मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मनाच्या खोल गाभार्‍यात

मिसळलेला काव्यप्रेमी ·

In reply to by कवितानागेश

पाषाणभेद 01/10/2011 - 01:16
माउ, अगं त्या आठवणींच्या वाती आहेत. अन आठवणीही काही साध्यासुध्या नाहीत! त्या आहेत गर्भरेशमी.. भरजरी... आता कवी केवळ मराठी आहे म्हणून कापसाच्या का वाती अपेक्षीत आहे तुला? अगं गेले ते दिवस, माझीया प्रियेचे घर म्हणजे एक झोपडे म्हणाण्याच्या कल्पनादारीद्राची.

In reply to by कवितानागेश

पाषाणभेद 01/10/2011 - 01:16
माउ, अगं त्या आठवणींच्या वाती आहेत. अन आठवणीही काही साध्यासुध्या नाहीत! त्या आहेत गर्भरेशमी.. भरजरी... आता कवी केवळ मराठी आहे म्हणून कापसाच्या का वाती अपेक्षीत आहे तुला? अगं गेले ते दिवस, माझीया प्रियेचे घर म्हणजे एक झोपडे म्हणाण्याच्या कल्पनादारीद्राची.
मनाच्या खोल गाभार्‍यात गर्भरेशमी भरजरी वातींच्या सुवर्णदिपांची एक माळ जळतेय . त्या चांद्ररुपेरी प्रकाशाची धग देहाच्या सर्व गात्रातून गरगरतेय . काही तुझ्यातील माझ्या स्मरणांच्या अन् काही माझ्यातील तुझ्या स्मरणांच्या या वाती . . या धगधगणार्‍या वातींवर निळ्या सुरमयी वार्‍याचा सणसणता आघात . विद्ध मनाच्या दग्ध उंबरठ्यावर एक अवघडलेला पाऊस उरलाय . सरता सरता ह्या पावसाने फक्त दोन वाती जळत्या ठेवल्यात . . जळता जळता जाळणा-या जाळता जाळता जळणा-या . मनाच्या खोल गाभा-यात खोल खोल खूप आत दिपांची तमा न बाळगता तमाशी झगडणार्‍या ओंजळभर तेलाची लाज राखण्यास . मनाच्या खोल गाभा-यात गर्भरेशमी भरजरी या वाती |- मिसळ

आठवणी

मिसळलेला काव्यप्रेमी ·

गवि 26/09/2011 - 14:10
कविता नॉर्मल स्टँडर्डने चांगलीच आहे. हळुवार आणि आर्द्र किंवा तत्सम. कौतुक खूप केलं असतं. पण तुझ्याकडून पूर्वी सेट झालेल्या अपेक्षेला नाय बा उतरत मित्रा.. असा माझा प्रॉब्लेम आहे.

चित्रा 27/09/2011 - 23:08
शेवटचे कडवे अधिक जमले आहे आणि परिणामकारक आहे असे वाटले. (कवितेतले कळते असा दावा नाही).

गवि 26/09/2011 - 14:10
कविता नॉर्मल स्टँडर्डने चांगलीच आहे. हळुवार आणि आर्द्र किंवा तत्सम. कौतुक खूप केलं असतं. पण तुझ्याकडून पूर्वी सेट झालेल्या अपेक्षेला नाय बा उतरत मित्रा.. असा माझा प्रॉब्लेम आहे.

चित्रा 27/09/2011 - 23:08
शेवटचे कडवे अधिक जमले आहे आणि परिणामकारक आहे असे वाटले. (कवितेतले कळते असा दावा नाही).
वितळवूनी दिशा ह्या सार्‍या आभाळ हृदयात साचे दाटून आल्या घनसावळ्या विश्वास मन टिपून वेचे मेघांना सावरलेल्या त्या पापण्या सावलीच्या आठवणी डोळ्यात फुललेल्या विसरून पाकळ्या क्षणांच्या तळ्याच्या पटलावरती दिसे रांग बदकांची आईच्या मागेपुढती वसे झिंग पिल्लांची मग सरून जाते सारे उरे जीव उदास उदास फाटक्या झोळीत तारे सरे रात ह्या दिसास |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२६/०९/२०११)

चला वेळ आता आली आहे ...!!

प्रकाश१११ ·

ऋषिकेश 26/09/2011 - 11:54
कविता आवडली. कवितेच्या शीर्षकावरून एखादा उगाचच-आवेशपूर्ण लेख असेल असे वाटल्याने धागा उघडला नव्हता. मग बघितलं तर 'जे न देखे रवी मधे' आहे

ऋषिकेश 26/09/2011 - 11:54
कविता आवडली. कवितेच्या शीर्षकावरून एखादा उगाचच-आवेशपूर्ण लेख असेल असे वाटल्याने धागा उघडला नव्हता. मग बघितलं तर 'जे न देखे रवी मधे' आहे
चला वेळ आता आली आहे निघायला हवे एवढेच फक्त खरे आहे होणारच होते म्हणजे छातीत दाटून येणे वगैरे वगैरे .. थोडेशे ढग जमा झाले होते डोळ्यामध्ये कधीपण पाउस पडू शकतो फक्त ढगफुटी होऊ नये एवढेच बघत होता तो तिच्या साठी तो घट्ट होता कमी दाबाचां किंवा जास्त दाबाचा पट्टा तयार झाल्यावरती हे असेच होणार कधीपण कोसळणार नि मने चिंब होणार .... निघालीच ती दोघे निरोप घेऊन सकाळचे विमान होते सोडले मुलाने त्याना विमानतळावर आग्रह तसा करणार होता करीत होता पण व्हिसा संपला होता थांबून घेणे हातात नव्हते त्याना सोडणे भाग होते निरोप देताना तो पण दाटून आला होता हे तर होणारच होते ...!! आतमध्ये गेले नि सगळेच

श्लील अश्लील

चित्रगुप्त ·

In reply to by अविनाशकुलकर्णी

चित्रगुप्त 19/09/2011 - 03:02
दुर्बोधता हे आधुनिक कलेचे व्यवच्छेदक लक्षण आहे, असे गंगाधर गाडगीळ की कोणीतरी म्हटलेच आहे....

पाषाणभेद 18/09/2011 - 23:57
जे मोठ्यामोठ्या संत महंतांनादेखील जे कोडे सुटलेले नाही त्याच कोड्याचा प्रश्न एका नवजन्म घेणार्‍या बालकाला पडावा यात मोठे आश्चर्य आहे. एकाअर्थाने त्या बालकाची पुढली वाटचाल अध्यात्मिकमार्गावर होणार/ झाली असेल.

नितिन थत्ते 19/09/2011 - 08:49
धर्ममार्तंड अश्लील म्हणाले तो "जन्म अश्लील" की विचारलेला "प्रश्न अश्लील"? (श्लीलशिरोमणी ह भ प श्री दादामहाराजांचा फ्यान) नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

@- की विचारलेला "प्रश्न अश्लील"? :bigsmile: ढीशक्याँव..ढीशक्याँव... ए $$$$$ ढीशक्याँव...भागो $$ भागो$$ भागो$$ थत्तेचाचा आ गए,थत्तेचाचा आ गए.. ;-)

In reply to by Nile

चित्रगुप्त 19/09/2011 - 13:37
सुरुवातीला मी वरती एक अर्भक वानराचा फोटो दिला होता, परंतु त्याचा या कवितेच्या विषयाशी फारसा संबंध नाही, असे वाटल्याने तो काढून टाकला आहे. त्यावेळीच हे स्पष्टीकरण द्यायला हवे होते, परंतु राहून गेले. यात अन्य कुणाचा काही संबंध नाही.

In reply to by Nile

श्री. चित्रगुप्त, येवढे वैश्विक सत्य उघड करणारे आणि मनातल्या नसे नसेला पिळवटून टाकणारे हे लिखाण तुम्हाला का आणि कसे सुचले ह्या विषयी देखील थोडे लिहाना.

ऋषिकेश 19/09/2011 - 09:26
हे आधुनिकोत्तर लेखन आहे का? ;) असे असल्यास वा वा चान चान!! तसे नसल्यास कळले नाही असे बिंदास सांगतो :)

श्रावण मोडक 19/09/2011 - 10:00
या लेखनात दम आहे असे वाटते आहे. माणसाच्या मूल्यविषयक कल्पनांवर भाष्य असावे हे. पण काय आणि कसे ते नीट सांगता येत नाही. कॉलिंग घासुगुर्जी!

In reply to by श्रावण मोडक

चित्रगुप्त 19/09/2011 - 10:25
या लेखनासंबंधित माझ्या प्रकट व सुप्त मनातील जाणिवांचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो आहे. ते लिहून झाल्यावर इथे देइनच, त्यापूर्वी गुरुजी व अन्य काय म्हणतात, हे जाणून घेउ इच्छितो.

चित्रगुप्त 19/09/2011 - 11:23
अहो, कसले हापिस अन कसले काय... 'रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी', या जमातीतले आहोत आम्ही. जन्मजात फुर्सती पणाचे फुकट धंदे करणारे.

  1. 'आपला तो बाब्या दुसर्‍यांचा तो कार्टा' या न्यायानं मातेला आपल्या बाळाचा जन्म श्लील वाटणं यात काहीच विशेष नाही.
  2. धर्ममार्तंडांना कशालाही अश्लील म्हणण्याची वाईट खोड शतकानुशतकं आहेच त्यामुळे त्यातही काही विशेष नाही.
१. अधिक माहितीसाठी या पानावर 'Blasphemy and religion' हा भाग वाचावा. मग यातून निष्कर्ष काय काढता येतील?
  1. कवी चारचौघांसारखाच आहे; अडचण असली तर ती धर्ममार्तंडांची आहे.
  2. ज्याच्या जन्माची धर्ममार्तंडांना अडचण होते असा कवी बहुधा मूर्तिभंजक उदारमतवादी असावा ;-)
  3. ज्यानं टाकलेला फोटो इथे संपादित होतो असा कवी बहुधा मूर्तिभंजक उदारमतवादी असावा लेखकानं स्व-संपादन करून फोटो काढलेला असल्यामुळे लेखक खोडसाळ असावा ;-)

In reply to by चिंतातुर जंतू

नितिन थत्ते 19/09/2011 - 18:33
ओ मालक, आमच्या प्रश्नाला उत्तर न देताच निष्कर्ष? ज्याला अश्लील म्हटलं तो तुमचा जन्म अश्लील होता की तुमचा प्रश्न अश्लील होता (धर्ममार्तंडांच्या दृष्टीने)? नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

तुमचा प्रश्न वाचून पंगा मोड ऑन ठेवला आहे. कधीतरी (कार्यबाहुल्य सरल्यानंतर) आणि कसेतरी (क्षमतेनुसार) टॅग बंद केला जाईल उत्तर दिले जाईल.

In reply to by नितिन थत्ते

1. 'आपला तो बाब्या दुसर्‍यांचा तो कार्टा' या न्यायानं मातेला आपल्या बाळाचा जन्म श्लील वाटणं यात काहीच विशेष नाही. 2. धर्ममार्तंडांना कशालाही अश्लील म्हणण्याची वाईट खोड शतकानुशतकं आहेच त्यामुळे त्यातही काही विशेष नाही.
'आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे कार्टे' ही म्हण धर्ममार्तंडांसंदर्भातच जास्त लागू नाही का? माता ही साक्षात प्रेममूर्ती असल्यामुळे आणि कवितेत माता या शब्दाचा अर्थ पुरेसा धूसर असल्यामुळे म्हणीचा दुसरा भाग मातेला लागू पडेलच असं नव्हे. पण एखादी माता धर्ममार्तंडही असेल तर ...

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे कार्टे' ही म्हण धर्ममार्तंडांसंदर्भातच जास्त लागू नाही का?
हा आपला पूर्वग्रह आहे असे आमच्या स्वतःच्या उदाहरणावरून जाहीर करू इच्छितो. जे मूर्तिभंजक उदारमतवादी आमच्या आसपास आहेत ते आम्हांस बाब्येच वाटतात.* आता यातून आम्ही धर्ममार्तंड ठरत असू तर जळो तो धर्म. ;-) * - हां आता आम्हास खुदुखुदू हसणारे काहीजण मूर्तिभंजक नसूनही आम्हास बाब्येच वाटतात ते असो.

In reply to by भडकमकर मास्तर

>>>> ही कविता सुद्धा मला दुसर्‍या महायुद्धातल्या ज्यू हत्याकांडावर आहे असे वाटू लागले आहे... बाप रे...! कवितेचे रसग्रहण केले तर आम्हा विद्यार्थ्यांना कविता समजायला मदत होईल. मला या कवितेत कोणाचा जन्म होतोय हेच कळले नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला या कवितेत कोणाचा जन्म होतोय हेच कळले नाही.
तुम्ही तो 'माकडांची आणि मनुक्षांची एकदा पैज लागते नदी किनार्‍यावर...' हा विनोद ऐकला नसावात,नाहीतर तुम्हाला असा प्रश्नच पडला नसता. असे करा प्रा.डॉ. , तुम्ही योगप्रभू किंवा सोत्रिंना व्यनी करा. ते फार व्यवस्थीत समजावतील बघा.

ही सहा ओळींची कविता आहे, तिची जातकुळी एखाद्या चारोळीसारखी आहे. किंवा गजलच्या एखाद्या शेरासारखी. मला व्यक्तिशः यापेक्षा मोठ्या रचना आवडतात. किंवा एकावेळी अशा काहींचा संग्रह असावा अशी इच्छा असते. कविता वाचून पहिल्यांदा आठवला असेल तर मेरीने जीझसला दिलेला व्हर्जिन बर्थ. हा उल्लेख भाषांतराच्या चुकीमुळे आला असं म्हणतात, पण धर्ममार्तंडांना ते जपावंसं वाटलं. मेरीला आपोआपच कौमार्याशी जोडलेलं पावित्र्य त्यामुळे प्राप्त झालं. गर्भधारणा ज्या प्रक्रियेतून होते तिला अश्लील का बरं म्हणावं? मात्र धर्ममार्तंड, संस्कृतीरक्षक तसं म्हणताना दिसतात हेही खरंच. हे कवीला सांगायचं आहे.

In reply to by राजेश घासकडवी

शिल्पा ब 19/09/2011 - 22:04
मला कविता प्रकार फारसा आवडत नाही. गाणे आवडते. असो. बाकी व्हर्जिन बर्थ कसा काय देउ शकते हा प्रश्न जगात कुठेही कोणालाही कसा पडला नाही याचेच आश्चर्य.

In reply to by शिल्पा ब

बाकी व्हर्जिन बर्थ कसा काय देउ शकते हा प्रश्न जगात कुठेही कोणालाही कसा पडला नाही याचेच आश्चर्य.
ज्यांना पडायचा त्यांना पडलाय. बाकी पार्वतीने गणपतीला कसा जन्म दिला या कथेवरदेखील आपल्याला प्रश्न पडून गेला असेल असे गृहित धरतो. असो.

In reply to by चिंतातुर जंतू

शिल्पा ब 20/09/2011 - 08:16
हो, पण मी लहान असताना " ई ....पार्वती इतकी घाण रहायची की तिच्या मळापासुन छोटा मुलगा बनवता आला? " असं विचारुन धपाटे, शिव्या इ. इ. चा यथेच्छ अनुभव घेतलेला आहे.

In reply to by राजेश घासकडवी

मूकवाचक 20/09/2011 - 09:39
उर्दू गझल मधे 'वाईज' च्या नावाने शायर खडे फोडतात त्या धाटणीची वाटते. फारच त्रोटक आहे. त्यामुळे आशय स्पष्ट होत नाही असे वाटले.

चित्रगुप्त 20/09/2011 - 01:48
व्हर्जिन बर्थ कसा काय देउ शकते, याचे उत्तर समर्थांनी दासबोधात देऊन ठेवलेले आहे: रजस्वलेचा जो विटाळ त्याचा आळोन जाला गाळ त्याचाच हा नरदेह केवळ जाला असे आता मग यात मातुश्री विवाहित वा अविवाहित, हा प्रश्नच उद्भवत नाही. टीपः दासबोध वाचायचो, त्याला आता पस्तीस वर्षे उलटली आहेत, त्यामुळे एखाद-दुसरा शब्द इकडेतिकडे झाला असेल, पण अर्थ तोच आहे. नेमका समास व ओवी कोणती, हे लक्षात नाही. जिज्ञासूंनी या निमित्ताने दासबोध चाळल्यास उत्तमच.

In reply to by चित्रगुप्त

शिल्पा ब 20/09/2011 - 08:20
हल्ली त्याला "टेस्ट ट्युब बेबी" म्हणतात असे ऐकुन आहे...त्याकाळी जर असे ज्ञान भारतीयांकडे होते तर मग पुढे काय झाले? का हे पण पुष्पक विमानासारखं!!

चित्रगुप्त 20/09/2011 - 10:48
या कवितेत काही कळले नाही, अश्या ज्या प्रतिक्रिया आल्या, त्या रास्तच आहेत, असे वाटून या कवितेचा धांडोळा घेत आहे: लहान मुलांना प्रत्येक गोष्टीविषयी खूप जिज्ञासा असते, व त्यापोटी ते खूपसे प्रश्न विचारात असतात, हे आपण बघतोच. या जिज्ञासेची व प्रश्नांची सुरुवात त्यांना बोलता येउ लागल्यावर आपल्याला प्रत्यक्ष प्रश्न विचारू लागतात, तेंव्हा होते, असे जरी भासत असले, तरी त्याचा प्रारंभ जन्म-क्षणापासून वा गर्भावस्थेपासूनसुद्धा होत असेल, असे मला वाटते. विशेषत: ज्ञानेश्वर, मोझार्ट इ. सारख्या प्रतिभावंतांच्या बाबतीत असे घडणे सहज शक्य आहे. मनुष्याच्या आयुष्यातील अगदी पहिली घटना म्हणजे स्वत:चा जन्म. तेंव्हा पहिली जिज्ञासा स्वत:च्या जन्माबद्दलच असू शकते. या कवितेतील नवजात अर्भक स्वत:च्या जन्माबद्दलच प्रश्न विचारत आहे. ते आपला प्रश्न आईला विचारणार, हे स्वाभाविकच आहे. .... परंतु त्याने विचारलेला प्रश्न फार विचित्र आहे. अमुक एक गोष्ट श्लील की अश्लील, असा प्रश्न त्याला पुढे अनेक वर्षांनंतर पडू शकतो, परंतु जन्मल्या जन्मल्या असे कसे शक्य आहे? इथे आपल्याला असा कयास करावा लागतो, की हा प्रश्न त्याच्या मागील जन्माच्या स्मृतीतून आला असावा. धर्ममार्तंडांच्या उल्लेखामुळे गॅलिलिओ, ज्ञानेश्वर, डार्विन वगैरे आठवतात. श्लील की अश्लील असा प्रश्न, व धर्ममार्तंडांचे उत्तर 'अश्लील अश्लील' यावरून पूर्व-जन्मातील एखाद्या लेखकाचा, कवीचा, चित्रकाराचा हा पुनर्जन्म असावा, असे वाटू लागते. या संदर्भात कालिदास, काकोडकर, फ्रॉईड, राजा रविवर्मा, एम एफ हुसेन, यांची आठवण होते. यातील हुसेन यांचे उदाहरण अगदी अलिकडचे. ते विख्यात चित्रकार तर होतेच, शिवाय कवीही होते. म्हणजे सरस्वतीची त्यांच्यावर विशेष कृपा होती, असे म्हटले पाहिजे. परंतु या सरस्वतीच्या चित्रावरूनच आपल्याला मरणसमयी सुद्धा मायदेशात परतता आले नाही, हे शल्य उरी घेउनच ते गेले. आपण 'श्लील-अश्लील-विवेक' करायला हवा होता, अशी बोचणीही त्यांना लागली असेल. अश्या परीस्थित नवीन जन्म घेतल्यावर ते काय करतील? मृत्युसमयी जो विचार, वासना मनात असते, ती पुढील जन्मात तिथूनच पुढे चालू होते, असे सांगितले जाते. त्यामुळे नवीन जन्म घेता घेता त्यांनी आत्ताच हा श्लील-अश्लीलतेचा घोळ मिटवलेला बरा, म्हणून आईला प्रश्न विचारलेला दिसतो. आईने त्यांना प्रेमभराने, आपुलकीने "बाळा श्लील रे श्लील" असे उत्तर दिले. परंतु खरा प्रश्न धर्ममार्तंडांच्या विरोधाचा आहे, म्हणून ते त्यांनाही तोच प्रश्न विचारतात. मार्तंडहो, माझा जन्म श्लील की अश्लील? (मार-तंड: मारणारे, तंडन करणारे, इ.इ.) एरव्ही एक-मेकांचा हेवादावा करणारे, प्रसंगी खून सुद्धा करणारे मार्तंड अश्या प्रसंगी एक होऊन 'एकरवाने' म्हणतात: अश्लील अश्लील. (आई प्रमाणे ते 'बाळा', 'रे' असले आपुलकीदर्शक शब्द वापरत नाहीत, तर ताबडतोब अश्लील अश्लील असे ठणकावून सांगतात. जणु तेवढे एकच उत्तर त्यांना ठाऊक असते) .....असा या कवितेचा अर्थ लावता येतो. ____________________________________________________ परंतु खरोखरच असा सर्व विचार करून, ठरवून ही कविता रचली गेली आहे का? याचे उत्तर "नाही" असे आहे. या कवितेच्या निर्मिती संबंधी आणखी बरेच लिहिण्याजोगे आहे, आणि ते लिहिल्याने काव्यनिर्मिती वा एकूणच कलानिर्मितीच्या प्रक्रियेवर प्रकाश पडू शकतो. परंतु वेळेअभावी सध्या इथेच थांबावे लागत आहे.

धनंजय 21/09/2011 - 01:36
गमतीदार कविता. (कविता अशी अतिस्पष्ट असली, की मला त्यातून मिळणारा आनंद थोडा कमी होतो. कदाचित चित्र हवे होते. मूळ प्रसिद्धीत दिलेले चित्र मी बघितले नाही. चित्राखाली शीर्षककविता म्हणून चित्र+कविता ही जोडकलाकृती कदाचित बहुपदरी होती.)

खिलजि 07/05/2018 - 13:57
हि कविता तर एखाद्या प्रकांडपंडितालाही मौनव्रत धारण करायला लावेल अशी बनली आहे . कलियुगाची महती कवितेत उतरली आहे . मला वाटतं पुढचं भविष्यकालीन भाकीतच या कवितेमध्ये आवतरले आहे .. सिद्धेश्वर विलास पाटणकर

माहितगार 07/05/2018 - 15:41
..मला वाटतं पुढचं भविष्यकालीन भाकीतच..
ते नेमके कोणते ? ( कवि महोदयांना त्यात पूर्वजन्म दिसतोय, ते ऋषिकेश म्हणतात आधुनिकोत्तर वगैरे आता आपण भविष्याचे भाकीत बघताय तरी कोणते ?)

In reply to by माहितगार

खिलजि 08/05/2018 - 13:12
थोड्याच वेळात व्यनि करेन साहेब . जो अर्थ मी घेतला आहे या कवितेतून तो फारच भयानक आहे . इथे जाहीर व्यक्त होणे योग्य नाही . मला वाटतं , हि चार वाक्य पुढे जाऊन खरी होणार आहेत इतकी ताकद आहे त्यांच्यामध्ये आणि आता तर त्याची सुरुवातही झाली आहे . आपण आजकाल वर्तमान पत्रात येणाऱ्या बातम्यांवरुन हे ओळखू शकतो सहज . एकंदरीत कविता जरी छोटी असली तरी खूप गहन आहे .

In reply to by खिलजि

माहितगार 08/05/2018 - 14:16
भारतीय राज्यघटना महिलांना निवडस्वातंत्र्य देते, आणि जन्माधारीत कोणत्याही विषतेस नाकारते , त्यामुळे सर्व जन्म कायद्याने आणि ज्या गोष्टीत त्या जन्मलेल्या गोष्टीत त्या बाळाची काहीच चूक नाही तेव्हा नैतीकदृष्टीनेही बाळासाठी श्लील असतात. त्या स्त्रीवर -बाळाच्या आईवर - अत्याचार झाला असेल तर अशा अत्याचार करणार्‍या व्यक्तीचे वागणे आणि धर्ममार्तंडांचे व्यक्ती स्वातंत्र्यात अनावश्यक दखलंदाजी करणे अश्लील असते. असा स्पष्ट संदेश देण्यास कवी कमी पडतोय म्हणून तुम्हाला खासगीतून व्यनि पाठवण्याची गरज वाटते आहे का ? या पलिकडे जाऊन काही विशेष अर्थ आपण काढत असल्यास खासगीतला व्यनिची प्रतिक्षा नक्किच आहे .

कवीता व त्यावरील कविवर्यांच्या स्पष्टीकरणानंतर असे वाटते की साक्षात्काराची ठिणगी पडली व दुर्बोध कवीतेचा जन्म झाला. समाज श्लील, अश्लील याची व्याख्या काळानुरूप वेग वेगळी करतो. धर्म मार्तंड आपापल्या सोईनुसार अर्थ काढतात. पुराणात,इतीहासात अनेक अशी उदाहरणे दाखवता येतील की ज्या बाळांच्या जन्माची पार्श्वभूमी एक सारखीच आहे पण प्रत्येकाला वेगवेगळे मापदंड लावले गेले. हे माझे वैयक्तिक मत आहे. गदारोळ माजू नये म्हणून स्पष्टीकरण देत नाही. बाळाचा जन्म श्लील का अश्लील ठरवण्याचा अधिकार फक्त आईलाच. सांप्रत काव्यात कविवर्य स्पष्टीकरण देताना माऊलींचे उदाहरण देत धर्ममार्तांडांच्या थोतांडकडे लक्ष वेधून घेतात. कवीतेची दुर्बोधता लक्षात घेता, कविवर्य ग्रेस यांची आठवण होते. वर वर साधे सोपे दिसणारे शब्द वाचताना, वाचक चक्रव्यूहात सापडल्याचा अनुभव करतो. कवीवर्य ग्रेस आपली खंत खालील कवीतेत अशा प्रकारे व्यक्त करतात. शब्दरचना असबंध वाटते. कवीच्या मनात काय विचार असतील याची सहज कल्पना येत नाही व कवीता दुर्बोध वाटते. मी वाचलेली कवीता व कळालेला अर्थ खालील प्रमाणे. कावळ्यांचा रंग कुणी आपले म्हणेना कुणी बिलगेना गळा कंठ दाटताना झाला रंग कावळ्यांचा काळा.... नसानसांतून वाहे फणा उगारून साप, दूर सावल्यांचा घोळ माझे नाचवितो पाप... कुणी आढ्याला बांधली? रात्र आंधळ्या कौलांची चंद्र पडला मरून इथे पहाडाच्या खाली... ही कविता ग्रेस यांनी बहुतेक त्यांच्या कवितांच्या आलोचनेला त्रस्त होऊन लिहिली असावी. जसे कावळ्याला कोणी आपले म्हणत नाही त्याचा तिरस्कार करतात तसेच त्यांच्या प्रत्येक कविते वर दुर्बोधतेचा आरोप केला. कवीवर्य म्हणतात लोकांना माझ्या कवितांबद्दल सांगून सांगून माझा कंठ दाटून येतो आणि शेवटी माझा रंगही कावळ्याच्या रंगाप्रमाणे काळा पडतो. तद्वतच वरील कवीता मला वाटते.

शशिकांत ओक 02/12/2022 - 19:28
चित्रगुप्तांनी निर्माण केलेल्या कूट प्रश्नाला त्यांचे उत्तर माहित असेल तर मग हा खटाटोप कशाला पाहिजे? धर्म मार्तंड शब्दात धर्म का घुसवला आहे? यात धर्माचे काही देणे घेणे नाही. 'मार्तंड' म्हणजे स्वतःला जास्त शहाणे समजणारे किंवा समाजात स्वतः चे स्तोम निर्माण केलेले लोक. जीतेंद्र आव्हाड यांची गणना करावी की नाही हे वाचकांनी ठरवावे.

In reply to by अविनाशकुलकर्णी

चित्रगुप्त 19/09/2011 - 03:02
दुर्बोधता हे आधुनिक कलेचे व्यवच्छेदक लक्षण आहे, असे गंगाधर गाडगीळ की कोणीतरी म्हटलेच आहे....

पाषाणभेद 18/09/2011 - 23:57
जे मोठ्यामोठ्या संत महंतांनादेखील जे कोडे सुटलेले नाही त्याच कोड्याचा प्रश्न एका नवजन्म घेणार्‍या बालकाला पडावा यात मोठे आश्चर्य आहे. एकाअर्थाने त्या बालकाची पुढली वाटचाल अध्यात्मिकमार्गावर होणार/ झाली असेल.

नितिन थत्ते 19/09/2011 - 08:49
धर्ममार्तंड अश्लील म्हणाले तो "जन्म अश्लील" की विचारलेला "प्रश्न अश्लील"? (श्लीलशिरोमणी ह भ प श्री दादामहाराजांचा फ्यान) नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

@- की विचारलेला "प्रश्न अश्लील"? :bigsmile: ढीशक्याँव..ढीशक्याँव... ए $$$$$ ढीशक्याँव...भागो $$ भागो$$ भागो$$ थत्तेचाचा आ गए,थत्तेचाचा आ गए.. ;-)

In reply to by Nile

चित्रगुप्त 19/09/2011 - 13:37
सुरुवातीला मी वरती एक अर्भक वानराचा फोटो दिला होता, परंतु त्याचा या कवितेच्या विषयाशी फारसा संबंध नाही, असे वाटल्याने तो काढून टाकला आहे. त्यावेळीच हे स्पष्टीकरण द्यायला हवे होते, परंतु राहून गेले. यात अन्य कुणाचा काही संबंध नाही.

In reply to by Nile

श्री. चित्रगुप्त, येवढे वैश्विक सत्य उघड करणारे आणि मनातल्या नसे नसेला पिळवटून टाकणारे हे लिखाण तुम्हाला का आणि कसे सुचले ह्या विषयी देखील थोडे लिहाना.

ऋषिकेश 19/09/2011 - 09:26
हे आधुनिकोत्तर लेखन आहे का? ;) असे असल्यास वा वा चान चान!! तसे नसल्यास कळले नाही असे बिंदास सांगतो :)

श्रावण मोडक 19/09/2011 - 10:00
या लेखनात दम आहे असे वाटते आहे. माणसाच्या मूल्यविषयक कल्पनांवर भाष्य असावे हे. पण काय आणि कसे ते नीट सांगता येत नाही. कॉलिंग घासुगुर्जी!

In reply to by श्रावण मोडक

चित्रगुप्त 19/09/2011 - 10:25
या लेखनासंबंधित माझ्या प्रकट व सुप्त मनातील जाणिवांचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो आहे. ते लिहून झाल्यावर इथे देइनच, त्यापूर्वी गुरुजी व अन्य काय म्हणतात, हे जाणून घेउ इच्छितो.

चित्रगुप्त 19/09/2011 - 11:23
अहो, कसले हापिस अन कसले काय... 'रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी', या जमातीतले आहोत आम्ही. जन्मजात फुर्सती पणाचे फुकट धंदे करणारे.

  1. 'आपला तो बाब्या दुसर्‍यांचा तो कार्टा' या न्यायानं मातेला आपल्या बाळाचा जन्म श्लील वाटणं यात काहीच विशेष नाही.
  2. धर्ममार्तंडांना कशालाही अश्लील म्हणण्याची वाईट खोड शतकानुशतकं आहेच त्यामुळे त्यातही काही विशेष नाही.
१. अधिक माहितीसाठी या पानावर 'Blasphemy and religion' हा भाग वाचावा. मग यातून निष्कर्ष काय काढता येतील?
  1. कवी चारचौघांसारखाच आहे; अडचण असली तर ती धर्ममार्तंडांची आहे.
  2. ज्याच्या जन्माची धर्ममार्तंडांना अडचण होते असा कवी बहुधा मूर्तिभंजक उदारमतवादी असावा ;-)
  3. ज्यानं टाकलेला फोटो इथे संपादित होतो असा कवी बहुधा मूर्तिभंजक उदारमतवादी असावा लेखकानं स्व-संपादन करून फोटो काढलेला असल्यामुळे लेखक खोडसाळ असावा ;-)

In reply to by चिंतातुर जंतू

नितिन थत्ते 19/09/2011 - 18:33
ओ मालक, आमच्या प्रश्नाला उत्तर न देताच निष्कर्ष? ज्याला अश्लील म्हटलं तो तुमचा जन्म अश्लील होता की तुमचा प्रश्न अश्लील होता (धर्ममार्तंडांच्या दृष्टीने)? नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

तुमचा प्रश्न वाचून पंगा मोड ऑन ठेवला आहे. कधीतरी (कार्यबाहुल्य सरल्यानंतर) आणि कसेतरी (क्षमतेनुसार) टॅग बंद केला जाईल उत्तर दिले जाईल.

In reply to by नितिन थत्ते

1. 'आपला तो बाब्या दुसर्‍यांचा तो कार्टा' या न्यायानं मातेला आपल्या बाळाचा जन्म श्लील वाटणं यात काहीच विशेष नाही. 2. धर्ममार्तंडांना कशालाही अश्लील म्हणण्याची वाईट खोड शतकानुशतकं आहेच त्यामुळे त्यातही काही विशेष नाही.
'आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे कार्टे' ही म्हण धर्ममार्तंडांसंदर्भातच जास्त लागू नाही का? माता ही साक्षात प्रेममूर्ती असल्यामुळे आणि कवितेत माता या शब्दाचा अर्थ पुरेसा धूसर असल्यामुळे म्हणीचा दुसरा भाग मातेला लागू पडेलच असं नव्हे. पण एखादी माता धर्ममार्तंडही असेल तर ...

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे कार्टे' ही म्हण धर्ममार्तंडांसंदर्भातच जास्त लागू नाही का?
हा आपला पूर्वग्रह आहे असे आमच्या स्वतःच्या उदाहरणावरून जाहीर करू इच्छितो. जे मूर्तिभंजक उदारमतवादी आमच्या आसपास आहेत ते आम्हांस बाब्येच वाटतात.* आता यातून आम्ही धर्ममार्तंड ठरत असू तर जळो तो धर्म. ;-) * - हां आता आम्हास खुदुखुदू हसणारे काहीजण मूर्तिभंजक नसूनही आम्हास बाब्येच वाटतात ते असो.

In reply to by भडकमकर मास्तर

>>>> ही कविता सुद्धा मला दुसर्‍या महायुद्धातल्या ज्यू हत्याकांडावर आहे असे वाटू लागले आहे... बाप रे...! कवितेचे रसग्रहण केले तर आम्हा विद्यार्थ्यांना कविता समजायला मदत होईल. मला या कवितेत कोणाचा जन्म होतोय हेच कळले नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला या कवितेत कोणाचा जन्म होतोय हेच कळले नाही.
तुम्ही तो 'माकडांची आणि मनुक्षांची एकदा पैज लागते नदी किनार्‍यावर...' हा विनोद ऐकला नसावात,नाहीतर तुम्हाला असा प्रश्नच पडला नसता. असे करा प्रा.डॉ. , तुम्ही योगप्रभू किंवा सोत्रिंना व्यनी करा. ते फार व्यवस्थीत समजावतील बघा.

ही सहा ओळींची कविता आहे, तिची जातकुळी एखाद्या चारोळीसारखी आहे. किंवा गजलच्या एखाद्या शेरासारखी. मला व्यक्तिशः यापेक्षा मोठ्या रचना आवडतात. किंवा एकावेळी अशा काहींचा संग्रह असावा अशी इच्छा असते. कविता वाचून पहिल्यांदा आठवला असेल तर मेरीने जीझसला दिलेला व्हर्जिन बर्थ. हा उल्लेख भाषांतराच्या चुकीमुळे आला असं म्हणतात, पण धर्ममार्तंडांना ते जपावंसं वाटलं. मेरीला आपोआपच कौमार्याशी जोडलेलं पावित्र्य त्यामुळे प्राप्त झालं. गर्भधारणा ज्या प्रक्रियेतून होते तिला अश्लील का बरं म्हणावं? मात्र धर्ममार्तंड, संस्कृतीरक्षक तसं म्हणताना दिसतात हेही खरंच. हे कवीला सांगायचं आहे.

In reply to by राजेश घासकडवी

शिल्पा ब 19/09/2011 - 22:04
मला कविता प्रकार फारसा आवडत नाही. गाणे आवडते. असो. बाकी व्हर्जिन बर्थ कसा काय देउ शकते हा प्रश्न जगात कुठेही कोणालाही कसा पडला नाही याचेच आश्चर्य.

In reply to by शिल्पा ब

बाकी व्हर्जिन बर्थ कसा काय देउ शकते हा प्रश्न जगात कुठेही कोणालाही कसा पडला नाही याचेच आश्चर्य.
ज्यांना पडायचा त्यांना पडलाय. बाकी पार्वतीने गणपतीला कसा जन्म दिला या कथेवरदेखील आपल्याला प्रश्न पडून गेला असेल असे गृहित धरतो. असो.

In reply to by चिंतातुर जंतू

शिल्पा ब 20/09/2011 - 08:16
हो, पण मी लहान असताना " ई ....पार्वती इतकी घाण रहायची की तिच्या मळापासुन छोटा मुलगा बनवता आला? " असं विचारुन धपाटे, शिव्या इ. इ. चा यथेच्छ अनुभव घेतलेला आहे.

In reply to by राजेश घासकडवी

मूकवाचक 20/09/2011 - 09:39
उर्दू गझल मधे 'वाईज' च्या नावाने शायर खडे फोडतात त्या धाटणीची वाटते. फारच त्रोटक आहे. त्यामुळे आशय स्पष्ट होत नाही असे वाटले.

चित्रगुप्त 20/09/2011 - 01:48
व्हर्जिन बर्थ कसा काय देउ शकते, याचे उत्तर समर्थांनी दासबोधात देऊन ठेवलेले आहे: रजस्वलेचा जो विटाळ त्याचा आळोन जाला गाळ त्याचाच हा नरदेह केवळ जाला असे आता मग यात मातुश्री विवाहित वा अविवाहित, हा प्रश्नच उद्भवत नाही. टीपः दासबोध वाचायचो, त्याला आता पस्तीस वर्षे उलटली आहेत, त्यामुळे एखाद-दुसरा शब्द इकडेतिकडे झाला असेल, पण अर्थ तोच आहे. नेमका समास व ओवी कोणती, हे लक्षात नाही. जिज्ञासूंनी या निमित्ताने दासबोध चाळल्यास उत्तमच.

In reply to by चित्रगुप्त

शिल्पा ब 20/09/2011 - 08:20
हल्ली त्याला "टेस्ट ट्युब बेबी" म्हणतात असे ऐकुन आहे...त्याकाळी जर असे ज्ञान भारतीयांकडे होते तर मग पुढे काय झाले? का हे पण पुष्पक विमानासारखं!!

चित्रगुप्त 20/09/2011 - 10:48
या कवितेत काही कळले नाही, अश्या ज्या प्रतिक्रिया आल्या, त्या रास्तच आहेत, असे वाटून या कवितेचा धांडोळा घेत आहे: लहान मुलांना प्रत्येक गोष्टीविषयी खूप जिज्ञासा असते, व त्यापोटी ते खूपसे प्रश्न विचारात असतात, हे आपण बघतोच. या जिज्ञासेची व प्रश्नांची सुरुवात त्यांना बोलता येउ लागल्यावर आपल्याला प्रत्यक्ष प्रश्न विचारू लागतात, तेंव्हा होते, असे जरी भासत असले, तरी त्याचा प्रारंभ जन्म-क्षणापासून वा गर्भावस्थेपासूनसुद्धा होत असेल, असे मला वाटते. विशेषत: ज्ञानेश्वर, मोझार्ट इ. सारख्या प्रतिभावंतांच्या बाबतीत असे घडणे सहज शक्य आहे. मनुष्याच्या आयुष्यातील अगदी पहिली घटना म्हणजे स्वत:चा जन्म. तेंव्हा पहिली जिज्ञासा स्वत:च्या जन्माबद्दलच असू शकते. या कवितेतील नवजात अर्भक स्वत:च्या जन्माबद्दलच प्रश्न विचारत आहे. ते आपला प्रश्न आईला विचारणार, हे स्वाभाविकच आहे. .... परंतु त्याने विचारलेला प्रश्न फार विचित्र आहे. अमुक एक गोष्ट श्लील की अश्लील, असा प्रश्न त्याला पुढे अनेक वर्षांनंतर पडू शकतो, परंतु जन्मल्या जन्मल्या असे कसे शक्य आहे? इथे आपल्याला असा कयास करावा लागतो, की हा प्रश्न त्याच्या मागील जन्माच्या स्मृतीतून आला असावा. धर्ममार्तंडांच्या उल्लेखामुळे गॅलिलिओ, ज्ञानेश्वर, डार्विन वगैरे आठवतात. श्लील की अश्लील असा प्रश्न, व धर्ममार्तंडांचे उत्तर 'अश्लील अश्लील' यावरून पूर्व-जन्मातील एखाद्या लेखकाचा, कवीचा, चित्रकाराचा हा पुनर्जन्म असावा, असे वाटू लागते. या संदर्भात कालिदास, काकोडकर, फ्रॉईड, राजा रविवर्मा, एम एफ हुसेन, यांची आठवण होते. यातील हुसेन यांचे उदाहरण अगदी अलिकडचे. ते विख्यात चित्रकार तर होतेच, शिवाय कवीही होते. म्हणजे सरस्वतीची त्यांच्यावर विशेष कृपा होती, असे म्हटले पाहिजे. परंतु या सरस्वतीच्या चित्रावरूनच आपल्याला मरणसमयी सुद्धा मायदेशात परतता आले नाही, हे शल्य उरी घेउनच ते गेले. आपण 'श्लील-अश्लील-विवेक' करायला हवा होता, अशी बोचणीही त्यांना लागली असेल. अश्या परीस्थित नवीन जन्म घेतल्यावर ते काय करतील? मृत्युसमयी जो विचार, वासना मनात असते, ती पुढील जन्मात तिथूनच पुढे चालू होते, असे सांगितले जाते. त्यामुळे नवीन जन्म घेता घेता त्यांनी आत्ताच हा श्लील-अश्लीलतेचा घोळ मिटवलेला बरा, म्हणून आईला प्रश्न विचारलेला दिसतो. आईने त्यांना प्रेमभराने, आपुलकीने "बाळा श्लील रे श्लील" असे उत्तर दिले. परंतु खरा प्रश्न धर्ममार्तंडांच्या विरोधाचा आहे, म्हणून ते त्यांनाही तोच प्रश्न विचारतात. मार्तंडहो, माझा जन्म श्लील की अश्लील? (मार-तंड: मारणारे, तंडन करणारे, इ.इ.) एरव्ही एक-मेकांचा हेवादावा करणारे, प्रसंगी खून सुद्धा करणारे मार्तंड अश्या प्रसंगी एक होऊन 'एकरवाने' म्हणतात: अश्लील अश्लील. (आई प्रमाणे ते 'बाळा', 'रे' असले आपुलकीदर्शक शब्द वापरत नाहीत, तर ताबडतोब अश्लील अश्लील असे ठणकावून सांगतात. जणु तेवढे एकच उत्तर त्यांना ठाऊक असते) .....असा या कवितेचा अर्थ लावता येतो. ____________________________________________________ परंतु खरोखरच असा सर्व विचार करून, ठरवून ही कविता रचली गेली आहे का? याचे उत्तर "नाही" असे आहे. या कवितेच्या निर्मिती संबंधी आणखी बरेच लिहिण्याजोगे आहे, आणि ते लिहिल्याने काव्यनिर्मिती वा एकूणच कलानिर्मितीच्या प्रक्रियेवर प्रकाश पडू शकतो. परंतु वेळेअभावी सध्या इथेच थांबावे लागत आहे.

धनंजय 21/09/2011 - 01:36
गमतीदार कविता. (कविता अशी अतिस्पष्ट असली, की मला त्यातून मिळणारा आनंद थोडा कमी होतो. कदाचित चित्र हवे होते. मूळ प्रसिद्धीत दिलेले चित्र मी बघितले नाही. चित्राखाली शीर्षककविता म्हणून चित्र+कविता ही जोडकलाकृती कदाचित बहुपदरी होती.)

खिलजि 07/05/2018 - 13:57
हि कविता तर एखाद्या प्रकांडपंडितालाही मौनव्रत धारण करायला लावेल अशी बनली आहे . कलियुगाची महती कवितेत उतरली आहे . मला वाटतं पुढचं भविष्यकालीन भाकीतच या कवितेमध्ये आवतरले आहे .. सिद्धेश्वर विलास पाटणकर

माहितगार 07/05/2018 - 15:41
..मला वाटतं पुढचं भविष्यकालीन भाकीतच..
ते नेमके कोणते ? ( कवि महोदयांना त्यात पूर्वजन्म दिसतोय, ते ऋषिकेश म्हणतात आधुनिकोत्तर वगैरे आता आपण भविष्याचे भाकीत बघताय तरी कोणते ?)

In reply to by माहितगार

खिलजि 08/05/2018 - 13:12
थोड्याच वेळात व्यनि करेन साहेब . जो अर्थ मी घेतला आहे या कवितेतून तो फारच भयानक आहे . इथे जाहीर व्यक्त होणे योग्य नाही . मला वाटतं , हि चार वाक्य पुढे जाऊन खरी होणार आहेत इतकी ताकद आहे त्यांच्यामध्ये आणि आता तर त्याची सुरुवातही झाली आहे . आपण आजकाल वर्तमान पत्रात येणाऱ्या बातम्यांवरुन हे ओळखू शकतो सहज . एकंदरीत कविता जरी छोटी असली तरी खूप गहन आहे .

In reply to by खिलजि

माहितगार 08/05/2018 - 14:16
भारतीय राज्यघटना महिलांना निवडस्वातंत्र्य देते, आणि जन्माधारीत कोणत्याही विषतेस नाकारते , त्यामुळे सर्व जन्म कायद्याने आणि ज्या गोष्टीत त्या जन्मलेल्या गोष्टीत त्या बाळाची काहीच चूक नाही तेव्हा नैतीकदृष्टीनेही बाळासाठी श्लील असतात. त्या स्त्रीवर -बाळाच्या आईवर - अत्याचार झाला असेल तर अशा अत्याचार करणार्‍या व्यक्तीचे वागणे आणि धर्ममार्तंडांचे व्यक्ती स्वातंत्र्यात अनावश्यक दखलंदाजी करणे अश्लील असते. असा स्पष्ट संदेश देण्यास कवी कमी पडतोय म्हणून तुम्हाला खासगीतून व्यनि पाठवण्याची गरज वाटते आहे का ? या पलिकडे जाऊन काही विशेष अर्थ आपण काढत असल्यास खासगीतला व्यनिची प्रतिक्षा नक्किच आहे .

कवीता व त्यावरील कविवर्यांच्या स्पष्टीकरणानंतर असे वाटते की साक्षात्काराची ठिणगी पडली व दुर्बोध कवीतेचा जन्म झाला. समाज श्लील, अश्लील याची व्याख्या काळानुरूप वेग वेगळी करतो. धर्म मार्तंड आपापल्या सोईनुसार अर्थ काढतात. पुराणात,इतीहासात अनेक अशी उदाहरणे दाखवता येतील की ज्या बाळांच्या जन्माची पार्श्वभूमी एक सारखीच आहे पण प्रत्येकाला वेगवेगळे मापदंड लावले गेले. हे माझे वैयक्तिक मत आहे. गदारोळ माजू नये म्हणून स्पष्टीकरण देत नाही. बाळाचा जन्म श्लील का अश्लील ठरवण्याचा अधिकार फक्त आईलाच. सांप्रत काव्यात कविवर्य स्पष्टीकरण देताना माऊलींचे उदाहरण देत धर्ममार्तांडांच्या थोतांडकडे लक्ष वेधून घेतात. कवीतेची दुर्बोधता लक्षात घेता, कविवर्य ग्रेस यांची आठवण होते. वर वर साधे सोपे दिसणारे शब्द वाचताना, वाचक चक्रव्यूहात सापडल्याचा अनुभव करतो. कवीवर्य ग्रेस आपली खंत खालील कवीतेत अशा प्रकारे व्यक्त करतात. शब्दरचना असबंध वाटते. कवीच्या मनात काय विचार असतील याची सहज कल्पना येत नाही व कवीता दुर्बोध वाटते. मी वाचलेली कवीता व कळालेला अर्थ खालील प्रमाणे. कावळ्यांचा रंग कुणी आपले म्हणेना कुणी बिलगेना गळा कंठ दाटताना झाला रंग कावळ्यांचा काळा.... नसानसांतून वाहे फणा उगारून साप, दूर सावल्यांचा घोळ माझे नाचवितो पाप... कुणी आढ्याला बांधली? रात्र आंधळ्या कौलांची चंद्र पडला मरून इथे पहाडाच्या खाली... ही कविता ग्रेस यांनी बहुतेक त्यांच्या कवितांच्या आलोचनेला त्रस्त होऊन लिहिली असावी. जसे कावळ्याला कोणी आपले म्हणत नाही त्याचा तिरस्कार करतात तसेच त्यांच्या प्रत्येक कविते वर दुर्बोधतेचा आरोप केला. कवीवर्य म्हणतात लोकांना माझ्या कवितांबद्दल सांगून सांगून माझा कंठ दाटून येतो आणि शेवटी माझा रंगही कावळ्याच्या रंगाप्रमाणे काळा पडतो. तद्वतच वरील कवीता मला वाटते.

शशिकांत ओक 02/12/2022 - 19:28
चित्रगुप्तांनी निर्माण केलेल्या कूट प्रश्नाला त्यांचे उत्तर माहित असेल तर मग हा खटाटोप कशाला पाहिजे? धर्म मार्तंड शब्दात धर्म का घुसवला आहे? यात धर्माचे काही देणे घेणे नाही. 'मार्तंड' म्हणजे स्वतःला जास्त शहाणे समजणारे किंवा समाजात स्वतः चे स्तोम निर्माण केलेले लोक. जीतेंद्र आव्हाड यांची गणना करावी की नाही हे वाचकांनी ठरवावे.
श्लील अश्लील जन्मताक्षणी मी आईला विचारलं माते माझा जन्म श्लील की अश्लील माता म्हणाली बाळा श्लील रे श्लील मग मी धर्ममार्तंडांना म्हणालो मार्तंडहो माझा जन्म श्लील की अश्लील ते एकरवानं उद्गारले अश्लील अश्लील

क्षण

मिसळलेला काव्यप्रेमी ·

विदेश 16/09/2011 - 11:18
क्षणाचे ऋण फेडायला आयुष्य वेचत राहतो.. नाही कां? सुरेख !

जाई. 16/09/2011 - 13:02
काही क्षणच असे असतात आयुष्याचे दान देऊन जातात . क्षण तर सरून जातो जाता जाता त्या दानाचे ऋण ठेऊन जातो . अन् मग ते फेडता फेडता आपण क्षण क्षण मोजत राहतो वाट पाहत राहतो . क्षणाचे ऋण फेडायला आयुष्य वेचत राहतो.. नाही कां?
सुंदर

नगरीनिरंजन 16/09/2011 - 14:02
ज्या "क्षणाचे ऋण फेडायला आयुष्य वेचत राहतो.. नाही कां?" तो क्षण नीट ठसला नाही. सुरुवात मस्त झाली आणि मग "हम्म... काल तू येऊन गेली" यात पटकन तो क्षण संपून गेला. "ती येऊन गेली" या नाही तर संध्याकाळच्या लालबुंद किरणांच्या पायघडीवर अलगद पाऊल ठेऊन ती समोर आली तो क्षण पकडून फुलवायला हवा होता असे वाटले. >>लालकेशरी मावळतीला रेशिमधाग्यात धरून ठेवावे >>असा तो क्षण हे आणी त्यानंतरचं पुढचं झकास जमलंय.

पाषाणभेद 17/09/2011 - 00:07
क्षणाचे ऋण फेडायला आयुष्य वेचत राहतो.. नाही कां? नव्हे तर असल्या ऋणातच राहवं वाटत. एकदम मस्त काव्य!! अवांतर: पुजा करतांना लक्ष कोठे होतं?

अहो सारख्या सारख्या अलवार आणि सुंदर कविता प्रकाशित करुन तुम्ही आम्हाला तुमच्या कवितेंचे व्यसन लावत आहात याची जाणिव असु द्या. कविता आवडली!!!

विदेश 16/09/2011 - 11:18
क्षणाचे ऋण फेडायला आयुष्य वेचत राहतो.. नाही कां? सुरेख !

जाई. 16/09/2011 - 13:02
काही क्षणच असे असतात आयुष्याचे दान देऊन जातात . क्षण तर सरून जातो जाता जाता त्या दानाचे ऋण ठेऊन जातो . अन् मग ते फेडता फेडता आपण क्षण क्षण मोजत राहतो वाट पाहत राहतो . क्षणाचे ऋण फेडायला आयुष्य वेचत राहतो.. नाही कां?
सुंदर

नगरीनिरंजन 16/09/2011 - 14:02
ज्या "क्षणाचे ऋण फेडायला आयुष्य वेचत राहतो.. नाही कां?" तो क्षण नीट ठसला नाही. सुरुवात मस्त झाली आणि मग "हम्म... काल तू येऊन गेली" यात पटकन तो क्षण संपून गेला. "ती येऊन गेली" या नाही तर संध्याकाळच्या लालबुंद किरणांच्या पायघडीवर अलगद पाऊल ठेऊन ती समोर आली तो क्षण पकडून फुलवायला हवा होता असे वाटले. >>लालकेशरी मावळतीला रेशिमधाग्यात धरून ठेवावे >>असा तो क्षण हे आणी त्यानंतरचं पुढचं झकास जमलंय.

पाषाणभेद 17/09/2011 - 00:07
क्षणाचे ऋण फेडायला आयुष्य वेचत राहतो.. नाही कां? नव्हे तर असल्या ऋणातच राहवं वाटत. एकदम मस्त काव्य!! अवांतर: पुजा करतांना लक्ष कोठे होतं?

अहो सारख्या सारख्या अलवार आणि सुंदर कविता प्रकाशित करुन तुम्ही आम्हाला तुमच्या कवितेंचे व्यसन लावत आहात याची जाणिव असु द्या. कविता आवडली!!!
कालच्या सांजपुजेला लावलेल्या कापूरवातीचा दरवळ अजूनही रेंगाळतोय तशी पहाट झालीये, पण कालची संध्या ती अजूनही घुटमळतेय इथे . हम्म... काल तू येऊन गेलीस. . लालकेशरी मावळतीला रेशिमधाग्यात धरून ठेवावे असा तो क्षण . काही क्षणच असे असतात आयुष्याचे दान देऊन जातात . क्षण तर सरून जातो जाता जाता त्या दानाचे ऋण ठेऊन जातो . अन् मग ते फेडता फेडता आपण क्षण क्षण मोजत राहतो वाट पाहत राहतो . क्षणाचे ऋण फेडायला आयुष्य वेचत राहतो.. नाही कां? |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१६/०९/२०११)

निरोप ..!!

प्रकाश१११ ·

विदेश 16/09/2011 - 11:05
वाचत असताना जुन्या 'भाभी' चित्रपटातील 'चल उड जा रे पंछी ' आठवत गेले ! कविता छान आहे.

पाषाणभेद 17/09/2011 - 00:10
खरोखरच निरोप घेणे खूप अवघड असते पकाकाका! असे बोलून मी आपला निरोप घेतो. (आपल्या काव्यसंग्रहाचे नावः परदेशी कविता, दुरदेशीच्या कविता आदी ठेवा.)

विदेश 16/09/2011 - 11:05
वाचत असताना जुन्या 'भाभी' चित्रपटातील 'चल उड जा रे पंछी ' आठवत गेले ! कविता छान आहे.

पाषाणभेद 17/09/2011 - 00:10
खरोखरच निरोप घेणे खूप अवघड असते पकाकाका! असे बोलून मी आपला निरोप घेतो. (आपल्या काव्यसंग्रहाचे नावः परदेशी कविता, दुरदेशीच्या कविता आदी ठेवा.)
निरोप घेता घेता निरोप घेणे ईतके सोपे नसते निरोप घेताना काळजात एक कळ उठते निरोप घेताना जसे आभाळ भरून येते तसे मन भरून जाते कधीपण कोसळू शकतो आता हा पाउस तसे मन होऊन जाते निरोप घेता घेता निरोप घेणे सोपे नसते ....! कोठून कोठे आलो..?

सचेतन

अत्रुप्त आत्मा ·

निनाद 12/09/2011 - 09:30
मुक्तक आवडले.
तारुण्याची धुंदी हे कारण? की त्याला जायचच होतं हे सत्य? आपण अर्थ कोणताही घेतला तरी म्रुत्यू बेफिकीर आहे...आजही...हे कंसं नाकारणार? तो नाही 'हे' सत्य मन स्वीकारत नाही नुसतं बुद्ध्या समजुन तरी उपयोग काय? कारण तो आता नसला तरी त्याची साथ हवी होती ना बराच काळ?
हे जास्त नेमके आहे.

निनाद 12/09/2011 - 09:30
मुक्तक आवडले.
तारुण्याची धुंदी हे कारण? की त्याला जायचच होतं हे सत्य? आपण अर्थ कोणताही घेतला तरी म्रुत्यू बेफिकीर आहे...आजही...हे कंसं नाकारणार? तो नाही 'हे' सत्य मन स्वीकारत नाही नुसतं बुद्ध्या समजुन तरी उपयोग काय? कारण तो आता नसला तरी त्याची साथ हवी होती ना बराच काळ?
हे जास्त नेमके आहे.
आज साधारण १वर्षापूर्वी माझा मावस भाऊ (वय-२४) बाइक वरुन पडून अपघाती दिवंगत झाला.असे प्रसंग अनेकांवर येतात,हे प्रसंग विसरत तर नाहीतच,पण स्वतःच्या मनाची समजुत कशी घालावी हेही कळत नाही...त्यामुळे या कवितेला सत्याचा आधार आहेच,पण त्याही पेक्षा हे अश्या प्रकारचं कटु वास्तव स्वीकारावं कसं हा प्रश्न मला छळत होता ...तो सोडवायला मला जमला की नाही?मला कळत नाही.

त्याच्यातला नास्तिक माणूस ..!!

प्रकाश१११ ·

जाई. 05/09/2011 - 20:57
छान वाटल कविता वाचून. नास्तिकातला आस्तिकपणा छान पकडलाय.

नगरीनिरंजन 05/09/2011 - 22:38
>>त्याच्यातला नास्तिक माणूस तिच्या प्रार्थनेपुढे नतमस्तक होत असतो ही कल्पना खूप आवडली. इतरवेळी देवाच्या मूर्तीसमोर वाकावंसं वाटत नाही पण आजीच्या घरी महालक्ष्मी बसतात तेव्हा अगदी साष्टांग नमस्कार का घातला जातो याचे उत्तर मिळाले.

जाई. 05/09/2011 - 20:57
छान वाटल कविता वाचून. नास्तिकातला आस्तिकपणा छान पकडलाय.

नगरीनिरंजन 05/09/2011 - 22:38
>>त्याच्यातला नास्तिक माणूस तिच्या प्रार्थनेपुढे नतमस्तक होत असतो ही कल्पना खूप आवडली. इतरवेळी देवाच्या मूर्तीसमोर वाकावंसं वाटत नाही पण आजीच्या घरी महालक्ष्मी बसतात तेव्हा अगदी साष्टांग नमस्कार का घातला जातो याचे उत्तर मिळाले.
मुलगा असतो परदेशात नि ती दोघे एकटीच असतात संध्याकाळची वेळ असते ती देवाजवळ नेहमी प्रमाणेच हात जोडून प्रार्थना करीत असते देवाजवळची समई तिचा प्रसन्न प्रकाश फोटोतील देवाच्या चित्रावरून परावर्तीत होऊन मंद मंद पसरत असतो सगळीकडे ...सर्वत्र ..! तिच्या चेहर्यावर .... कोठे कोठे फुलत जातो तो देवाकडे नुसताच बघत बसतो त्याने त्याच्या ओंजळीत काय काय टाकले ते शोधत बसतो .....! ती भाबडेपणे काही काही मागत बसते देवाजवळ मुलांचे सुख ...! त्यांच्या साठी आरोग्य...!!

फ्रायडे टाईमपास

मुक्तसुनीत ·

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली 03/09/2011 - 00:09
अगदी अगदी! मिपावर स्वरचित साहित्यच प्रकाशित करता येते असे मला वाटत होते. ;) हे तर चक्क ढापलेले आहे पण सु. ने. लागे यांची तक्रार येत नाही तोपर्यंत चालू द्या! ;)

In reply to by क्रेमर

श्रावण मोडक 03/09/2011 - 01:10
कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. ;) आणि या प्रक्रियेत पुढे ती कविता मनातले सत्यही व्यक्त करत जाते, हे नोंद घेण्याजोगे आहे. ;)

In reply to by श्रावण मोडक

अनामिक 03/09/2011 - 01:17
वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. असेल असेल... वास्तववादी असल्याने एका पेग नंतर पहिलं कडवं ते ४थ्या पेग नंतर चौथं कडवं प्रसवलं गेलं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही! बाकी टिपी कविता आवडली हो मुसुशेठ!

In reply to by श्रावण मोडक

कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही
अर्रेच्या ! मग खरेतर 'बुधवार टाईमपास' असे नाव नको होते का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 03/09/2011 - 18:51
ही कविता एनाराय मंडळींची (आपले देशी आयटीवाले त्यातच मोडतात म्हणा) आहे. त्यामुळं बुधवार नाही. कॉल असतो त्यादिवशी. इश्यू असतात. फ्रायडेला हे काही नसतं. म्हणून फ्रायडे टाईमपास आहे हा. ;)

शेवटच्या कडव्यापरर्यंत सर्व रस अर्थव्यवहारापासुन, वीररस,अद्भुतरस,रौद्ररस,शांतरस झिरपले आहेत. //चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा// ह्या वाक्यांनी तर ड्वाले पाणावले... शुक्रवार आणि मोठ्या विकांताच्या शुभेच्छा मुसुशेठ!

धनंजय 03/09/2011 - 02:49
तेवढ्यामुळे "मोकलाया दाहि दिश्या" कविता डोळ्याखालून गेली... (आजवर "मोकलाया दाही दिशा" ही प्रमाण-मराठीतच लिहिलेल्या कुठल्याशा प्रसिद्ध कवितेतली ओळ असावी असा माझा समज होता. आज शोधून संदर्भ सापडला, आणि समज सुधारून घेतला.)

सन्जोप राव 03/09/2011 - 07:49
टाईमपास आवडला. एरवी कपाळावर काही विचारी सुरकुत्या टाकून गंभीरपणे लिखाण करणार्‍या मुक्तसुनीतांनी शुक्रवारी रात्री केलेले हे लिखाण वाचून एखादा साधू हळूच चॉकलेट खाताना पकडला जावा तसे वाटले. (उपमा अर्थातच ढापलेल्या आहेत!)

चतुरंग 03/09/2011 - 16:41
लांब विकांताच्या सुरुवातीला अनेक कविगणांच्या काव्यसुमनांचा संमिश्र साक्षात्कार व्हावा यात नवल ते काय? ह्या कवितेचे नाव 'ढापलेली अक्षरे' असे ठेवावे का? -रंगा

ही कविता पाहून आयकिआने प्रसिद्ध केलेल्या मोड्यूलर फर्निचरची आठवण झाली. शंभरेक कविता घेतल्या तर त्यांच्या ओळींच्या परम्युटेशन-कॉंबिनेशननी किमान दोनतीन कोटी कविता करता याव्यात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आमच्या कवितकसाठी मॉड्यूलर कविता तयार करण्याचं मोड्यूल लिहणार का? राजेश

कधीकधी तुमच्यातच पाहतो मी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तरी कसे फुलतात ('संग्रहणी'य) गुलाब हे ताजे न-अवांतरः 'औषधोपचार', 'नृत्य' किंवा 'गुंतवणूक' म्हटलेत ते बरे झाले, पण फलज्योतिष किंवा कृष्णमूर्ती या क्याटेगरीत घातल्याबद्दल कुणीतरी तुमची तक्रार संपादकमंडळाकडे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली 03/09/2011 - 00:09
अगदी अगदी! मिपावर स्वरचित साहित्यच प्रकाशित करता येते असे मला वाटत होते. ;) हे तर चक्क ढापलेले आहे पण सु. ने. लागे यांची तक्रार येत नाही तोपर्यंत चालू द्या! ;)

In reply to by क्रेमर

श्रावण मोडक 03/09/2011 - 01:10
कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. ;) आणि या प्रक्रियेत पुढे ती कविता मनातले सत्यही व्यक्त करत जाते, हे नोंद घेण्याजोगे आहे. ;)

In reply to by श्रावण मोडक

अनामिक 03/09/2011 - 01:17
वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. असेल असेल... वास्तववादी असल्याने एका पेग नंतर पहिलं कडवं ते ४थ्या पेग नंतर चौथं कडवं प्रसवलं गेलं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही! बाकी टिपी कविता आवडली हो मुसुशेठ!

In reply to by श्रावण मोडक

कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही
अर्रेच्या ! मग खरेतर 'बुधवार टाईमपास' असे नाव नको होते का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 03/09/2011 - 18:51
ही कविता एनाराय मंडळींची (आपले देशी आयटीवाले त्यातच मोडतात म्हणा) आहे. त्यामुळं बुधवार नाही. कॉल असतो त्यादिवशी. इश्यू असतात. फ्रायडेला हे काही नसतं. म्हणून फ्रायडे टाईमपास आहे हा. ;)

शेवटच्या कडव्यापरर्यंत सर्व रस अर्थव्यवहारापासुन, वीररस,अद्भुतरस,रौद्ररस,शांतरस झिरपले आहेत. //चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा// ह्या वाक्यांनी तर ड्वाले पाणावले... शुक्रवार आणि मोठ्या विकांताच्या शुभेच्छा मुसुशेठ!

धनंजय 03/09/2011 - 02:49
तेवढ्यामुळे "मोकलाया दाहि दिश्या" कविता डोळ्याखालून गेली... (आजवर "मोकलाया दाही दिशा" ही प्रमाण-मराठीतच लिहिलेल्या कुठल्याशा प्रसिद्ध कवितेतली ओळ असावी असा माझा समज होता. आज शोधून संदर्भ सापडला, आणि समज सुधारून घेतला.)

सन्जोप राव 03/09/2011 - 07:49
टाईमपास आवडला. एरवी कपाळावर काही विचारी सुरकुत्या टाकून गंभीरपणे लिखाण करणार्‍या मुक्तसुनीतांनी शुक्रवारी रात्री केलेले हे लिखाण वाचून एखादा साधू हळूच चॉकलेट खाताना पकडला जावा तसे वाटले. (उपमा अर्थातच ढापलेल्या आहेत!)

चतुरंग 03/09/2011 - 16:41
लांब विकांताच्या सुरुवातीला अनेक कविगणांच्या काव्यसुमनांचा संमिश्र साक्षात्कार व्हावा यात नवल ते काय? ह्या कवितेचे नाव 'ढापलेली अक्षरे' असे ठेवावे का? -रंगा

ही कविता पाहून आयकिआने प्रसिद्ध केलेल्या मोड्यूलर फर्निचरची आठवण झाली. शंभरेक कविता घेतल्या तर त्यांच्या ओळींच्या परम्युटेशन-कॉंबिनेशननी किमान दोनतीन कोटी कविता करता याव्यात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आमच्या कवितकसाठी मॉड्यूलर कविता तयार करण्याचं मोड्यूल लिहणार का? राजेश

कधीकधी तुमच्यातच पाहतो मी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तरी कसे फुलतात ('संग्रहणी'य) गुलाब हे ताजे न-अवांतरः 'औषधोपचार', 'नृत्य' किंवा 'गुंतवणूक' म्हटलेत ते बरे झाले, पण फलज्योतिष किंवा कृष्णमूर्ती या क्याटेगरीत घातल्याबद्दल कुणीतरी तुमची तक्रार संपादकमंडळाकडे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ

पावसाचा दरोडा

पाषाणभेद ·

शुचि 31/08/2011 - 05:49
ही कविता खूप छान आहे. >> कारे आवचिंदी पावसा तू ग भवाने विजबाई दोघं आले दरोड्याला नशीब माझं लुटून जाई || >> भवाने शब्दाने कडव्याला आगळे वजन आले आहे. आवचिंदी शब्ददेखील नवा आहे.

निनाद 31/08/2011 - 06:44
शेवट फारच भिडणारा आहे... पण कविता चांगली बांधलेली नाही. कडव्यांची लांबी कमी जास्त होत जाते आहे. कविता जरा पिकायला हवी होती का अजून? मुक्तक असेल तर ठीक.

स्पंदना 31/08/2011 - 06:49
लिंबारा अर्थात लिंबाच झाड विज प्रवाही मानतात. घराजवळचा लिंबारा घरावर विज आकर्षित करतो. पाभे चित्र दर्शक काव्य. अगदी डोळ्यासमोर उभ राहिल धुंवाधार पावसात उभ असलेल शेतकरी जोडप. वाडाच्या बरोबरीन आहे ही कविता.

In reply to by नगरीनिरंजन

चित्रा 31/08/2011 - 07:49
चित्रदर्शी कविता, असेच म्हणते. पण शेवट नाही आवडला. अंगावर आला. जरा धक्कादायकच झाला. अर्थात तीच अपेक्षा असली तर पूर्ण झाली.

धन्या 31/08/2011 - 09:05
झक्कास कविता... चित्र नजरेसमोर उभं राहीलं... कारे आवचिंदी पावसा तू ग भवाने विजबाई दोघं आले दरोड्याला नशीब माझं लुटून जाई हा क्लायमॅक्स तर भारीच...

गणेशा 31/08/2011 - 17:23
किती सुंदर कविता सचिन जी, एकदम बेस्ट खुप खुप आवडली.. पुन्हा पुन्हा वाचावी अशी ... मागे एकदा तुम्ही शेतकर्‍याची एक कविता लिहिली होती.. त्यांनी म्हणलेलीच ही कविता वाटत आहे.. --- अवांतर : मदनबाणाच्या भात्यातील सगळे बाण एकदमच सुटले वाटते...

शुचि 31/08/2011 - 05:49
ही कविता खूप छान आहे. >> कारे आवचिंदी पावसा तू ग भवाने विजबाई दोघं आले दरोड्याला नशीब माझं लुटून जाई || >> भवाने शब्दाने कडव्याला आगळे वजन आले आहे. आवचिंदी शब्ददेखील नवा आहे.

निनाद 31/08/2011 - 06:44
शेवट फारच भिडणारा आहे... पण कविता चांगली बांधलेली नाही. कडव्यांची लांबी कमी जास्त होत जाते आहे. कविता जरा पिकायला हवी होती का अजून? मुक्तक असेल तर ठीक.

स्पंदना 31/08/2011 - 06:49
लिंबारा अर्थात लिंबाच झाड विज प्रवाही मानतात. घराजवळचा लिंबारा घरावर विज आकर्षित करतो. पाभे चित्र दर्शक काव्य. अगदी डोळ्यासमोर उभ राहिल धुंवाधार पावसात उभ असलेल शेतकरी जोडप. वाडाच्या बरोबरीन आहे ही कविता.

In reply to by नगरीनिरंजन

चित्रा 31/08/2011 - 07:49
चित्रदर्शी कविता, असेच म्हणते. पण शेवट नाही आवडला. अंगावर आला. जरा धक्कादायकच झाला. अर्थात तीच अपेक्षा असली तर पूर्ण झाली.

धन्या 31/08/2011 - 09:05
झक्कास कविता... चित्र नजरेसमोर उभं राहीलं... कारे आवचिंदी पावसा तू ग भवाने विजबाई दोघं आले दरोड्याला नशीब माझं लुटून जाई हा क्लायमॅक्स तर भारीच...

गणेशा 31/08/2011 - 17:23
किती सुंदर कविता सचिन जी, एकदम बेस्ट खुप खुप आवडली.. पुन्हा पुन्हा वाचावी अशी ... मागे एकदा तुम्ही शेतकर्‍याची एक कविता लिहिली होती.. त्यांनी म्हणलेलीच ही कविता वाटत आहे.. --- अवांतर : मदनबाणाच्या भात्यातील सगळे बाण एकदमच सुटले वाटते...
पावसाचा दरोडा आला सोसाट्याचा वारा उठलं धुळीचं रिंगण झाडझाडोरे हालता गेल सारं रान पिंजून || बांधावर आम्ही उभे आधार एकमेकांना दोघे तवाच ढग आले दाटून गेलं आभाळ फाटून || थेंब पावसाचे मोठे द्वाड अंगावर बसे वादीचा चाबूक जवा पाहिजे तवा नाही जवा नको तवा यायची खोड || विजा चमकून भिती घालती काही आगाव भुईला टेकती वंगाळ भिती मनाला खायी जिवासाठी आसरा शोधू पाही || उघडा सारा रानमाळ नव्हतं कुणाचं छप्पर ठिपक्यावानी झाड लिंबांच सावली देत उभं र्‍हातं || तेवढा तोच आधार तेचा आडोसा घेतला त्याखाली वल्ले होतो थेंब जोराचे चुकवत || एकाएकी आक्रीत झालं सन्नकन आला