मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिताली राजला आउट करणारी नांदेडची मुलगी

मार्गी ·
लेखनप्रकार
नमस्कार. भारतीय मुलींच्या टीमबरोबर त्यांचं कौतुक करणार्‍यांचंही अभिनंदन! एक खूप वेगळी क्रांती घडते आहे. मुलींच्या खेळाबद्दल आणि एकूणच खेळाच्या जगताबद्दलसुद्धा. परवा मुलींचा सन्मान करणार्‍या मिताली राजला बघून तिला आउट करणारी नांदेडची मुलगी मात्र सारखी आठवते! मिताली राज १९९९ ते २०२२ ही २३ वर्षे भारतासाठी खेळत होती. सर्वांत कमी एकदिवसीय सामन्यांमध्ये एक हजार रन्स करणारा भारतीय खेळाडू हा विक्रम तिच्याच नावावर आहे. २००८ मध्ये ती कॅप्टन असताना अनेक ठिकाणी नवीन खेळाडू शोधायला जायची. तेव्हा ती नांदेडला आली होती. आणि ज्युनियर क्रिकेट खेळणार्‍या एका १६ वर्षांच्या मुलीने तिला आउट केलं होतं!

फौजा सिंह- Turbaned Tornado!

मार्गी ·

भावपूर्ण श्रद्धांजली. पुण्यात एक पॅराप्लेजीक होम आहे. सैन्यातील दिव्यांग भूतपूर्व सैनिकांना रहाण्याची व औषधोपचार करता ठेवले जाते. सतत रडणार्‍या, नशिबाला दोष देणाऱ्या व्यक्तीं नी जरूर भेट द्यावी. ज्या प्रकारे हे भूतपूर्व सैनिक आणी त्यांच्या कुटुंब आयुष्य आनंदच म्हणावा लागेल, जगत आहेत हे शिकण्या सारखे आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली. पुण्यात एक पॅराप्लेजीक होम आहे. सैन्यातील दिव्यांग भूतपूर्व सैनिकांना रहाण्याची व औषधोपचार करता ठेवले जाते. सतत रडणार्‍या, नशिबाला दोष देणाऱ्या व्यक्तीं नी जरूर भेट द्यावी. ज्या प्रकारे हे भूतपूर्व सैनिक आणी त्यांच्या कुटुंब आयुष्य आनंदच म्हणावा लागेल, जगत आहेत हे शिकण्या सारखे आहे.
लेखनप्रकार
नमस्कार. फौजा सिंह! जेव्हा मला त्याचं नाव कळालं, तेव्हा वाटलं की, सोशल मीडीयावरची ही अफवा असावी. पण नाही! ते अविश्वसनीय असलं तरी खरं होतं. वयाच्या फक्त ८९ व्या वर्षी ते धावायला सुरूवात केली! आणि लवकरच ९० व्या वर्षी मॅरेथॉन पळायला सुरूवात केली- म्हणजे ४२ किलोमीटर! त्यांची पहिली मॅरेथॉन सव्वा सहा तासांमध्ये त्यांनी पूर्ण केली! नंतर त्यांनी मॅरेथॉनमध्ये व इतरही रनिंग स्पर्धांमध्ये त्यांच्या वयोगटामध्ये नवीन मापदंड स्थापन केला! अशा ह्या फौजा सिंहचा जन्म भारतात १९११ मध्ये झाला होता व १९९२ मध्ये ते ब्रिटनला राहायला गेले. कुटुंबातील सदस्यांच्या मृत्युनंतर ते रनिंगकडे वळाले. त्या वयात!

माझे माहेर पंढरी - स्वैर चिंतन ३

माहितगार ·

कंजूस 06/07/2025 - 06:56
आठवणी छान. आमच्याकडे वडील, आजोबांपासून काही परंपरा नव्हती. कोल्हापुरातल्या अंबाबाईच्या महालक्ष्मीला वर्षात कुणी जात असे. पण नवरात्रात नाही. मी भटकंतीदरम्यान इतर राज्यांतील काही मंदिरे पाहिल्यावर विचार आला की आपण महाराष्ट्रातले गाजलेले दैवत अजून पाहिलेच नाही. मग तिकडे जाण्याअगोदर काही पुस्तके वाचली. ऐतिहासीक माहिती वाचली आणि ती वीट आणि डोक्यावरचा टोप पाहायचा होता. पहिला प्रयत्न वाया गेला . फक्त मुखदर्शन झाले दुरून पण गरुड खांब 'भेटला'. दुसरा एक प्रयत्न केला तेव्हा नामदेव पायरी, वीट पाहता आली, स्पर्ष करता आला. टोप(गुराखी घालतात ती कापडी टोपी ) दिसला नाही. त्यावर मुकुट असतो. पहाटे पुजा दाखवतात त्यात दिसला. हल्ली आपण थेट देवळाकडे जातो तसे पूर्वी नव्हते. मुख्य पंढरपूर गाव चंद्रभागेच्या अलिकडे आणि देऊळ पलिकडे आहे. नावेतून जावे लागायचे. आणि मूळ मूर्ती गावात / माढ्यात आहे ती शोधायची आहे. रखमाबाईही तिकडेच आहे.

कंजूस 06/07/2025 - 06:56
आठवणी छान. आमच्याकडे वडील, आजोबांपासून काही परंपरा नव्हती. कोल्हापुरातल्या अंबाबाईच्या महालक्ष्मीला वर्षात कुणी जात असे. पण नवरात्रात नाही. मी भटकंतीदरम्यान इतर राज्यांतील काही मंदिरे पाहिल्यावर विचार आला की आपण महाराष्ट्रातले गाजलेले दैवत अजून पाहिलेच नाही. मग तिकडे जाण्याअगोदर काही पुस्तके वाचली. ऐतिहासीक माहिती वाचली आणि ती वीट आणि डोक्यावरचा टोप पाहायचा होता. पहिला प्रयत्न वाया गेला . फक्त मुखदर्शन झाले दुरून पण गरुड खांब 'भेटला'. दुसरा एक प्रयत्न केला तेव्हा नामदेव पायरी, वीट पाहता आली, स्पर्ष करता आला. टोप(गुराखी घालतात ती कापडी टोपी ) दिसला नाही. त्यावर मुकुट असतो. पहाटे पुजा दाखवतात त्यात दिसला. हल्ली आपण थेट देवळाकडे जातो तसे पूर्वी नव्हते. मुख्य पंढरपूर गाव चंद्रभागेच्या अलिकडे आणि देऊळ पलिकडे आहे. नावेतून जावे लागायचे. आणि मूळ मूर्ती गावात / माढ्यात आहे ती शोधायची आहे. रखमाबाईही तिकडेच आहे.
लेखनप्रकार
हे एक स्वान्त: सुखाय* स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे. सकाळी जरा उशिराच जाग आली. कार्डिओचे काही व्यायाम प्रकार जमत नसल्याने घराच्या खिडक्या बंद करून, यूट्यूबवरची गाणी लावून मी स्लो मोशन नृत्य अधूनमधून करून बघतो. पंढरीच्या वारीच्या निमित्ताने आज घरी मंडळींनी अभंग लावलेले. त्यावर जरासा ताल धरला. या तालावर उडी मारणे मला जमत नाही, याकडे आमच्या मंडळींनी लक्ष वेधले.

एक मजेशीर आणि हृद्य आठवण

युयुत्सु ·

In reply to by रामचंद्र

युयुत्सु 17/06/2025 - 17:11
सुरुवातीला रात्री-बेरात्री जागून संगणक मिळेल तेव्हा काम करावे लागले. मग काही महिन्यांनी संगणक विभागातील प्रत्येक प्राध्यापकाला स्वतंत्र पीसी (एक्स्टी ६४केबी रॅम १०/२० एम्बी हार्डडीस्क) मिळाल्यावर काम करणे सुलभ झाले. प्रकल्प अर्थात्च पूर्ण झाला. या घटना १९९० च्या अगोदरच्या आहेत.

In reply to by विजुभाऊ

युयुत्सु 17/06/2025 - 17:50
तुम्हाला माझ्या अनुभवात मजा वाटावी असा माझा अजिबात आग्रह नाही. तुम्हाला कौशिकी चक्रवर्ती आवडू नये असा ही माझा हट्ट नाही. मी फक्त कौशिकी चक्रवर्ती या बाईंच्या सांगीतिक थरथराटाबद्दल माझी मते व्यक्त केली, आणि माझ्या मतांशी अनेकजण सहमत आहेत. सांगीतिक अनुभव म्हणजे वैज्ञानिक सत्य नव्हे, की जे काही जण बेजबाबदारपणे नाकारतात.

In reply to by चौथा कोनाडा

युयुत्सु 17/06/2025 - 18:08
मनःपूर्वक धन्यवाद! "मजेशीर" अशासाठी की काही प्रसंगांची आता मागे बघताना गंमत वाटते आणि हसू येते.

Bhakti 18/06/2025 - 15:15
अनुभव आवडले. "
राजीव, पी०एच०डी० इज शॉर्टटर्म मॅरेज. तुझ्या सारख्या व्यक्तीने ज्या ठिकाणी आणि ज्याच्या हाताखाली पी०एच०डी० करायची त्यांचा कमीतकमी एकवर्षाचा अनुभव घेतल्याशिवाय रजिस्टर करायचे नाही, आणि लक्षात ठेव, नोवन कॅन सप्रेस यु फॉर टू लॉंग".
मग तुम्ही पीएचडी त्याच गाईडकडे केली की दुसरीकडे. ला मला आयुष्यात असे पीएचडीचे भले बुरे अनुभव यावे अशी इच्छा होती ;),पण ती गाडी आता चुकली.असो,पुढे जात रहावे

युयुत्सु 18/06/2025 - 18:28
@Bhakti प्रतिसादाबद्दल धन्यवाद! नंतर पीएचडी करायला जमले नाही कारण प्राधान्यक्रम आणि जबाबदर्‍या बदलत गेल्या.

अवांतर होईल पण एक विचारायचं आहे(माझं अज्ञान समजा) की, पी एच डी केली की पुढे अर्थार्जनासाठी काय संधी असतात? अशासाठी विचारलं की, माझ्या कामाच्या ठिकाणी एका व्यक्तीने पीएचडी केली होती. अत्यंत हुशार माणूस पण त्याच्या टीम मधल्या थोड्या अनुभवी इंजिनिअर आणि याच्या पगारामध्ये फार तफावत नव्हती. म्हणजे जर का एका क्ष जागेसाठी २ उमेदवार असतील आणि एक पीएचडी पण अननुभवी आणि दुसरा पदवीधर पण ५ वर्षांचा अनुभव गाठीशी असलेला माणूस यांच्यापैकी प्राधान्य खचितच अनुभवी व्यक्तीला दिलं जाईल नाही का? म्हणजे पीएचडी करण्यात इतकी वर्ष घालवणं कितपत फायदेशीर आहे, जर का नंतर एमएनसी मध्ये नोकरी करायची असेल तर?

युयुत्सु 19/06/2025 - 08:25
श्री० नचिकेत जवखेडकर पी एच डी केली की पुढे अर्थार्जनासाठी काय संधी असतात?> इट डीपेण्डस... पी०एच्०डी० कशात केली आहे, कुठे केली आहे, कुणाच्या हाताखाली केली आहे यावर सगळे ठरते. माझे माझ्या बरोबर आय्०आय्०टी०त तेव्हाचे दोन सख्खे मित्र जिवाच्या आकांताने अमेरिकेत गेले, पी०एच्०डी० करायला गेले. दोघाना ही त्याच्या पी०एच्०डी० च्या संबंधित नोकरी मिळाली नाही. मग एक जण रस्त्यावर चित्रे काढायला लागला, ऑर्केस्ट्रात गाणी गायला लागला तर दूसर्‍याने युनिक्स प्रोगामिंग करायला सुरुवात केली. नंतरच्या आयुष्याशी त्यांच्या पी०एच्०डी०चा काहीही संबंध राहीला. अशी असंख्य उदा० देता येतात... कोर्टात गेलं की काळे कोट्वाले आपल्यामागे लागतात, तसे पुणे विद्यापीठात काहीजण तेव्हा पी०एच्०डी०साठी हात धूवून मागे लागत असत. अशा लोकांच्या हाताखाली अजिबात करायची नाही. पुणे विद्यापीठातील पी०एच्०डी० संदर्भातला माझा एक गमतीदार अनुभव स्वतंत्रपणे पोस्ट करीन.

In reply to by युयुत्सु

धन्यवाद. अनुभव वाचायला उत्सुक आहे.बाकी वरती भक्ती ताई म्हणतायत त्याप्रमाणे, आमची पण गाडी चुकली आहे. किंवा घसरली आहे म्हणूयात कारण पदवी पण नाहीये 😅

युयुत्सु 19/06/2025 - 08:34
१९९० च्या दशकात चाळिस हजारात पी०एच्०डी०चा प्रबंध पुणे विद्यापीठासाठीच्या डॉ०साठी लिहून मिळत असे, अशी माहिती विद्यापीठाशी संबंधीत व्यक्तीनीच दिली होती.

In reply to by रामचंद्र

युयुत्सु 17/06/2025 - 17:11
सुरुवातीला रात्री-बेरात्री जागून संगणक मिळेल तेव्हा काम करावे लागले. मग काही महिन्यांनी संगणक विभागातील प्रत्येक प्राध्यापकाला स्वतंत्र पीसी (एक्स्टी ६४केबी रॅम १०/२० एम्बी हार्डडीस्क) मिळाल्यावर काम करणे सुलभ झाले. प्रकल्प अर्थात्च पूर्ण झाला. या घटना १९९० च्या अगोदरच्या आहेत.

In reply to by विजुभाऊ

युयुत्सु 17/06/2025 - 17:50
तुम्हाला माझ्या अनुभवात मजा वाटावी असा माझा अजिबात आग्रह नाही. तुम्हाला कौशिकी चक्रवर्ती आवडू नये असा ही माझा हट्ट नाही. मी फक्त कौशिकी चक्रवर्ती या बाईंच्या सांगीतिक थरथराटाबद्दल माझी मते व्यक्त केली, आणि माझ्या मतांशी अनेकजण सहमत आहेत. सांगीतिक अनुभव म्हणजे वैज्ञानिक सत्य नव्हे, की जे काही जण बेजबाबदारपणे नाकारतात.

In reply to by चौथा कोनाडा

युयुत्सु 17/06/2025 - 18:08
मनःपूर्वक धन्यवाद! "मजेशीर" अशासाठी की काही प्रसंगांची आता मागे बघताना गंमत वाटते आणि हसू येते.

Bhakti 18/06/2025 - 15:15
अनुभव आवडले. "
राजीव, पी०एच०डी० इज शॉर्टटर्म मॅरेज. तुझ्या सारख्या व्यक्तीने ज्या ठिकाणी आणि ज्याच्या हाताखाली पी०एच०डी० करायची त्यांचा कमीतकमी एकवर्षाचा अनुभव घेतल्याशिवाय रजिस्टर करायचे नाही, आणि लक्षात ठेव, नोवन कॅन सप्रेस यु फॉर टू लॉंग".
मग तुम्ही पीएचडी त्याच गाईडकडे केली की दुसरीकडे. ला मला आयुष्यात असे पीएचडीचे भले बुरे अनुभव यावे अशी इच्छा होती ;),पण ती गाडी आता चुकली.असो,पुढे जात रहावे

युयुत्सु 18/06/2025 - 18:28
@Bhakti प्रतिसादाबद्दल धन्यवाद! नंतर पीएचडी करायला जमले नाही कारण प्राधान्यक्रम आणि जबाबदर्‍या बदलत गेल्या.

अवांतर होईल पण एक विचारायचं आहे(माझं अज्ञान समजा) की, पी एच डी केली की पुढे अर्थार्जनासाठी काय संधी असतात? अशासाठी विचारलं की, माझ्या कामाच्या ठिकाणी एका व्यक्तीने पीएचडी केली होती. अत्यंत हुशार माणूस पण त्याच्या टीम मधल्या थोड्या अनुभवी इंजिनिअर आणि याच्या पगारामध्ये फार तफावत नव्हती. म्हणजे जर का एका क्ष जागेसाठी २ उमेदवार असतील आणि एक पीएचडी पण अननुभवी आणि दुसरा पदवीधर पण ५ वर्षांचा अनुभव गाठीशी असलेला माणूस यांच्यापैकी प्राधान्य खचितच अनुभवी व्यक्तीला दिलं जाईल नाही का? म्हणजे पीएचडी करण्यात इतकी वर्ष घालवणं कितपत फायदेशीर आहे, जर का नंतर एमएनसी मध्ये नोकरी करायची असेल तर?

युयुत्सु 19/06/2025 - 08:25
श्री० नचिकेत जवखेडकर पी एच डी केली की पुढे अर्थार्जनासाठी काय संधी असतात?> इट डीपेण्डस... पी०एच्०डी० कशात केली आहे, कुठे केली आहे, कुणाच्या हाताखाली केली आहे यावर सगळे ठरते. माझे माझ्या बरोबर आय्०आय्०टी०त तेव्हाचे दोन सख्खे मित्र जिवाच्या आकांताने अमेरिकेत गेले, पी०एच्०डी० करायला गेले. दोघाना ही त्याच्या पी०एच्०डी० च्या संबंधित नोकरी मिळाली नाही. मग एक जण रस्त्यावर चित्रे काढायला लागला, ऑर्केस्ट्रात गाणी गायला लागला तर दूसर्‍याने युनिक्स प्रोगामिंग करायला सुरुवात केली. नंतरच्या आयुष्याशी त्यांच्या पी०एच्०डी०चा काहीही संबंध राहीला. अशी असंख्य उदा० देता येतात... कोर्टात गेलं की काळे कोट्वाले आपल्यामागे लागतात, तसे पुणे विद्यापीठात काहीजण तेव्हा पी०एच्०डी०साठी हात धूवून मागे लागत असत. अशा लोकांच्या हाताखाली अजिबात करायची नाही. पुणे विद्यापीठातील पी०एच्०डी० संदर्भातला माझा एक गमतीदार अनुभव स्वतंत्रपणे पोस्ट करीन.

In reply to by युयुत्सु

धन्यवाद. अनुभव वाचायला उत्सुक आहे.बाकी वरती भक्ती ताई म्हणतायत त्याप्रमाणे, आमची पण गाडी चुकली आहे. किंवा घसरली आहे म्हणूयात कारण पदवी पण नाहीये 😅

युयुत्सु 19/06/2025 - 08:34
१९९० च्या दशकात चाळिस हजारात पी०एच्०डी०चा प्रबंध पुणे विद्यापीठासाठीच्या डॉ०साठी लिहून मिळत असे, अशी माहिती विद्यापीठाशी संबंधीत व्यक्तीनीच दिली होती.
लेखनविषय:
 (वरील फोटोतील प्रा० अरूणकुमारांची आठवण... फोटो परत टाकल्याबद्दल क्षमस्व) प्रा० अरूणकुमारांनी मला त्यांच्याकडच्या प्रोजेक्टवर घेतल्यामुळे मला खूप भारी वाटत असे. ते आय०आय०टी०मध्ये अतिशय लहान वयात म्हणजे ऐन तिशीत पूर्ण प्रोफेसर म्हणून रूजू झाले होते. ज्यांना बर्कलेचे विद्वान ही काय चीज असते हे माहित नाही त्यांना सध्या पर्प्लेक्सीटीच्या अरविंद श्रीनिवासनचे उदाहरण अत्यंत उत्तम आहे.

सृष्टीआड दृष्टी

कुमार जावडेकर ·
एक मुलाखत: “नमस्कार जयंतराव. सुरुवातीलाच मला सांगावंसं वाटतं की आपण फार मोठे खगोलशास्त्रज्ञ आहात! ... आणि अकलेचे तारे तोडणं या शिवाय माझा आकाशाशी संबंध आलेला नाहीये. तसं पाहता, शाळा सोडल्यापासून, विज्ञान या विषयाचा मला राग येत नाही. विज्ञान-वादी असणं म्हणजे काय ते बहुधा कळतं; पण मी विज्ञान-संवादी नाही. त्यामुळे ही मुलाखत घेणं मला जरा अवघडच वाटतं आहे.” पु. लं. नी सुरुवात केली. “पु. ल., तुम्ही विनोदी लेखक आहात. मी विज्ञान अभ्यासक आहे. पण मला वाटतं आपल्या विचारांचा ‘वि’ हा या दोन्हींतला समान घटक आहे.” जयंत नारळीकर म्हणाले. “हा आपला विनय आहे.

वायुसेनेतील आठवणी – कॉपल पांडे

शशिकांत ओक ·

एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्चाची ओळख करून देणार्‍या अनुभवकथनमालिकेची उत्तम सुरुवात. धन्यवाद ओक साहेब. पुभाप्र.

गवि 13/05/2025 - 14:57
पुढील भागाची उत्सुकता. मीही साधारण त्याच काळात पुणे विमानतळावर सिव्हिल एअरलाइनमधे नोकरी करत होतो. रोजच्या रोज दोन वेळा, अगदी रविवार धरून रोज, त्या ATC टॉवरमध्ये फ्लाईट प्लॅन फाईल करायला आणि ADC वगैरे क्रमांक मिळवायला मला जावे लागे. माझी बाईक घेऊन मी त्या सुखोई, जागवार विमानांच्या अगदी जवळून एप्रन एरिया ओलांडून टॉवरमधे जात असे. एरवी ही विमाने दुरून देखील बघायला मिळणे दुरापास्त. त्या आवारात हेल्मेट अत्यावश्यक होते आणि एन्ट्री पास. टॉवरमध्ये वरती प्रत्यक्ष कंट्रोलवर फ्लाईट लेफ्टनंट, विंग कमांडर असे, बहुधा वयाने बरेच सिनियर असे अधिकारी असत. एक शिडी खाली उतरून पोटमजला होता, त्यात कॉपल लेव्हलचा कर्मचारी फ्लाईट प्लॅनच्याच कामासाठी बसलेला असे. त्या सर्वांशी फार चांगली मैत्री झाली होती. कॉपल कनोजिया हा अत्यंत सुस्वभावी आणि स्नेहपूर्ण स्वभावाचा अधिकारी तिथे नेहमी असायचा. त्याच्याशी गप्पा रंगत असत. मुळात फार थोड्या सिव्हिल सर्विस लोकांना एअरफोर्स स्टेशनमधे इतक्या आत जाण्याचे भाग्य लाभते. पुणे, गोवा अशा एअरफोर्स विमानतळावरच ते शक्य आहे. एअरपोर्ट फी, चार्जेस या निमित्ताने अकाऊंट विभागात आणि मेटार (हवामान रिपोर्ट) साठी हवामान विभागात देखील जाणे येणे असे. तिथेही बहुतांश लोक सार्जंट आणि कॉपल असत. लेखाच्या निमित्ताने या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.

सौंदाळा 14/05/2025 - 19:57
छानच लिहिले आहे. कॉपल पांडे सारखे निस्वार्थी लोक विरळाच. पुभाप्र

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शशिकांत ओक 15/05/2025 - 16:34
धन्यवाद धाग्यावर प्रतिसादाबद्दल. आपण म्हणता ते बरोबर आहे. कॉपल पांडे सारखे लोक विरळा असतात. म्हणून ते लक्षात राहतात.

शशिकांत ओक 24/05/2025 - 00:13
नमस्कार, 'वायुसेनेतील आठवणी – कॉर्पल पांडे' या लेखमालेचा पहिला भाग वाचून खूप आनंद झाला. विंग कमांडर शशिकांत ओक (नि.) यांनी मांडलेली ही प्रस्तावना आणि पहिला भाग वाचकांना खिळवून ठेवतो. या भागाचे रसग्रहण खालीलप्रमाणे: प्रस्तावना: एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे दर्शन प्रस्तावना वाचकाला कॉर्पल पांडे नावाच्या एका अद्वितीय व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. पांडे हे केवळ एक वायुसैनिक नसून, ते एक देशभक्त, कवी मनाचे चित्रकार, माणुसकीची जाण असलेले आणि निष्ठावान कार्यकर्ते असल्याचे लेखक सांगतात. 'एकात एक व्यक्तिमत्त्वे लपलेला जीनियस' ही उपमा त्यांची बहुआयामी व्यक्तिमत्त्व दर्शवते. लेखकाने पांडे यांच्याकडून घेतलेली मदत आणि त्या मदतीचे 'सोने' झाल्याचे नमूद करून, त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि निष्ठेवर प्रकाश टाकला आहे. ही लेखमाला केवळ आठवणी नसून, एका सैनिकाच्या आदर्शांचा दस्तऐवज आहे आणि त्यातून वाचकांनी प्रेरणा घ्यावी, अशी लेखकाची सदिच्छा आहे. ही प्रस्तावना वाचकांच्या मनात कॉर्पल पांडे यांच्याविषयी उत्सुकता निर्माण करते आणि पुढील भागांची प्रतीक्षा करण्यास प्रवृत्त करते. पांडे यांनी माणुसकीची खरी व्याख्या समजावून सांगितली. रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन, केवळ माणूस म्हणून दुसऱ्या माणसाच्या वेदनेशी एकरूप होण्याची त्यांची ही भावना लेखकाला निशब्द करते. "रस्त्यावर आणि ढिगाऱ्याखाली शेकडो मृत आणि जखमी लोक होते – ती पण माझ्यासारखीच माणसंच होती. ते माझे नातेवाईक नव्हते का?" या विचारामुळे लेखकाच्या डोळ्यांत पाणी येते. पांडे यांचा निर्भीडपणा, सेवाभाव आणि करुणा स्पष्ट दिसते. शेवटी, पांडे यांनी १५ दिवसांची रजा घेतल्याचे, मित्रांकडून पैसे उधार घेतल्याचे आणि कॅमेरा सोबत घेऊन मदतीसाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले. लेखकाने त्यांना पुढच्या बचाव विमानात पाठवण्यासाठी कॅप्टनशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण कथानकात एक अनपेक्षित ट्विस्ट आहे: "पण तसे घडणार नव्हते!" यामुळे पुढील भागाबद्दलची उत्सुकता अधिक वाढते. एकंदरीत, हा भाग कॉर्पल पांडे यांच्या कलात्मकता, नम्रता, शिस्त, आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांची अद्वितीय माणुसकी आणि सेवावृत्ती अधोरेखित करतो. विंग कमांडर ओक यांनी अत्यंत प्रभावीपणे कॉर्पल पांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पहिला पैलू उलगडला आहे. वरील रसग्रहण जेमिनी विद्याधर यांनी केले आहे.

एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्चाची ओळख करून देणार्‍या अनुभवकथनमालिकेची उत्तम सुरुवात. धन्यवाद ओक साहेब. पुभाप्र.

गवि 13/05/2025 - 14:57
पुढील भागाची उत्सुकता. मीही साधारण त्याच काळात पुणे विमानतळावर सिव्हिल एअरलाइनमधे नोकरी करत होतो. रोजच्या रोज दोन वेळा, अगदी रविवार धरून रोज, त्या ATC टॉवरमध्ये फ्लाईट प्लॅन फाईल करायला आणि ADC वगैरे क्रमांक मिळवायला मला जावे लागे. माझी बाईक घेऊन मी त्या सुखोई, जागवार विमानांच्या अगदी जवळून एप्रन एरिया ओलांडून टॉवरमधे जात असे. एरवी ही विमाने दुरून देखील बघायला मिळणे दुरापास्त. त्या आवारात हेल्मेट अत्यावश्यक होते आणि एन्ट्री पास. टॉवरमध्ये वरती प्रत्यक्ष कंट्रोलवर फ्लाईट लेफ्टनंट, विंग कमांडर असे, बहुधा वयाने बरेच सिनियर असे अधिकारी असत. एक शिडी खाली उतरून पोटमजला होता, त्यात कॉपल लेव्हलचा कर्मचारी फ्लाईट प्लॅनच्याच कामासाठी बसलेला असे. त्या सर्वांशी फार चांगली मैत्री झाली होती. कॉपल कनोजिया हा अत्यंत सुस्वभावी आणि स्नेहपूर्ण स्वभावाचा अधिकारी तिथे नेहमी असायचा. त्याच्याशी गप्पा रंगत असत. मुळात फार थोड्या सिव्हिल सर्विस लोकांना एअरफोर्स स्टेशनमधे इतक्या आत जाण्याचे भाग्य लाभते. पुणे, गोवा अशा एअरफोर्स विमानतळावरच ते शक्य आहे. एअरपोर्ट फी, चार्जेस या निमित्ताने अकाऊंट विभागात आणि मेटार (हवामान रिपोर्ट) साठी हवामान विभागात देखील जाणे येणे असे. तिथेही बहुतांश लोक सार्जंट आणि कॉपल असत. लेखाच्या निमित्ताने या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.

सौंदाळा 14/05/2025 - 19:57
छानच लिहिले आहे. कॉपल पांडे सारखे निस्वार्थी लोक विरळाच. पुभाप्र

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शशिकांत ओक 15/05/2025 - 16:34
धन्यवाद धाग्यावर प्रतिसादाबद्दल. आपण म्हणता ते बरोबर आहे. कॉपल पांडे सारखे लोक विरळा असतात. म्हणून ते लक्षात राहतात.

शशिकांत ओक 24/05/2025 - 00:13
नमस्कार, 'वायुसेनेतील आठवणी – कॉर्पल पांडे' या लेखमालेचा पहिला भाग वाचून खूप आनंद झाला. विंग कमांडर शशिकांत ओक (नि.) यांनी मांडलेली ही प्रस्तावना आणि पहिला भाग वाचकांना खिळवून ठेवतो. या भागाचे रसग्रहण खालीलप्रमाणे: प्रस्तावना: एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे दर्शन प्रस्तावना वाचकाला कॉर्पल पांडे नावाच्या एका अद्वितीय व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. पांडे हे केवळ एक वायुसैनिक नसून, ते एक देशभक्त, कवी मनाचे चित्रकार, माणुसकीची जाण असलेले आणि निष्ठावान कार्यकर्ते असल्याचे लेखक सांगतात. 'एकात एक व्यक्तिमत्त्वे लपलेला जीनियस' ही उपमा त्यांची बहुआयामी व्यक्तिमत्त्व दर्शवते. लेखकाने पांडे यांच्याकडून घेतलेली मदत आणि त्या मदतीचे 'सोने' झाल्याचे नमूद करून, त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि निष्ठेवर प्रकाश टाकला आहे. ही लेखमाला केवळ आठवणी नसून, एका सैनिकाच्या आदर्शांचा दस्तऐवज आहे आणि त्यातून वाचकांनी प्रेरणा घ्यावी, अशी लेखकाची सदिच्छा आहे. ही प्रस्तावना वाचकांच्या मनात कॉर्पल पांडे यांच्याविषयी उत्सुकता निर्माण करते आणि पुढील भागांची प्रतीक्षा करण्यास प्रवृत्त करते. पांडे यांनी माणुसकीची खरी व्याख्या समजावून सांगितली. रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन, केवळ माणूस म्हणून दुसऱ्या माणसाच्या वेदनेशी एकरूप होण्याची त्यांची ही भावना लेखकाला निशब्द करते. "रस्त्यावर आणि ढिगाऱ्याखाली शेकडो मृत आणि जखमी लोक होते – ती पण माझ्यासारखीच माणसंच होती. ते माझे नातेवाईक नव्हते का?" या विचारामुळे लेखकाच्या डोळ्यांत पाणी येते. पांडे यांचा निर्भीडपणा, सेवाभाव आणि करुणा स्पष्ट दिसते. शेवटी, पांडे यांनी १५ दिवसांची रजा घेतल्याचे, मित्रांकडून पैसे उधार घेतल्याचे आणि कॅमेरा सोबत घेऊन मदतीसाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले. लेखकाने त्यांना पुढच्या बचाव विमानात पाठवण्यासाठी कॅप्टनशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण कथानकात एक अनपेक्षित ट्विस्ट आहे: "पण तसे घडणार नव्हते!" यामुळे पुढील भागाबद्दलची उत्सुकता अधिक वाढते. एकंदरीत, हा भाग कॉर्पल पांडे यांच्या कलात्मकता, नम्रता, शिस्त, आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांची अद्वितीय माणुसकी आणि सेवावृत्ती अधोरेखित करतो. विंग कमांडर ओक यांनी अत्यंत प्रभावीपणे कॉर्पल पांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पहिला पैलू उलगडला आहे. वरील रसग्रहण जेमिनी विद्याधर यांनी केले आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वायुसेनेतील आठवणी – कॉपल पांडे

प्रस्तावना कॉर्पल पांडे — ह्या नावामागे केवळ एक वायुसैनिक नव्हे, तर एक सच्चा देशभक्त, एक कवी मनाचा चित्रकार, माणुसकीची जाण असलेला निष्ठावान कार्यकर्ता, अशी एकात एक व्यक्तिमत्त्वे लपलेला जीनियस आहे. माझ्या हवाई दलातील काळात मदतीचा हात मागितला. दिलेल्या मदतीचे त्याने सोने केले. त्यांच्या आठवणी आजही हृदयात ताज्या आहेत.

अलविदा हिट्मॅन

कपिलमुनी ·

काल रोहीटच्या निवृत्तीची बातमी दिसली आणि मग कळलं 'कसोटी क्रिकेट मधून' निवृत्त होतोय. आपण चांगला आढावा घेतला आहे, रोहीतची फलंदाजी बघायला मजा येते. आयपीएल मधेही रोहीत खेळला की चांगल्या धावा होतील आणि सामना जिंकू असे वाटत असतेल. रोहिटची कसोटी कारकिर्द आठवत राहील. एक म्हणून लक्षात नाही, त्याचं खेळणं, त्याची शैली त्याचे ड्राइव्ह, सगळंच वेगळं आणि हवंहवंसं. -दिलीप बिरुटे

सौंदाळा 08/05/2025 - 19:51
छान लेख. जोरात न मारता केवळ टाईमिंगवर खेळणार्‍या काही निवडक फलंदाजांमधील अप्रतिम फलंदाज. आता असे फलंदाज कमीच राहीले आहेत. सगळे हार्डहिटर. माझ्या मते रोहीत कसोटी फलंदाज म्हणून सामान्य होता पण ट२० आणि एकदिवसीय सामन्यात केवळ लाजवाब. आगामी एकदिवसीय विश्वचषक खेळण्याचा रोहीतचा निर्धार आहे असे वाटत आहे. तो असला तर मज्जा येणार बघायला.
निवृत्ती आणि पुढचा प्रवास
पासून पुढच्या ओळी नॉस्टेलजिक करुन गेल्या.

गवि 10/05/2025 - 09:34
समयोचित लेख. काल बातमी ऐकली होती. पण युद्धवार्ता, चर्चा वगैरेच्या धामधुमीत ती बातमी आणि हा धागा काहीसा दुर्लक्षित राहणार असे वाटते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजूनही त्याची कारकीर्द बाकी आहे ही समाधानाची गोष्ट.

रो गेला नि को पण जायच्या मार्गावर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती स्वीकारली असती तर समायोचक ठरले असते. को पण निवृत्त होईल अशी दाट शक्यता आहे. एक दिवसीय सामने तसेही आता कमी झाले आहेत , त्यामुळे उगाच रेंगाळण्यात अर्थ नाही कदाचित uncapped रुल साठी असेल. त्याचे भारतीय क्रिकेट मधील योगदान निश्चितच दखलपात्र आहे .

In reply to by कपिलमुनी

सौंदाळा 12/05/2025 - 15:21
ओह आता हा प्रतिसाद बघूनच याबद्दल समजले. कसोटी संघात तरुण यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल यांची जबाबदारी वाढणार. चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल? अय्यर, सर्फराज, ध्रुव जुरेल की अजून कोण ? या लगोपाठच्या दोन निवृत्यांमुळे भारतात कसोटी क्रिकेट उतरणीला लागू नये एवढीच इच्छा.

बदल हि काळाची गरज आहे . तसेही दोघे कसोटी क्रिकेट मध्ये सध्याच्या काळात पुरेशी चमक दाखवत नव्हते. अय्यर, सर्फराज, ध्रुव जुरेल , रेड्डी नि नायर कोणी ना कोणी जागा भरून काढेल. सद्य IPL मोसमानंतर धोनी ने निवृत्ती जाहीर केली ती वेळ या दोघांनी स्वतःवर येऊ दिली नाही हे विशेष.

फारएन्ड 18/05/2025 - 02:17
छान लिहीले आहे. मागच्या दशकातील बिग-५ च्या निवृत्तीनंतर पुढच्या लोकांचा बराच खेळ मी पाहिलेला आहे पण इतकी डिटेल माहिती नाही. यातल्या कित्येक गोष्टी लक्षात नव्ह्त्या, तर कित्येक माहीतच नव्हत्या. आवडले वाचायला. मला इतक्यात बघितलेल्या दोन आठवणी आहेत - २०२३ च्या वर्ल्ड कप फायनल नंतरची निराशा आणि मागच्या वर्षी अमेरिकेत टी-२० जिंकल्यावरचा आनंद. रोहित शर्माबद्दल मला एक पॅटर्न कायम लक्षात राहिलेला आहे - तो जेव्हा विचित्र, आउट ऑफ कॅरेक्टर शॉट मारायला जातो तेव्हा तो फॉर्म मधे नाही हे जाणवते. कारण एरव्ही त्याचा "लेझी एलिगन्स" सहज दिसतो. नजीकच्या काळातील त्याचे बरेच षटकार हे मिड ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग या आर्क मधले आहेत. पण जेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध २०९ मारले होते, तेव्हा त्यातील १६ षटकार हे चौफेर होते. ते फार छान आहेत पाहायला. कसोटीत मात्र मला तो फारसा लक्षात नाही. या लेखातील उल्लेख पाहून आता शोधायला हव्या त्या क्लिप्स. आता कोहलीवरही येउ दे लेख. सचिन, दादा वगैरेंचा पूर्ण प्रवास जसा एकेकाळी ट्रॅक केला आहे तसा या नंतरच्या खेळाडूंचा केलेला नाही. त्यामुळे वाचण्यात इंटरेस्ट आहे.

काल रोहीटच्या निवृत्तीची बातमी दिसली आणि मग कळलं 'कसोटी क्रिकेट मधून' निवृत्त होतोय. आपण चांगला आढावा घेतला आहे, रोहीतची फलंदाजी बघायला मजा येते. आयपीएल मधेही रोहीत खेळला की चांगल्या धावा होतील आणि सामना जिंकू असे वाटत असतेल. रोहिटची कसोटी कारकिर्द आठवत राहील. एक म्हणून लक्षात नाही, त्याचं खेळणं, त्याची शैली त्याचे ड्राइव्ह, सगळंच वेगळं आणि हवंहवंसं. -दिलीप बिरुटे

सौंदाळा 08/05/2025 - 19:51
छान लेख. जोरात न मारता केवळ टाईमिंगवर खेळणार्‍या काही निवडक फलंदाजांमधील अप्रतिम फलंदाज. आता असे फलंदाज कमीच राहीले आहेत. सगळे हार्डहिटर. माझ्या मते रोहीत कसोटी फलंदाज म्हणून सामान्य होता पण ट२० आणि एकदिवसीय सामन्यात केवळ लाजवाब. आगामी एकदिवसीय विश्वचषक खेळण्याचा रोहीतचा निर्धार आहे असे वाटत आहे. तो असला तर मज्जा येणार बघायला.
निवृत्ती आणि पुढचा प्रवास
पासून पुढच्या ओळी नॉस्टेलजिक करुन गेल्या.

गवि 10/05/2025 - 09:34
समयोचित लेख. काल बातमी ऐकली होती. पण युद्धवार्ता, चर्चा वगैरेच्या धामधुमीत ती बातमी आणि हा धागा काहीसा दुर्लक्षित राहणार असे वाटते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजूनही त्याची कारकीर्द बाकी आहे ही समाधानाची गोष्ट.

रो गेला नि को पण जायच्या मार्गावर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती स्वीकारली असती तर समायोचक ठरले असते. को पण निवृत्त होईल अशी दाट शक्यता आहे. एक दिवसीय सामने तसेही आता कमी झाले आहेत , त्यामुळे उगाच रेंगाळण्यात अर्थ नाही कदाचित uncapped रुल साठी असेल. त्याचे भारतीय क्रिकेट मधील योगदान निश्चितच दखलपात्र आहे .

In reply to by कपिलमुनी

सौंदाळा 12/05/2025 - 15:21
ओह आता हा प्रतिसाद बघूनच याबद्दल समजले. कसोटी संघात तरुण यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल यांची जबाबदारी वाढणार. चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल? अय्यर, सर्फराज, ध्रुव जुरेल की अजून कोण ? या लगोपाठच्या दोन निवृत्यांमुळे भारतात कसोटी क्रिकेट उतरणीला लागू नये एवढीच इच्छा.

बदल हि काळाची गरज आहे . तसेही दोघे कसोटी क्रिकेट मध्ये सध्याच्या काळात पुरेशी चमक दाखवत नव्हते. अय्यर, सर्फराज, ध्रुव जुरेल , रेड्डी नि नायर कोणी ना कोणी जागा भरून काढेल. सद्य IPL मोसमानंतर धोनी ने निवृत्ती जाहीर केली ती वेळ या दोघांनी स्वतःवर येऊ दिली नाही हे विशेष.

फारएन्ड 18/05/2025 - 02:17
छान लिहीले आहे. मागच्या दशकातील बिग-५ च्या निवृत्तीनंतर पुढच्या लोकांचा बराच खेळ मी पाहिलेला आहे पण इतकी डिटेल माहिती नाही. यातल्या कित्येक गोष्टी लक्षात नव्ह्त्या, तर कित्येक माहीतच नव्हत्या. आवडले वाचायला. मला इतक्यात बघितलेल्या दोन आठवणी आहेत - २०२३ च्या वर्ल्ड कप फायनल नंतरची निराशा आणि मागच्या वर्षी अमेरिकेत टी-२० जिंकल्यावरचा आनंद. रोहित शर्माबद्दल मला एक पॅटर्न कायम लक्षात राहिलेला आहे - तो जेव्हा विचित्र, आउट ऑफ कॅरेक्टर शॉट मारायला जातो तेव्हा तो फॉर्म मधे नाही हे जाणवते. कारण एरव्ही त्याचा "लेझी एलिगन्स" सहज दिसतो. नजीकच्या काळातील त्याचे बरेच षटकार हे मिड ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग या आर्क मधले आहेत. पण जेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध २०९ मारले होते, तेव्हा त्यातील १६ षटकार हे चौफेर होते. ते फार छान आहेत पाहायला. कसोटीत मात्र मला तो फारसा लक्षात नाही. या लेखातील उल्लेख पाहून आता शोधायला हव्या त्या क्लिप्स. आता कोहलीवरही येउ दे लेख. सचिन, दादा वगैरेंचा पूर्ण प्रवास जसा एकेकाळी ट्रॅक केला आहे तसा या नंतरच्या खेळाडूंचा केलेला नाही. त्यामुळे वाचण्यात इंटरेस्ट आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सकाळी, हातात चहाचा कप आणि समोर मोबाईल. नेहमीसारखं क्रिकबझ उघडलं आणि डोळ्यांवर विश्वासच बसेना — “रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त.” hitman थांबा जरा. रोहित शर्मा? हिटमॅन? ज्याच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा पाऊस पडायचा, तो आता कसोटीच्या पांढऱ्या जर्सीला रामराम करतोय? क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी ही कला आहे, आणि रोहित म्हणजे त्या कलेचा एक लाडका चित्रकार.

निफा वायनरी - नाशिक

vcdatrange ·
ज्योत्स्ना आणि अशोक या उच्चशिक्षित शेतकरी जोडप्याची भेट मनाला अन पोटाला देखील आनंद देणारी ठरली. नाशिक निफाड रस्त्यावर पिंपळस रामाचे या गावी सुरवडे परिवाराची निफा वायनरी हे कौटुंबिक युनिट आहे. स्वतःच्या शेतात स्वतः पिकवलेल्या द्राक्षापासून स्वतःच वाइन बनवायची आणि या छोटेखानी फार्म कम आउटलेट मध्ये उपलब्ध करून द्यायची DIY हा अशोकाचा मंत्र. अगदी वेब पेज देखील त्याने स्वतःच बनवलय. दक्षिण ध्रुवावर जाऊन आलेल्या अशोक सोबत निवांत गप्पा झाल्या. स्व विनायकदादा पाटील या समान धाग्याने सुरू झालेल्या गप्पा Sustainable Solution या समवायि विषयात सहजी रमल्या.

शंतनू नायडू- ध्यास घेतलेला माणूस

मार्गी ·

कंजूस 11/04/2025 - 04:37
खरोखरच पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण करणे या मोबाईल सोशल मिडियाच्या काळात फारच कठीण आहे. ध्येयाने प्रेरित असा हा शांतनू आहे हे जाणवते.

चौथा कोनाडा 16/04/2025 - 12:52
सुंदर लेख ! मा रतन टाटांसारख्या दिग्गजाचे सानिध्य & पुस्तक प्रेमी अश्या शंतनू नायडू या युवकाला थोर म्हणावे लागेल.

कंजूस 11/04/2025 - 04:37
खरोखरच पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण करणे या मोबाईल सोशल मिडियाच्या काळात फारच कठीण आहे. ध्येयाने प्रेरित असा हा शांतनू आहे हे जाणवते.

चौथा कोनाडा 16/04/2025 - 12:52
सुंदर लेख ! मा रतन टाटांसारख्या दिग्गजाचे सानिध्य & पुस्तक प्रेमी अश्या शंतनू नायडू या युवकाला थोर म्हणावे लागेल.
लेखनप्रकार
✪ शंतनू नायडूची प्रेरणादायी मुलाखत ✪ वाचनासाठी पुरस्कार देण्याची वेळ येऊ नये ✪ "मला रतन टाटांबद्दल प्रश्न विचारू नका!" ✪ मुंबई बूकीज- निसर्गात वाचण्याची चळवळ ✪ पुस्तकं डोनेट करणं सोपं, पण मांडीवर घेऊन वाचनाची गोडी लावणं कठीण ✪ Good fellows India – नातवंड भाड्याने देतो! ती वेळ आलेली आहे ✪ रतन टाटा माझ्यासाठी "डंबलडोर" होते! ✪ आई शिक्षिका. पण घरी शिक्षिका व शाळेत आई ✪ आई म्हणते, मराठी मुलगी मिळाली तर बरं होईल! सर्वांना नमस्कार. काही‌ दिवसांपूर्वी लोकमत साहित्य पुरस्कार कार्यक्रमामध्ये टाटा मोटर्समधील जनरल मॅनेजर शंतनू नायडूची मुलाखत बघितली! शंतनू नायडू! आदरणीय रतन‌ टाटांचा तरूण मित्र!

क्रिकेटचा इसाप हरपला

जे.पी.मॉर्गन ·

क्रिकेट म्हणजे केवळ अकरा खेळाडूंचा एक संघ वि. तसाच संघ इतकाच क्रिकेटचा सामना नसतो. खेळाडु त्याची फलंदाजी, शैली, स्वभाव, मैदान, अद्भूत गोष्टी, कथा, आख्यायिका, पराभव विजय, हे आणि असं सगळं त्या क्रिकेट मधे असतं. क्रिकेटला, गाणी, इतिहास, कलाकार, शहर, निसर्ग, मनुष्य, प्राणी यांना जोडून क्रिकेट सामन्याचं वर्णन लेख वाचनाचा आनंद द्वारकानाथ संझगिरी यांनी लाखो क्रिडा रसिकांना दिला. दै. सामनामधून लेखन ओळख झाली. शेवटच्या पानावर सामना संपला त्याच्या दुसया दिवशी वृत्तांत वाचायला मजा यायची. पावसाळी ढग, पाऊस आणि मग खेळपट्टीचा दमटपणा. सामन्याने कुस बदलली. जेव्हा लज्जाही लज्जेने लाजते असे लेखाचे शीर्षक, असे ललित लेख, कलाकारी असे काय काय. फेसबूकवर फॉलो करायचो. लेखन वाचायचो. काही महिन्यांपूर्वी त्यांना लेखन होत नव्हतं, वाचण्यात आलं होतं. आजारी होते हेही वाचण्यात आलं. आणि आज ही बातमी. कायम आठवण राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

जुइ 06/02/2025 - 20:55
किक्रेट बरोबरच त्यांचे भटकंतीवरचे असंख्य लेख ,पुस्तके तसेच देव आनंद, लता मंगेशकर आणि सिने सृष्टीतील अनेक इतर कलावंत यांच्यावरचे त्यांचे लेख अनेकदा वाचले आहेत. ९ वर्षांपूर्वी त्यांचा आम्ही राहत असलेल्या शहरात कार्यक्रम झाला होता. त्यावेळी त्यांबरोबर अनेक विषयांवर दिलखुल्लास गप्पा झाल्याच्या आठवत आहेत. त्यांनी गप्पां दरम्यान अळणी जेवण केल्याचे चांगले समरणात आहे.गप्पा रंगवण्यात त्यांचा हातखंड होता. त्यांची उणीव कायमच भासेल.

राघव 09/02/2025 - 23:00
अत्यंत आवडणारं, गहिरं लेखन होतं संझगिरींचं! हृदयस्पर्शी! भावपूर्ण श्रद्धांजली!!

सौंदाळा 10/02/2025 - 13:11
संझगिरी माझे आवडते लेखक, क्रीडा वार्ताहर. एकदा गोव्यातील एका देवळात त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचादेखील योग आला होता. देवळातील पुजार्‍यांच्या कर्मठपणावर ते पुजार्‍यांसमोरच कठोर टीका करत होते. काही दिवस आधीच त्यांचा मधुबालाच्या चित्रपट्गीतांचा कार्यक्रम टीव्हीवर पाहिला होता, तो विषय काढताच ते खूष झाले. त्यांची पुस्तके, पाकीस्तानमधील आदरातिथ्याचा अनुभव वगैरे वाचले आहेत हे सांगितल्यावर लहान मुलासारखे हसू त्यांच्या चेहर्‍यावर आले होते. त्यांचे युट्युबवरील वासू परांजपे यांच्याबरोबरचे क्रिकेटचे व्हिडिओज, सीओईपी मधील भाषण अजूनही अधून मधून ऐकत असतो. त्याच्या गळ्यातील 'पप्पू' असे मराठीत लिहिलेले जगावेगळे सोन्याचे लॉकेट तर विसरणे शक्यच नाही. नेहमीप्रमाणेच समायोचित लेख. द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रध्दांजली

MipaPremiYogesh 18/02/2025 - 05:27
द्वारकानाथ सर माझे एकदम आवडते लेखक होते.. समायोचित लेख.. साधारणतः  2007-08 सालची गोष्ट आहे. द्वारकानाथ संझगिरी ह्यांनी एक गाण्याचा कार्यक्रम केला होता बालगंधर्व ला. मी त्यांच्या लिखाणाचा चाहता होतो त्यामुळे त्यांना भेटायचे होतेच. कार्यक्रम झाल्यावर त्यांना भेटलो , छान गप्पा मारल्या आणि खाली वाकून नमस्कार केला. ते म्हणाले अरे कशाला नमस्कार वगैरे..मी म्हणालो सर तुम्ही वयाने आणि अधिकाराने मोठे आहात म्हणून नमस्कार आणि दुसरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जेंव्हा वारकरी वारी ला जाऊन येतो तेंव्हा जे वारी ला गेले नाहीये ते त्याला नमस्कार करतात का तर त्याने विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे..मी म्हणालो तसेच तुम्ही आमचा विठ्ठल सचिन  ह्याला लहान पणापासून पाहिले आहे त्यामुळे हा नमस्कार त्याला पण आहे..हे वाक्य ऐकल्यावर एकदम खुश झाले. असे आपले सिद्धहस्त आणि चतुरस्त्र लाडके लेखक आपल्यातून गेले ह्या बद्दल भावपूर्ण श्रद्धांजली..

क्रिकेट सारख्या वाह्याद खेळाशी नित्यावरील लेखांशी कमी संबंध आला, पण तरीही द्वारकानाथ संझगिरी हे नाव ऐकून होतो. भावपूर्ण श्रद्धांजली!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 18/02/2025 - 11:51
टंकला नसता तरी चालला' असता असा अनुचित प्रतिसाद. केवळ हाताशी कळफलक आहे म्हणजे तो बडवलाच पाहिजे अशा विचारसरणी असल्यावर काय करणार

In reply to by सुबोध खरे

का? क्रिकेट मध्ये ० इंटरेस्ट असूनही द्वारकानाथ संझगिरी ह्यांचे नाव ऐकून होतो हे सांगायचे आहे. तसेच त्याना श्रद्धांजली वाहण्यात काय चूक?

कपिलमुनी 18/02/2025 - 13:03
षटकार संझगिरि यांची पहिली ओळख झाली , पुढे वर्तमन पत्रे , पुस्तके आणि नंतर सोशल मिडिया यावर त्यंचे लिखाण वाचण्यास मिळाले. फेसबुक वर ते मेसेज ना नेहमी रीप्लाय करायचे . काही दिवसांपूर्वी त्यांनी लीहायल जमत नसल्याने कोणी लेखनिक आहे का असे विचारले होते .. एवढ्या आजारातही लिहिण्याची उर्मी असणे किति विलक्ष्ण आहे. ओघवती लेखन शैली असलेला माणूस हरपला.

क्रिकेट म्हणजे केवळ अकरा खेळाडूंचा एक संघ वि. तसाच संघ इतकाच क्रिकेटचा सामना नसतो. खेळाडु त्याची फलंदाजी, शैली, स्वभाव, मैदान, अद्भूत गोष्टी, कथा, आख्यायिका, पराभव विजय, हे आणि असं सगळं त्या क्रिकेट मधे असतं. क्रिकेटला, गाणी, इतिहास, कलाकार, शहर, निसर्ग, मनुष्य, प्राणी यांना जोडून क्रिकेट सामन्याचं वर्णन लेख वाचनाचा आनंद द्वारकानाथ संझगिरी यांनी लाखो क्रिडा रसिकांना दिला. दै. सामनामधून लेखन ओळख झाली. शेवटच्या पानावर सामना संपला त्याच्या दुसया दिवशी वृत्तांत वाचायला मजा यायची. पावसाळी ढग, पाऊस आणि मग खेळपट्टीचा दमटपणा. सामन्याने कुस बदलली. जेव्हा लज्जाही लज्जेने लाजते असे लेखाचे शीर्षक, असे ललित लेख, कलाकारी असे काय काय. फेसबूकवर फॉलो करायचो. लेखन वाचायचो. काही महिन्यांपूर्वी त्यांना लेखन होत नव्हतं, वाचण्यात आलं होतं. आजारी होते हेही वाचण्यात आलं. आणि आज ही बातमी. कायम आठवण राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

जुइ 06/02/2025 - 20:55
किक्रेट बरोबरच त्यांचे भटकंतीवरचे असंख्य लेख ,पुस्तके तसेच देव आनंद, लता मंगेशकर आणि सिने सृष्टीतील अनेक इतर कलावंत यांच्यावरचे त्यांचे लेख अनेकदा वाचले आहेत. ९ वर्षांपूर्वी त्यांचा आम्ही राहत असलेल्या शहरात कार्यक्रम झाला होता. त्यावेळी त्यांबरोबर अनेक विषयांवर दिलखुल्लास गप्पा झाल्याच्या आठवत आहेत. त्यांनी गप्पां दरम्यान अळणी जेवण केल्याचे चांगले समरणात आहे.गप्पा रंगवण्यात त्यांचा हातखंड होता. त्यांची उणीव कायमच भासेल.

राघव 09/02/2025 - 23:00
अत्यंत आवडणारं, गहिरं लेखन होतं संझगिरींचं! हृदयस्पर्शी! भावपूर्ण श्रद्धांजली!!

सौंदाळा 10/02/2025 - 13:11
संझगिरी माझे आवडते लेखक, क्रीडा वार्ताहर. एकदा गोव्यातील एका देवळात त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचादेखील योग आला होता. देवळातील पुजार्‍यांच्या कर्मठपणावर ते पुजार्‍यांसमोरच कठोर टीका करत होते. काही दिवस आधीच त्यांचा मधुबालाच्या चित्रपट्गीतांचा कार्यक्रम टीव्हीवर पाहिला होता, तो विषय काढताच ते खूष झाले. त्यांची पुस्तके, पाकीस्तानमधील आदरातिथ्याचा अनुभव वगैरे वाचले आहेत हे सांगितल्यावर लहान मुलासारखे हसू त्यांच्या चेहर्‍यावर आले होते. त्यांचे युट्युबवरील वासू परांजपे यांच्याबरोबरचे क्रिकेटचे व्हिडिओज, सीओईपी मधील भाषण अजूनही अधून मधून ऐकत असतो. त्याच्या गळ्यातील 'पप्पू' असे मराठीत लिहिलेले जगावेगळे सोन्याचे लॉकेट तर विसरणे शक्यच नाही. नेहमीप्रमाणेच समायोचित लेख. द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रध्दांजली

MipaPremiYogesh 18/02/2025 - 05:27
द्वारकानाथ सर माझे एकदम आवडते लेखक होते.. समायोचित लेख.. साधारणतः  2007-08 सालची गोष्ट आहे. द्वारकानाथ संझगिरी ह्यांनी एक गाण्याचा कार्यक्रम केला होता बालगंधर्व ला. मी त्यांच्या लिखाणाचा चाहता होतो त्यामुळे त्यांना भेटायचे होतेच. कार्यक्रम झाल्यावर त्यांना भेटलो , छान गप्पा मारल्या आणि खाली वाकून नमस्कार केला. ते म्हणाले अरे कशाला नमस्कार वगैरे..मी म्हणालो सर तुम्ही वयाने आणि अधिकाराने मोठे आहात म्हणून नमस्कार आणि दुसरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जेंव्हा वारकरी वारी ला जाऊन येतो तेंव्हा जे वारी ला गेले नाहीये ते त्याला नमस्कार करतात का तर त्याने विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे..मी म्हणालो तसेच तुम्ही आमचा विठ्ठल सचिन  ह्याला लहान पणापासून पाहिले आहे त्यामुळे हा नमस्कार त्याला पण आहे..हे वाक्य ऐकल्यावर एकदम खुश झाले. असे आपले सिद्धहस्त आणि चतुरस्त्र लाडके लेखक आपल्यातून गेले ह्या बद्दल भावपूर्ण श्रद्धांजली..

क्रिकेट सारख्या वाह्याद खेळाशी नित्यावरील लेखांशी कमी संबंध आला, पण तरीही द्वारकानाथ संझगिरी हे नाव ऐकून होतो. भावपूर्ण श्रद्धांजली!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 18/02/2025 - 11:51
टंकला नसता तरी चालला' असता असा अनुचित प्रतिसाद. केवळ हाताशी कळफलक आहे म्हणजे तो बडवलाच पाहिजे अशा विचारसरणी असल्यावर काय करणार

In reply to by सुबोध खरे

का? क्रिकेट मध्ये ० इंटरेस्ट असूनही द्वारकानाथ संझगिरी ह्यांचे नाव ऐकून होतो हे सांगायचे आहे. तसेच त्याना श्रद्धांजली वाहण्यात काय चूक?

कपिलमुनी 18/02/2025 - 13:03
षटकार संझगिरि यांची पहिली ओळख झाली , पुढे वर्तमन पत्रे , पुस्तके आणि नंतर सोशल मिडिया यावर त्यंचे लिखाण वाचण्यास मिळाले. फेसबुक वर ते मेसेज ना नेहमी रीप्लाय करायचे . काही दिवसांपूर्वी त्यांनी लीहायल जमत नसल्याने कोणी लेखनिक आहे का असे विचारले होते .. एवढ्या आजारातही लिहिण्याची उर्मी असणे किति विलक्ष्ण आहे. ओघवती लेखन शैली असलेला माणूस हरपला.
लेखनप्रकार
"एकदा काय झालं.... तर विराटाने आदेशच दिला की रे बल्लवाला - "तू माझा दास आहेस. काहीही करून तुला मल्लयुद्धात त्या जीमूताला हरवावंच लागेल!" आता आली का पंचाईत? पांडव तर होते अज्ञातवासात! आता भीमाला आलं टेन्शन!" आजोबा अगदी 'हरीतात्या' स्टाईलमध्ये आम्हाला गोष्ट सांगायचे आणि आम्ही डोळे विस्फारून ती ऐकायचो! आज लक्षात येतं की आयुष्य ह्याच गोष्टींनी घडलं. रामायण महाभारत, भक्त प्रह्लाद, छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज, संताजी-धनाजी, भगतसिंह-राजगुरु-सुखदेव, सावित्रीबाई, गाडगेबाबा...ह्यांच्याच कणा कणानी बनलेलं आहे.