एका गावात एक शेतकरी राहतं होता.
त्याने वारकरी पंथाची दीक्षा घेतली व माळकरी झाला.
व त्याने एक नेम घरला तो असा की सकाळी उठायचे अंघोळ करून बुक्क्याचा टिळा लावायचा देवपूजा करून हरीपाठाच्या निदान ४ ओळी वाचायच्या व मग न्याहरी इत्यादी.करून शेतात जायचे....
त्याच्या शेजारी जो रहात असतो तो चंगीभंगी व खाणारा पिणा~यातला असतो...
त्याला हि गोष्ट समजते तेंव्हा तो शेतकरी बुवाकडे जातो व नेम/नियम म्हणजे काय असे विचारतो.
त्यावर बुवा सांगतात की कोणतीही गोष्ट नियमाने करणे,,,
त्याने काय होते?
मन शांत राहते..मनात भक्तिभाव जागतो..मनासारखे होते..बुवा उत्तरले.
शेजारी घरी येतो व विचार करु लागतो,,पण त्याला देवपूजा आदी श
म्हणजे तंटा केला नसता तर
In reply to म्हणजे तंटा केला नसता तर by विश्वनाथ मेहेंदळे
हा हा हा धन्य _/\_
In reply to म्हणजे तंटा केला नसता तर by विश्वनाथ मेहेंदळे
(No subject)
स्वारगेट नाव तेव्हा होते?
मस्त कूट कथा....