मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जुना किस्सा

अविनाशकुलकर्णी ·

स्वारगेट हे नाव पेशव्यांपासूनच्या काळात होते? गेट या शब्दावरून वाटते की ते नाव इंग्रजांच्या काळात पडले असावे. पेशव्यांच्या काळात सध्याच्या स्वारगेटजवळील गुलटेकडी भागात सुमेरसिंग आणि खरकसिंग गारदी यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाबद्दल फाशी दिले होते.तेव्हा त्याकाळी गुलटेकडी या नावाचे अस्तित्व होते हे मान्य पण स्वारगेटही? बाकी जुना किस्सा आवडला

मुक्त विहारि Sat, 08/30/2014 - 14:46
मिपावर पण असेच आहे.... प्रत्येक धाग्याला, प्रतिसाद हा मिळतोच... धाग्यातला आषय जितका लोकप्रिय तितके प्रतिसाद भरपूर...

स्वारगेट हे नाव पेशव्यांपासूनच्या काळात होते? गेट या शब्दावरून वाटते की ते नाव इंग्रजांच्या काळात पडले असावे. पेशव्यांच्या काळात सध्याच्या स्वारगेटजवळील गुलटेकडी भागात सुमेरसिंग आणि खरकसिंग गारदी यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाबद्दल फाशी दिले होते.तेव्हा त्याकाळी गुलटेकडी या नावाचे अस्तित्व होते हे मान्य पण स्वारगेटही? बाकी जुना किस्सा आवडला

मुक्त विहारि Sat, 08/30/2014 - 14:46
मिपावर पण असेच आहे.... प्रत्येक धाग्याला, प्रतिसाद हा मिळतोच... धाग्यातला आषय जितका लोकप्रिय तितके प्रतिसाद भरपूर...
लेखनविषय:
एक जुना किस्सा आहे... उद्योजक असताना ब्यांके कडुन कर्ज घेतले होते..नियमाप्रमाणी क्वारट्रली "इंटरेस्ट" चा हप्ता खात्यात डेबिट पडला. यावर गमतीने समोरच्या ऑफिसरला म्हणालो.."ईंटरेस्ट" कमी करा राव परवडत नाहि.." यावर तो हसून म्हणाला ब्यांक म्हणजे सावकार व सावकार व्याज कधीच सोडत नाही भले एक दिवसाचे का असेना.. या वर त्याने एक गोष्ट सांगितली.. नाईक म्हणून पुण्यात प्रख्यात सावकार होते..सोन्याचे जानवे घालायचे ते ....गडगंज आसामी व पेढी होती.. पेशव्यांना पण वेळ प्रसंगी ते कर्जाऊ रकमा देत असत.. एकदा अचानक पेशव्यानं पगारा साठी पैशाची गरज लागली...

"आजच्या" गणेश मंडळाची सभा....

सुहास झेले ·

किसन शिंदे Sat, 08/30/2014 - 00:27
तू लिहिलेल्या प्रसंगात आणि आजकालच्या काही गणेश मंडळात काडीचाही फरक नसावा. काल रात्री साडेबारा वाजता सोसायटी खालून अचानक ढोल-ताशांचे आवाज येऊ लागले आणि अर्धवट झोपेत असणारी अख्खी सोसायटी जागी झाली. काडीचीही अक्कल नसल्यासारखी वागतात ही लोकं. :(

दुर्दैवाने अशीच परिस्थिती आली आहे. लोकांना भक्तीप्रदर्शन करायचे आहे. दिखावा हवा आहे. कधी थांबणार हे सगळे माहित नाही. अवांतर - देऊळ आठवला.

In reply to by मधुरा देशपांडे

सस्नेह Sat, 08/30/2014 - 08:43
आजकाल गणेशोत्सव हा भक्ती न होता एक 'शो'झालाय !

प्रभाकर पेठकर Sat, 08/30/2014 - 02:45
उत्सवांमध्ये राजकारण्यांनी लक्ष घातलं. गणेश मंडळांबरोबर हातमिळवणी केली. मंडळं आणि राजकारणी गब्बर होत गेले. मंडळामंडळांमध्ये स्पर्धा निर्माण झाली. तुमचा गणपती श्रीमंत की आमचा. व्यावसायिकता वाढत गेली. भक्तीभाव रसातळाला गेला. हल्ली सजावटींच्या झगमगाटात देवाचे सोज्वळ रुपही हरवले आहे. कांही गोष्टींवर कायद्याने नियंत्रण आणल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही.

मदनबाण Sat, 08/30/2014 - 07:46
टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. कारण त्यानिमित्ताने लोकं मोठ्या प्रमाणावर एकत्र येतील आणि त्यांचे प्रबोधन करता येईल......आजच्या काळात साजरा केला जाणारा गणेश उत्सव बघून त्यांना काय वाटले असते?. डोळे आणि कान मिटले असते त्याने हा असा चालणारा धुडगुस पाहुन !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टिम टिम टिंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}

आतिवास Sat, 08/30/2014 - 12:56
वास्तवदर्शी चित्रण. मंडळात काम करण्याचा अनुभव दिसतोय गाठीशी ;-) लेख आवडला - पण लेखात मांडलेली वस्तुस्थिती आवडत नाही!

किसन शिंदे Sat, 08/30/2014 - 00:27
तू लिहिलेल्या प्रसंगात आणि आजकालच्या काही गणेश मंडळात काडीचाही फरक नसावा. काल रात्री साडेबारा वाजता सोसायटी खालून अचानक ढोल-ताशांचे आवाज येऊ लागले आणि अर्धवट झोपेत असणारी अख्खी सोसायटी जागी झाली. काडीचीही अक्कल नसल्यासारखी वागतात ही लोकं. :(

दुर्दैवाने अशीच परिस्थिती आली आहे. लोकांना भक्तीप्रदर्शन करायचे आहे. दिखावा हवा आहे. कधी थांबणार हे सगळे माहित नाही. अवांतर - देऊळ आठवला.

In reply to by मधुरा देशपांडे

सस्नेह Sat, 08/30/2014 - 08:43
आजकाल गणेशोत्सव हा भक्ती न होता एक 'शो'झालाय !

प्रभाकर पेठकर Sat, 08/30/2014 - 02:45
उत्सवांमध्ये राजकारण्यांनी लक्ष घातलं. गणेश मंडळांबरोबर हातमिळवणी केली. मंडळं आणि राजकारणी गब्बर होत गेले. मंडळामंडळांमध्ये स्पर्धा निर्माण झाली. तुमचा गणपती श्रीमंत की आमचा. व्यावसायिकता वाढत गेली. भक्तीभाव रसातळाला गेला. हल्ली सजावटींच्या झगमगाटात देवाचे सोज्वळ रुपही हरवले आहे. कांही गोष्टींवर कायद्याने नियंत्रण आणल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही.

मदनबाण Sat, 08/30/2014 - 07:46
टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. कारण त्यानिमित्ताने लोकं मोठ्या प्रमाणावर एकत्र येतील आणि त्यांचे प्रबोधन करता येईल......आजच्या काळात साजरा केला जाणारा गणेश उत्सव बघून त्यांना काय वाटले असते?. डोळे आणि कान मिटले असते त्याने हा असा चालणारा धुडगुस पाहुन !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टिम टिम टिंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}

आतिवास Sat, 08/30/2014 - 12:56
वास्तवदर्शी चित्रण. मंडळात काम करण्याचा अनुभव दिसतोय गाठीशी ;-) लेख आवडला - पण लेखात मांडलेली वस्तुस्थिती आवडत नाही!
(स्थळ - हर्क्युलस सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यालय) "अरे रघ्या.....ए रघ्या.. समोश्याचा अजून एक राउंड होऊन जाऊ दे..." "सब खतम हो गया साब..." "खतम? जा त्या मारवाड्याला सांग... सेक्रेटरी साहेबांनी १५-२० प्लेट मागवलेत अजून. मंडळाची महत्वाची मिटिंग सुरु आहे." (रघ्या समोसे आणायला पळतो) "चला तोवर आपण सभेला सुरुवात करूया. अरे तो एसी कोणी तरी वाढवा रे...किती उकडतंय इथे.." (एसीची घरघर वाढते आणि मंडळाच्या सभेला सुरुवात होते) "तर मंडळी सालाबादप्रमाणे यंदाही आपण आपल्या मंडळाच्या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निम्मित ही सभा आयोजित केलेली आहे.

नित्य नियम

अविनाशकुलकर्णी ·

धर्मराजमुटके Fri, 08/29/2014 - 22:30
अहो ! चंपतंत्रातील किंवा चांदोबातील कथा लिहील्यावर त्याचे तात्पर्य ही लिहित चला साहेब ! :) अवांतर : चंपतंत्र = पंचतंत्र !

आदूबाळ Fri, 08/29/2014 - 23:33
सायंकाळी शेतकरी तो हंडा लपवुन घरी आणतो..मात्र त्याला भिति असते ती शेजा~याची कि हा कुठे तरी तोंड उघडणार याची.. त्यावर उपाय म्हणुन तो शेजा-याचा मुडदा पाडतो. ते करताना तो पुरावे मागे सोडतो आणि पकडला जातो. पुढे त्याला खुनाबद्दल फाशी होते. खजिना सरकारजमा होतो.

In reply to by आदूबाळ

मुक्त विहारि Fri, 08/29/2014 - 23:51
तो शेजार्‍याला बाहेर बोलावतो आणि त्याचा मुडदा पाडतो. आणि इंग्लंडला पैसे घेवून इंग्लंडला जाणार्‍या बोटीत बसतो.बोटीवर वेळ जायला आणि काहीतरी काम शिकून घ्यावे म्हणून तो बोटीवरच्या सर्जनच्या हाताखाली काम करतो. शारीरीक भूक भागवण्यासाठी तो प्रयत्न करतो, पण बोटीवरच्या वेश्या त्याला दूर लोटतात.म्हणून मग तो त्या वेश्यांचा लंडन पर्यंत पाठलाग करतो आणि त्या सगळ्या वेश्यांचे खून करतो. पण तो कधीच पकडल्या जात नाही.... हाच तो आपला "जॅक द रीपर...."

प्रभाकर पेठकर Sun, 08/31/2014 - 01:54
त्याने वारकरी पंथाची दीक्षा घेतली व माळकरी झाला. वारकरी पंथाची दिक्षा काय असते? 'तो शेतकरी शेतात कुदळाने खणत असताना त्याला एक धनाचा हंडा सापडतो..व तो आनंदतो..व कुणी पाहतं तर नाही ना म्हणून इकडे तिकडे बघत असताना त्याला शेजारी दिसतो.......मात्र त्याला भिति असते ती शेजा~याची कि हा कुठे तरी तोंड उघडणार याची..त्यावर उपाय म्हणुन तो धनाचा २५% भाग बाजुस काढतो ति पेटी घेवुन शेजा~या कडे जातो........' ज्या धनावर आपला अधिकार नाही त्याचा मोह बाळगणे, शेजार्‍याने कुठे 'तोंड उघडू नये' म्हणून त्याला लाच रुपी हिस्सा देणे हे वारकरी संप्रदायाच्या शिकवणीत बसते काय? कांही समजत नाही......

कवितानागेश Sun, 08/31/2014 - 14:52
७८१ वाचने???? इथले सदस्य नित्यनेमानी आलेला प्रत्येक धागा वाचतात. त्याचा फायदा सर्वांनाच मिळतो. वाचनसंख्या वाढली की लेखक खुश, करमणूक झाली की सदस्य खुश. ;)

धर्मराजमुटके Fri, 08/29/2014 - 22:30
अहो ! चंपतंत्रातील किंवा चांदोबातील कथा लिहील्यावर त्याचे तात्पर्य ही लिहित चला साहेब ! :) अवांतर : चंपतंत्र = पंचतंत्र !

आदूबाळ Fri, 08/29/2014 - 23:33
सायंकाळी शेतकरी तो हंडा लपवुन घरी आणतो..मात्र त्याला भिति असते ती शेजा~याची कि हा कुठे तरी तोंड उघडणार याची.. त्यावर उपाय म्हणुन तो शेजा-याचा मुडदा पाडतो. ते करताना तो पुरावे मागे सोडतो आणि पकडला जातो. पुढे त्याला खुनाबद्दल फाशी होते. खजिना सरकारजमा होतो.

In reply to by आदूबाळ

मुक्त विहारि Fri, 08/29/2014 - 23:51
तो शेजार्‍याला बाहेर बोलावतो आणि त्याचा मुडदा पाडतो. आणि इंग्लंडला पैसे घेवून इंग्लंडला जाणार्‍या बोटीत बसतो.बोटीवर वेळ जायला आणि काहीतरी काम शिकून घ्यावे म्हणून तो बोटीवरच्या सर्जनच्या हाताखाली काम करतो. शारीरीक भूक भागवण्यासाठी तो प्रयत्न करतो, पण बोटीवरच्या वेश्या त्याला दूर लोटतात.म्हणून मग तो त्या वेश्यांचा लंडन पर्यंत पाठलाग करतो आणि त्या सगळ्या वेश्यांचे खून करतो. पण तो कधीच पकडल्या जात नाही.... हाच तो आपला "जॅक द रीपर...."

प्रभाकर पेठकर Sun, 08/31/2014 - 01:54
त्याने वारकरी पंथाची दीक्षा घेतली व माळकरी झाला. वारकरी पंथाची दिक्षा काय असते? 'तो शेतकरी शेतात कुदळाने खणत असताना त्याला एक धनाचा हंडा सापडतो..व तो आनंदतो..व कुणी पाहतं तर नाही ना म्हणून इकडे तिकडे बघत असताना त्याला शेजारी दिसतो.......मात्र त्याला भिति असते ती शेजा~याची कि हा कुठे तरी तोंड उघडणार याची..त्यावर उपाय म्हणुन तो धनाचा २५% भाग बाजुस काढतो ति पेटी घेवुन शेजा~या कडे जातो........' ज्या धनावर आपला अधिकार नाही त्याचा मोह बाळगणे, शेजार्‍याने कुठे 'तोंड उघडू नये' म्हणून त्याला लाच रुपी हिस्सा देणे हे वारकरी संप्रदायाच्या शिकवणीत बसते काय? कांही समजत नाही......

कवितानागेश Sun, 08/31/2014 - 14:52
७८१ वाचने???? इथले सदस्य नित्यनेमानी आलेला प्रत्येक धागा वाचतात. त्याचा फायदा सर्वांनाच मिळतो. वाचनसंख्या वाढली की लेखक खुश, करमणूक झाली की सदस्य खुश. ;)
लेखनविषय:
एका गावात एक शेतकरी राहतं होता. त्याने वारकरी पंथाची दीक्षा घेतली व माळकरी झाला. व त्याने एक नेम घरला तो असा की सकाळी उठायचे अंघोळ करून बुक्क्याचा टिळा लावायचा देवपूजा करून हरीपाठाच्या निदान ४ ओळी वाचायच्या व मग न्याहरी इत्यादी.करून शेतात जायचे.... त्याच्या शेजारी जो रहात असतो तो चंगीभंगी व खाणारा पिणा~यातला असतो... त्याला हि गोष्ट समजते तेंव्हा तो शेतकरी बुवाकडे जातो व नेम/नियम म्हणजे काय असे विचारतो. त्यावर बुवा सांगतात की कोणतीही गोष्ट नियमाने करणे,,, त्याने काय होते? मन शांत राहते..मनात भक्तिभाव जागतो..मनासारखे होते..बुवा उत्तरले. शेजारी घरी येतो व विचार करु लागतो,,पण त्याला देवपूजा आदी श

सुतक

स्वतन्त्र ·

एसमाळी Fri, 08/29/2014 - 17:13
सुतक जुण्या काळातले विचार आहेत,आता पाळण्यात काही अर्थ नाही.(पुर्वी लोक रोगराई ने जास्त दगावयाची.त्यामुळे फक्त त्यांच्या कुटुंबाला समाजापासुन काही दिवस दुर ठेवले जात असे)

In reply to by किसन शिंदे

टवाळ कार्टा Fri, 08/29/2014 - 18:18
या अशा केसेसमध्ये बरेच लोक जनरीत म्हणुन जसे ४ लोक करतात तसेच करतात...उगाच "लोक काय म्हणतील" या विचाराने लेखकाने मिपावर सल्ला विचारला म्हणजे कदाचित इथे "testing the water"चा प्रकार असावा असे वाटले...पण लेखात कुठेही लेखकाचे स्वताचे मत दिसले नाही त्यामुळे लेखक कदाचित धोपटमार्ग स्विकारेल असे वाटले... :)

उद्या सकाळी उठल्यावर गप्पगप्प राहा. कुणी काय झालं विचारलं तर काही बोलू नका. मग थोड्या वेळानं सगळे काळजी करायला लागतील. तेव्हा पुन्हा कुणी विचारलं तर म्हणा, `मी आज फार अस्वस्थ आहे, काय करावं कळत नाही'. यावर घरचे हमखास विचारतील, `नक्की काय झालं?' तर सांगा, `रात्री गणपती माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला, `तू इतक्या वर्षांची परंपरा मोडणं बरं नाही'... आणि मी काही बोलायच्या आत अंतर्धान पावला. मला लगेच जाग आली आणि आता काय करावं तेच समजत नाही'. सगळ्यांचे गणपती बसवून झाल्यानं तुम्हाला उद्या हाफ रेट मधे गणपती मिळेल. तो बसवा आणि आरती करा!

vikramaditya Fri, 08/29/2014 - 20:47
तुमचा सदस्य काळ बघता 'ह्या" विषयावर कशा प्रकारचे मार्गदर्शन (?) "इथे" मिळेल ह्याची तुम्हाला कल्पना असेलच. असो. अश्या प्रकारच्या धाग्यांची आतुरतेने वाट बघणा-या व मग प्रकट होणा-या सदस्यांची तुम्ही सोय करुन दिलीत. त्यांनाही 'मोकळे' वाटेल. You made their day.

धर्मराजमुटके Fri, 08/29/2014 - 22:08
१. सुतक family tree मध्ये कोणत्या लेवेल पर्यंत पाळावे लागते ? उत्तर : हे मातृकुलाकडून आहे की पितृकुलाकडून त्यावर अवलंबून आहे. चुलत आजी म्हणजे आजोबांची चुलत भावजय यातून ते मातृकुलाकडून आहे की पितृकुलाकडून त्याचा अर्थबोध होत नाही. २. सुतकाच्या दिवसात काय काय नियम पाळावेत आणि ते गरजेचे आहेत का ? उत्तर : काही विशेष नियम नाहित. पण जनरीत म्हणून किंवा आपले आप्त दु:खात असतात म्हणून कोणतेही मंगल कार्य सुतक काळात करु नयेत असा प्रघात आहे. नियम पाळणे गरजेचे आहे का ? यावर उत्तर असे की जर तुम्हाला निधनाचे खरोखरच तीव्र दु:ख असेल आणि ती व्यक्ती तुमची अतिशय आवडती असेल तर तुम्ही कोणत्याही शंका विचारल्याविना तुम्हाला जे जे नियम सांगीतले जातील ते विचार न करता पाळता. केवळ लोकलज्जेस्तव पाळायचे असतील तर दृष्टीआड सृष्टी या न्यायाने वागणारीही बरीच मंडळी आहेत. प्रश्न क्र. ३ : पूजा अर्चा किंवा भगवंतासंबंधी कोणतेही कार्य करण्यास काहिही अडचण नाही. पण त्या गोष्टी साधेपणाने करण्याकडे कल राहू द्या. बाकी ऐकावे जनीचे करावे मनीचे !

प्यारे१ Fri, 08/29/2014 - 22:57
मुळात दु:ख झालंय का? झालं असेल तर सुतक पाळलं जाईलच. दु:ख नसेल तर साधेपणानं गणपती साजरा करावा. बाकी लोकांचं नेमकं देवाबाबतच सगळं पाळापाळीचं असतं.

कवितानागेश Sat, 08/30/2014 - 22:37
सुतकाचे नियम पंचांगात शेवतच्या २-३ पानांवर दिलेले असतात, पण त्यातही स्पष्टपणे हे "जुने" शास्त्रार्थ आहेत, केवळ जन्तुसंसर्गासाठी पुर्वी पाळले जात असत. तसेही दुसर्‍याकडून गणपतीची पूजा करुन घेण्यात त्रास काही नाही. शिवाय आपण स्वतःदेखिल हिन्दी सिनेमात दाखवतात तसे वारंवार मूर्तीला कवटाळून देवाला धमक्या वगरै देत नाही, तर लांबूनच पायाशी फुले वाहतो. त्यामुले काही बिघडेल असं वातत नाही. अर्थात, हे सगळं करायचं ते आपल्या मनाला रुखरुख लागू नये म्हणून....

आयुर्हित Sun, 08/31/2014 - 23:09
गरुड पुराणातिल प्रेतकांड यात या बद्दल अगदी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. जंगलात लागलेल्या आगित जळून किंवा विदेशात झालेल्या मॄत्युचे सुतक फक्त एकदा आंघोळ केल्याने सुटते. आता आपल्या प्रश्नांची उत्तरे: १)सुतक सात पीढ्यांपर्यंतच पाळावे, जर अंत्ययात्रेला गेले नसाल तर. २)सुतकाच्या दिवसांमध्ये धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे पण वेद शास्त्राचा अभ्यास करु नये.यज्ञ व दानपुण्य करु नये. ३)कोणत्याही देवाच्या पुजेला मनाई नाहि परंतु मंदिरा/सार्वजनिक ठिकाणी जावुन इतरांची अशुद्धि करु नये.

एसमाळी Fri, 08/29/2014 - 17:13
सुतक जुण्या काळातले विचार आहेत,आता पाळण्यात काही अर्थ नाही.(पुर्वी लोक रोगराई ने जास्त दगावयाची.त्यामुळे फक्त त्यांच्या कुटुंबाला समाजापासुन काही दिवस दुर ठेवले जात असे)

In reply to by किसन शिंदे

टवाळ कार्टा Fri, 08/29/2014 - 18:18
या अशा केसेसमध्ये बरेच लोक जनरीत म्हणुन जसे ४ लोक करतात तसेच करतात...उगाच "लोक काय म्हणतील" या विचाराने लेखकाने मिपावर सल्ला विचारला म्हणजे कदाचित इथे "testing the water"चा प्रकार असावा असे वाटले...पण लेखात कुठेही लेखकाचे स्वताचे मत दिसले नाही त्यामुळे लेखक कदाचित धोपटमार्ग स्विकारेल असे वाटले... :)

उद्या सकाळी उठल्यावर गप्पगप्प राहा. कुणी काय झालं विचारलं तर काही बोलू नका. मग थोड्या वेळानं सगळे काळजी करायला लागतील. तेव्हा पुन्हा कुणी विचारलं तर म्हणा, `मी आज फार अस्वस्थ आहे, काय करावं कळत नाही'. यावर घरचे हमखास विचारतील, `नक्की काय झालं?' तर सांगा, `रात्री गणपती माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला, `तू इतक्या वर्षांची परंपरा मोडणं बरं नाही'... आणि मी काही बोलायच्या आत अंतर्धान पावला. मला लगेच जाग आली आणि आता काय करावं तेच समजत नाही'. सगळ्यांचे गणपती बसवून झाल्यानं तुम्हाला उद्या हाफ रेट मधे गणपती मिळेल. तो बसवा आणि आरती करा!

vikramaditya Fri, 08/29/2014 - 20:47
तुमचा सदस्य काळ बघता 'ह्या" विषयावर कशा प्रकारचे मार्गदर्शन (?) "इथे" मिळेल ह्याची तुम्हाला कल्पना असेलच. असो. अश्या प्रकारच्या धाग्यांची आतुरतेने वाट बघणा-या व मग प्रकट होणा-या सदस्यांची तुम्ही सोय करुन दिलीत. त्यांनाही 'मोकळे' वाटेल. You made their day.

धर्मराजमुटके Fri, 08/29/2014 - 22:08
१. सुतक family tree मध्ये कोणत्या लेवेल पर्यंत पाळावे लागते ? उत्तर : हे मातृकुलाकडून आहे की पितृकुलाकडून त्यावर अवलंबून आहे. चुलत आजी म्हणजे आजोबांची चुलत भावजय यातून ते मातृकुलाकडून आहे की पितृकुलाकडून त्याचा अर्थबोध होत नाही. २. सुतकाच्या दिवसात काय काय नियम पाळावेत आणि ते गरजेचे आहेत का ? उत्तर : काही विशेष नियम नाहित. पण जनरीत म्हणून किंवा आपले आप्त दु:खात असतात म्हणून कोणतेही मंगल कार्य सुतक काळात करु नयेत असा प्रघात आहे. नियम पाळणे गरजेचे आहे का ? यावर उत्तर असे की जर तुम्हाला निधनाचे खरोखरच तीव्र दु:ख असेल आणि ती व्यक्ती तुमची अतिशय आवडती असेल तर तुम्ही कोणत्याही शंका विचारल्याविना तुम्हाला जे जे नियम सांगीतले जातील ते विचार न करता पाळता. केवळ लोकलज्जेस्तव पाळायचे असतील तर दृष्टीआड सृष्टी या न्यायाने वागणारीही बरीच मंडळी आहेत. प्रश्न क्र. ३ : पूजा अर्चा किंवा भगवंतासंबंधी कोणतेही कार्य करण्यास काहिही अडचण नाही. पण त्या गोष्टी साधेपणाने करण्याकडे कल राहू द्या. बाकी ऐकावे जनीचे करावे मनीचे !

प्यारे१ Fri, 08/29/2014 - 22:57
मुळात दु:ख झालंय का? झालं असेल तर सुतक पाळलं जाईलच. दु:ख नसेल तर साधेपणानं गणपती साजरा करावा. बाकी लोकांचं नेमकं देवाबाबतच सगळं पाळापाळीचं असतं.

कवितानागेश Sat, 08/30/2014 - 22:37
सुतकाचे नियम पंचांगात शेवतच्या २-३ पानांवर दिलेले असतात, पण त्यातही स्पष्टपणे हे "जुने" शास्त्रार्थ आहेत, केवळ जन्तुसंसर्गासाठी पुर्वी पाळले जात असत. तसेही दुसर्‍याकडून गणपतीची पूजा करुन घेण्यात त्रास काही नाही. शिवाय आपण स्वतःदेखिल हिन्दी सिनेमात दाखवतात तसे वारंवार मूर्तीला कवटाळून देवाला धमक्या वगरै देत नाही, तर लांबूनच पायाशी फुले वाहतो. त्यामुले काही बिघडेल असं वातत नाही. अर्थात, हे सगळं करायचं ते आपल्या मनाला रुखरुख लागू नये म्हणून....

आयुर्हित Sun, 08/31/2014 - 23:09
गरुड पुराणातिल प्रेतकांड यात या बद्दल अगदी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. जंगलात लागलेल्या आगित जळून किंवा विदेशात झालेल्या मॄत्युचे सुतक फक्त एकदा आंघोळ केल्याने सुटते. आता आपल्या प्रश्नांची उत्तरे: १)सुतक सात पीढ्यांपर्यंतच पाळावे, जर अंत्ययात्रेला गेले नसाल तर. २)सुतकाच्या दिवसांमध्ये धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे पण वेद शास्त्राचा अभ्यास करु नये.यज्ञ व दानपुण्य करु नये. ३)कोणत्याही देवाच्या पुजेला मनाई नाहि परंतु मंदिरा/सार्वजनिक ठिकाणी जावुन इतरांची अशुद्धि करु नये.
गणपती विद्येची देवता.विघ्न दूर करणारा.त्याचा आज पासून १० दिवस उत्साहात सर्वत्र साजरा होणारा उत्सव. आमच्या घरात दिवाळी इतक्या उत्साहाने नाही होत जितका दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो. गणपती आज बसणार तोच आमची ऑस्ट्रेलिया ला असलेल्या चुलत चुलत आज्जी वारल्या . चुलत आज्जी म्हणजे आजोबांची चुलत भावजय. त्याच दहा दिवस सुटक पाळायच असा आदेश घरातल्या मोठ्यांकडून आले. सुटक पाळायच म्हणजे गणपती मूर्ती च्या जवळ जायचा नाही . गणपती दुसर्याकडून बसवून घ्यायचाय़. य़ा निमित्तानं बर्याच गुरुजी लोकांची मते घेतली.

पुलाव (आळशी लोकांचा)

विलासराव ·

प्रभाकर पेठकर Fri, 08/29/2014 - 16:02
विलासराव, 'आळशी लोकांचा' म्हणण्यापेक्षा 'असाही एक पुलाव' हे शीर्षक जास्त शोभून दिसलं असतं. खरोखरची आळशी माणसे एव्हढेही करीत नाहित. त्यांचा आवडता.... 'खयाली पुलाव'. असो. पुलाव नक्कीच चवदार झाला असेल. पण शेवटच्या छायाचित्रातील सजावटीतील पदार्थांचा परस्पर संबंध सजावटीपेक्षा पोटभरूपणाकडे जास्त झुकलेला आहे.

In reply to by आदूबाळ

प्रभाकर पेठकर Fri, 08/29/2014 - 21:55
चाळ मालकाचे नाव रंगारी होते म्हणून रंगारी म्हणायचे, आज चाळ १ ते ५ यात ख्रिश्चन, मुस्लिम, इज्राईल, ज्यू लोक राहत होते, ६ नंबर पासून १६ नंबर पर्यंत मराठी भाषिक लोक होते, प्रत्येक चाळीत ३६ खोल्या होत्या आणि एक सार्वजनिक नळ होता. ख्रिश्चन लोक बदक पाळायचे. बैठ्या चाळी असताना संध्याकाळी फुटपाथवर सगळी बदंक फिरत आसायची, त्यामुळे लोक या चाळीला बदक चाळी म्हणायला लागले.

In reply to by पिंगू

विलासराव Fri, 08/29/2014 - 20:14
या, पण लवकर. एकदोन दिवसात लालबाग सोडाव लागेल असं दिसतय. आत्ताच खाली जाउन आलोय. काय ती गर्दी, काय तो उत्साह लोकांचा. लहान लहान मुलांना घेउन लालबागच्या राजाच्या दर्शनाला रांगेत उभ्या रहानार्या आयांच्या धाडसाला सलाम करुन आलोय. दर्शन घेउ बाहेर पडणार्‍या लोकांचे चेहरे पाहुन मी धन्य झालो. आता राजाच्या दर्शनाची गरज नाही उरली. आधील लाल रंगात रंगलेले आमचे लालबाग आज विवीध रंगांनी फुलुन गेलेय नुसते. आलात तर भेटुच.

In reply to by रेवती

आदूबाळ Fri, 08/29/2014 - 19:40
अहो लई फ्यामस असतो इथला "लाडका लंबोदर". मध्य मुंबै / गिरणगावच्या टाप १० मध्ये नक्कीच असेल. फक्त चाळीला असं नाव का हे तीनचार जणांना विचारूनही समजलं नाहीये.

In reply to by रेवती

विलासराव Fri, 08/29/2014 - 20:16
खरच लई फेमस आहे हो. पण नाव असे का हे मलाही माहीत नाही. आणी जाणुन घ्यायची इच्छाही नाही.रंगारी बदक तर रंगारी बदक. काय फरक पडतो?

दशानन Fri, 08/29/2014 - 21:58
वा वा वा, ही कला देखील आहे का तुमच्याकडे. मग आपण कला बंधू आहोत तर... ;) या कधीतरी आमच्या घरी, मी केलेले जेवण पोटभर जेवण्यासाठी.. "दाखवतो मज्जा" :P

पोटे Sun, 08/31/2014 - 11:50
फोटु आता दिसला. स्वयपाकघरात काही फोटो लावायचे आहेत. तुमची निवड केलेली आहे. र्‍ऑयल्टी दिलि जाणार नाही.

कवितानागेश Wed, 09/03/2014 - 00:22
माझ्याकडे आळशीपणा ऑलरेडी भरपूर आहे. पण आळशीपणा करुन शिवाय पुलावही करता येतो, या विलासरावांच्या विचारानी इनस्पायर होउन मीपण आज असाच पुलाव केला. असलेल्या सगळ्या भाज्या ढकलल्या.शिवाय सफरचंद, डाळिंब, आणि फ्रीझरमध्ये सापडलेलं थोडं किसलेलं चीज असं घालून. :) बघा. t

In reply to by कवितानागेश

विलासराव Wed, 09/10/2014 - 23:46
माझ्याकडे आळशीपणा ऑलरेडी भरपूर आहे. पण आळशीपणा करुन शिवाय पुलावही करता येतो, या विलासरावांच्या विचारानी इनस्पायर होउन मीपण आज असाच पुलाव केला. असलेल्या सगळ्या भाज्या ढकलल्या. आपण एक्सेंज करुया का? मला तर तुमचा पुलावच जास्त आवड्ला.

पैसा Wed, 09/03/2014 - 22:09
आळशी म्हणा, काही म्हणा, भात 'बरा' दिसतोय (कोंकणी भाषेतला बरा). त्यात काहीही टाकता येईल हे महत्त्वाचे. उरल्यासुरल्या भाज्या वापरता येतील. मात्र त्याच्याबरोबर जे काही खायला घेतलंत ते जेवणात नाय ब्वा आवडत!

In reply to by पैसा

विलासराव Wed, 09/10/2014 - 23:49
मात्र त्याच्याबरोबर जे काही खायला घेतलंत ते जेवणात नाय ब्वा आवडत! खरतर(सांगायचं नव्ह्तं पण सांगतो) राईस थोडाच होता. मग बाकीच्या गोष्टी घ्याव्या लागल्या. तसंही मला खाण्यापिण्याचं कुठलही पथ्य नाही.

प्रभाकर पेठकर Fri, 08/29/2014 - 16:02
विलासराव, 'आळशी लोकांचा' म्हणण्यापेक्षा 'असाही एक पुलाव' हे शीर्षक जास्त शोभून दिसलं असतं. खरोखरची आळशी माणसे एव्हढेही करीत नाहित. त्यांचा आवडता.... 'खयाली पुलाव'. असो. पुलाव नक्कीच चवदार झाला असेल. पण शेवटच्या छायाचित्रातील सजावटीतील पदार्थांचा परस्पर संबंध सजावटीपेक्षा पोटभरूपणाकडे जास्त झुकलेला आहे.

In reply to by आदूबाळ

प्रभाकर पेठकर Fri, 08/29/2014 - 21:55
चाळ मालकाचे नाव रंगारी होते म्हणून रंगारी म्हणायचे, आज चाळ १ ते ५ यात ख्रिश्चन, मुस्लिम, इज्राईल, ज्यू लोक राहत होते, ६ नंबर पासून १६ नंबर पर्यंत मराठी भाषिक लोक होते, प्रत्येक चाळीत ३६ खोल्या होत्या आणि एक सार्वजनिक नळ होता. ख्रिश्चन लोक बदक पाळायचे. बैठ्या चाळी असताना संध्याकाळी फुटपाथवर सगळी बदंक फिरत आसायची, त्यामुळे लोक या चाळीला बदक चाळी म्हणायला लागले.

In reply to by पिंगू

विलासराव Fri, 08/29/2014 - 20:14
या, पण लवकर. एकदोन दिवसात लालबाग सोडाव लागेल असं दिसतय. आत्ताच खाली जाउन आलोय. काय ती गर्दी, काय तो उत्साह लोकांचा. लहान लहान मुलांना घेउन लालबागच्या राजाच्या दर्शनाला रांगेत उभ्या रहानार्या आयांच्या धाडसाला सलाम करुन आलोय. दर्शन घेउ बाहेर पडणार्‍या लोकांचे चेहरे पाहुन मी धन्य झालो. आता राजाच्या दर्शनाची गरज नाही उरली. आधील लाल रंगात रंगलेले आमचे लालबाग आज विवीध रंगांनी फुलुन गेलेय नुसते. आलात तर भेटुच.

In reply to by रेवती

आदूबाळ Fri, 08/29/2014 - 19:40
अहो लई फ्यामस असतो इथला "लाडका लंबोदर". मध्य मुंबै / गिरणगावच्या टाप १० मध्ये नक्कीच असेल. फक्त चाळीला असं नाव का हे तीनचार जणांना विचारूनही समजलं नाहीये.

In reply to by रेवती

विलासराव Fri, 08/29/2014 - 20:16
खरच लई फेमस आहे हो. पण नाव असे का हे मलाही माहीत नाही. आणी जाणुन घ्यायची इच्छाही नाही.रंगारी बदक तर रंगारी बदक. काय फरक पडतो?

दशानन Fri, 08/29/2014 - 21:58
वा वा वा, ही कला देखील आहे का तुमच्याकडे. मग आपण कला बंधू आहोत तर... ;) या कधीतरी आमच्या घरी, मी केलेले जेवण पोटभर जेवण्यासाठी.. "दाखवतो मज्जा" :P

पोटे Sun, 08/31/2014 - 11:50
फोटु आता दिसला. स्वयपाकघरात काही फोटो लावायचे आहेत. तुमची निवड केलेली आहे. र्‍ऑयल्टी दिलि जाणार नाही.

कवितानागेश Wed, 09/03/2014 - 00:22
माझ्याकडे आळशीपणा ऑलरेडी भरपूर आहे. पण आळशीपणा करुन शिवाय पुलावही करता येतो, या विलासरावांच्या विचारानी इनस्पायर होउन मीपण आज असाच पुलाव केला. असलेल्या सगळ्या भाज्या ढकलल्या.शिवाय सफरचंद, डाळिंब, आणि फ्रीझरमध्ये सापडलेलं थोडं किसलेलं चीज असं घालून. :) बघा. t

In reply to by कवितानागेश

विलासराव Wed, 09/10/2014 - 23:46
माझ्याकडे आळशीपणा ऑलरेडी भरपूर आहे. पण आळशीपणा करुन शिवाय पुलावही करता येतो, या विलासरावांच्या विचारानी इनस्पायर होउन मीपण आज असाच पुलाव केला. असलेल्या सगळ्या भाज्या ढकलल्या. आपण एक्सेंज करुया का? मला तर तुमचा पुलावच जास्त आवड्ला.

पैसा Wed, 09/03/2014 - 22:09
आळशी म्हणा, काही म्हणा, भात 'बरा' दिसतोय (कोंकणी भाषेतला बरा). त्यात काहीही टाकता येईल हे महत्त्वाचे. उरल्यासुरल्या भाज्या वापरता येतील. मात्र त्याच्याबरोबर जे काही खायला घेतलंत ते जेवणात नाय ब्वा आवडत!

In reply to by पैसा

विलासराव Wed, 09/10/2014 - 23:49
मात्र त्याच्याबरोबर जे काही खायला घेतलंत ते जेवणात नाय ब्वा आवडत! खरतर(सांगायचं नव्ह्तं पण सांगतो) राईस थोडाच होता. मग बाकीच्या गोष्टी घ्याव्या लागल्या. तसंही मला खाण्यापिण्याचं कुठलही पथ्य नाही.
साहीत्यः गरज आण आळशीपणा. घरात जे उपलब्द्ध होते ते. मोकळा॑ शिजवुन घेतलेला भात. घरी बनवलेले गावरान तुप. मोहरी. हिरवी मिरची(एकच मिळाली). कढीपत्ता. अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो बारीक चिरुन. नासपती,पेरु आनी थोडे डाळींबाचे दाणे. सजावटीसाठी काजु. पाककृती: मी लालबागला रहातो. गणपतीच्या धांदलीमुळे घरातुन खाली उतरायचा कंटाळा आल्याने घरातच काही बनवावे असे मनाने घेतले. जे असेल त्यातच भागवायचे होते. वरील साहित्य मिळाले.बनवल्यावर फोटो काढावा वाट्ला मग पुढे इथे लिहायचे ठरवले. आमच्या मंडळात खासदार्,आमदार्,नगरसेवक सकाळीच हजेरी लावुन गेलेत. रंगारी बद़क चाळीच्या गणपतीचे हे ७५ वे वर्ष आहे त्यामुळे उत्सव जोरात आहे.

आदि कैलास,ओम पर्वत दर्शन पार्वती सरोवर परिक्रमा.भाग-२

खुशि ·

किल्लेदार Fri, 08/29/2014 - 19:18
कौसानी मधून कांचेनजंगा दिसत नाही ( उत्तराखंड चे दार्जिलिंग असले तरीही) नंदादेवी , त्रिशूल, पंचाचुली आणि अजून काही शिखरे दिसतात. (कांचनगंगा हे शिखर मलाही माहित नाही :)) मी कौसानी मधून काढलेला फोटो इथे डकवत आहे. तरीही माझी माहिती चुकली असल्यास सांगावे …. …. IMG_8140 IMG_8139 IMG_8132

अजया Fri, 08/29/2014 - 20:02
कौसानीला जायचे ते खास त्रिशुल पर्वतरांगेचे दर्शन घडवणारा अलौकिक सुर्योदय पाहायला !

किल्लेदार Fri, 08/29/2014 - 19:18
कौसानी मधून कांचेनजंगा दिसत नाही ( उत्तराखंड चे दार्जिलिंग असले तरीही) नंदादेवी , त्रिशूल, पंचाचुली आणि अजून काही शिखरे दिसतात. (कांचनगंगा हे शिखर मलाही माहित नाही :)) मी कौसानी मधून काढलेला फोटो इथे डकवत आहे. तरीही माझी माहिती चुकली असल्यास सांगावे …. …. IMG_8140 IMG_8139 IMG_8132

अजया Fri, 08/29/2014 - 20:02
कौसानीला जायचे ते खास त्रिशुल पर्वतरांगेचे दर्शन घडवणारा अलौकिक सुर्योदय पाहायला !
प्रथम आदि कैलास येथेच भगवान शिवशंकर यांचे निवासस्थान होते.कौरव-पांडवांचे युद्ध संपल्यावर विजयी पांडव भगवंताचे दर्शन घेउन पाप क्षालन करावे या हेतुने कैलासावर येण्यास निघाले,पांडवांच्या हातुन बांधव,गुरू हत्येचे पातक घडले होते त्यामुळे भगवान त्याना दर्शन न देता आणखी वर म्हणजे आत्ताच्या मोठ्या कैलास इथे निघुन गेले.अशी आख्यायिका आहे.आदि कैलास जवळ एक सहा शिखरे असलेला डोंगर आहे,ही शिखरे म्हणजे पाच पांडव आणि द्रौपदी असे मानतात. आदि कैलास भारताच्या हद्दीत असुन त्या मानाने कमी उंचीवर म्हणजे १५७००फूट आहे.मोठ्या कैलासची उंची जवळजवळ १७०००फूट आहे.पार्वती सरोवर साधारण ५कि.मि.घेराचे आहे,तर मानस खुपच

गणपती पूजेच्या मागची अवधारणा

विवेकपटाईत ·

vikramaditya Fri, 08/29/2014 - 20:53
विवेकजी, उत्तम विवेचन. गणेशोत्सवाच्या हद्रिक शुभेछा.

प्रचेतस Sat, 08/30/2014 - 10:39
वैदिक युगात प्रत्येक गण (कबीला) प्रजातान्त्रिक पद्धतीने आपल्या प्रमुखाची निवड करायचे.
गण ही वैदिक संकल्पना नसून अनार्यांची होती.
विभिन्न गणांचे प्रमुख मिळून इंद्राची निवड करायचे
इंद्र म्हणजेच पर्जन्याची शक्तीला दिलेले देवतास्वरूप.
आपल्या देशात गणराज्यांचे अस्तित्व बुद्धाच्या काळापर्यंत टिकून होते.
ह्याला कसलाही पुरावा नाही. उलट बुद्धपूर्व काळचा इतिहास हा बराचसा अज्ञात आहे. आणि अजातशत्रूच्या काळात गणराज्ये नसून जनपदे आणि महाजनपदे होती.

In reply to by प्रचेतस

अवतार Sat, 08/30/2014 - 18:30
तसेच वेदांमधील "गणपती" आणि आज पुजला जाणारा गणेश हे वेगवेगळे आहेत. गणेश ही देवता भारत आणि आशिया खंडात कशी प्रसिद्ध होत गेली याचा इतिहास आपल्याला ज्ञात असल्यास जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद .

In reply to by अवतार

विवेकपटाईत Sat, 08/30/2014 - 18:55
मी एवढेच म्हणेल एकदा ऋग्वेद वाचा. आर्य आणि अनार्य हा प्रकार ही फक्त आंग्ल लोकांची खुळी कल्पना आहे. आर्य नावाची कुठल्याच जातीचा उल्लेख वेदात नाही आहे. ही एक प्रवृत्ती होती. चूक काम करणारे ब्राह्मणांना ही अनार्य/ राक्षस म्हणून संबोधित केले आहे. सर्वाना सभ्य आणि सुशिक्षित बनविणे म्हणजेच कृण्वन्तो विश्वं आर्य.

In reply to by अवतार

प्रचेतस Sat, 08/30/2014 - 20:37
वेदांमधला गणपती म्हणजे ब्रह्मणस्पती म्हणजेच बृहस्पती. काही लोक ह्यालाच ब्रह्मा असेही मानतात. गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते ह्या मूळ ब्रह्मणस्पतीलाच उद्देशून आहे. ५००० वर्षापूर्वी जेव्हा आर्य भारतात आले त्यापैकी काही सिंधू नदीच्या खोर्‍यात वसती करून राहू लागले. तर काही इथल्या मूळच्या आदिवासींमध्ये मिसळून गेले. कालांतराने नदीचा प्रवाह आटल्याने किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तींमुळे सिंधू संस्कृती नष्ट झाली. अर्थात संस्कृती नष्ट झाली म्हणजे त्यातले जनजीवन नष्ट झाले असे नव्हे. जगण्याच्या आदिम प्रेरणेमुळे (survival instincts) हे लोक दुसरीकडे भ्रमण करत गेले व एक नवीनच वैदिक संस्कृती निर्माण झाली. उत्तरसिंधू काळात साधारण इ.स. २००० वर्षांपूर्वी ऋग्वेद निर्माण झाला. (माझा 'आर्यन इन्व्हेजन थियरी'वर विश्वास नाही.). हे जे ५००० वर्षांपूर्वी आर्य भारतात आले तेव्हा त्यांनी भारतात हत्ती हा प्राणी पाहिला. ह्यालाच त्यांनी मृगहस्तिन अर्थात 'प्राण्याचा हात' असे नाव दिले. मृग म्हणजे प्राणी किंवा हरिण तर हस्तिन म्हणजे हात. हत्तीची सोंड त्यांना हातासारखीच वाटली. इथल्या मूळच्या आदिवासींमध्ये पूर्वीपासून प्राणीपूजा प्रचलित होतीच. हत्ती, वानर, व्याघ्र इत्यादींचे मातीचे मुखवटे इथल्या उत्खननांमध्ये सापडलेलेही आहेत. जसे इथले मूळचे अनार्य रूद्र आदि देवता वेदांमध्ये समाविष्ट झाल्या तसेच हत्तींसारखे प्राणीही पुजिले जाउ लागले. अर्थात हत्तींचा समावेश खूप उशिराने म्हणजेच जवळपास इसवी सनाच्या आसपास दैवतांमध्ये होऊ लागला व साधारण चौथ्या ते पाचव्या शतकात गणेशपूजा (आजचे गणेशस्वरूप) अस्तित्वात आली असे रा. गो. भांडारकरांसारख्या साक्षेपी संशोधकाचे मत आहे. पण तेव्हाही गणेश हा विघ्नकर्ताच होता. विनायक ह्या त्याच्या दुसर्या एका नावाचा अर्थही विघ्न आणणारा (obstacle अथवा इmpediment) असाच आहे. ह्याच सुमारास गणेश ही देवता मुख्यतः इथल्या तांत्रिक उपासकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली होती ते बहुधा त्याच्या वक्रतुंड, गजमुख अशा स्वरूपामुळेच. सप्तमातृकांसोबत गणेश हमखास आढळतोच. महाराष्ट्रापुरते पाहायचे झाल्यास कालांतराने गणेश हळूहळू मुख्य देवतांत येऊ लागला. वेरूळच्या लेण्यांमध्ये गणेश हा मातृका तसेच स्वतंत्र अशा दोन्ही स्वरूपात आढळतो तो राष्ट्रकूटांचा काळ. नंतरच्या शिलाहारकाळात कोकणात सुवर्णगणेशाचा मुखवटा घडवला गेला. (दिवेआगरचा सुवर्णगणेश) नंतरच्या यादवराज्यात गणेश मुख्य देवतांत यायची प्रक्रिया घडतच होती. कारण ह्या काळातील कुठलेही मंदिर पूर्णपणे गणेश देवतेला वाहिलेले दिसत नाही. स्वतंत्र गणेश मंदिरे निर्माण झाली ती नंतरच्या काळात. शिवकाळात मात्र गजाननाची मंदिरे दिसतात. पेशव्यानंतर मात्र गणेशाचे प्रस्थ प्रचंड वाढले. अष्टविनायक ह्याच काळातले व तीच परंपरा आजही सुरु आहे.

In reply to by प्रचेतस

किसन शिंदे Sat, 08/30/2014 - 21:18
क्या बात है वल्ली.! यातले थोडेबहूत माहीती होते आधी, पण आणखी विस्तृतपणे तुझ्या प्रतिसादामुळे कळाले. पेशव्यांच्या काळापासूनच गणपतीची अनेक मंदिरे बांधली गेली आणि गणपतीचे प्रस्थ वाढले याच्याशी सहमत.

विवेकपटाईत Sun, 08/31/2014 - 12:35
हिस्ट्री चनेल वर आफ्रिकेतून माणसांचा प्रवासावर आधारित मालिका पहिली होती त्यानुसार ५०,००० -६०,००० वर्षां पूर्वी माणूस आफ्रिकेतून आंध्र आणि केरळ तटावर पोहचला. तेथून नदी काठी प्रवास करून महाराष्ट्र किनारपट्टी आणि मग सप्त -सिंधू पोचला. तेथून पुढे एक ब्रांच केस्पिअन पार करून मध्य आशियात आणि युरोप कडे. दुसरी कडे काही लोक इजिप्त मार्गे युरोप आणि मध्य आशिया कडे निघाले. अर्थातच संकृत भाषेतील शब्द युरोपेअन भाषेत सापडतात याचे कारण हे होय. सुमार ११,००० काही लोक पूर्वे कडे प्रवास करत बेरिंग जलसंधी पार करून (त्या वेळी तिथे बर्फ होती). गेल्या वर्षी प्रधान मंत्री मेक्सिकोत गेले होते. त्यांच्या सोबत गेलेल्या एक माझ्या एका सहकर्मीने तिथले काही फोटो मला दाखविले. पहिले तिथे गेल्या वर त्यांना असे वाटले नाही ते भारताच्या बाहेर आहे. दुसरे हॉटेलच्या बाहेर पद्मासन मध्ये बसलेला एका स्त्रीची मूर्ती. तेथील संग्रहालयात सोंड असलेले भारतीय हत्ती. इतर पुराण काळातल्या मूर्त्या पाहून भारतीय प्रभाव जाणविला. निश्चित भारतातून मध्य आशिया - पूर्व सैबेरिया मार्गे अमेरिकेत पोहचलेल्या लोकांनी आपल्या जुन्या स्मृती तिथल्या कलाकृतीत उतरवल्या यात आश्चर्य काय. जसदेव सिंगचे (हॉकी कमेंट्री करणारा) पुस्तक वाचले होते, त्यात मक्सिको ओलम्पिकचे वर्णन करताना त्यांही ही महाभारतावर आधारित एक चित्र ज्यात एक माणसाच्या हातात धनुष बाण आहे, तो एका झाडावर बसलेल्या एक पक्ष्यावर नेम धरीत आहे आणि काही अन्य त्याच्या शेजारी उभे आहे. जसदेव सिंगला ही हे चित्र पाहून आश्चर्य वाटले होते. ऋग्वेदात येणारा दाशराज्ञ यज्ञ ज्यात राजा सुदास ने इंद्राच्या मदतीने दहा गणांच्या ज्यात इक्वाक्षु वंशीय ही होते. पराजित करून त्याना सप्त-सिंधू प्रदेश सोडून गंगा-यमुनेच्या दिशेने पलायन करण्यास भाग पाडले. नंतरच्या कळत हे वंश गंगा यमुना तटावर आढळून आले. ऋग्वेदात सरस्वती नदी दक्षिणी समुद्रात जाऊन मिळते याचे वर्णन आहे याचा अर्थ ऋग्वेदीय काळ १५,००० हजार वर्ष पूर्वीचा नक्कीच आहे. जर आर्य नामक जातीची संकल्पना आपण करतो तर आर्य हेच पहिले आफ्रिकेतून भारतात आलेले पहिले मानव ज्यांनी सप्त सिंधू प्रदेशात निवास केला. सिंधू सभ्यतात ही आपल्याला यज्ञवेदी मिळतात, तेही लोक बैलाची पूजा करणारे होते. फरक एवढाच काही लोक आधी पोहचले काही नंतर. पण सभ्यता एकच होती.

बाळ सप्रे Mon, 09/01/2014 - 13:29
गणपती किंवा गणाध्यक्ष याचा अर्थ गणांचा अधिपती सोप्या शब्दात म्हणावे तर कुळ, जाती, बिरादरी, राज्याचा किंवा देशाचा प्रमुख म्हणजे गणपती ज्याला जनतेने आपले प्रतिनिधी म्हणून निवडले आहे. वैदिक युगात प्रत्येक गण (कबीला) प्रजातान्त्रिक पद्धतीने आपल्या प्रमुखाची निवड करायचे
या म्हणण्याप्रमाणे गणपती हे एक पद आहे. मग शंकराच्या हत्तीचे शीर असलेल्या पुत्राची पूजा कशाबद्दल. गणपती (शंकराचा पुत्र) याची प्रजातान्त्रिक पद्धतीने प्रमुख पदी निवड झाल्याची कुठलीही कथा ऐकिवात नाही. तसेच डोकं मोठं म्हणजे बुद्धी जास्त, कान मोठे म्हणजे ऐकण्याची क्षमता जास्त, तोंड लहान म्हणजे कमी बोलणारा हे बाळबोध वाटत नाही का?? काहिही बादरायण संबंध जोडून जे चालू आहे ते कसं चांगलं हे दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न !!

काळा पहाड Tue, 09/02/2014 - 00:44
तेथून नदी काठी प्रवास करून महाराष्ट्र किनारपट्टी आणि मग सप्त -सिंधू पोचला. तेथून पुढे एक ब्रांच केस्पिअन पार करून मध्य आशियात आणि युरोप कडे.
पराजित करून त्याना सप्त-सिंधू प्रदेश सोडून गंगा-यमुनेच्या दिशेने पलायन करण्यास भाग पाडले. नंतरच्या कळत हे वंश गंगा यमुना तटावर आढळून आले.
म्हणजे माणूस आफ्रिकेतून निघून व्हाया भारत युरोप मध्ये पोचला आणि मग हाच युरोपियन वंश आर्य म्हणून परत भारतात पोचला? तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. जर हे लोक वस्ती करत करत वायव्य दिशेने गेले, तर याचा अर्थ इथे गंगा यमुनेच्या तीरावर पण ते अगोदरच असणार. मग आर्यांनी आक्रमणाच्या थियरी चे काय?

In reply to by काळा पहाड

विवेकपटाईत Mon, 09/08/2014 - 11:20
हिस्ट्री चेनेल वर जे दाखविले होते त्यानुसार टिप्पणी होती: भारतीय गुलाम आहेत आणि त्यांच्यावर विदेशी लोकांनीच राज्य केल आहे ही थियरी आंग्ल लोकांना खपवायची होती. लक्षात ठेवा सर्व भारतीय देवता राम असो वा कृष्ण काळ्या रंगाचेच होते. २. लोक सौप्या रस्त्याने प्रवास करतात सतपुडा, विध्याचाल, दंडकारण्य सारखे वन असल्यामुळे कदाचित हा प्रवास सप्त सिंधू प्रदेशातून मग उत्तर भारताकडे झाला. वेदांमध्ये तेथील नद्यांना अधिक महत्व आहे. ३. आर्य(भारतीय) लोक कुबड असलेल्या गायी पाळायचे युरोपियन गायींना कुबड नसते, शेतीकामी ते बैल येत नाही. असे बैल फक्त आफ्रिका आणि भारतात सापडतात.(पुढे आशियात) स्पष्ट आहे आफ्रिकेतून भारतात आधी आणि मग युरोप मध्ये केस्पियन सागर ओलांडताना लोक आपल्या बरोबर इथले बैल घेऊन नाही गेले. युरोप आणि मध्य आशियात असले बैल मिळत नाही अर्थात आर्य नावाची कुठली जात भारतात येणाच्या प्रश्नच येत नाही.

पैसा Sun, 09/07/2014 - 22:12
लेख आणि चर्चा वाचली. आर्य भारतात बाहेरून आले की ते आणि द्रविड भारतात आधीपासून एकत्र होते याबद्दल बरीच मते वाचनात येतात, याबद्दल ठामपणे काही सांगता येणार नाही एवढंच आपण ठामपणे म्हणू शकतो! लेखातील रूपके आवडली.

vikramaditya Fri, 08/29/2014 - 20:53
विवेकजी, उत्तम विवेचन. गणेशोत्सवाच्या हद्रिक शुभेछा.

प्रचेतस Sat, 08/30/2014 - 10:39
वैदिक युगात प्रत्येक गण (कबीला) प्रजातान्त्रिक पद्धतीने आपल्या प्रमुखाची निवड करायचे.
गण ही वैदिक संकल्पना नसून अनार्यांची होती.
विभिन्न गणांचे प्रमुख मिळून इंद्राची निवड करायचे
इंद्र म्हणजेच पर्जन्याची शक्तीला दिलेले देवतास्वरूप.
आपल्या देशात गणराज्यांचे अस्तित्व बुद्धाच्या काळापर्यंत टिकून होते.
ह्याला कसलाही पुरावा नाही. उलट बुद्धपूर्व काळचा इतिहास हा बराचसा अज्ञात आहे. आणि अजातशत्रूच्या काळात गणराज्ये नसून जनपदे आणि महाजनपदे होती.

In reply to by प्रचेतस

अवतार Sat, 08/30/2014 - 18:30
तसेच वेदांमधील "गणपती" आणि आज पुजला जाणारा गणेश हे वेगवेगळे आहेत. गणेश ही देवता भारत आणि आशिया खंडात कशी प्रसिद्ध होत गेली याचा इतिहास आपल्याला ज्ञात असल्यास जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद .

In reply to by अवतार

विवेकपटाईत Sat, 08/30/2014 - 18:55
मी एवढेच म्हणेल एकदा ऋग्वेद वाचा. आर्य आणि अनार्य हा प्रकार ही फक्त आंग्ल लोकांची खुळी कल्पना आहे. आर्य नावाची कुठल्याच जातीचा उल्लेख वेदात नाही आहे. ही एक प्रवृत्ती होती. चूक काम करणारे ब्राह्मणांना ही अनार्य/ राक्षस म्हणून संबोधित केले आहे. सर्वाना सभ्य आणि सुशिक्षित बनविणे म्हणजेच कृण्वन्तो विश्वं आर्य.

In reply to by अवतार

प्रचेतस Sat, 08/30/2014 - 20:37
वेदांमधला गणपती म्हणजे ब्रह्मणस्पती म्हणजेच बृहस्पती. काही लोक ह्यालाच ब्रह्मा असेही मानतात. गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते ह्या मूळ ब्रह्मणस्पतीलाच उद्देशून आहे. ५००० वर्षापूर्वी जेव्हा आर्य भारतात आले त्यापैकी काही सिंधू नदीच्या खोर्‍यात वसती करून राहू लागले. तर काही इथल्या मूळच्या आदिवासींमध्ये मिसळून गेले. कालांतराने नदीचा प्रवाह आटल्याने किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तींमुळे सिंधू संस्कृती नष्ट झाली. अर्थात संस्कृती नष्ट झाली म्हणजे त्यातले जनजीवन नष्ट झाले असे नव्हे. जगण्याच्या आदिम प्रेरणेमुळे (survival instincts) हे लोक दुसरीकडे भ्रमण करत गेले व एक नवीनच वैदिक संस्कृती निर्माण झाली. उत्तरसिंधू काळात साधारण इ.स. २००० वर्षांपूर्वी ऋग्वेद निर्माण झाला. (माझा 'आर्यन इन्व्हेजन थियरी'वर विश्वास नाही.). हे जे ५००० वर्षांपूर्वी आर्य भारतात आले तेव्हा त्यांनी भारतात हत्ती हा प्राणी पाहिला. ह्यालाच त्यांनी मृगहस्तिन अर्थात 'प्राण्याचा हात' असे नाव दिले. मृग म्हणजे प्राणी किंवा हरिण तर हस्तिन म्हणजे हात. हत्तीची सोंड त्यांना हातासारखीच वाटली. इथल्या मूळच्या आदिवासींमध्ये पूर्वीपासून प्राणीपूजा प्रचलित होतीच. हत्ती, वानर, व्याघ्र इत्यादींचे मातीचे मुखवटे इथल्या उत्खननांमध्ये सापडलेलेही आहेत. जसे इथले मूळचे अनार्य रूद्र आदि देवता वेदांमध्ये समाविष्ट झाल्या तसेच हत्तींसारखे प्राणीही पुजिले जाउ लागले. अर्थात हत्तींचा समावेश खूप उशिराने म्हणजेच जवळपास इसवी सनाच्या आसपास दैवतांमध्ये होऊ लागला व साधारण चौथ्या ते पाचव्या शतकात गणेशपूजा (आजचे गणेशस्वरूप) अस्तित्वात आली असे रा. गो. भांडारकरांसारख्या साक्षेपी संशोधकाचे मत आहे. पण तेव्हाही गणेश हा विघ्नकर्ताच होता. विनायक ह्या त्याच्या दुसर्या एका नावाचा अर्थही विघ्न आणणारा (obstacle अथवा इmpediment) असाच आहे. ह्याच सुमारास गणेश ही देवता मुख्यतः इथल्या तांत्रिक उपासकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली होती ते बहुधा त्याच्या वक्रतुंड, गजमुख अशा स्वरूपामुळेच. सप्तमातृकांसोबत गणेश हमखास आढळतोच. महाराष्ट्रापुरते पाहायचे झाल्यास कालांतराने गणेश हळूहळू मुख्य देवतांत येऊ लागला. वेरूळच्या लेण्यांमध्ये गणेश हा मातृका तसेच स्वतंत्र अशा दोन्ही स्वरूपात आढळतो तो राष्ट्रकूटांचा काळ. नंतरच्या शिलाहारकाळात कोकणात सुवर्णगणेशाचा मुखवटा घडवला गेला. (दिवेआगरचा सुवर्णगणेश) नंतरच्या यादवराज्यात गणेश मुख्य देवतांत यायची प्रक्रिया घडतच होती. कारण ह्या काळातील कुठलेही मंदिर पूर्णपणे गणेश देवतेला वाहिलेले दिसत नाही. स्वतंत्र गणेश मंदिरे निर्माण झाली ती नंतरच्या काळात. शिवकाळात मात्र गजाननाची मंदिरे दिसतात. पेशव्यानंतर मात्र गणेशाचे प्रस्थ प्रचंड वाढले. अष्टविनायक ह्याच काळातले व तीच परंपरा आजही सुरु आहे.

In reply to by प्रचेतस

किसन शिंदे Sat, 08/30/2014 - 21:18
क्या बात है वल्ली.! यातले थोडेबहूत माहीती होते आधी, पण आणखी विस्तृतपणे तुझ्या प्रतिसादामुळे कळाले. पेशव्यांच्या काळापासूनच गणपतीची अनेक मंदिरे बांधली गेली आणि गणपतीचे प्रस्थ वाढले याच्याशी सहमत.

विवेकपटाईत Sun, 08/31/2014 - 12:35
हिस्ट्री चनेल वर आफ्रिकेतून माणसांचा प्रवासावर आधारित मालिका पहिली होती त्यानुसार ५०,००० -६०,००० वर्षां पूर्वी माणूस आफ्रिकेतून आंध्र आणि केरळ तटावर पोहचला. तेथून नदी काठी प्रवास करून महाराष्ट्र किनारपट्टी आणि मग सप्त -सिंधू पोचला. तेथून पुढे एक ब्रांच केस्पिअन पार करून मध्य आशियात आणि युरोप कडे. दुसरी कडे काही लोक इजिप्त मार्गे युरोप आणि मध्य आशिया कडे निघाले. अर्थातच संकृत भाषेतील शब्द युरोपेअन भाषेत सापडतात याचे कारण हे होय. सुमार ११,००० काही लोक पूर्वे कडे प्रवास करत बेरिंग जलसंधी पार करून (त्या वेळी तिथे बर्फ होती). गेल्या वर्षी प्रधान मंत्री मेक्सिकोत गेले होते. त्यांच्या सोबत गेलेल्या एक माझ्या एका सहकर्मीने तिथले काही फोटो मला दाखविले. पहिले तिथे गेल्या वर त्यांना असे वाटले नाही ते भारताच्या बाहेर आहे. दुसरे हॉटेलच्या बाहेर पद्मासन मध्ये बसलेला एका स्त्रीची मूर्ती. तेथील संग्रहालयात सोंड असलेले भारतीय हत्ती. इतर पुराण काळातल्या मूर्त्या पाहून भारतीय प्रभाव जाणविला. निश्चित भारतातून मध्य आशिया - पूर्व सैबेरिया मार्गे अमेरिकेत पोहचलेल्या लोकांनी आपल्या जुन्या स्मृती तिथल्या कलाकृतीत उतरवल्या यात आश्चर्य काय. जसदेव सिंगचे (हॉकी कमेंट्री करणारा) पुस्तक वाचले होते, त्यात मक्सिको ओलम्पिकचे वर्णन करताना त्यांही ही महाभारतावर आधारित एक चित्र ज्यात एक माणसाच्या हातात धनुष बाण आहे, तो एका झाडावर बसलेल्या एक पक्ष्यावर नेम धरीत आहे आणि काही अन्य त्याच्या शेजारी उभे आहे. जसदेव सिंगला ही हे चित्र पाहून आश्चर्य वाटले होते. ऋग्वेदात येणारा दाशराज्ञ यज्ञ ज्यात राजा सुदास ने इंद्राच्या मदतीने दहा गणांच्या ज्यात इक्वाक्षु वंशीय ही होते. पराजित करून त्याना सप्त-सिंधू प्रदेश सोडून गंगा-यमुनेच्या दिशेने पलायन करण्यास भाग पाडले. नंतरच्या कळत हे वंश गंगा यमुना तटावर आढळून आले. ऋग्वेदात सरस्वती नदी दक्षिणी समुद्रात जाऊन मिळते याचे वर्णन आहे याचा अर्थ ऋग्वेदीय काळ १५,००० हजार वर्ष पूर्वीचा नक्कीच आहे. जर आर्य नामक जातीची संकल्पना आपण करतो तर आर्य हेच पहिले आफ्रिकेतून भारतात आलेले पहिले मानव ज्यांनी सप्त सिंधू प्रदेशात निवास केला. सिंधू सभ्यतात ही आपल्याला यज्ञवेदी मिळतात, तेही लोक बैलाची पूजा करणारे होते. फरक एवढाच काही लोक आधी पोहचले काही नंतर. पण सभ्यता एकच होती.

बाळ सप्रे Mon, 09/01/2014 - 13:29
गणपती किंवा गणाध्यक्ष याचा अर्थ गणांचा अधिपती सोप्या शब्दात म्हणावे तर कुळ, जाती, बिरादरी, राज्याचा किंवा देशाचा प्रमुख म्हणजे गणपती ज्याला जनतेने आपले प्रतिनिधी म्हणून निवडले आहे. वैदिक युगात प्रत्येक गण (कबीला) प्रजातान्त्रिक पद्धतीने आपल्या प्रमुखाची निवड करायचे
या म्हणण्याप्रमाणे गणपती हे एक पद आहे. मग शंकराच्या हत्तीचे शीर असलेल्या पुत्राची पूजा कशाबद्दल. गणपती (शंकराचा पुत्र) याची प्रजातान्त्रिक पद्धतीने प्रमुख पदी निवड झाल्याची कुठलीही कथा ऐकिवात नाही. तसेच डोकं मोठं म्हणजे बुद्धी जास्त, कान मोठे म्हणजे ऐकण्याची क्षमता जास्त, तोंड लहान म्हणजे कमी बोलणारा हे बाळबोध वाटत नाही का?? काहिही बादरायण संबंध जोडून जे चालू आहे ते कसं चांगलं हे दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न !!

काळा पहाड Tue, 09/02/2014 - 00:44
तेथून नदी काठी प्रवास करून महाराष्ट्र किनारपट्टी आणि मग सप्त -सिंधू पोचला. तेथून पुढे एक ब्रांच केस्पिअन पार करून मध्य आशियात आणि युरोप कडे.
पराजित करून त्याना सप्त-सिंधू प्रदेश सोडून गंगा-यमुनेच्या दिशेने पलायन करण्यास भाग पाडले. नंतरच्या कळत हे वंश गंगा यमुना तटावर आढळून आले.
म्हणजे माणूस आफ्रिकेतून निघून व्हाया भारत युरोप मध्ये पोचला आणि मग हाच युरोपियन वंश आर्य म्हणून परत भारतात पोचला? तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. जर हे लोक वस्ती करत करत वायव्य दिशेने गेले, तर याचा अर्थ इथे गंगा यमुनेच्या तीरावर पण ते अगोदरच असणार. मग आर्यांनी आक्रमणाच्या थियरी चे काय?

In reply to by काळा पहाड

विवेकपटाईत Mon, 09/08/2014 - 11:20
हिस्ट्री चेनेल वर जे दाखविले होते त्यानुसार टिप्पणी होती: भारतीय गुलाम आहेत आणि त्यांच्यावर विदेशी लोकांनीच राज्य केल आहे ही थियरी आंग्ल लोकांना खपवायची होती. लक्षात ठेवा सर्व भारतीय देवता राम असो वा कृष्ण काळ्या रंगाचेच होते. २. लोक सौप्या रस्त्याने प्रवास करतात सतपुडा, विध्याचाल, दंडकारण्य सारखे वन असल्यामुळे कदाचित हा प्रवास सप्त सिंधू प्रदेशातून मग उत्तर भारताकडे झाला. वेदांमध्ये तेथील नद्यांना अधिक महत्व आहे. ३. आर्य(भारतीय) लोक कुबड असलेल्या गायी पाळायचे युरोपियन गायींना कुबड नसते, शेतीकामी ते बैल येत नाही. असे बैल फक्त आफ्रिका आणि भारतात सापडतात.(पुढे आशियात) स्पष्ट आहे आफ्रिकेतून भारतात आधी आणि मग युरोप मध्ये केस्पियन सागर ओलांडताना लोक आपल्या बरोबर इथले बैल घेऊन नाही गेले. युरोप आणि मध्य आशियात असले बैल मिळत नाही अर्थात आर्य नावाची कुठली जात भारतात येणाच्या प्रश्नच येत नाही.

पैसा Sun, 09/07/2014 - 22:12
लेख आणि चर्चा वाचली. आर्य भारतात बाहेरून आले की ते आणि द्रविड भारतात आधीपासून एकत्र होते याबद्दल बरीच मते वाचनात येतात, याबद्दल ठामपणे काही सांगता येणार नाही एवढंच आपण ठामपणे म्हणू शकतो! लेखातील रूपके आवडली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज गणेश चतुर्थी, आज बाप्पा आपल्या घरी येतात. १० दिवस आपण बाप्पाची पूजा अर्चना करतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करतो. आपण बाप्पाची पूजा का करतो या मागची अवधारणा काय? हा प्रश्न मनात येतोच.

वर्धापन दिनाच्या मिपाला लै म्हणजे लै शुभेच्छा. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

प्रचेतस Fri, 08/29/2014 - 10:32
मिपाला ८ व्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. मिपाने जालीय मित्रांबरोबरच खर्‍या आयुष्यातही असंख्य मित्र मिळवून दिले. मिपाकरांसोबत बर्‍याच नवनवीन ठिकाणी भटकंती करता आल्या, उत्तम लेखन वाचता आले. मिपाचे खूप खूप आभार.

चौकटराजा Fri, 08/29/2014 - 10:39
एका खंग्री माणसाला जरासे " मुक्त" व्यासपीठ हवे होते. तिथे सर्वानीच मुक्तपणे व्यक्त व्हावे असे स्थापकाना वाटत होते. आजही हे व्यासपीठ मुक्तच आहे. माणूस व जनावर यातील फरक विचारानी व्यक्त होणे हा आहे.प्राणीही आपला राग, प्रेम व्यक्त करीत असतो. आपणही तो व्यक्त करावा पण माणसाच्या पातळीला येऊन.हीच अपेक्षा वर्धापन दिनाच्या निमित्ताने.

In reply to by संजय क्षीरसागर

सुधीर Fri, 08/29/2014 - 21:27
लै शुभेच्छा. :) माझ्याही... माझ्यासारख्या वाचनमात्र मिपाकराला मिपानेच चार शब्द लिवायला, अभिव्यक्त व्हायला शिकीवलं. त्यामुळे मिपाचे आणि मिपाकरांचे ऋण कधीही न फिटणारे आहेत. मिपा उत्तरोत्तर प्रगती करो आणि मिपा परिवार वृद्धिंगत होहो ही मनापासूनची सदिच्छा!!

धर्मराजमुटके Fri, 08/29/2014 - 12:14
खरे म्हणजे शुभेच्छा द्यायला किंवा एकूणच जास्त औपचारीक वागायला आवडत नाही. स्वतःच्या वाढदिवसाला कोणी शुभेच्छा दिल्या तरी अवघडायला होतं. ( काय करणार शिव्या खाल्ल्याशिवाय आम्हाला जमतच नाही ! ) मिपावर एवढी वर्ष पडीक आहे म्हणजे शुभेच्छा बाय डिफॉल्ट इन्क्लूड आहेतच. तरी पण लोकलाजेस्तव शुभेच्छा !

चिगो Fri, 08/29/2014 - 12:21
मिपाला अनेकानेक शुभेच्छा आणि धन्यवाद.. लगे रहो, मिपा आणि मिपाकर्स.. संक्षींनी टाकलेलं चित्रही अत्यंत सुंदर आहे.. :-)

मिपा वर धागे काढण्या मजा काहि औरच आहे.. मी २०० धागे गुंफले मी. पा. वर.. फुल २ धमाल..किति उडाले ते आठवत नाहि..२०० मात्र राहिले....समस्त मिपाकरांना शुभेच्छा.

In reply to by अविनाशकुलकर्णी

काका, तब्यतीला सांभाळा किती दगदग कराल :) धागे किती उडाले पेक्षा राहिले किती...हा धागे राहिल्याचा ,जो आनंद आपल्या चेह-यावर दिसतो त्याचा शप्पथ मला हेवा वाटतो. -दिलीप बिरुटे (अविकाकांच्या मिपावारिल शिल्लक लेखनाचा फ्यान) ;)

विवेकपटाईत Fri, 08/29/2014 - 12:36
मिपाला अनेकानेक शुभेच्छा आणि धन्यवाद.. आमच्या सारख्या शेंकडो अज्ञानी लोकांना लेखकू बनविण्याचे मह्त्त कार्य मिपा असेच करत राहो ही अशा.

शिद Fri, 08/29/2014 - 14:10
मिपाला ८ व्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच श्री चरणी प्रार्थना. समस्त मिपाकरांना व त्यांच्या कुटूंबियांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. || गणपती बाप्पा मोरया ||

मदनबाण Fri, 08/29/2014 - 15:52
सर्व मिपाकर तंत्रज्ञ,संपादक मंडळ आणि मिपाकर मंडळी यांचे अभिनंदन ! एका मराठी मंचावर इतक्या विविध क्षेत्रातली मंडळी एकत्र येउन सातत्याने विविध विषयांवर लिखाण करत आहेत,आणि सर्वांना आनंद देत आहेत. :) माझ्या पाहण्यात तरी इतका मुक्त-मोकळा आणि सुरेख मंच जालावर कुठेही उपलब्ध नाही. हा धागा पाहिल्यावर मी माझा सदस्य कालावधी पाहिला, ६ वर्ष ६ महिने... या काळात मिपा आणि मिपाकरांनी मला भरभरुन दिले, आणि त्या बद्धल मी मिपा आणि मिपाकरांचा मनःपूर्वक आभारी आहे. हा मंच असाच बहरलेला राहो आणि त्यात अनेक उत्तम मंडळींची भर पडो हीच सदिच्छा व्यक्त करतो. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Vigneshwara Ashtotra Shatanama

प्यारे१ Fri, 08/29/2014 - 16:14
मि पा ला वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आज या ठिकानी मी सगळ्या मंडळांचे आभार ह्याठिकानी माणतो. मंडळांमध्ये संस्थापक मंडळ, सल्लागार मंडळ, संपादक मंडळ, कंपू मंडळ, अ‍ॅण्टीकंपू मंडळ, आण्टी मंडळ, मिपा मित्र मंडळ, मि पा डूख धरु मंडळ, माचिसमित्र मंडळ, तेल, तूप मित्रमंडळ, अवांतर मित्र मंडळ, भ्रमण मित्र मंडळ, खादाडी मित्रमंडळ, व्हॉट्सॅप, चेपु मित्र मंडळ, उगाच्च खवट्पणा मित्रमंडळ, उगाच्च विरोधक मित्र मंडळ, शुद्ध्लेखन (हे असंच ल्ह्यायचंय) आग्रहधरु मित्रमंडळ मिपाशेफ मित्र मंडळ, ह्या आनि अशाच अणेक मंडळांचा समावेश आहे. पुण्हा एकदा आभार्स. आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

किसन शिंदे Fri, 08/29/2014 - 17:31
मिपाला वर्धापनदिनाच्या भरपूर शुभेच्छा!! गेल्या चार वर्षात मिपाने असंख्य मित्र दिले, त्यातले काही अगदी सुख-दु:खाच्या गोष्टी वाटून घेण्याइतपत जीवाभावाचे झाले. त्याचबरोबर बर्‍याच वर्षांची गडकोट भटकंतीची मनातली सुप्त इच्छाही याच मित्रांच्या सोबतीने करायला मिळाली. थोडं काही गमावलं असेनही कदाचित पण खुप काही कमावलं आहे मिपाच्या सानिध्यात.

अजया Fri, 08/29/2014 - 17:33
मिपाला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.नुसतेच जालीय नाही तर जीवलग बनुन गेेलेल्या सख्या ही मिपाचीच देणगी.आपल्या माणसाचे आभार मानत नाहीत ,म्हणून आमचे वाचन विचार पाकृंसह जगणेच समृृध्द करणार्या मिपासाठी काय पन!!

दिपक.कुवेत Fri, 08/29/2014 - 17:37
खर्‍या अर्थाने ईथे बहरता येतं आणि लाख मोलाचं म्हणजे शाळा सुटल्यावर जी मराठि लिहायची सवय सुटलेली असते ती ईथे नुसतीच पुर्ण होत नाहि तर अवर्णनीय असा आनंद देउन जाते. मिपा असचं उत्तओरोत्तर बहरत राहो हिच सदिच्छा.

कापूसकोन्ड्या Fri, 08/29/2014 - 17:48
मिपा एक मित्र आणि मी उपकृत आहे. काथ्याकुटे रचिला पाया कट्टा झालासे कळस मी २०१०/१०१२ मध्ये रियाध सौदी अरेबिया इथे नोकरीनिमित्त होतो. एकटा असताना त्या वाळवंटात मिपा साथीला होता. थोडेफार लेखन केले. पण वाचनच जास्त. झपाटून टाकणारे जयंतराव कुलकर्णी यांचे युद्ध पट पुन्हा पुन्हा वाचले. गवी चे ''मृत्यु लेख आणि भयकथा" अप्रतिम. गवीनी केलेले घुबडाचे बाळंतपण तर खूप एन्जॉय केले. यकूचे लेख पण 'सर्किट आणि सर्कॅस्टिक वाटायचे (सादात माँटो विषयी,आणि परिक्रमा. विश्वास ठेवा, यकु ची बातमी वाचून मी एकटा रियाध मध्ये खुप रडलो. कुणाचा कोण पण फक्त दोन चार वेळा चॅटिंग काय केले, तो आपला होउन गेला. अजुनही लिहिताना डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. असो पाककृती उल्लेखा करावाच लागेल.सोत्रीचे पेयप्रशन धरून पाककृती जर विदाउट फोतो असेल तर पहीले कल्ला 'फोटू' चा आणि शाहाकारी लोकांनी विचारलेले यात बटाटा...... घालू का? प्रावासवर्णन तर उत्तमच. (कित्येक प्रवासवर्णनातले फोटो माझ्या डेस्कटॉपवर विराजमान झाले.) आणि उत्कर्षबिंदू म्हणजे कट्टा. आणि त्यांचे फोटो. सर्वात अर्क म्हणजे चरच्ररीत मिसळीवरच 'कट किंवा तर्री' म्हणजे प्रतिसाद. तो कटकारस्थानातला कट पण आणि तर्री तला पण. अत्यंत आवश्यक. एक खोड अशी जडली की, सेलेब्रिटि लेखकांचे अपवाद वगळता मी तर प्रथम प्रतिसाद पाहतो. मिपा असेच दिवसेंदिवस प्रगती करो अशी त्या जगनियंत्याला प्रार्थना. सर्व संस्थापकांचे, सम्पादकांचे टेक्निशियन लोकांनी या लश्करच्या भाकरी भाजल्या बद्दल धन्यवाद.

क्रेझी Fri, 08/29/2014 - 18:22
सर्वप्रथम मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुम जिओ हजारो साल..साल के दिन हो पचास हजार हीच गणपती बाप्पाकडे प्रार्थना. आजचा मिपाचा लोगो खुपच सुंदर आहे, अष्टविनायक आणि मिपाचे आठ विभाग ह्यांची कल्पक मांडणी आवडली.

बाबा पाटील Fri, 08/29/2014 - 18:48
पण मिपा मुळ मालक विसोबा खेचर उर्फ तात्या अभ्यंकर यांनाही कुणीतरी बोलवा रे.सध्या ते थोबाड पुस्तकावरील ओसरीमध्ये व्यस्त आहे.

विकास Fri, 08/29/2014 - 19:32
मिपा आणि मिपाकरांना वर्धापनदिना निमित्त शुभेच्छा. मराठी मधे एक अतिशय सक्रीय सोशल मेडीयम तयार करून आणि त्यावर सातत्याने (न कंटाळता + वेळ काढून) काम करण्याबद्दल मालकांचे आभार!

आयुर्हित Fri, 08/29/2014 - 20:42
मिपा आणि मिपाकरांना वर्धापनदिना निमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि समस्त मिपाकरांना व त्यांच्या कुटूंबियांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. || गणपती बाप्पा मोरया ||

दशानन Fri, 08/29/2014 - 21:13
मिपाला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! माझ्या जालिय व व्यक्तिगत जीवनामध्ये मिपाबद्दल माझ्या मनात नेहमीच एक आदराचे स्थान होते व आहे. आज मी जो पण काही आहे, त्यात फार मोठा वाटा मिपाचा व मिपावरील सृह्द मित्रांचा आहे. अशीच प्रगती होत राहो!

एस Fri, 08/29/2014 - 22:05
हे मिपा गेले बरेच दिवस माझी फोटोग्राफीवरील बडबड सहन करतेय त्याबद्दल धन्स हो मालक! :-) या गराड्यात मज्जा आहे हो तुमच्या... :-)

मला व्यक्त होण्यास,सर्वाधिक वाव दिलेल्या मि.पा.ला __/\__ https://lh6.googleusercontent.com/YFkIAD4rmLSWH8Az5UmZpXUVuOpjOFaJ7iqWnmsx_Hg=w1146-h644 तसेच.. येथील सर्व आय.डी आणि आय.ड्यांना(सुद्धा! :D ) अनेकानेक धन्यवाद! लहानपणचा धुडगुस http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gifघालायची मज्जा सर्वाधिक इथेच आहे*. http://www.sherv.net/cm/emoticons/yes/green-yes-text-smiley-emoticon.gif ============= *आणि स्मायल्या टाकण्याचिही http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif

प्रभाकर पेठकर Sat, 08/30/2014 - 02:27
आखाती प्रदेशात मराठी बोलणं, वाचणं आणि लिहीणं जवळ जवळ दुरापास्त असतानाच भाचीच्या सांगण्यावरून मनोगतावर दाखल झालो. मनोगताने मराठी लिहायला, वाचायला, संवाद प्रस्थापित करायला एक व्यासपिठ उपलब्ध करून दिले. तात्यांसारखा मित्र दिला. पुढे तात्या मनोगतातून बाहेर पडले आणि त्यांनी हे, मिसळपाव, संस्थळ सुरु केले. तात्यांच्या निमंत्रणानुसारच मिसळपाववर आलो आणि इथलाच होऊन गेलो. इथेही अनेक मित्र मिळाले. चांगले विचार वाचावयास, व्यक्त करण्यास मिळाले. तात्यांच्या 'लेखन-स्वातंत्र्याच्या वेडापायी' अनेकदा मिपाचा दर्जा घसरायचा, माझे ह्यावर तात्यांशी वाद व्हायचे पण तात्यांचा स्वतंत्र्य आग्रह आणि हे संस्थळ तात्यांच्या मालकीचे आहे हा माझा विचार मला नेहमीच माघार घ्यायला लावायचा. जे कांही लेखन मी इथे केलं त्याने मला स्वतःला समाधान दिलं आणि त्यासाठी मी तात्यांचा नेहमीच ऋणी राहीन. मालक निलकान्त, मिपाकर तंत्रज्ञ मंडळी, संपादक मंडळ आणि मिपाकर सदस्य ह्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा..! उद्याउठून माणूस चंद्रावर कायम वास्तव्यासाठी जाईलही,.... मी मिपावरच असेन.

In reply to by प्रभाकर पेठकर

>>>>>>उद्याउठून माणूस चंद्रावर कायम वास्तव्यासाठी जाईलही,.... मी मिपावरच असेन. क्या बात है ! -दिलीप बिरुटे

अर्धवटराव Sat, 08/30/2014 - 06:35
मिपा... मित्रा... माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि मला आपलं म्हटल्याबद्दल अनेकानेक धन्स रे. आठाव्या वर्षात पदार्पण केलस. किती कोवळं वय तुझं. पण.. पण किती भारी प्रगल्भता... आणि ति सुद्धा किती अवखळ...एखादा तुफानी निर्झर जणु. असाच नांदत रहा मित्रा. तुला उदंड आयुष्य लाभो. तृषार्तांची तहान भागवायची तुझी शक्ती उदंड वृद्धींगत होवो. हॅप्पी बड्डे मित्रा...

तुषार काळभोर Sat, 08/30/2014 - 12:45
मिपाचे ॠण व्यक्त करता येणे शक्य नाही. मिपासाठी उत्तम लिहिता यावं, उत्त्म ते वाचता यावं, कधी कडाक्याचं भांडण व्हावं, पुन्हा चलो यार गले मिलो अशी भावना उभी राहावी, वास्तव जगाबरोबर याही जगाची उत्त्म ओळख व्हावी, विचारांची देवाण-घेवाण व्हावी आणि मिपानं हे सर्व केलं आहे. मिपानं मला आजच्या क्षणापर्यंत जो लाखमोलाचा आनंद दिला आहे, त्या मिपा व्यवस्थापनाचा, संपादकांचा आणि सर्व मिपाकरांचा, वाचकांचा मी आभारी आहे, मिपाच्या पुढच्या वाटचालीला मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो.

माहितगार Sat, 08/30/2014 - 17:36
उपरोक्त सर्वच धन्यवाद आणि शुभेच्छांना आमचा +१ + मिपाच्या अद्याप लिहीत्या न झालेल्या वाचकांकडूनही त्यांच्या आवडीच्या विषयाय लेख्न व्हावे हि शुभेच्छा.

In reply to by माहितगार

माहितगार Sat, 08/30/2014 - 17:38
उपरोक्त सर्वच धन्यवाद आणि शुभेच्छांना आमचा +१ + मिपाच्या अद्याप लिहीत्या न झालेल्या वाचकांकडूनही त्यांच्या आवडीच्या विषयानुसार मिपावर उत्तरोत्तर अधीकाधीक लेखन व्हावे हि शुभेच्छा.

मिपाला ८ व्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा~! रोज मराठीत (व्हर्च्युअल) गफ्फा वाचायला आणि हाणायला यासारखे दुसरे मराठी संस्थळ नाही !!

सूड Mon, 09/01/2014 - 17:50
बालिशपणा करायला, भांडायला, मनमोकळं बोलायला, भटकायला, माहित असलेलं सांगायला आणि नसलेलं माहित करुन घ्यायला...अशा अनेक गोष्टींसाठी मित्रमंडळ मिळालं ते इथंच. काळे आणि पांढरे येवढंच स्वभावविशेष समजणार्‍या माझ्यासारख्याला ग्रे शेड्स बघायला शिकता आलं ते इथंच!! कचाकचा भांडलो, धुडगूस घातला, देव जाणे काय काय केलं चार वर्षात...लिहायला बरंच आहे पण सुचतही नाही आणि थांबवतही नाहीये. असो, मिपा आणि त्यामुळे मिळालेल्या मित्रपरिवाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा आणि आभार!! :)

मिपा अगदी व्यवस्थित चाललं पाहिजे यासाठी आपली व्यस्त नोकरी सांभाळून हा नसता उपद्याप मिपाचे मालक नीलकांतला सांभाळावा लागतो. आणि तेही हौस म्हणुन. अनेकदा मिपावर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या की आम्ही नीलकांतला तो कोणत्या अवस्थेत आहे म्हणजे नोकरीच्या ठिकाणी व्यस्त आहे की आराम करतोय की वैयक्तिक कामात व्यस्त आहे ते सर्व विसरुन फोन करुन एसेमेस करुन परेशान करतो. मिपावर येरर आला आहे प्लीज पाहा आणि मिपा लवकर व्यवस्थित सुरु करा. मालकही न कंटाळता रिप्लाय करतात 'एका तासात करतो, काम सुरु आहे, स्प्याम आयडी, व्हायरस, दृपल येरर, ब्याकप, वेगवेगळ्या सुविधा अशा कितीतरी गोष्टी मालक सांगत असतात. खरं तर कारणं काहीही असोत आणि त्या अडचणी कितीही मोठ्या असोत मिपा सतत चालु असलं पाहिजे, असं आपल्याप्रमाणे मलाही वाटत असतं, तेव्हा आमचा हा त्रास सहन करुन वाचकांसाठी मिपा उपलब्ध करुन दिल्याबद्दल नीलकांतसेठचे मनापासून आभार. अरे हो, किरकोळ कामासाठी प्रशांतलाही आम्ही त्रास देतो. 'हे परिचयाचे आहेत यांचा आयडी अप्रुव्ह करा, अमुक करा आणि धमुक करा, असे म्हणुन प्रशांतलाही त्रास देत असतो तेव्हा प्रशांतसेठचेही मनःपूर्वक आभार. सदस्य येतील आणि जातीलही मिपा मात्र अव्याहत सर्वांसाठी सतत असेच बहरत असले पाहिजे. पुन्हा एकदा मिपाच्या दमदार वाटचालीला भरभरुन शुभेच्छा....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुषार काळभोर Sat, 09/06/2014 - 08:06
मालक, सर्व टेक्निकल सपोर्ट टीम, संपादक मंडळ, सर्व जुणे-जाणते आणि नवे-नेणते सदस्य, या सर्वांचे आभार... तुम्हा सर्वांमुळे या जीवाचा हापिसातला वेळ (आणि बॅण्डविड्थ) सार्थकी लागते... मिपा उत्तरोत्तर बहरत जावो.....

मिपा मालक नीलकांत तंत्रज्ञ प्रशांत, संपादक, साहित्य संपादक, मिपाकर वाचक यांना मिपा वर्धापन दिनाच्या खुप खुप शुभेच्छा...! च्यायला म्हणता म्हणता मिपाबरोबर इथे आयुष्याची वीस वर्षाचा प्रवास. माय गॉड... मोठा काळ. लब यू & Thanks all मिपा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वधर्म गुरुवार, 08/28/2025 - 23:10
मिपा हे एक चांगलं म्हणजे जिवंत संकेतस्थळ म्हणून खूप आवडते. माझेही सदस्यत्व जुने आहे. सर्व चमूला खूप धन्यवाद आणि शुभेच्छाही!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उपाशी बोका Fri, 08/29/2025 - 08:58
'मिपा'ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि हॉटेलात येणाऱ्या मिपा परिवारातील सर्व सदस्यांचे आभार.

अभ्या.. गुरुवार, 08/28/2025 - 20:01
हायला, इतकी वर्षे झाली? ह्याप्पी बर्डे मिपा. बघता बघता १३-१४ वर्षे झाली राव सदस्यत्त्वाला. मिपावर्धापन दिन आठवला की आठवतं तसं सुरुवातीला गणपती म्हणजे मिपावर मी केलेलं बॅनर असायचंच. किती बॅनर्स केली वर्धापनदिनाची कुणास ठाउक. नेमकी गणपतीत मला कामं असायची आणि हे बॅनर प्लस गणेश लेखमाला आणि लगेच दिवाळी अंकाचे कव्हर ही कामे नीलकांत कसे करुन घ्यायचा माझ्याकडून ही एक कथाच आहे. ऐन वेळेपर्यंत माझे काम तयार नसायचे. झाले के ते मेल कर मग नीलकांत,प्रशान्त जो कुणी असायचा उपलब्ध तो बिचारा पब्लिश करायचा. बिरुटे मास्तरांना मात्र काहीही केले मी त्याचे कौतुक असायचे. बाकी इतर कोणही असु दे, योग्य जागी दुर्लक्ष्याने मारणारा हा खमक्या माणूस कायम माझ्यामागे उभा असायचा. नीलकांताने तर कीती सांभाळून घेतलं त्याची मोजणीच नाही. असो. ते दिवस गेले. तेंव्हाचे मित्र संसार, नोकर्‍या, मुलेबाळे ह्यात गुंतली. आमचेही तसेच झाले. सोलापूरहून वेळ काढुन पुणे कट्ट्याला येणारा मी पुण्यात आल्यावर एकही कट्टा अटेंड करु शकलो नाही. बिका, वल्य्या, किसना, गणा, धन्या, वप्या, बॅट्या, सुडक्या, गुरुजी, पन्नास, गिर्जा, अन्या, गणेशा, मिका, पशा, नाखुकाका, बाप्या, नितीन, प्रसाद, प्रशांत गाढवे, (चौराकाका, तात्या, मोडक, यक्क्या आणि मोहिते कसं विसरायचं तुम्हाला :( )एकसे बढकर एक नग राव. कालपरवापर्यंत भेटायचे, बोलायचे, भांडायचे, चिडायचे, खायचे प्यायच्जे, निदान व्हाटसापवर तरी तोंड दाखवायचे. असो.... लै माणसे दिली राव मिपाने. मित्र पण दिले. काही कारण नसताना शत्रुत्व बाळगणारे दिले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही गोष्टीची एकच बाजू न बघता बाकी पैलू बघायचा दृष्टीकोन दिला. थ्यान्क्स अ लॉट मिपा आणि नीलकांता. जिओ....

In reply to by अभ्या..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/28/2025 - 21:34
बिरुटे मास्तरांना मात्र काहीही केले मी त्याचे कौतुक असायचे.
अभ्याशेठ, कलाकाराच्या कलेवर आपलं पहिलं प्रेम. मीपाची लै चित्र तुम्ही काढली. लंबर एक कलाकारी त्यात होती. अक्षर कलाकारी, रंगसंगती, लै भारी. कलाकार ज्या आवडीने हे सगळं करतो ते आपल्याला लै आवडतं. कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा फडके खांडेकरांनी घातलेला वाद निरर्थक नव्हता, हे मला कायम पटतं. एखादा कलाकार ज्या सौंदर्याला, विचाराला, अभिव्यक्त करतो त्या सर्व कलेचं आपल्याला लै कौतुक. आपली कलाकारी आवडायची. म्हणून ते कौतुक. मिपा संस्थापक म्हणायचे आपलं प्रेम जिल्बीवर आचा-याशी भांडण असले तरी चालतं. आपलं कधी भांडण झालं नाही, हे बरं झालं. 'अरे, घरोटा घरोटा, तुझ्यातून पडे पीठी. तसं तसं माझं गानं पोटातून येतं व्होटी' कसं येतं यार हे सगळं कलाकारांच्या ओठी त्याचं कायम कौतुक वाटतं. आपल्या दैनंदिन आयुष्यात ही सगळी कलाकार मंडळी रंग भरते, आपले दोन क्षण सुखाचे जातात. कोणी कविता करतं, त्यातल्या ओळी आपल्याला आवडतात. आपण त्याचे चाहते होतो. कोणी शायरी केली की त्या ओळी आपल्याला आवडतात. कोणी सुंदर कथा सांगितली की वाह असे सहजोद्गार बाहेर पडतात. सुंदर मैफिल असली की हात आपोआप दाद द्यायला वर येतात. कोणी महिलेनं अंगणात सुंदर रांगोळी काढलेली दिसली की चाललो आपण मागे मागे सॉरी म्हणजे त्या रांगोळीचं कौतुक वाटतं असं. तर, हल्ली अशा कलाकारांच्या प्रेमात पडायचं नाही असं मनोमन ठरवले आहे. आपण पडलो असे हे भोळेभाबडे. कलेचे रसिक. आपल्याला लोक हर्ट करतात. अर्थात आपले स्वभावही आता नीट राहिले नाहीत. आपण एखाद्या लेखकाचे चाहते असतो व्यक्तीगत त्याची विचारांची दुनियादारी आपले सुर जुळत नाहीत. आपण कोणाचे तरी फॅन असतो तो काही तरी वेगळा वाटायला लागतो. आपलं वय, आपली आवड-निवड वाढती वयपरत्वे इकडे-तिकडे व्हायला लागली आहे. जमत नै ये आता हे सगळं. अभ्याशेठ बसू एकदा गप्पा मारायला. -दिलीप बिरुटे

टर्मीनेटर Fri, 08/29/2025 - 11:55
यंदा गलेमा नसल्याने मिपाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा द्यायला आपले नेहमीचे धागारूपी हक्काचे ठिकाण उपलब्ध नव्हते पण ती कमतरता बिरुटे मास्तरांनी हा धागा वर आणून भरून काढली ह्यासाठी त्यांना विशेष धन्यवाद! अभ्या शेठनी सविस्तर प्रतिसाद लिहून ज्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यावर प्राडॉंनी दिलेल्या प्रतिसादातुन जवळपास माझ्याही मनातल्या सर्व भावना तंतोतंत व्यक्त झाल्याने मी अजून काय वेगळे लिहिणार म्हणा? काही बाबतीत ह्या दोघांशी माझे अगदी टोकाचे वैचारिक मतभेद असले तरी त्याचा आमच्यातल्या वैयक्तिक संबंधांवर काडीचाही परिणाम झाला नाही हे विशेष. वर अभ्याने म्हंटल्याप्रमाणे मी दिवाळी अंकांसाठी केलेल्या कामाचे इथे जाहीररीत्या आणि खाजगीत भरभरून कौतुक करण्यात प्राडॉंनी कधीच हात आखडता घेतला नाही आणि जेव्हा नवा नवा सदस्य बनलो होतो तेव्हा आणि नंतर मिपाच्या संपादकीय कामांत खारीचा वाटा उचलायला लागलो होतो तेव्हा कित्येक बाबतीत अभ्याने मला खूप मोलाचे मार्गदर्शन केले होते. गेली काही वर्षे अज्ञातवासात गेलेला अभ्या काही दिवसांपूर्वी पुन्हा सक्रिय झालेला पाहिल्यावर मनापासून आनंद झाला होता आणि लगेच त्याला व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेजही पाठवून दिला होता. तसा मी पण गेल्या सात-आठ महिन्यांपासून पुन्हा एक ब्रेक घेतलेला आहेच, आणि अधून मधून असे ब्रेक घेणे हे मिपा चालक, मालक, सदस्य, वाचक आणि मुख्य म्हणजे आपले स्वतःचे मनस्वास्थ्य सुदृढ राखण्यासाठी आत्यावश्यक असते अशी माझी आता ठाम धारणा झालेली आहे 😀 मिपावरचा सर्वात पहिला लेख लिहिणारे बिरुटे गुरुजी आणि अभ्या इतका जुना सदस्य नसलो तरी सुरुवातीला केवळ एक वाचक म्हणून वावरत असताना बरे-वाईट कसे का असेना पण लिहिते होण्याची प्रेरणा देणाऱ्या मिपाचे ऋण फेडणे मला ह्या जन्मात तरी शक्य होईल असे वाटत नाही 🙏 असो, पुन्हा एकदा मिपाला आणि मिपा चालक, मालक, सदस्य आणि वाचकांना वर्धापन दिनाच्या (काहीश्या विलंबाने) कोटी कोटी शुभेच्छा!

मिपावर मी साधारण, २०१७ नंतर आलो. काहीही गुगुलवर शोधले की त्याची चर्चा झालेली मिपावर मिळे! नी बंडखोर लेखन खूप होते. ही लोक आहेत कोण अशी चित्र विचित्र नावाची असा प्रश्न पडायचा! कॅप्टन जैक स्पॅरो, कैलासवासी सोन्याबापू, श्रीगुरुजी वगैरे अशी नावे दिसायची, एके दिवशी सहज बसल्या बसल्या सदस्य व्हा ह्यावर टिचकी दिली, नी मीपचा मेल आला सदस्यत्व मिळाल्याचा! तेव्हा पासून मिपा जगतात प्रवेश झाला नी मग काय भयंकर कुस्त्या, हाणामाऱ्या ह्याचा आनंद उपभोगला. :) ज्या मंडळाने स्वागत केले होते त्यांनीच दोन चार वेळा बाहेर काढले. :) पण परत आला नाही तो मिपाकर कसला? ;)

प्रचेतस Fri, 08/29/2014 - 10:32
मिपाला ८ व्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. मिपाने जालीय मित्रांबरोबरच खर्‍या आयुष्यातही असंख्य मित्र मिळवून दिले. मिपाकरांसोबत बर्‍याच नवनवीन ठिकाणी भटकंती करता आल्या, उत्तम लेखन वाचता आले. मिपाचे खूप खूप आभार.

चौकटराजा Fri, 08/29/2014 - 10:39
एका खंग्री माणसाला जरासे " मुक्त" व्यासपीठ हवे होते. तिथे सर्वानीच मुक्तपणे व्यक्त व्हावे असे स्थापकाना वाटत होते. आजही हे व्यासपीठ मुक्तच आहे. माणूस व जनावर यातील फरक विचारानी व्यक्त होणे हा आहे.प्राणीही आपला राग, प्रेम व्यक्त करीत असतो. आपणही तो व्यक्त करावा पण माणसाच्या पातळीला येऊन.हीच अपेक्षा वर्धापन दिनाच्या निमित्ताने.

In reply to by संजय क्षीरसागर

सुधीर Fri, 08/29/2014 - 21:27
लै शुभेच्छा. :) माझ्याही... माझ्यासारख्या वाचनमात्र मिपाकराला मिपानेच चार शब्द लिवायला, अभिव्यक्त व्हायला शिकीवलं. त्यामुळे मिपाचे आणि मिपाकरांचे ऋण कधीही न फिटणारे आहेत. मिपा उत्तरोत्तर प्रगती करो आणि मिपा परिवार वृद्धिंगत होहो ही मनापासूनची सदिच्छा!!

धर्मराजमुटके Fri, 08/29/2014 - 12:14
खरे म्हणजे शुभेच्छा द्यायला किंवा एकूणच जास्त औपचारीक वागायला आवडत नाही. स्वतःच्या वाढदिवसाला कोणी शुभेच्छा दिल्या तरी अवघडायला होतं. ( काय करणार शिव्या खाल्ल्याशिवाय आम्हाला जमतच नाही ! ) मिपावर एवढी वर्ष पडीक आहे म्हणजे शुभेच्छा बाय डिफॉल्ट इन्क्लूड आहेतच. तरी पण लोकलाजेस्तव शुभेच्छा !

चिगो Fri, 08/29/2014 - 12:21
मिपाला अनेकानेक शुभेच्छा आणि धन्यवाद.. लगे रहो, मिपा आणि मिपाकर्स.. संक्षींनी टाकलेलं चित्रही अत्यंत सुंदर आहे.. :-)

मिपा वर धागे काढण्या मजा काहि औरच आहे.. मी २०० धागे गुंफले मी. पा. वर.. फुल २ धमाल..किति उडाले ते आठवत नाहि..२०० मात्र राहिले....समस्त मिपाकरांना शुभेच्छा.

In reply to by अविनाशकुलकर्णी

काका, तब्यतीला सांभाळा किती दगदग कराल :) धागे किती उडाले पेक्षा राहिले किती...हा धागे राहिल्याचा ,जो आनंद आपल्या चेह-यावर दिसतो त्याचा शप्पथ मला हेवा वाटतो. -दिलीप बिरुटे (अविकाकांच्या मिपावारिल शिल्लक लेखनाचा फ्यान) ;)

विवेकपटाईत Fri, 08/29/2014 - 12:36
मिपाला अनेकानेक शुभेच्छा आणि धन्यवाद.. आमच्या सारख्या शेंकडो अज्ञानी लोकांना लेखकू बनविण्याचे मह्त्त कार्य मिपा असेच करत राहो ही अशा.

शिद Fri, 08/29/2014 - 14:10
मिपाला ८ व्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच श्री चरणी प्रार्थना. समस्त मिपाकरांना व त्यांच्या कुटूंबियांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. || गणपती बाप्पा मोरया ||

मदनबाण Fri, 08/29/2014 - 15:52
सर्व मिपाकर तंत्रज्ञ,संपादक मंडळ आणि मिपाकर मंडळी यांचे अभिनंदन ! एका मराठी मंचावर इतक्या विविध क्षेत्रातली मंडळी एकत्र येउन सातत्याने विविध विषयांवर लिखाण करत आहेत,आणि सर्वांना आनंद देत आहेत. :) माझ्या पाहण्यात तरी इतका मुक्त-मोकळा आणि सुरेख मंच जालावर कुठेही उपलब्ध नाही. हा धागा पाहिल्यावर मी माझा सदस्य कालावधी पाहिला, ६ वर्ष ६ महिने... या काळात मिपा आणि मिपाकरांनी मला भरभरुन दिले, आणि त्या बद्धल मी मिपा आणि मिपाकरांचा मनःपूर्वक आभारी आहे. हा मंच असाच बहरलेला राहो आणि त्यात अनेक उत्तम मंडळींची भर पडो हीच सदिच्छा व्यक्त करतो. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Vigneshwara Ashtotra Shatanama

प्यारे१ Fri, 08/29/2014 - 16:14
मि पा ला वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आज या ठिकानी मी सगळ्या मंडळांचे आभार ह्याठिकानी माणतो. मंडळांमध्ये संस्थापक मंडळ, सल्लागार मंडळ, संपादक मंडळ, कंपू मंडळ, अ‍ॅण्टीकंपू मंडळ, आण्टी मंडळ, मिपा मित्र मंडळ, मि पा डूख धरु मंडळ, माचिसमित्र मंडळ, तेल, तूप मित्रमंडळ, अवांतर मित्र मंडळ, भ्रमण मित्र मंडळ, खादाडी मित्रमंडळ, व्हॉट्सॅप, चेपु मित्र मंडळ, उगाच्च खवट्पणा मित्रमंडळ, उगाच्च विरोधक मित्र मंडळ, शुद्ध्लेखन (हे असंच ल्ह्यायचंय) आग्रहधरु मित्रमंडळ मिपाशेफ मित्र मंडळ, ह्या आनि अशाच अणेक मंडळांचा समावेश आहे. पुण्हा एकदा आभार्स. आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

किसन शिंदे Fri, 08/29/2014 - 17:31
मिपाला वर्धापनदिनाच्या भरपूर शुभेच्छा!! गेल्या चार वर्षात मिपाने असंख्य मित्र दिले, त्यातले काही अगदी सुख-दु:खाच्या गोष्टी वाटून घेण्याइतपत जीवाभावाचे झाले. त्याचबरोबर बर्‍याच वर्षांची गडकोट भटकंतीची मनातली सुप्त इच्छाही याच मित्रांच्या सोबतीने करायला मिळाली. थोडं काही गमावलं असेनही कदाचित पण खुप काही कमावलं आहे मिपाच्या सानिध्यात.

अजया Fri, 08/29/2014 - 17:33
मिपाला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.नुसतेच जालीय नाही तर जीवलग बनुन गेेलेल्या सख्या ही मिपाचीच देणगी.आपल्या माणसाचे आभार मानत नाहीत ,म्हणून आमचे वाचन विचार पाकृंसह जगणेच समृृध्द करणार्या मिपासाठी काय पन!!

दिपक.कुवेत Fri, 08/29/2014 - 17:37
खर्‍या अर्थाने ईथे बहरता येतं आणि लाख मोलाचं म्हणजे शाळा सुटल्यावर जी मराठि लिहायची सवय सुटलेली असते ती ईथे नुसतीच पुर्ण होत नाहि तर अवर्णनीय असा आनंद देउन जाते. मिपा असचं उत्तओरोत्तर बहरत राहो हिच सदिच्छा.

कापूसकोन्ड्या Fri, 08/29/2014 - 17:48
मिपा एक मित्र आणि मी उपकृत आहे. काथ्याकुटे रचिला पाया कट्टा झालासे कळस मी २०१०/१०१२ मध्ये रियाध सौदी अरेबिया इथे नोकरीनिमित्त होतो. एकटा असताना त्या वाळवंटात मिपा साथीला होता. थोडेफार लेखन केले. पण वाचनच जास्त. झपाटून टाकणारे जयंतराव कुलकर्णी यांचे युद्ध पट पुन्हा पुन्हा वाचले. गवी चे ''मृत्यु लेख आणि भयकथा" अप्रतिम. गवीनी केलेले घुबडाचे बाळंतपण तर खूप एन्जॉय केले. यकूचे लेख पण 'सर्किट आणि सर्कॅस्टिक वाटायचे (सादात माँटो विषयी,आणि परिक्रमा. विश्वास ठेवा, यकु ची बातमी वाचून मी एकटा रियाध मध्ये खुप रडलो. कुणाचा कोण पण फक्त दोन चार वेळा चॅटिंग काय केले, तो आपला होउन गेला. अजुनही लिहिताना डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. असो पाककृती उल्लेखा करावाच लागेल.सोत्रीचे पेयप्रशन धरून पाककृती जर विदाउट फोतो असेल तर पहीले कल्ला 'फोटू' चा आणि शाहाकारी लोकांनी विचारलेले यात बटाटा...... घालू का? प्रावासवर्णन तर उत्तमच. (कित्येक प्रवासवर्णनातले फोटो माझ्या डेस्कटॉपवर विराजमान झाले.) आणि उत्कर्षबिंदू म्हणजे कट्टा. आणि त्यांचे फोटो. सर्वात अर्क म्हणजे चरच्ररीत मिसळीवरच 'कट किंवा तर्री' म्हणजे प्रतिसाद. तो कटकारस्थानातला कट पण आणि तर्री तला पण. अत्यंत आवश्यक. एक खोड अशी जडली की, सेलेब्रिटि लेखकांचे अपवाद वगळता मी तर प्रथम प्रतिसाद पाहतो. मिपा असेच दिवसेंदिवस प्रगती करो अशी त्या जगनियंत्याला प्रार्थना. सर्व संस्थापकांचे, सम्पादकांचे टेक्निशियन लोकांनी या लश्करच्या भाकरी भाजल्या बद्दल धन्यवाद.

क्रेझी Fri, 08/29/2014 - 18:22
सर्वप्रथम मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुम जिओ हजारो साल..साल के दिन हो पचास हजार हीच गणपती बाप्पाकडे प्रार्थना. आजचा मिपाचा लोगो खुपच सुंदर आहे, अष्टविनायक आणि मिपाचे आठ विभाग ह्यांची कल्पक मांडणी आवडली.

बाबा पाटील Fri, 08/29/2014 - 18:48
पण मिपा मुळ मालक विसोबा खेचर उर्फ तात्या अभ्यंकर यांनाही कुणीतरी बोलवा रे.सध्या ते थोबाड पुस्तकावरील ओसरीमध्ये व्यस्त आहे.

विकास Fri, 08/29/2014 - 19:32
मिपा आणि मिपाकरांना वर्धापनदिना निमित्त शुभेच्छा. मराठी मधे एक अतिशय सक्रीय सोशल मेडीयम तयार करून आणि त्यावर सातत्याने (न कंटाळता + वेळ काढून) काम करण्याबद्दल मालकांचे आभार!

आयुर्हित Fri, 08/29/2014 - 20:42
मिपा आणि मिपाकरांना वर्धापनदिना निमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि समस्त मिपाकरांना व त्यांच्या कुटूंबियांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. || गणपती बाप्पा मोरया ||

दशानन Fri, 08/29/2014 - 21:13
मिपाला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! माझ्या जालिय व व्यक्तिगत जीवनामध्ये मिपाबद्दल माझ्या मनात नेहमीच एक आदराचे स्थान होते व आहे. आज मी जो पण काही आहे, त्यात फार मोठा वाटा मिपाचा व मिपावरील सृह्द मित्रांचा आहे. अशीच प्रगती होत राहो!

एस Fri, 08/29/2014 - 22:05
हे मिपा गेले बरेच दिवस माझी फोटोग्राफीवरील बडबड सहन करतेय त्याबद्दल धन्स हो मालक! :-) या गराड्यात मज्जा आहे हो तुमच्या... :-)

मला व्यक्त होण्यास,सर्वाधिक वाव दिलेल्या मि.पा.ला __/\__ https://lh6.googleusercontent.com/YFkIAD4rmLSWH8Az5UmZpXUVuOpjOFaJ7iqWnmsx_Hg=w1146-h644 तसेच.. येथील सर्व आय.डी आणि आय.ड्यांना(सुद्धा! :D ) अनेकानेक धन्यवाद! लहानपणचा धुडगुस http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gifघालायची मज्जा सर्वाधिक इथेच आहे*. http://www.sherv.net/cm/emoticons/yes/green-yes-text-smiley-emoticon.gif ============= *आणि स्मायल्या टाकण्याचिही http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif

प्रभाकर पेठकर Sat, 08/30/2014 - 02:27
आखाती प्रदेशात मराठी बोलणं, वाचणं आणि लिहीणं जवळ जवळ दुरापास्त असतानाच भाचीच्या सांगण्यावरून मनोगतावर दाखल झालो. मनोगताने मराठी लिहायला, वाचायला, संवाद प्रस्थापित करायला एक व्यासपिठ उपलब्ध करून दिले. तात्यांसारखा मित्र दिला. पुढे तात्या मनोगतातून बाहेर पडले आणि त्यांनी हे, मिसळपाव, संस्थळ सुरु केले. तात्यांच्या निमंत्रणानुसारच मिसळपाववर आलो आणि इथलाच होऊन गेलो. इथेही अनेक मित्र मिळाले. चांगले विचार वाचावयास, व्यक्त करण्यास मिळाले. तात्यांच्या 'लेखन-स्वातंत्र्याच्या वेडापायी' अनेकदा मिपाचा दर्जा घसरायचा, माझे ह्यावर तात्यांशी वाद व्हायचे पण तात्यांचा स्वतंत्र्य आग्रह आणि हे संस्थळ तात्यांच्या मालकीचे आहे हा माझा विचार मला नेहमीच माघार घ्यायला लावायचा. जे कांही लेखन मी इथे केलं त्याने मला स्वतःला समाधान दिलं आणि त्यासाठी मी तात्यांचा नेहमीच ऋणी राहीन. मालक निलकान्त, मिपाकर तंत्रज्ञ मंडळी, संपादक मंडळ आणि मिपाकर सदस्य ह्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा..! उद्याउठून माणूस चंद्रावर कायम वास्तव्यासाठी जाईलही,.... मी मिपावरच असेन.

In reply to by प्रभाकर पेठकर

>>>>>>उद्याउठून माणूस चंद्रावर कायम वास्तव्यासाठी जाईलही,.... मी मिपावरच असेन. क्या बात है ! -दिलीप बिरुटे

अर्धवटराव Sat, 08/30/2014 - 06:35
मिपा... मित्रा... माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि मला आपलं म्हटल्याबद्दल अनेकानेक धन्स रे. आठाव्या वर्षात पदार्पण केलस. किती कोवळं वय तुझं. पण.. पण किती भारी प्रगल्भता... आणि ति सुद्धा किती अवखळ...एखादा तुफानी निर्झर जणु. असाच नांदत रहा मित्रा. तुला उदंड आयुष्य लाभो. तृषार्तांची तहान भागवायची तुझी शक्ती उदंड वृद्धींगत होवो. हॅप्पी बड्डे मित्रा...

तुषार काळभोर Sat, 08/30/2014 - 12:45
मिपाचे ॠण व्यक्त करता येणे शक्य नाही. मिपासाठी उत्तम लिहिता यावं, उत्त्म ते वाचता यावं, कधी कडाक्याचं भांडण व्हावं, पुन्हा चलो यार गले मिलो अशी भावना उभी राहावी, वास्तव जगाबरोबर याही जगाची उत्त्म ओळख व्हावी, विचारांची देवाण-घेवाण व्हावी आणि मिपानं हे सर्व केलं आहे. मिपानं मला आजच्या क्षणापर्यंत जो लाखमोलाचा आनंद दिला आहे, त्या मिपा व्यवस्थापनाचा, संपादकांचा आणि सर्व मिपाकरांचा, वाचकांचा मी आभारी आहे, मिपाच्या पुढच्या वाटचालीला मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो.

माहितगार Sat, 08/30/2014 - 17:36
उपरोक्त सर्वच धन्यवाद आणि शुभेच्छांना आमचा +१ + मिपाच्या अद्याप लिहीत्या न झालेल्या वाचकांकडूनही त्यांच्या आवडीच्या विषयाय लेख्न व्हावे हि शुभेच्छा.

In reply to by माहितगार

माहितगार Sat, 08/30/2014 - 17:38
उपरोक्त सर्वच धन्यवाद आणि शुभेच्छांना आमचा +१ + मिपाच्या अद्याप लिहीत्या न झालेल्या वाचकांकडूनही त्यांच्या आवडीच्या विषयानुसार मिपावर उत्तरोत्तर अधीकाधीक लेखन व्हावे हि शुभेच्छा.

मिपाला ८ व्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा~! रोज मराठीत (व्हर्च्युअल) गफ्फा वाचायला आणि हाणायला यासारखे दुसरे मराठी संस्थळ नाही !!

सूड Mon, 09/01/2014 - 17:50
बालिशपणा करायला, भांडायला, मनमोकळं बोलायला, भटकायला, माहित असलेलं सांगायला आणि नसलेलं माहित करुन घ्यायला...अशा अनेक गोष्टींसाठी मित्रमंडळ मिळालं ते इथंच. काळे आणि पांढरे येवढंच स्वभावविशेष समजणार्‍या माझ्यासारख्याला ग्रे शेड्स बघायला शिकता आलं ते इथंच!! कचाकचा भांडलो, धुडगूस घातला, देव जाणे काय काय केलं चार वर्षात...लिहायला बरंच आहे पण सुचतही नाही आणि थांबवतही नाहीये. असो, मिपा आणि त्यामुळे मिळालेल्या मित्रपरिवाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा आणि आभार!! :)

मिपा अगदी व्यवस्थित चाललं पाहिजे यासाठी आपली व्यस्त नोकरी सांभाळून हा नसता उपद्याप मिपाचे मालक नीलकांतला सांभाळावा लागतो. आणि तेही हौस म्हणुन. अनेकदा मिपावर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या की आम्ही नीलकांतला तो कोणत्या अवस्थेत आहे म्हणजे नोकरीच्या ठिकाणी व्यस्त आहे की आराम करतोय की वैयक्तिक कामात व्यस्त आहे ते सर्व विसरुन फोन करुन एसेमेस करुन परेशान करतो. मिपावर येरर आला आहे प्लीज पाहा आणि मिपा लवकर व्यवस्थित सुरु करा. मालकही न कंटाळता रिप्लाय करतात 'एका तासात करतो, काम सुरु आहे, स्प्याम आयडी, व्हायरस, दृपल येरर, ब्याकप, वेगवेगळ्या सुविधा अशा कितीतरी गोष्टी मालक सांगत असतात. खरं तर कारणं काहीही असोत आणि त्या अडचणी कितीही मोठ्या असोत मिपा सतत चालु असलं पाहिजे, असं आपल्याप्रमाणे मलाही वाटत असतं, तेव्हा आमचा हा त्रास सहन करुन वाचकांसाठी मिपा उपलब्ध करुन दिल्याबद्दल नीलकांतसेठचे मनापासून आभार. अरे हो, किरकोळ कामासाठी प्रशांतलाही आम्ही त्रास देतो. 'हे परिचयाचे आहेत यांचा आयडी अप्रुव्ह करा, अमुक करा आणि धमुक करा, असे म्हणुन प्रशांतलाही त्रास देत असतो तेव्हा प्रशांतसेठचेही मनःपूर्वक आभार. सदस्य येतील आणि जातीलही मिपा मात्र अव्याहत सर्वांसाठी सतत असेच बहरत असले पाहिजे. पुन्हा एकदा मिपाच्या दमदार वाटचालीला भरभरुन शुभेच्छा....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुषार काळभोर Sat, 09/06/2014 - 08:06
मालक, सर्व टेक्निकल सपोर्ट टीम, संपादक मंडळ, सर्व जुणे-जाणते आणि नवे-नेणते सदस्य, या सर्वांचे आभार... तुम्हा सर्वांमुळे या जीवाचा हापिसातला वेळ (आणि बॅण्डविड्थ) सार्थकी लागते... मिपा उत्तरोत्तर बहरत जावो.....

मिपा मालक नीलकांत तंत्रज्ञ प्रशांत, संपादक, साहित्य संपादक, मिपाकर वाचक यांना मिपा वर्धापन दिनाच्या खुप खुप शुभेच्छा...! च्यायला म्हणता म्हणता मिपाबरोबर इथे आयुष्याची वीस वर्षाचा प्रवास. माय गॉड... मोठा काळ. लब यू & Thanks all मिपा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वधर्म गुरुवार, 08/28/2025 - 23:10
मिपा हे एक चांगलं म्हणजे जिवंत संकेतस्थळ म्हणून खूप आवडते. माझेही सदस्यत्व जुने आहे. सर्व चमूला खूप धन्यवाद आणि शुभेच्छाही!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उपाशी बोका Fri, 08/29/2025 - 08:58
'मिपा'ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि हॉटेलात येणाऱ्या मिपा परिवारातील सर्व सदस्यांचे आभार.

अभ्या.. गुरुवार, 08/28/2025 - 20:01
हायला, इतकी वर्षे झाली? ह्याप्पी बर्डे मिपा. बघता बघता १३-१४ वर्षे झाली राव सदस्यत्त्वाला. मिपावर्धापन दिन आठवला की आठवतं तसं सुरुवातीला गणपती म्हणजे मिपावर मी केलेलं बॅनर असायचंच. किती बॅनर्स केली वर्धापनदिनाची कुणास ठाउक. नेमकी गणपतीत मला कामं असायची आणि हे बॅनर प्लस गणेश लेखमाला आणि लगेच दिवाळी अंकाचे कव्हर ही कामे नीलकांत कसे करुन घ्यायचा माझ्याकडून ही एक कथाच आहे. ऐन वेळेपर्यंत माझे काम तयार नसायचे. झाले के ते मेल कर मग नीलकांत,प्रशान्त जो कुणी असायचा उपलब्ध तो बिचारा पब्लिश करायचा. बिरुटे मास्तरांना मात्र काहीही केले मी त्याचे कौतुक असायचे. बाकी इतर कोणही असु दे, योग्य जागी दुर्लक्ष्याने मारणारा हा खमक्या माणूस कायम माझ्यामागे उभा असायचा. नीलकांताने तर कीती सांभाळून घेतलं त्याची मोजणीच नाही. असो. ते दिवस गेले. तेंव्हाचे मित्र संसार, नोकर्‍या, मुलेबाळे ह्यात गुंतली. आमचेही तसेच झाले. सोलापूरहून वेळ काढुन पुणे कट्ट्याला येणारा मी पुण्यात आल्यावर एकही कट्टा अटेंड करु शकलो नाही. बिका, वल्य्या, किसना, गणा, धन्या, वप्या, बॅट्या, सुडक्या, गुरुजी, पन्नास, गिर्जा, अन्या, गणेशा, मिका, पशा, नाखुकाका, बाप्या, नितीन, प्रसाद, प्रशांत गाढवे, (चौराकाका, तात्या, मोडक, यक्क्या आणि मोहिते कसं विसरायचं तुम्हाला :( )एकसे बढकर एक नग राव. कालपरवापर्यंत भेटायचे, बोलायचे, भांडायचे, चिडायचे, खायचे प्यायच्जे, निदान व्हाटसापवर तरी तोंड दाखवायचे. असो.... लै माणसे दिली राव मिपाने. मित्र पण दिले. काही कारण नसताना शत्रुत्व बाळगणारे दिले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही गोष्टीची एकच बाजू न बघता बाकी पैलू बघायचा दृष्टीकोन दिला. थ्यान्क्स अ लॉट मिपा आणि नीलकांता. जिओ....

In reply to by अभ्या..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/28/2025 - 21:34
बिरुटे मास्तरांना मात्र काहीही केले मी त्याचे कौतुक असायचे.
अभ्याशेठ, कलाकाराच्या कलेवर आपलं पहिलं प्रेम. मीपाची लै चित्र तुम्ही काढली. लंबर एक कलाकारी त्यात होती. अक्षर कलाकारी, रंगसंगती, लै भारी. कलाकार ज्या आवडीने हे सगळं करतो ते आपल्याला लै आवडतं. कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा फडके खांडेकरांनी घातलेला वाद निरर्थक नव्हता, हे मला कायम पटतं. एखादा कलाकार ज्या सौंदर्याला, विचाराला, अभिव्यक्त करतो त्या सर्व कलेचं आपल्याला लै कौतुक. आपली कलाकारी आवडायची. म्हणून ते कौतुक. मिपा संस्थापक म्हणायचे आपलं प्रेम जिल्बीवर आचा-याशी भांडण असले तरी चालतं. आपलं कधी भांडण झालं नाही, हे बरं झालं. 'अरे, घरोटा घरोटा, तुझ्यातून पडे पीठी. तसं तसं माझं गानं पोटातून येतं व्होटी' कसं येतं यार हे सगळं कलाकारांच्या ओठी त्याचं कायम कौतुक वाटतं. आपल्या दैनंदिन आयुष्यात ही सगळी कलाकार मंडळी रंग भरते, आपले दोन क्षण सुखाचे जातात. कोणी कविता करतं, त्यातल्या ओळी आपल्याला आवडतात. आपण त्याचे चाहते होतो. कोणी शायरी केली की त्या ओळी आपल्याला आवडतात. कोणी सुंदर कथा सांगितली की वाह असे सहजोद्गार बाहेर पडतात. सुंदर मैफिल असली की हात आपोआप दाद द्यायला वर येतात. कोणी महिलेनं अंगणात सुंदर रांगोळी काढलेली दिसली की चाललो आपण मागे मागे सॉरी म्हणजे त्या रांगोळीचं कौतुक वाटतं असं. तर, हल्ली अशा कलाकारांच्या प्रेमात पडायचं नाही असं मनोमन ठरवले आहे. आपण पडलो असे हे भोळेभाबडे. कलेचे रसिक. आपल्याला लोक हर्ट करतात. अर्थात आपले स्वभावही आता नीट राहिले नाहीत. आपण एखाद्या लेखकाचे चाहते असतो व्यक्तीगत त्याची विचारांची दुनियादारी आपले सुर जुळत नाहीत. आपण कोणाचे तरी फॅन असतो तो काही तरी वेगळा वाटायला लागतो. आपलं वय, आपली आवड-निवड वाढती वयपरत्वे इकडे-तिकडे व्हायला लागली आहे. जमत नै ये आता हे सगळं. अभ्याशेठ बसू एकदा गप्पा मारायला. -दिलीप बिरुटे

टर्मीनेटर Fri, 08/29/2025 - 11:55
यंदा गलेमा नसल्याने मिपाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा द्यायला आपले नेहमीचे धागारूपी हक्काचे ठिकाण उपलब्ध नव्हते पण ती कमतरता बिरुटे मास्तरांनी हा धागा वर आणून भरून काढली ह्यासाठी त्यांना विशेष धन्यवाद! अभ्या शेठनी सविस्तर प्रतिसाद लिहून ज्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यावर प्राडॉंनी दिलेल्या प्रतिसादातुन जवळपास माझ्याही मनातल्या सर्व भावना तंतोतंत व्यक्त झाल्याने मी अजून काय वेगळे लिहिणार म्हणा? काही बाबतीत ह्या दोघांशी माझे अगदी टोकाचे वैचारिक मतभेद असले तरी त्याचा आमच्यातल्या वैयक्तिक संबंधांवर काडीचाही परिणाम झाला नाही हे विशेष. वर अभ्याने म्हंटल्याप्रमाणे मी दिवाळी अंकांसाठी केलेल्या कामाचे इथे जाहीररीत्या आणि खाजगीत भरभरून कौतुक करण्यात प्राडॉंनी कधीच हात आखडता घेतला नाही आणि जेव्हा नवा नवा सदस्य बनलो होतो तेव्हा आणि नंतर मिपाच्या संपादकीय कामांत खारीचा वाटा उचलायला लागलो होतो तेव्हा कित्येक बाबतीत अभ्याने मला खूप मोलाचे मार्गदर्शन केले होते. गेली काही वर्षे अज्ञातवासात गेलेला अभ्या काही दिवसांपूर्वी पुन्हा सक्रिय झालेला पाहिल्यावर मनापासून आनंद झाला होता आणि लगेच त्याला व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेजही पाठवून दिला होता. तसा मी पण गेल्या सात-आठ महिन्यांपासून पुन्हा एक ब्रेक घेतलेला आहेच, आणि अधून मधून असे ब्रेक घेणे हे मिपा चालक, मालक, सदस्य, वाचक आणि मुख्य म्हणजे आपले स्वतःचे मनस्वास्थ्य सुदृढ राखण्यासाठी आत्यावश्यक असते अशी माझी आता ठाम धारणा झालेली आहे 😀 मिपावरचा सर्वात पहिला लेख लिहिणारे बिरुटे गुरुजी आणि अभ्या इतका जुना सदस्य नसलो तरी सुरुवातीला केवळ एक वाचक म्हणून वावरत असताना बरे-वाईट कसे का असेना पण लिहिते होण्याची प्रेरणा देणाऱ्या मिपाचे ऋण फेडणे मला ह्या जन्मात तरी शक्य होईल असे वाटत नाही 🙏 असो, पुन्हा एकदा मिपाला आणि मिपा चालक, मालक, सदस्य आणि वाचकांना वर्धापन दिनाच्या (काहीश्या विलंबाने) कोटी कोटी शुभेच्छा!

मिपावर मी साधारण, २०१७ नंतर आलो. काहीही गुगुलवर शोधले की त्याची चर्चा झालेली मिपावर मिळे! नी बंडखोर लेखन खूप होते. ही लोक आहेत कोण अशी चित्र विचित्र नावाची असा प्रश्न पडायचा! कॅप्टन जैक स्पॅरो, कैलासवासी सोन्याबापू, श्रीगुरुजी वगैरे अशी नावे दिसायची, एके दिवशी सहज बसल्या बसल्या सदस्य व्हा ह्यावर टिचकी दिली, नी मीपचा मेल आला सदस्यत्व मिळाल्याचा! तेव्हा पासून मिपा जगतात प्रवेश झाला नी मग काय भयंकर कुस्त्या, हाणामाऱ्या ह्याचा आनंद उपभोगला. :) ज्या मंडळाने स्वागत केले होते त्यांनीच दोन चार वेळा बाहेर काढले. :) पण परत आला नाही तो मिपाकर कसला? ;)
नमस्कार मंडळी. मंडळी मिपा आज आठव्या वर्षात पदार्पण करीत आहे आज हे एक सदस्य म्हणुन लिहितांना मिपाच्या चांगल्या वाईट गोष्टींचा साक्षीदार म्हणुन मला मनापासून अतिशय आनंद वाटत आहे. मिपाच्या समृद्ध अशा प्रवासात मी मिपाच्यासोबत या क्षणापर्यंत सोबत आहे, त्याचाही खुप आनंद वाटत आहे. मिपाच्या सुरवातीला गणेशचतुर्थीच्या रात्रीच्या बारा वाजता निरोप आला ’मास्तर, मिपा सुरु झालंय. लवकर आयडी घ्या आणि लिहा’ मंडळी गेल्या सात वर्षात क्वचितच मी मिपापासून दूर राहीलो असेल. जमेल तसं लिहिलं आपण लोकांनी प्रतिसाद दिला कौतुक केलं. प्रसंगी टीका केल्या, भांड्लो.

थोडे अद्भुत थोडे गूढ - ४

स्पार्टाकस ·

दशानन Fri, 08/29/2014 - 21:47
खूपच कष्ट घेऊन लेख लिहिला आहे, तुमचे मागील लेखन देखील वाचले, अतिशय उत्तम! *जॅक द रिपर एक चित्रपट पाहिल्याचे आठवत आहे, त्यात एक डॉक्टर हे सर्व खून करत असतो व मानवी शरीराचा अभ्यास करत असतो असे काही कथानक होते.

आसिफ Fri, 08/29/2014 - 23:41
एक नंबर लेख.. हा लेख वाचुन आरुषी तलवार आणि त्यांच्या नोकराच्या हत्याकांडाची आठवण झाली. काही वर्षांपुर्वी झालेल्या या हत्याकांडाबद्दल पोलिसांनी अनेक थिअरी मांडल्या पण पुढे काय झाले याचा काही पत्ता नाही. त्या दुहेरी खुनाच्या आरोपाखाली तिच्या आई वडिलांना अटक झालेली पण त्यांनी त्या खुनांची कबुली दिलेली नव्हती. ~आसिफ.

मदनबाण Sat, 08/30/2014 - 07:36
रक्तरंजित घटनेचा माहितीपूर्ण लेख ! मात्र या नावाशी साधर्म असलेले एक पासवर्ड क्रॅकिंग टुल आठवल्र जे कित्येक वर्षांपुर्वी मी जालावर शोधले होते. John the Ripper

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टिम टिम टंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}

गामा पैलवान Sun, 08/29/2021 - 20:32
स्पार्टाकस, विन्स्टन चर्चिलचा बाप रँडॉल्फ स्पेन्सर-चर्चिल याच्या चमूने ही हत्याकांडे घडवली असा जॉन हेमर ( John Hamer ) याचा दावा आहे. त्यासंबंधी इंग्रजी लेख इथे सापडला : https://robscholtemuseum.nl/john-hamer-jack-the-ripper-was-winston-churchills-father/ बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या. या वेश्यांना ब्रिटीश राजघराण्याचं एक गुपित ठाऊक होतं. त्याच्या आधारे त्यांनी राजघराण्यास ओलीस धरलं ( = ब्लॅकमेल केलं). त्यामुळे या वेश्यांचा काटा काढायची जबाबदारी रँडॉल्फ स्पेन्सर-चर्चिलने स्वीकारली. हा फ्रीमेसन नामे गुप्तसंस्थेचा सदस्य होता. तिच्या इतर सदस्यांना हाताशी धरून त्याने हे कुकृत्य केलं. मात्र यात क्याथरीन एडौजचा चुकून बळी गेला. बाकी सर्वजणी राजघराण्यास ओलीस ठेवू पहात होत्या. (असा दावा आहे.) तुमच्या लेखात आलेली नावं वॉल्टर सिकर्ट, अॅबरलाईन, डॉक्टर गल, वगैरे परिचित व्यक्तींवर नवा प्रकाश पडतो. असं म्हणतात की या कामगिरीच्या बदल्यात रँडॉल्फचा पोरगा विन्स्टन यांस पंतप्रधानपद मिळालं. आ.न., -गा.पै.

दशानन Fri, 08/29/2014 - 21:47
खूपच कष्ट घेऊन लेख लिहिला आहे, तुमचे मागील लेखन देखील वाचले, अतिशय उत्तम! *जॅक द रिपर एक चित्रपट पाहिल्याचे आठवत आहे, त्यात एक डॉक्टर हे सर्व खून करत असतो व मानवी शरीराचा अभ्यास करत असतो असे काही कथानक होते.

आसिफ Fri, 08/29/2014 - 23:41
एक नंबर लेख.. हा लेख वाचुन आरुषी तलवार आणि त्यांच्या नोकराच्या हत्याकांडाची आठवण झाली. काही वर्षांपुर्वी झालेल्या या हत्याकांडाबद्दल पोलिसांनी अनेक थिअरी मांडल्या पण पुढे काय झाले याचा काही पत्ता नाही. त्या दुहेरी खुनाच्या आरोपाखाली तिच्या आई वडिलांना अटक झालेली पण त्यांनी त्या खुनांची कबुली दिलेली नव्हती. ~आसिफ.

मदनबाण Sat, 08/30/2014 - 07:36
रक्तरंजित घटनेचा माहितीपूर्ण लेख ! मात्र या नावाशी साधर्म असलेले एक पासवर्ड क्रॅकिंग टुल आठवल्र जे कित्येक वर्षांपुर्वी मी जालावर शोधले होते. John the Ripper

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टिम टिम टंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}

गामा पैलवान Sun, 08/29/2021 - 20:32
स्पार्टाकस, विन्स्टन चर्चिलचा बाप रँडॉल्फ स्पेन्सर-चर्चिल याच्या चमूने ही हत्याकांडे घडवली असा जॉन हेमर ( John Hamer ) याचा दावा आहे. त्यासंबंधी इंग्रजी लेख इथे सापडला : https://robscholtemuseum.nl/john-hamer-jack-the-ripper-was-winston-churchills-father/ बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या. या वेश्यांना ब्रिटीश राजघराण्याचं एक गुपित ठाऊक होतं. त्याच्या आधारे त्यांनी राजघराण्यास ओलीस धरलं ( = ब्लॅकमेल केलं). त्यामुळे या वेश्यांचा काटा काढायची जबाबदारी रँडॉल्फ स्पेन्सर-चर्चिलने स्वीकारली. हा फ्रीमेसन नामे गुप्तसंस्थेचा सदस्य होता. तिच्या इतर सदस्यांना हाताशी धरून त्याने हे कुकृत्य केलं. मात्र यात क्याथरीन एडौजचा चुकून बळी गेला. बाकी सर्वजणी राजघराण्यास ओलीस ठेवू पहात होत्या. (असा दावा आहे.) तुमच्या लेखात आलेली नावं वॉल्टर सिकर्ट, अॅबरलाईन, डॉक्टर गल, वगैरे परिचित व्यक्तींवर नवा प्रकाश पडतो. असं म्हणतात की या कामगिरीच्या बदल्यात रँडॉल्फचा पोरगा विन्स्टन यांस पंतप्रधानपद मिळालं. आ.न., -गा.पै.
लेखनविषय:
लेखनप्रकार
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धाचा काळ. १८४० मध्ये युरोपात आयर्लंडमध्ये भयानक दुष्काळ पडला होता. आयरीश लोकांच्या जेवणाचा मुख्य भाग म्हणजे बटाटा! या बटाट्याच्या पीकावर पडलेला भयंकर रोग या दुष्काळाला मुख्यतः कारणीभूत होता. या काळात आयर्लंडमधील अनेकांवर उपासमारीची वेळ आली. बटाट्याच्या शेतीवर अवलंबून असलेली सुमारे ४० ते ५०% आयरीश जनता देशोधडीला लागली! या दुष्काळातून वाचण्यासाठी अखेरचा उपाय म्हणजे दुसर्‍या देशांत स्थलांतर करणं!

माझा गणेश मूर्ती संग्रह

अजया ·

इनिगोय Fri, 08/29/2014 - 06:49
वा मस्तच! कधी भेटतेयस सांग, तुझ्याकडच्या संग्रहात थोडी भर घालेन मीपण. :-)

एस Mon, 09/01/2014 - 18:08
आवडेश. एक इन जनरल शंका अशा संग्रहकांना, ह्या मूर्त्या केवळ कलादृष्टीने संग्रही ठेवल्या जातात की त्यांची पूजा वगैरे होते? नसेल होत तर का होत नाही? की तसे काही बंधन नाही? आणि त्यात जर उजव्या सोंडेची मूर्ती असेल तर?

अजया Mon, 09/01/2014 - 20:36
मी मला अावडल्या म्हणून संग्रह केला आहे,मूर्तींचा.उजवी डावी सोंड असे काही घेताना बघत नाही.मला गणपतीच्या विविध रुपांचं आकर्षण आहे.पूजा कोणत्याच मूर्तीची होत नाही.मला त्यातल्या कर्मकांडात इंटरेस्टही नाही.बंधन असल्यास काही कल्पना नाही,असलं तरी पाळलं जाणार नाहीच.मग कशाला त्यात पडा!!

In reply to by अजया

एस Mon, 09/01/2014 - 23:01
आपला छंद उत्तरोत्तर असाच वृद्धींगत होत राहो. केवळ मूर्त्याच नव्हे तर वेगवेगळ्या रूपातील विशेषतः अमूर्त स्वरूपातील गणेश-आकार जमा करणेही एक वेगळा अनुभव असू शकेल. चित्रे म्हणा किंवा काष्ठशिल्पे इत्यादी. ह्या दृष्टीनेही संग्रह करून पहा कधी. शुभेच्छा... :-)

इनिगोय Fri, 08/29/2014 - 06:49
वा मस्तच! कधी भेटतेयस सांग, तुझ्याकडच्या संग्रहात थोडी भर घालेन मीपण. :-)

एस Mon, 09/01/2014 - 18:08
आवडेश. एक इन जनरल शंका अशा संग्रहकांना, ह्या मूर्त्या केवळ कलादृष्टीने संग्रही ठेवल्या जातात की त्यांची पूजा वगैरे होते? नसेल होत तर का होत नाही? की तसे काही बंधन नाही? आणि त्यात जर उजव्या सोंडेची मूर्ती असेल तर?

अजया Mon, 09/01/2014 - 20:36
मी मला अावडल्या म्हणून संग्रह केला आहे,मूर्तींचा.उजवी डावी सोंड असे काही घेताना बघत नाही.मला गणपतीच्या विविध रुपांचं आकर्षण आहे.पूजा कोणत्याच मूर्तीची होत नाही.मला त्यातल्या कर्मकांडात इंटरेस्टही नाही.बंधन असल्यास काही कल्पना नाही,असलं तरी पाळलं जाणार नाहीच.मग कशाला त्यात पडा!!

In reply to by अजया

एस Mon, 09/01/2014 - 23:01
आपला छंद उत्तरोत्तर असाच वृद्धींगत होत राहो. केवळ मूर्त्याच नव्हे तर वेगवेगळ्या रूपातील विशेषतः अमूर्त स्वरूपातील गणेश-आकार जमा करणेही एक वेगळा अनुभव असू शकेल. चित्रे म्हणा किंवा काष्ठशिल्पे इत्यादी. ह्या दृष्टीनेही संग्रह करून पहा कधी. शुभेच्छा... :-)
बर्‍याच वर्षांपासुन गणेश मुर्तींचा संग्रह करण्याचा माझा छंद आहे. जिथे जातो तिथली गणेश मुर्ती आणली जायची. बर्‍याच मुर्ती जमा झाल्यावर या संग्रहाचं वर्गीकरण करायला सुरुवात केली. त्यातल्याच काही विविध माध्यमातल्या मुर्तींचे हे फोटो.