मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बटाटेवडे आणि चिंच-खजूर आंबटगोड चटणी (फक्त फोटो...)

एस ·

खजूराची चटणी? आयला, तुम्ही पुणेकर दिसता...तेच ते दही-मिसळ खाणारे... गरमा-गरम बटाटे-वड्यां बरोबर फक्त लसणाचीच चटणी हवी आणि तोंडी लावायला तळलेल्या हिरव्या लवंगी मिरच्या.

In reply to by मुक्त विहारि

मृत्युन्जय 01/09/2014 - 12:20
दही मिसळ? मिसळीबरोबर दही खातो आम्ही. पण मिसळीत दही घालुन खाण्याचा करंटेपणा करत नाही. नाही म्हणायला पुण्यात एका ठिकाणची दही भेळ भारी फेमस आहे म्हणे. मी त्याच्याही वाट्ञाला आजवर गेलेलो नाही. पण दही भेळ हा प्रकार तुमच्या ममईतही मिळतो बरे, बादवे ठाणे मुंबैच्या बाहेर येते हे मान्य पण आम्ही ठाणे = मुंबई समजतो. आणि तिथेतरी वडा चिंचगुळाच्या चटणी बरोबर मिळतो. ठाण्यात ५ वर्षे राहिलो असल्याने तिथले सगळे वडापाव खाल्ले आहेत. अर्थात राजमाता आणि दुर्गा मध्ये चटण्या लै म्हणजे लै च भारी असतात पण कुंजविहार आणि इतर अनेक ठिकाणी गोड चटणी मिळते मात्र जवळजवळ प्रत्येक ठिकाणी तिखट चटणीदेखील मिळते. पुण्यात ती चटणी मिळत नाही पण पुण्यात मिरच्या असतातच. असो पुणे - ठाणे नको. दोन्ही आम्हाला प्रिय आणि दोन्हीकडच्या सुखद आठवणी आणि अनुभव आहेत. पुण्यात तर राहतोच असल्याने अजुन काही बोलत नाही.

In reply to by मृत्युन्जय

दिपक.कुवेत 01/09/2014 - 13:07
एवढि गोड / घट्ट चटणी देत नाहित. अर्थात गाडिवाल्यांना परवडतपण नाहि म्हणा. पण चिंचगुळाच्या पातळ पाण्यामधे तिखट आणि बारीक चीरलेला कच्चा कांदा घालुन "चटणी' म्हणुन ती पावाला फासतात. निदान मला तरी अशी चटणी आवडते. घरी वडे केले कि मीहि अशी चटणि करतो. अर्थात गाडिवर वडापाव सोबत वड्यांच्या भुग्यात तिखट्/खोबरं घालुन बनवलेली चटणीहि असते. ती हि आवडते. आवड-निवद व्यक्तिसापेक्ष वेगवेगळी असु शकते पण अट्ट्ल खवैय्या सगळे पदार्थ निदान एकदा तरी चाखुन बघतोच.

In reply to by दिपक.कुवेत

गाडिवाल्यांना परवडतपण नाही. गैरसमज आहे दिपकराव. आणि उत्तम चवीसाठी दोन पैसे जास्त आकारले तर गिर्‍हाईके तक्रार करीत नाहीत. पण दोन पैसे जास्त न आकारताही दाट चटणी देता येते.

In reply to by प्रभाकर पेठकर

दिपक.कुवेत 01/09/2014 - 13:23
पण अजुन पर्यंत तरी काय दाट चटणी कुठल्याच गाडिवर पाहण्यात आली नाहि ब्वॉ. पण ईथे मात्र मिळते...बर्गरच्या पावात घालुन :)

In reply to by दिपक.कुवेत

चिंचेच्या चटणीत आम्ही खजूरही वापरतो. खजूर जरा महाग पडतो. पण ती चटणी चवीला जास्त उजवी असते. चिंच गुळाची चटणी पातळ ठेवण्यामागील कारण म्हणजे पातळ चटणी ही दाट चटणीपेक्षा, पावावर, पसरवायला (स्प्रेडेबल) सोपी असते. विशेषतः गर्दीच्या वेळी. आम्ही इथे चिंच-गुळ-खजूर अशी चटणी बनवितो. ती सुद्धा दाट नसते, जरा पातळच असते. त्या मागील कारण म्हणजे भेळेत ओलावा राहण्यासाठी, नीट समतोल मिसळण्यासाठी सोपी जाते. समोशाबरोबर खायला दाट चटणी चांगली लागते. पण पुन्हा दोन वेगवेगळ्या चटण्या करा आणि अडीच बाय ४ फुट टेबलावर अजून एक भांडे वाढवा हे त्रासाचे होते. त्यामुळे आहे तीच पातळ चटणी सर्व (भेळपुरी, दहिबटाटा पुरी, शेवबटाटा पुरी, पाणीपुरी, रगडा पॅटीस, दहीवडा, समोसा) पदार्थांमध्ये वापरली जाते. नेहमी आर्थिक गणित पाहिले जात नाही. ते सोडविणे सोपे असते. पण आपल्या कारागिराच्या सवयी (जसे चटणीवर हात आखडता असणे किंवा ढिला असणे), पदार्थातील इतर जिन्नसांचा मुळ चवीवरील प्रभाव नियंत्रण करणे, पदार्थ बनविण्यसाठी लागणारा वेळ वगैरे वगैरे इतर बाबींचा विचार करून ही कांही चटण्या जास्त प्रवाही बनविणे आवश्यक असते. हिरव्या मिरचीची चटणी, जी व्हेज. सँडविचला लावतात. ती जर दाट आणि जास्त तिखट असेल तर चवीवर नियंत्रण करण्यासाठी काकडी, टोमॅटो, बटाटा, बटर आदी जिन्नस जास्त वापरावे लागतील. त्यांचे पावाशी असणारे प्रमाण (रेशो) बिघडतो आणि चवीत फरक पडतो. पातळ आणि कमी तिखट चटणी पसरवायला सोपी आणि तिखट पणा नियंत्रणात राहून बाकी जिन्नसांच्या पातळ चकत्या वापरता येवून खाताने ते सँडविच हाताळणे गिर्‍हाईकालाही सोपे जाते आणि जास्त तिखट लागत नाही.

In reply to by मृत्युन्जय

मनिष 01/09/2014 - 13:24
अगदी, अगदी!! काही झाले की झोडपले पुण्याला. :(
पुण्यात ती चटणी मिळत नाही पण पुण्यात मिरच्या असतातच. असो पुणे - ठाणे नको. दोन्ही आम्हाला प्रिय आणि दोन्हीकडच्या सुखद आठवणी आणि अनुभव आहेत.
+१११११११११११११

In reply to by मनिष

असे काही नाही हो....पुणेकर वागतात तस तसे, तर कौतूक करणे भाग आहे ना? आता "पुणेरी दही-मिसळ" आणि "कोल्हापूरी मिसळ" ह्यात तुलना केली तर आम्हाला कोल्हापूरीच मिसळ आवडते....

In reply to by मुक्त विहारि

सस्नेह 01/09/2014 - 15:43
मिसळच काय, बटाटावडा (कोल्हापुरी नाव कटवडा) खावा तो कोल्हापुरातच. कराड-सातार्यापासून उत्तरेकडे जावे तसे वड्याचे आकारमान हवा गेलेल्या टायरसारखे अन चवही साधारण तशीच होत जाते, असा अनुभव आहे.

In reply to by पैसा

एस 01/09/2014 - 16:50
तुम्हांला काही काम नाही का? पुण्याबद्दल कोणी काडी लावली की फुंकर घालून व्यवस्थित कशी पेटेल याची काळजी घ्यायला लगेच पुढे असता! ;-) बादवे, टायरची आणि तेही हवा गेलेल्या टायरची चव पुणेकरांना काही माहिती नाही बुवा. हो आता ज्यांना जोशी वडेवाल्यांचे वडे म्हणजेच पुणेरी वडे असं आणि एवढंच माहिती असतं त्यांच्याबाबत आपण काही करू शकत नाही म्हणा.

In reply to by एस

पैसा 01/09/2014 - 16:54
:D हर काडी काडी पे लिखा है जलानेवाले का नाम! :D बरं वडे र्‍हाऊ द्या, ते एक श्रीखंड पात्तळ केलेलं पेय (त्याला म्हणतात मात्र पियुष, म्हणजे अमृत) मिळतं का अजून पुण्यात?

In reply to by पैसा

सूड 01/09/2014 - 16:56
>>ते एक श्रीखंड पात्तळ केलेलं पेय (त्याला म्हणतात मात्र पियुष, म्हणजे अमृत) मिळतं का अजून पुण्यात? काय हे, आता पियुष कसं बनवतात त्याची रेसिपी टाकायलाच हवी !!

In reply to by दिपक.कुवेत

काळा पहाड 27/10/2014 - 20:01
खरं बोलतायत हो त्या. कोल्हापूरचा वडा खाणारा माणूस जेव्हा पुण्यात वडा नावाचा विनोदी पदार्थ खातात, तेव्हा पुणेकरांची कीव करावी की हसावं हे समजत नाही हे ही खरं.

In reply to by बॅटमॅन

किसन शिंदे 01/09/2014 - 21:31
पीयूष म्ह. श्रीखंडाची भांडी दुधाने धुतल्यावर तयार होणारे पेय.
=)) नाय रे ब्याट्या. ये एकदा आमच्या ठाण्यात, तुला आमच्या गोखलेतलं(गोखले उपहार गृह ;) ) पीयूष पाजतो.

In reply to by बॅटमॅन

सस्नेह 01/09/2014 - 22:27
पाकृ सोप्या कशा कराव्या हे उणे..सॉरी, पुणेकरांकडून शिकावे !

In reply to by एस

विजुभाऊ 01/09/2014 - 19:25
हो आता ज्यांना जोशी वडेवाल्यांचे वडे म्हणजेच पुणेरी वडे असं आणि एवढंच माहिती असतं त्यांच्याबाबत आपण काही करू शकत नाही म्हणा.
त्याम्च्याबद्दल बोलूच नका. वड्याचा आकार गोल( चेंडूप्रमाणे) असण्या ऐवजी चक्क चपटा असतो तेथे. बहुतेक वड्याला सुद्धा इस्त्री करत असावेत

In reply to by सस्नेह

मृत्युन्जय 01/09/2014 - 19:11
बटाटावडा (कोल्हापुरी नाव कटवडा) माफ करा पण बटाटावडा म्हणजे कटवडा नाही आणि कोल्हापूरातही बटाटावडा म्हटल्यावर कटवडा देत नाहित. कटवडा कोल्हापूरात चांगलाच मिळत असेल पण पुण्यातही तो बर्‍याच ठिकाणी उत्तम मिळतो. इच्छुकांनी प्रथम कर्वे नगरातल्या शिवदीप कडे प्रयाण करावे.

In reply to by मृत्युन्जय

सस्नेह 01/09/2014 - 22:05
मिसळपाव अन मिसळ यात जो फरक आहे, तोच कटवडा अन बटाटावडा यात आहे. कृपया अभ्यास वाढवावा. वाटल्यास 'अभ्यास' करण्यासाठी एकदा कोल्हापुरात यावे. अ

In reply to by सस्नेह

असंका 02/09/2014 - 10:41
कटवडा म्हणजे बटाटावडा? पातळ भाजीतला वरचा कट ज्यास पुण्यात 'सँपल' म्हणतात तो बटाटेवड्यावर घालून दिला तर तो कटवडा असं मला वाटायचं.

In reply to by सस्नेह

मृत्युन्जय 02/09/2014 - 15:48
कटवडा आणि बटाटावडा एकच? आयला कोल्हापुरात आजकाल काय वाट्टेल ते घडायला लागले आहे. आमच्यावेळेस असे नव्हते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी ३ वर्षे कोल्हापुरात राह्यलेलो आहे (अर्थात तेव्हा लहान होतो (अजुनही आहे :D) ) आमच्या पुण्यात (आणि इतर जगभरात) बटाटावडा साधारण असा असतो: batatawada आणि कट असा: kat कटवडा असा: katwada *तिन्ही चित्रे अपर्णातैंच्या धाग्यावरुन साभार (विनापरवानगी घेतल्याबद्दल माफी) बटाटावडा कटात मिसळल्यावर त्याचा कटवडा होतो, पण आम्ही (आणि इतर सामान्य मनुष्ये) बटाटावडा कटाशिवायही (बर्‍याचवेळा कटाशिवायच) खातो (पण कटवडा आम्हाला फार प्रिय). आमच्याकडे केळ, दूध आणि शिकरण सुद्धा वेगवेगळ मानतात. तेच दूध, त्याच दूधात टाकल्यावर शिकरण बनते. पण म्हणुन केळ्याला शिकरण म्हणण्याचा करंटेपणा आम्ही करत नाही. शिवाय आमच्यासाठी शिरखुर्मा वेगळा आणि नुसत्याच शेवया वेगळ्या. ईडली वेगळी आणि सांबार वेगळा. अजुन बरेच आहे. पण तुर्तास इथेच थांबतो. अजुन ज्ञान मिळवायचे असल्यास पुण्याला यावे. इथे एक आख्खी खाद्य संस्कृती आहे. तुम्हाला जरुर दर्शन घडवेन (खर्च तुमचा (माझ्या खाण्यापिण्यासकट) :) )

In reply to by मृत्युन्जय

प्यारे१ 02/09/2014 - 16:04
मृत्युंजया, एकदम पोटावर (शेपटीवर च्या चालीवर) पाय दिल्यासारखा उसळला आहेस? पुणेंकर शोभतोंस बरें! =)) ती आपातै एक भारी, स्नेहातै भारीत भारी आणि तू जगात भारी. :D :P

In reply to by कवितानागेश

एस 01/09/2014 - 19:33
स्नेहातैंना माहिती असावी. हवा भरलेल्या आणि हवा गेलेल्या टायरांची चव वेगवेगळी लागते का असा उपप्रश्न. आणि का लागते असा पुरवणी उपप्रश्न.

In reply to by एस

सस्नेह 01/09/2014 - 22:08
चाखली आहे चव एकदा पुण्यात या हवा-लेस टायरची पुण्यात. पुण्यात येऊन वडा खाण्याचे पाप केले तेव्हा. बाकी, पुणेकरांना ती चव तोंडात बसल्याने त्यात निराळे काय ते जाणवत नाही, हे साहजिक आहे ! अ

In reply to by सस्नेह

आलू बोंडे सोडून.... आता नागपूरला गेलो की परत एकदा आलू-बोंडे खायला लागणार. आमचा पिंडच मुळी सावजी मटण आणि आलू-बोंड्यावर पोसला गेलाय.

In reply to by मुक्त विहारि

मृत्युन्जय 01/09/2014 - 19:08
मिसळ आम्हाला तरी बेडेकरांची आवडते तशीच मामलेदारांची आवडते तशीच दिवे आगरच्या आवळसकरांची आवडते तशीच काट्टाकिर्र्र ची आवडते तशीच बावड्याची आवडते तशीच नेवाळ्यांची आवडते. पण कृपा करुन फडतर्‍यांच्या आणि रामनाथाच्या मिसळीबद्दल चांगले बोलायला लावु नका.

In reply to by मुक्त विहारि

सूड 01/09/2014 - 14:17
>>गरमा-गरम बटाटे-वड्यां बरोबर फक्त लसणाचीच चटणी हवी आणि तोंडी लावायला तळलेल्या हिरव्या लवंगी मिरच्या. हो आता ज्याची त्याची आवड!! नुसता झणझणीत जाळ हीच जर 'चवीची' व्याख्या असेल तर तुम्हाला तसं वाटणं साहजिक आहे. :D

In reply to by सूड

वडे म्हटले की जाळ हा हवाच त्याशिवाय लाळ कशी गळणार? अर्थात, कोंबडीचे, चिकन झाले की थोडा-फार फरक पडणारच... आम्हाला त्या बटर-चिकन पेक्षा, तांबड्या रश्यातली कोंबडीच प्रिय... तसेच वडे म्हटले की सणसणीत चटणी ही हवीच.... असो, कधी येताय वडे खायला? कदाचित नंतर तुम्ही पण चिंचेच्या चटणीला विसरून जाल..

In reply to by सूड

ओके... कट्ट्याच्या वेळी निवांत बोलू.... पुणेरी चिंचेची चटणी चांगली की डोंबोलीतली थोरल्या ठाकूरांकडची चटणी चांगली, ह्या विषयावर एकदा चर्चा करायचा बेत करू या.... बादवे, आपला तो हुकलेला मिसळपावचा बेत पण परत एकदा आखू या....

In reply to by मुक्त विहारि

एस 01/09/2014 - 14:52
अजून शंका आहे का मध्यवर्तीकर?
गरमा-गरम बटाटे-वड्यां बरोबर फक्त लसणाचीच चटणी हवी आणि तोंडी लावायला तळलेल्या हिरव्या लवंगी मिरच्या.
आम्ही हे पण खातो आणि ते पण खातो. पुण्याची खाद्यसंस्कृती काय काढताय तुम्ही? :-)

In reply to by एस

हम्म्म्म्म्म्म्म्म.... पुण्यातल्या पोह्यांपेक्षा उत्तम पोहे इंदौरला मिळतात. पुण्यातल्याच न्हवे तर सगळ्या जगातली उत्तम मिसळ माझा डोंबोलीतला मित्र बनवतो. पुण्यातल्या पियुष पेक्षा उत्तम पियुष ठाण्यात मिळते. पुण्यातल्या मसाला डोश्यापेक्षा उत्तम डोसा इथे यानबूत मिळतो. आणि पुणेरी बासुंदी पेक्षा उत्तम बासूंदी आमच्या डोंबोलीतल्या अनंत हलवाई कडे मिळते. आणि जमल्यास बिर्याणी खायला या एकदा आमच्या डोंबोलीत. आमच्या इथल्या (डोंबोलीतल्या) आस्वाद हॉटेलात फार उत्तम बिर्याणी मिळते आणि ती पण अपमान न करता, हसतमूख चेहर्‍याने..... संध्याकाळी ७ ते रात्री ८...घरगुती पद्धतीने असल्याने बिर्याणीचा पुलाव किंवा मसालेभात होत नाही... शिवाय पुणेरी मसाला पानापेक्षा, नागपूरातल्या आनंद पान भंडारला भेट द्या किंवा संभाजी नगरात पान खावून बघा. असो, सध्या इतकी उदाहरणे बस्स झाली. बाकी पुण्यातल्या लोकांना स्वतःचे उणेपण समजत नाही, ह्यात नवल ते काय? पुण्याशिवाय इतर पण शहरे आहेत आणि ती पण आपापला आब राखून आहेत.... असो, एकूण काय तर पुण्यातल्या लोकांना दुर्वांकूर आणि पेशवाई प्रिय. नागपूरला आर्यभुवन मध्ये, किंवा वलसाडला स्टेशन जवळ किंवा अहमदाबादला (हॉटेलचे नांव विसरलो) पुण्यातल्या पेक्षा उत्तम जेवण मिळते. अर्थात, त्यासाठी मध्यवर्ती भागात यावे लागते.शिक्षण म्हणू नका की नौकरी म्हणू नका.पुणे फार पुर्वीच परीघाबाहेर गेले आहे.सध्यातरी पुण्यात सगळेच उणे आहे.हवेशीर आणि गार-गार हवा पण आजकाल पुणे सोडून इतरस्त्र गेली आहे, असे ऐकिवात आहे. जावू दे.... अजूनही तुम्हाला वाटत असेल की पुणे उत्तम तर आमची संमती आहे. आम्हाला पुण्यापेक्षा, पुणेकर आणि त्यातूनही मिपाकर जास्त प्रिय आहेत.

In reply to by आदूबाळ

सूड 01/09/2014 - 22:21
बदलापूरात पण आहे, पण शिंचे एक चटणीची पिशवी जास्त मागितली तर महापाप केल्यासारखी रिअ‍ॅक्शन देतात.

In reply to by आदूबाळ

आमच्या डोंबोलीत आहेत... मानपाडा रोडवर.. गोदरेज शोरूमच्या पुढे...जैन मंदिराच्या जवळ... बादवे, सध्या आमच्या पुरते, मध्यवर्ती ठिकाण म्हणजे मिपाकर... त्यामुळे डोंबोलीला "मध्यवर्ती" हे बिरूद लावलेले नाही, हे लक्षांत आले असेलच..

In reply to by मुक्त विहारि

मृत्युन्जय 02/09/2014 - 15:55
पुण्यातल्या पोह्यांपेक्षा उत्तम पोहे इंदौरला मिळतात. पुण्यातल्याच न्हवे तर सगळ्या जगातली उत्तम मिसळ माझा डोंबोलीतला मित्र बनवतो. पुण्यातल्या पियुष पेक्षा उत्तम पियुष ठाण्यात मिळते. पुण्यातल्या मसाला डोश्यापेक्षा उत्तम डोसा इथे यानबूत मिळतो. आणि पुणेरी बासुंदी पेक्षा उत्तम बासूंदी आमच्या डोंबोलीतल्या अनंत हलवाई कडे मिळते. आणि जमल्यास बिर्याणी खायला या एकदा आमच्या डोंबोलीत. आमच्या इथल्या (डोंबोलीतल्या) आस्वाद हॉटेलात फार उत्तम बिर्याणी मिळते आणि ती पण अपमान न करता, हसतमूख चेहर्‍याने..... संध्याकाळी ७ ते रात्री ८...घरगुती पद्धतीने असल्याने बिर्याणीचा पुलाव किंवा मसालेभात होत नाही... शिवाय पुणेरी मसाला पानापेक्षा, नागपूरातल्या आनंद पान भंडारला भेट द्या किंवा संभाजी नगरात पान खावून बघा. मान्य आहे. जगातले सगळे चविष्ट पदार्थ सर्वोत्तम पुण्यात कसे मिळत्तील. पण वरील सर्व पदार्थ पुण्यात उत्कृष्ट मिळतात. हेच पुण्याचे वैशिष्ट्य, नाही म्हणजे कुठे पान चांगले मिळते, कुठे वडा, कुठे बासुंदी. आमच्याकडे सग्गळे चांगले मिळते, सर्वोत्तम असेलच असा दावा नाही. बादवे जगातली सर्वात चविष्ट मिसळ माझा आत्तेभाऊ बनवतो. ;) . तुमचा मित्र नाही.

In reply to by मृत्युन्जय

"आमच्याकडे सग्गळे चांगले मिळते, सर्वोत्तम असेलच असा दावा नाही." तेच तर आहे ना... म्हणजे सर्वोत्तम वस्तू दुसर्‍या गावांत आणि नांव मात्र पुण्याचे....

In reply to by मृत्युन्जय

पुण्यापेक्ष्या चांगले पियुष आमचा डोंबिवली वली मधील फडके रोडवरील कुलकर्णी कडे मिळते .

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा 09/09/2014 - 14:36
आणि जमल्यास बिर्याणी खायला या एकदा आमच्या डोंबोलीत. आमच्या इथल्या (डोंबोलीतल्या) आस्वाद हॉटेलात फार उत्तम बिर्याणी मिळते आणि ती पण अपमान न करता, हसतमूख चेहर्‍याने..... संध्याकाळी ७ ते रात्री ८...घरगुती पद्धतीने असल्याने बिर्याणीचा पुलाव किंवा मसालेभात होत नाही...
बिर्यानी...इने च्चार्र्मिनारा के पिच्चु के गली में इस्माईलभाई की बीर्यानी खाने को देव रे...फिर तुम किदर्कुभी जाव..और दुसरी बीर्यानी नक्को

In reply to by टवाळ कार्टा

उस टाईम कट्टा करणेका हय... तुम चिंता मत करणा... शिवास रीगल के साथ हमारे डोंबोली की बिर्याणी खाणेका. अब इतनाच बोलो, मटण बिर्याणेका आरडर दू या प्रॉन्स बिर्याणी या फिर चिकण? वैसे उसकी व्हेज भी सुंदर होती हय. तुम बोलणेका हम बिर्याणी और बाटली (बिबा) लेके आता हय. तुम बीच में वो दात दूखने का बिबा नहीं डालनेका...

In reply to by मुक्त विहारि

मुळात बिर्यानी ही कोलांबीची असूच कशी शकते. माझ्या शुल्लक माहितीप्रमाणे ती फक्त कोंबडी किवा मटनाचीच असते. बाकी डोंबवलीत काहीही घडू शकत हे दक्षिण मुंबई मधे राहणारे समजू शकतात. :D

In reply to by मुक्त विहारि

यशोधरा 17/09/2014 - 23:45
का हो मुविकाका, इतकं सगळं पुण्यापेक्षा इतर शहरांत उत्तम आहे तर तुम्हे काही मंडळी सतत पुण्याबद्दलच का बोलता? आपापल्या शहरांचा थोदा फार अभ्यास करा ना त्यापेक्षा :P की तिथे काही नाहीच अभ्यास करण्याजोगं? :D

In reply to by यशोधरा

हाच तो टिपीकल पुणेकर प्रतिसाद.... आणि पुण्यापेक्षा आमचे यानबू उत्तम आहे. निदान इथे तरी वड्यांबरोबर चिंचेची चटणी देत नाहीत. आणि सांभार पण देत नाहीत. अर्थात जिथे जेमतेम घोटभर चहाला, "अम्रुत-तुल्य" म्हटल्या जाते, त्या शहराबद्दल काय बोलणार? बाद्वे उद्या पुण्यात मेदूवडे आणि चिंचेची चटणी किंवा गेला बाजार, इडली आणि चिंचेची चटणी, असा पण बेत असू शकतो.

In reply to by कवितानागेश

एस 01/09/2014 - 14:54
कोथिंबिर खास मुठेच्या पाण्याने धुतात आमच्याकडे विशेषतः पाहुण्यांना निमंत्रण दिले असल्यास. कधी येताय बरं मग आमच्याकडे?

In reply to by खटपट्या

तुम्ही पण त्या कुंजविहार्चे फॅन का? ह्या जन्मात तरी परत त्या कुंज-विहार मध्ये जाणार नाही.एकदाच चून गेलो होतो. मेल्याने वड्या बरोबर चिंचेची चटणी दिली आणि भर म्हणून मारवाडी मिरच्या. च्यामारी आमच्या सारख्या गावरान माणसांचे हे खाणेच न्ह्वे. गेला उडत... आम्ही अद्याप झमझमीत वडे आणि चटकदार चटणी पचवू शकतो.

In reply to by किसन शिंदे

तुम्ही एकदा थोरल्या ठाकूरांचा डब्बल वडा-पाव खायला हवा होता... अर्थात त्या साठी तुम्हाला डोंबोलीला यावे लागले असते. मस्त हिरव्या मिरच्यांची चटणी आणि कांदा-लिंबू मारून वडा-पाव द्यायचा. असो.... आम्ही पुण्यवान की, आम्हाला थोरल्या ठाकुरांचे वडे मनसोक्त खाता आले...

In reply to by मुक्त विहारि

किसन शिंदे 01/09/2014 - 00:04
२००४ पुर्वी तुमचे थोरले ठाकुर बंद झाले नसतील तिथला वडापाव खाल्ल्याची शक्यता शंभर टक्के आहे, फक्त आता आठवत नाही. बादवे कुठे होता हा वडापाव?

In reply to by किसन शिंदे

प्रश्र्नांतच उत्तर आहे... सध्या डोंबोलीला जशी मून-मून मिसळ फेमस आहे, तसे ह्या वडा-पावचे नांव होते. सुरुवातीला केळकर रोड, मानपाडा रोडला जिथे मिळायचा तिथे मिळायचा. नंतर नगरपालिकेच्या जवळ सुरु झाला. सध्या आदित्य मंगलकार्यालयाच्या समोर मिळतो, पण तो आमच्या साठी नसतो. शिंचे आजकाल चिंचेची चटणी टाकतात आणि मक्याचे पोहे देतो. आणि परत त्या मारवाडी मिरच्या. ठाकूर बुवा मस्त एक-दोन लवंगी मिरच्या टाकायचा. जावू दे, लग्न झाल्या पासून आम्हाला पण घरी रहायचे असल्याने चिंचेची चटणी आवडली, असे दाखवायला लागते.(अशावेळी बियर उपयोगी पडते.त्या कडवड पण मधूर चवी बरोबर, ती चटणी चालून जाते.) पण तो जुलुमाचा राम-राम. आता पुढच्या वेळी आलो की, झमझमीत वडे आणि लसणाच्या चटणी सोबतच कट्टा करू या. तुम भी क्या याद करोगे.

In reply to by मुक्त विहारि

डोंबिवली मध्ये ब्राह्मण सभा जेथे मुविच्या भाषणाला बक्षिस मिळाले होते त्या बाजूला त्रिमूर्ती ह्यांचा वडापावात झणझणीत हिरव्या मिरचीची चटणी असते. नुसत्या आठवणीने तोंड भरून आले.

In reply to by निनाद मुक्काम …

आज-काल तिथे पण ह्या गुज्जू मंडळींच्या नादाने खजूर-चिंचेची चटणी असते. जावुदे, फडके रोड जिथे प्रधान डॉ.च्या बंगल्याच्या रोडला मिळतो, तिथले कुळकर्णी जरा बरे वडे विकतो.पण तो त्याच बरोबर इतरही बरेच पदार्थ विकत असल्याने, त्याच्या कडे पण चिंचेची चटणी आणि वडे खाणारे आहेतच. हा हंत हंत... ते थोरले ठाकूर गेले आणि डोंबोलीतल्या वडा-पावाची मज्जाच गेली.निदान ठाकुरांनी तरी चिंचेची चटणी आणि वडे हे काँबिनेशन ठेवायला नको होते. मी ती चिंचेची चटणी पुरण-पोळी बरोबर खाइन कदाचित श्रीखंडा बरोबर पण खाईन.पण बटाटेवडे आणि चिंचेची चटणी एकत्र अजिबात खाणार नाही. लसणाची चटणी आणि बटाटे वडे हेच खरे. ते मद्राशी तर बटाटे वडे आणि सांभार पण खातात. आणि लोकं पण त्या वडा-सांभारा बरोबर पाव खातात.त्या मद्राशांचे एक ठीक आहे, पण आपलीच, रांगडी मराठी पुरुष मंडळी, चिंचेची चटणी खातांना बघून कसेसेच होते. वाघाने गवत खाल्ले तरी चालेल, पण मराठी पुरुषांनी चिंचेची चटणी वड्यांच्या बरोबर खाणे, हे महाराष्ट्र धर्माला शोभत नाही. एकूणच, आमचा राग चिंचेच्या चटणीवर आहे, हे सुज्ञ माणसांच्या लक्षांत आलेच असेल.

In reply to by मुक्त विहारि

येथे उशिरा लक्ष गेले त्रिमूर्ती च्या बाजूला सुभाष डेअरी आहे तेथे पूर्वी मातोश्रींचा वाडा होता , खानदानी डोंबिवलीकर असल्याचा सार्थ अभिमान बाळगून सांगतो , त्रीमृती मध्ये वडापाव खायला जाणार असे सांगताच माझ्या डोंबिवलीकर मामे बहिणींनी लगेच ओरिजनल वडा पाव बनवणार्याने चवीशी इमान राखता यावे म्हणून सर्वेश जवळ नवीन दुकान थाटले असल्याचे कळले आहे , पावसळ्यात गाड्यांचा गोंधळ असायचा तेव्हा आईची ७ पर्यंत वाट पहायची नाहीतर त्रिमूर्ती मध्ये जाऊन घरगुती जेवण आणावे. असा रिवाज होता , त्रिमूर्ती आमची दुसरी आई होत्या , गुज्जू लोकांसाठी चवीसाठी प्रतारणा पाहून वाईट वाटले.

दिपक.कुवेत 01/09/2014 - 11:51
एवढा टेम्टींग फोटो टाकून जळवल्याबद्दल. मित्रा पाकृ रेडिमेड असली तरी फोटो तरी स्टेप बाय स्टेप टाकत जा...उदा. बाहेरुन वडे आणल्यास त्यांचा पुडितच ठेवुन काढलेला फोटो, प्लेट स्वच्छ पुसतानाचा, कोथींबीर धुतानाचा :D मग वडे प्लेट मधे ठेवुन चटणीची वाटि मधे ठेवतानाचा आणि मग शेवटि अर्धवट खाल्ल्याचा....बघ विचार कर.

पैसा 01/09/2014 - 14:07
"कुटुंबाला" तरी दिले का नाही? वडे खायची घाई फोटोवरून जाणवते आहे. वड्यांच्या फार जवळून काढलेला फोटो आहे अशी एक शंका आली. का चटणी आपण केल्यामुळे तिचा फोटो फोकस करून द्यायचा असं ठरवलं होतं? असो. कुटुंबाला सांगा, वडे छान दिसताहेत. :-/

In reply to by पैसा

एस 01/09/2014 - 14:50
वड्यांपासून चटणीपर्यंत सगळं काही आम्हीच केलंय. तरीपण 'कुटुंबा'पर्यंत तुमची दाद पोहोचवण्यात येईल.

कंजूस 01/09/2014 - 16:36
कोसळत्या पावसात सर्वाँच्या तोंडाला पाणी सुटेल, काहींचे डोळे पाणावतील, असा विषय काढल्याबद्दल धन्यवाद. एक शंका. नाशिक जळगाव वर्धा नागपूरची वेगळी शाखा आहे का मिपाची? तिथून काही पोच येत नाहीत. आमच्याकडे असं असतं वगैरे.

एस 01/09/2014 - 22:50
माझ्या पहिल्यावहिल्या पाककृतीचं पुणे Vs इतर सर्व असं यशस्वी रूपांतर आणि शतकोत्तर कामगिरीकडे ढकलणे या अजोड कामगिरीबद्दल मुवि आणि स्नेहांकिता या दोन्ही आयडींचे हाभिनंदण. घाईगडबडीत केलेल्या पाककृतीच्या त्याच दर्जाच्या धाग्यावर पहिल्याच दिवशी प्रतिक्रियांचा पाऊस. अरेरे! बाकी छायाचित्रणासारख्या विषयावर जीव तोडून लिहिलेल्या धाग्यांवर कुत्रेही फिरकत नाही हेही मिपाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. :-) धन्य! चलो बायबाय! :-)

खजूराची चटणी? आयला, तुम्ही पुणेकर दिसता...तेच ते दही-मिसळ खाणारे... गरमा-गरम बटाटे-वड्यां बरोबर फक्त लसणाचीच चटणी हवी आणि तोंडी लावायला तळलेल्या हिरव्या लवंगी मिरच्या.

In reply to by मुक्त विहारि

मृत्युन्जय 01/09/2014 - 12:20
दही मिसळ? मिसळीबरोबर दही खातो आम्ही. पण मिसळीत दही घालुन खाण्याचा करंटेपणा करत नाही. नाही म्हणायला पुण्यात एका ठिकाणची दही भेळ भारी फेमस आहे म्हणे. मी त्याच्याही वाट्ञाला आजवर गेलेलो नाही. पण दही भेळ हा प्रकार तुमच्या ममईतही मिळतो बरे, बादवे ठाणे मुंबैच्या बाहेर येते हे मान्य पण आम्ही ठाणे = मुंबई समजतो. आणि तिथेतरी वडा चिंचगुळाच्या चटणी बरोबर मिळतो. ठाण्यात ५ वर्षे राहिलो असल्याने तिथले सगळे वडापाव खाल्ले आहेत. अर्थात राजमाता आणि दुर्गा मध्ये चटण्या लै म्हणजे लै च भारी असतात पण कुंजविहार आणि इतर अनेक ठिकाणी गोड चटणी मिळते मात्र जवळजवळ प्रत्येक ठिकाणी तिखट चटणीदेखील मिळते. पुण्यात ती चटणी मिळत नाही पण पुण्यात मिरच्या असतातच. असो पुणे - ठाणे नको. दोन्ही आम्हाला प्रिय आणि दोन्हीकडच्या सुखद आठवणी आणि अनुभव आहेत. पुण्यात तर राहतोच असल्याने अजुन काही बोलत नाही.

In reply to by मृत्युन्जय

दिपक.कुवेत 01/09/2014 - 13:07
एवढि गोड / घट्ट चटणी देत नाहित. अर्थात गाडिवाल्यांना परवडतपण नाहि म्हणा. पण चिंचगुळाच्या पातळ पाण्यामधे तिखट आणि बारीक चीरलेला कच्चा कांदा घालुन "चटणी' म्हणुन ती पावाला फासतात. निदान मला तरी अशी चटणी आवडते. घरी वडे केले कि मीहि अशी चटणि करतो. अर्थात गाडिवर वडापाव सोबत वड्यांच्या भुग्यात तिखट्/खोबरं घालुन बनवलेली चटणीहि असते. ती हि आवडते. आवड-निवद व्यक्तिसापेक्ष वेगवेगळी असु शकते पण अट्ट्ल खवैय्या सगळे पदार्थ निदान एकदा तरी चाखुन बघतोच.

In reply to by दिपक.कुवेत

गाडिवाल्यांना परवडतपण नाही. गैरसमज आहे दिपकराव. आणि उत्तम चवीसाठी दोन पैसे जास्त आकारले तर गिर्‍हाईके तक्रार करीत नाहीत. पण दोन पैसे जास्त न आकारताही दाट चटणी देता येते.

In reply to by प्रभाकर पेठकर

दिपक.कुवेत 01/09/2014 - 13:23
पण अजुन पर्यंत तरी काय दाट चटणी कुठल्याच गाडिवर पाहण्यात आली नाहि ब्वॉ. पण ईथे मात्र मिळते...बर्गरच्या पावात घालुन :)

In reply to by दिपक.कुवेत

चिंचेच्या चटणीत आम्ही खजूरही वापरतो. खजूर जरा महाग पडतो. पण ती चटणी चवीला जास्त उजवी असते. चिंच गुळाची चटणी पातळ ठेवण्यामागील कारण म्हणजे पातळ चटणी ही दाट चटणीपेक्षा, पावावर, पसरवायला (स्प्रेडेबल) सोपी असते. विशेषतः गर्दीच्या वेळी. आम्ही इथे चिंच-गुळ-खजूर अशी चटणी बनवितो. ती सुद्धा दाट नसते, जरा पातळच असते. त्या मागील कारण म्हणजे भेळेत ओलावा राहण्यासाठी, नीट समतोल मिसळण्यासाठी सोपी जाते. समोशाबरोबर खायला दाट चटणी चांगली लागते. पण पुन्हा दोन वेगवेगळ्या चटण्या करा आणि अडीच बाय ४ फुट टेबलावर अजून एक भांडे वाढवा हे त्रासाचे होते. त्यामुळे आहे तीच पातळ चटणी सर्व (भेळपुरी, दहिबटाटा पुरी, शेवबटाटा पुरी, पाणीपुरी, रगडा पॅटीस, दहीवडा, समोसा) पदार्थांमध्ये वापरली जाते. नेहमी आर्थिक गणित पाहिले जात नाही. ते सोडविणे सोपे असते. पण आपल्या कारागिराच्या सवयी (जसे चटणीवर हात आखडता असणे किंवा ढिला असणे), पदार्थातील इतर जिन्नसांचा मुळ चवीवरील प्रभाव नियंत्रण करणे, पदार्थ बनविण्यसाठी लागणारा वेळ वगैरे वगैरे इतर बाबींचा विचार करून ही कांही चटण्या जास्त प्रवाही बनविणे आवश्यक असते. हिरव्या मिरचीची चटणी, जी व्हेज. सँडविचला लावतात. ती जर दाट आणि जास्त तिखट असेल तर चवीवर नियंत्रण करण्यासाठी काकडी, टोमॅटो, बटाटा, बटर आदी जिन्नस जास्त वापरावे लागतील. त्यांचे पावाशी असणारे प्रमाण (रेशो) बिघडतो आणि चवीत फरक पडतो. पातळ आणि कमी तिखट चटणी पसरवायला सोपी आणि तिखट पणा नियंत्रणात राहून बाकी जिन्नसांच्या पातळ चकत्या वापरता येवून खाताने ते सँडविच हाताळणे गिर्‍हाईकालाही सोपे जाते आणि जास्त तिखट लागत नाही.

In reply to by मृत्युन्जय

मनिष 01/09/2014 - 13:24
अगदी, अगदी!! काही झाले की झोडपले पुण्याला. :(
पुण्यात ती चटणी मिळत नाही पण पुण्यात मिरच्या असतातच. असो पुणे - ठाणे नको. दोन्ही आम्हाला प्रिय आणि दोन्हीकडच्या सुखद आठवणी आणि अनुभव आहेत.
+१११११११११११११

In reply to by मनिष

असे काही नाही हो....पुणेकर वागतात तस तसे, तर कौतूक करणे भाग आहे ना? आता "पुणेरी दही-मिसळ" आणि "कोल्हापूरी मिसळ" ह्यात तुलना केली तर आम्हाला कोल्हापूरीच मिसळ आवडते....

In reply to by मुक्त विहारि

सस्नेह 01/09/2014 - 15:43
मिसळच काय, बटाटावडा (कोल्हापुरी नाव कटवडा) खावा तो कोल्हापुरातच. कराड-सातार्यापासून उत्तरेकडे जावे तसे वड्याचे आकारमान हवा गेलेल्या टायरसारखे अन चवही साधारण तशीच होत जाते, असा अनुभव आहे.

In reply to by पैसा

एस 01/09/2014 - 16:50
तुम्हांला काही काम नाही का? पुण्याबद्दल कोणी काडी लावली की फुंकर घालून व्यवस्थित कशी पेटेल याची काळजी घ्यायला लगेच पुढे असता! ;-) बादवे, टायरची आणि तेही हवा गेलेल्या टायरची चव पुणेकरांना काही माहिती नाही बुवा. हो आता ज्यांना जोशी वडेवाल्यांचे वडे म्हणजेच पुणेरी वडे असं आणि एवढंच माहिती असतं त्यांच्याबाबत आपण काही करू शकत नाही म्हणा.

In reply to by एस

पैसा 01/09/2014 - 16:54
:D हर काडी काडी पे लिखा है जलानेवाले का नाम! :D बरं वडे र्‍हाऊ द्या, ते एक श्रीखंड पात्तळ केलेलं पेय (त्याला म्हणतात मात्र पियुष, म्हणजे अमृत) मिळतं का अजून पुण्यात?

In reply to by पैसा

सूड 01/09/2014 - 16:56
>>ते एक श्रीखंड पात्तळ केलेलं पेय (त्याला म्हणतात मात्र पियुष, म्हणजे अमृत) मिळतं का अजून पुण्यात? काय हे, आता पियुष कसं बनवतात त्याची रेसिपी टाकायलाच हवी !!

In reply to by दिपक.कुवेत

काळा पहाड 27/10/2014 - 20:01
खरं बोलतायत हो त्या. कोल्हापूरचा वडा खाणारा माणूस जेव्हा पुण्यात वडा नावाचा विनोदी पदार्थ खातात, तेव्हा पुणेकरांची कीव करावी की हसावं हे समजत नाही हे ही खरं.

In reply to by बॅटमॅन

किसन शिंदे 01/09/2014 - 21:31
पीयूष म्ह. श्रीखंडाची भांडी दुधाने धुतल्यावर तयार होणारे पेय.
=)) नाय रे ब्याट्या. ये एकदा आमच्या ठाण्यात, तुला आमच्या गोखलेतलं(गोखले उपहार गृह ;) ) पीयूष पाजतो.

In reply to by बॅटमॅन

सस्नेह 01/09/2014 - 22:27
पाकृ सोप्या कशा कराव्या हे उणे..सॉरी, पुणेकरांकडून शिकावे !

In reply to by एस

विजुभाऊ 01/09/2014 - 19:25
हो आता ज्यांना जोशी वडेवाल्यांचे वडे म्हणजेच पुणेरी वडे असं आणि एवढंच माहिती असतं त्यांच्याबाबत आपण काही करू शकत नाही म्हणा.
त्याम्च्याबद्दल बोलूच नका. वड्याचा आकार गोल( चेंडूप्रमाणे) असण्या ऐवजी चक्क चपटा असतो तेथे. बहुतेक वड्याला सुद्धा इस्त्री करत असावेत

In reply to by सस्नेह

मृत्युन्जय 01/09/2014 - 19:11
बटाटावडा (कोल्हापुरी नाव कटवडा) माफ करा पण बटाटावडा म्हणजे कटवडा नाही आणि कोल्हापूरातही बटाटावडा म्हटल्यावर कटवडा देत नाहित. कटवडा कोल्हापूरात चांगलाच मिळत असेल पण पुण्यातही तो बर्‍याच ठिकाणी उत्तम मिळतो. इच्छुकांनी प्रथम कर्वे नगरातल्या शिवदीप कडे प्रयाण करावे.

In reply to by मृत्युन्जय

सस्नेह 01/09/2014 - 22:05
मिसळपाव अन मिसळ यात जो फरक आहे, तोच कटवडा अन बटाटावडा यात आहे. कृपया अभ्यास वाढवावा. वाटल्यास 'अभ्यास' करण्यासाठी एकदा कोल्हापुरात यावे. अ

In reply to by सस्नेह

असंका 02/09/2014 - 10:41
कटवडा म्हणजे बटाटावडा? पातळ भाजीतला वरचा कट ज्यास पुण्यात 'सँपल' म्हणतात तो बटाटेवड्यावर घालून दिला तर तो कटवडा असं मला वाटायचं.

In reply to by सस्नेह

मृत्युन्जय 02/09/2014 - 15:48
कटवडा आणि बटाटावडा एकच? आयला कोल्हापुरात आजकाल काय वाट्टेल ते घडायला लागले आहे. आमच्यावेळेस असे नव्हते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी ३ वर्षे कोल्हापुरात राह्यलेलो आहे (अर्थात तेव्हा लहान होतो (अजुनही आहे :D) ) आमच्या पुण्यात (आणि इतर जगभरात) बटाटावडा साधारण असा असतो: batatawada आणि कट असा: kat कटवडा असा: katwada *तिन्ही चित्रे अपर्णातैंच्या धाग्यावरुन साभार (विनापरवानगी घेतल्याबद्दल माफी) बटाटावडा कटात मिसळल्यावर त्याचा कटवडा होतो, पण आम्ही (आणि इतर सामान्य मनुष्ये) बटाटावडा कटाशिवायही (बर्‍याचवेळा कटाशिवायच) खातो (पण कटवडा आम्हाला फार प्रिय). आमच्याकडे केळ, दूध आणि शिकरण सुद्धा वेगवेगळ मानतात. तेच दूध, त्याच दूधात टाकल्यावर शिकरण बनते. पण म्हणुन केळ्याला शिकरण म्हणण्याचा करंटेपणा आम्ही करत नाही. शिवाय आमच्यासाठी शिरखुर्मा वेगळा आणि नुसत्याच शेवया वेगळ्या. ईडली वेगळी आणि सांबार वेगळा. अजुन बरेच आहे. पण तुर्तास इथेच थांबतो. अजुन ज्ञान मिळवायचे असल्यास पुण्याला यावे. इथे एक आख्खी खाद्य संस्कृती आहे. तुम्हाला जरुर दर्शन घडवेन (खर्च तुमचा (माझ्या खाण्यापिण्यासकट) :) )

In reply to by मृत्युन्जय

प्यारे१ 02/09/2014 - 16:04
मृत्युंजया, एकदम पोटावर (शेपटीवर च्या चालीवर) पाय दिल्यासारखा उसळला आहेस? पुणेंकर शोभतोंस बरें! =)) ती आपातै एक भारी, स्नेहातै भारीत भारी आणि तू जगात भारी. :D :P

In reply to by कवितानागेश

एस 01/09/2014 - 19:33
स्नेहातैंना माहिती असावी. हवा भरलेल्या आणि हवा गेलेल्या टायरांची चव वेगवेगळी लागते का असा उपप्रश्न. आणि का लागते असा पुरवणी उपप्रश्न.

In reply to by एस

सस्नेह 01/09/2014 - 22:08
चाखली आहे चव एकदा पुण्यात या हवा-लेस टायरची पुण्यात. पुण्यात येऊन वडा खाण्याचे पाप केले तेव्हा. बाकी, पुणेकरांना ती चव तोंडात बसल्याने त्यात निराळे काय ते जाणवत नाही, हे साहजिक आहे ! अ

In reply to by सस्नेह

आलू बोंडे सोडून.... आता नागपूरला गेलो की परत एकदा आलू-बोंडे खायला लागणार. आमचा पिंडच मुळी सावजी मटण आणि आलू-बोंड्यावर पोसला गेलाय.

In reply to by मुक्त विहारि

मृत्युन्जय 01/09/2014 - 19:08
मिसळ आम्हाला तरी बेडेकरांची आवडते तशीच मामलेदारांची आवडते तशीच दिवे आगरच्या आवळसकरांची आवडते तशीच काट्टाकिर्र्र ची आवडते तशीच बावड्याची आवडते तशीच नेवाळ्यांची आवडते. पण कृपा करुन फडतर्‍यांच्या आणि रामनाथाच्या मिसळीबद्दल चांगले बोलायला लावु नका.

In reply to by मुक्त विहारि

सूड 01/09/2014 - 14:17
>>गरमा-गरम बटाटे-वड्यां बरोबर फक्त लसणाचीच चटणी हवी आणि तोंडी लावायला तळलेल्या हिरव्या लवंगी मिरच्या. हो आता ज्याची त्याची आवड!! नुसता झणझणीत जाळ हीच जर 'चवीची' व्याख्या असेल तर तुम्हाला तसं वाटणं साहजिक आहे. :D

In reply to by सूड

वडे म्हटले की जाळ हा हवाच त्याशिवाय लाळ कशी गळणार? अर्थात, कोंबडीचे, चिकन झाले की थोडा-फार फरक पडणारच... आम्हाला त्या बटर-चिकन पेक्षा, तांबड्या रश्यातली कोंबडीच प्रिय... तसेच वडे म्हटले की सणसणीत चटणी ही हवीच.... असो, कधी येताय वडे खायला? कदाचित नंतर तुम्ही पण चिंचेच्या चटणीला विसरून जाल..

In reply to by सूड

ओके... कट्ट्याच्या वेळी निवांत बोलू.... पुणेरी चिंचेची चटणी चांगली की डोंबोलीतली थोरल्या ठाकूरांकडची चटणी चांगली, ह्या विषयावर एकदा चर्चा करायचा बेत करू या.... बादवे, आपला तो हुकलेला मिसळपावचा बेत पण परत एकदा आखू या....

In reply to by मुक्त विहारि

एस 01/09/2014 - 14:52
अजून शंका आहे का मध्यवर्तीकर?
गरमा-गरम बटाटे-वड्यां बरोबर फक्त लसणाचीच चटणी हवी आणि तोंडी लावायला तळलेल्या हिरव्या लवंगी मिरच्या.
आम्ही हे पण खातो आणि ते पण खातो. पुण्याची खाद्यसंस्कृती काय काढताय तुम्ही? :-)

In reply to by एस

हम्म्म्म्म्म्म्म्म.... पुण्यातल्या पोह्यांपेक्षा उत्तम पोहे इंदौरला मिळतात. पुण्यातल्याच न्हवे तर सगळ्या जगातली उत्तम मिसळ माझा डोंबोलीतला मित्र बनवतो. पुण्यातल्या पियुष पेक्षा उत्तम पियुष ठाण्यात मिळते. पुण्यातल्या मसाला डोश्यापेक्षा उत्तम डोसा इथे यानबूत मिळतो. आणि पुणेरी बासुंदी पेक्षा उत्तम बासूंदी आमच्या डोंबोलीतल्या अनंत हलवाई कडे मिळते. आणि जमल्यास बिर्याणी खायला या एकदा आमच्या डोंबोलीत. आमच्या इथल्या (डोंबोलीतल्या) आस्वाद हॉटेलात फार उत्तम बिर्याणी मिळते आणि ती पण अपमान न करता, हसतमूख चेहर्‍याने..... संध्याकाळी ७ ते रात्री ८...घरगुती पद्धतीने असल्याने बिर्याणीचा पुलाव किंवा मसालेभात होत नाही... शिवाय पुणेरी मसाला पानापेक्षा, नागपूरातल्या आनंद पान भंडारला भेट द्या किंवा संभाजी नगरात पान खावून बघा. असो, सध्या इतकी उदाहरणे बस्स झाली. बाकी पुण्यातल्या लोकांना स्वतःचे उणेपण समजत नाही, ह्यात नवल ते काय? पुण्याशिवाय इतर पण शहरे आहेत आणि ती पण आपापला आब राखून आहेत.... असो, एकूण काय तर पुण्यातल्या लोकांना दुर्वांकूर आणि पेशवाई प्रिय. नागपूरला आर्यभुवन मध्ये, किंवा वलसाडला स्टेशन जवळ किंवा अहमदाबादला (हॉटेलचे नांव विसरलो) पुण्यातल्या पेक्षा उत्तम जेवण मिळते. अर्थात, त्यासाठी मध्यवर्ती भागात यावे लागते.शिक्षण म्हणू नका की नौकरी म्हणू नका.पुणे फार पुर्वीच परीघाबाहेर गेले आहे.सध्यातरी पुण्यात सगळेच उणे आहे.हवेशीर आणि गार-गार हवा पण आजकाल पुणे सोडून इतरस्त्र गेली आहे, असे ऐकिवात आहे. जावू दे.... अजूनही तुम्हाला वाटत असेल की पुणे उत्तम तर आमची संमती आहे. आम्हाला पुण्यापेक्षा, पुणेकर आणि त्यातूनही मिपाकर जास्त प्रिय आहेत.

In reply to by आदूबाळ

सूड 01/09/2014 - 22:21
बदलापूरात पण आहे, पण शिंचे एक चटणीची पिशवी जास्त मागितली तर महापाप केल्यासारखी रिअ‍ॅक्शन देतात.

In reply to by आदूबाळ

आमच्या डोंबोलीत आहेत... मानपाडा रोडवर.. गोदरेज शोरूमच्या पुढे...जैन मंदिराच्या जवळ... बादवे, सध्या आमच्या पुरते, मध्यवर्ती ठिकाण म्हणजे मिपाकर... त्यामुळे डोंबोलीला "मध्यवर्ती" हे बिरूद लावलेले नाही, हे लक्षांत आले असेलच..

In reply to by मुक्त विहारि

मृत्युन्जय 02/09/2014 - 15:55
पुण्यातल्या पोह्यांपेक्षा उत्तम पोहे इंदौरला मिळतात. पुण्यातल्याच न्हवे तर सगळ्या जगातली उत्तम मिसळ माझा डोंबोलीतला मित्र बनवतो. पुण्यातल्या पियुष पेक्षा उत्तम पियुष ठाण्यात मिळते. पुण्यातल्या मसाला डोश्यापेक्षा उत्तम डोसा इथे यानबूत मिळतो. आणि पुणेरी बासुंदी पेक्षा उत्तम बासूंदी आमच्या डोंबोलीतल्या अनंत हलवाई कडे मिळते. आणि जमल्यास बिर्याणी खायला या एकदा आमच्या डोंबोलीत. आमच्या इथल्या (डोंबोलीतल्या) आस्वाद हॉटेलात फार उत्तम बिर्याणी मिळते आणि ती पण अपमान न करता, हसतमूख चेहर्‍याने..... संध्याकाळी ७ ते रात्री ८...घरगुती पद्धतीने असल्याने बिर्याणीचा पुलाव किंवा मसालेभात होत नाही... शिवाय पुणेरी मसाला पानापेक्षा, नागपूरातल्या आनंद पान भंडारला भेट द्या किंवा संभाजी नगरात पान खावून बघा. मान्य आहे. जगातले सगळे चविष्ट पदार्थ सर्वोत्तम पुण्यात कसे मिळत्तील. पण वरील सर्व पदार्थ पुण्यात उत्कृष्ट मिळतात. हेच पुण्याचे वैशिष्ट्य, नाही म्हणजे कुठे पान चांगले मिळते, कुठे वडा, कुठे बासुंदी. आमच्याकडे सग्गळे चांगले मिळते, सर्वोत्तम असेलच असा दावा नाही. बादवे जगातली सर्वात चविष्ट मिसळ माझा आत्तेभाऊ बनवतो. ;) . तुमचा मित्र नाही.

In reply to by मृत्युन्जय

"आमच्याकडे सग्गळे चांगले मिळते, सर्वोत्तम असेलच असा दावा नाही." तेच तर आहे ना... म्हणजे सर्वोत्तम वस्तू दुसर्‍या गावांत आणि नांव मात्र पुण्याचे....

In reply to by मृत्युन्जय

पुण्यापेक्ष्या चांगले पियुष आमचा डोंबिवली वली मधील फडके रोडवरील कुलकर्णी कडे मिळते .

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा 09/09/2014 - 14:36
आणि जमल्यास बिर्याणी खायला या एकदा आमच्या डोंबोलीत. आमच्या इथल्या (डोंबोलीतल्या) आस्वाद हॉटेलात फार उत्तम बिर्याणी मिळते आणि ती पण अपमान न करता, हसतमूख चेहर्‍याने..... संध्याकाळी ७ ते रात्री ८...घरगुती पद्धतीने असल्याने बिर्याणीचा पुलाव किंवा मसालेभात होत नाही...
बिर्यानी...इने च्चार्र्मिनारा के पिच्चु के गली में इस्माईलभाई की बीर्यानी खाने को देव रे...फिर तुम किदर्कुभी जाव..और दुसरी बीर्यानी नक्को

In reply to by टवाळ कार्टा

उस टाईम कट्टा करणेका हय... तुम चिंता मत करणा... शिवास रीगल के साथ हमारे डोंबोली की बिर्याणी खाणेका. अब इतनाच बोलो, मटण बिर्याणेका आरडर दू या प्रॉन्स बिर्याणी या फिर चिकण? वैसे उसकी व्हेज भी सुंदर होती हय. तुम बोलणेका हम बिर्याणी और बाटली (बिबा) लेके आता हय. तुम बीच में वो दात दूखने का बिबा नहीं डालनेका...

In reply to by मुक्त विहारि

मुळात बिर्यानी ही कोलांबीची असूच कशी शकते. माझ्या शुल्लक माहितीप्रमाणे ती फक्त कोंबडी किवा मटनाचीच असते. बाकी डोंबवलीत काहीही घडू शकत हे दक्षिण मुंबई मधे राहणारे समजू शकतात. :D

In reply to by मुक्त विहारि

यशोधरा 17/09/2014 - 23:45
का हो मुविकाका, इतकं सगळं पुण्यापेक्षा इतर शहरांत उत्तम आहे तर तुम्हे काही मंडळी सतत पुण्याबद्दलच का बोलता? आपापल्या शहरांचा थोदा फार अभ्यास करा ना त्यापेक्षा :P की तिथे काही नाहीच अभ्यास करण्याजोगं? :D

In reply to by यशोधरा

हाच तो टिपीकल पुणेकर प्रतिसाद.... आणि पुण्यापेक्षा आमचे यानबू उत्तम आहे. निदान इथे तरी वड्यांबरोबर चिंचेची चटणी देत नाहीत. आणि सांभार पण देत नाहीत. अर्थात जिथे जेमतेम घोटभर चहाला, "अम्रुत-तुल्य" म्हटल्या जाते, त्या शहराबद्दल काय बोलणार? बाद्वे उद्या पुण्यात मेदूवडे आणि चिंचेची चटणी किंवा गेला बाजार, इडली आणि चिंचेची चटणी, असा पण बेत असू शकतो.

In reply to by कवितानागेश

एस 01/09/2014 - 14:54
कोथिंबिर खास मुठेच्या पाण्याने धुतात आमच्याकडे विशेषतः पाहुण्यांना निमंत्रण दिले असल्यास. कधी येताय बरं मग आमच्याकडे?

In reply to by खटपट्या

तुम्ही पण त्या कुंजविहार्चे फॅन का? ह्या जन्मात तरी परत त्या कुंज-विहार मध्ये जाणार नाही.एकदाच चून गेलो होतो. मेल्याने वड्या बरोबर चिंचेची चटणी दिली आणि भर म्हणून मारवाडी मिरच्या. च्यामारी आमच्या सारख्या गावरान माणसांचे हे खाणेच न्ह्वे. गेला उडत... आम्ही अद्याप झमझमीत वडे आणि चटकदार चटणी पचवू शकतो.

In reply to by किसन शिंदे

तुम्ही एकदा थोरल्या ठाकूरांचा डब्बल वडा-पाव खायला हवा होता... अर्थात त्या साठी तुम्हाला डोंबोलीला यावे लागले असते. मस्त हिरव्या मिरच्यांची चटणी आणि कांदा-लिंबू मारून वडा-पाव द्यायचा. असो.... आम्ही पुण्यवान की, आम्हाला थोरल्या ठाकुरांचे वडे मनसोक्त खाता आले...

In reply to by मुक्त विहारि

किसन शिंदे 01/09/2014 - 00:04
२००४ पुर्वी तुमचे थोरले ठाकुर बंद झाले नसतील तिथला वडापाव खाल्ल्याची शक्यता शंभर टक्के आहे, फक्त आता आठवत नाही. बादवे कुठे होता हा वडापाव?

In reply to by किसन शिंदे

प्रश्र्नांतच उत्तर आहे... सध्या डोंबोलीला जशी मून-मून मिसळ फेमस आहे, तसे ह्या वडा-पावचे नांव होते. सुरुवातीला केळकर रोड, मानपाडा रोडला जिथे मिळायचा तिथे मिळायचा. नंतर नगरपालिकेच्या जवळ सुरु झाला. सध्या आदित्य मंगलकार्यालयाच्या समोर मिळतो, पण तो आमच्या साठी नसतो. शिंचे आजकाल चिंचेची चटणी टाकतात आणि मक्याचे पोहे देतो. आणि परत त्या मारवाडी मिरच्या. ठाकूर बुवा मस्त एक-दोन लवंगी मिरच्या टाकायचा. जावू दे, लग्न झाल्या पासून आम्हाला पण घरी रहायचे असल्याने चिंचेची चटणी आवडली, असे दाखवायला लागते.(अशावेळी बियर उपयोगी पडते.त्या कडवड पण मधूर चवी बरोबर, ती चटणी चालून जाते.) पण तो जुलुमाचा राम-राम. आता पुढच्या वेळी आलो की, झमझमीत वडे आणि लसणाच्या चटणी सोबतच कट्टा करू या. तुम भी क्या याद करोगे.

In reply to by मुक्त विहारि

डोंबिवली मध्ये ब्राह्मण सभा जेथे मुविच्या भाषणाला बक्षिस मिळाले होते त्या बाजूला त्रिमूर्ती ह्यांचा वडापावात झणझणीत हिरव्या मिरचीची चटणी असते. नुसत्या आठवणीने तोंड भरून आले.

In reply to by निनाद मुक्काम …

आज-काल तिथे पण ह्या गुज्जू मंडळींच्या नादाने खजूर-चिंचेची चटणी असते. जावुदे, फडके रोड जिथे प्रधान डॉ.च्या बंगल्याच्या रोडला मिळतो, तिथले कुळकर्णी जरा बरे वडे विकतो.पण तो त्याच बरोबर इतरही बरेच पदार्थ विकत असल्याने, त्याच्या कडे पण चिंचेची चटणी आणि वडे खाणारे आहेतच. हा हंत हंत... ते थोरले ठाकूर गेले आणि डोंबोलीतल्या वडा-पावाची मज्जाच गेली.निदान ठाकुरांनी तरी चिंचेची चटणी आणि वडे हे काँबिनेशन ठेवायला नको होते. मी ती चिंचेची चटणी पुरण-पोळी बरोबर खाइन कदाचित श्रीखंडा बरोबर पण खाईन.पण बटाटेवडे आणि चिंचेची चटणी एकत्र अजिबात खाणार नाही. लसणाची चटणी आणि बटाटे वडे हेच खरे. ते मद्राशी तर बटाटे वडे आणि सांभार पण खातात. आणि लोकं पण त्या वडा-सांभारा बरोबर पाव खातात.त्या मद्राशांचे एक ठीक आहे, पण आपलीच, रांगडी मराठी पुरुष मंडळी, चिंचेची चटणी खातांना बघून कसेसेच होते. वाघाने गवत खाल्ले तरी चालेल, पण मराठी पुरुषांनी चिंचेची चटणी वड्यांच्या बरोबर खाणे, हे महाराष्ट्र धर्माला शोभत नाही. एकूणच, आमचा राग चिंचेच्या चटणीवर आहे, हे सुज्ञ माणसांच्या लक्षांत आलेच असेल.

In reply to by मुक्त विहारि

येथे उशिरा लक्ष गेले त्रिमूर्ती च्या बाजूला सुभाष डेअरी आहे तेथे पूर्वी मातोश्रींचा वाडा होता , खानदानी डोंबिवलीकर असल्याचा सार्थ अभिमान बाळगून सांगतो , त्रीमृती मध्ये वडापाव खायला जाणार असे सांगताच माझ्या डोंबिवलीकर मामे बहिणींनी लगेच ओरिजनल वडा पाव बनवणार्याने चवीशी इमान राखता यावे म्हणून सर्वेश जवळ नवीन दुकान थाटले असल्याचे कळले आहे , पावसळ्यात गाड्यांचा गोंधळ असायचा तेव्हा आईची ७ पर्यंत वाट पहायची नाहीतर त्रिमूर्ती मध्ये जाऊन घरगुती जेवण आणावे. असा रिवाज होता , त्रिमूर्ती आमची दुसरी आई होत्या , गुज्जू लोकांसाठी चवीसाठी प्रतारणा पाहून वाईट वाटले.

दिपक.कुवेत 01/09/2014 - 11:51
एवढा टेम्टींग फोटो टाकून जळवल्याबद्दल. मित्रा पाकृ रेडिमेड असली तरी फोटो तरी स्टेप बाय स्टेप टाकत जा...उदा. बाहेरुन वडे आणल्यास त्यांचा पुडितच ठेवुन काढलेला फोटो, प्लेट स्वच्छ पुसतानाचा, कोथींबीर धुतानाचा :D मग वडे प्लेट मधे ठेवुन चटणीची वाटि मधे ठेवतानाचा आणि मग शेवटि अर्धवट खाल्ल्याचा....बघ विचार कर.

पैसा 01/09/2014 - 14:07
"कुटुंबाला" तरी दिले का नाही? वडे खायची घाई फोटोवरून जाणवते आहे. वड्यांच्या फार जवळून काढलेला फोटो आहे अशी एक शंका आली. का चटणी आपण केल्यामुळे तिचा फोटो फोकस करून द्यायचा असं ठरवलं होतं? असो. कुटुंबाला सांगा, वडे छान दिसताहेत. :-/

In reply to by पैसा

एस 01/09/2014 - 14:50
वड्यांपासून चटणीपर्यंत सगळं काही आम्हीच केलंय. तरीपण 'कुटुंबा'पर्यंत तुमची दाद पोहोचवण्यात येईल.

कंजूस 01/09/2014 - 16:36
कोसळत्या पावसात सर्वाँच्या तोंडाला पाणी सुटेल, काहींचे डोळे पाणावतील, असा विषय काढल्याबद्दल धन्यवाद. एक शंका. नाशिक जळगाव वर्धा नागपूरची वेगळी शाखा आहे का मिपाची? तिथून काही पोच येत नाहीत. आमच्याकडे असं असतं वगैरे.

एस 01/09/2014 - 22:50
माझ्या पहिल्यावहिल्या पाककृतीचं पुणे Vs इतर सर्व असं यशस्वी रूपांतर आणि शतकोत्तर कामगिरीकडे ढकलणे या अजोड कामगिरीबद्दल मुवि आणि स्नेहांकिता या दोन्ही आयडींचे हाभिनंदण. घाईगडबडीत केलेल्या पाककृतीच्या त्याच दर्जाच्या धाग्यावर पहिल्याच दिवशी प्रतिक्रियांचा पाऊस. अरेरे! बाकी छायाचित्रणासारख्या विषयावर जीव तोडून लिहिलेल्या धाग्यांवर कुत्रेही फिरकत नाही हेही मिपाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. :-) धन्य! चलो बायबाय! :-)
थांबा, थांबा, थांबा. ही काही पाककृती नाही. एकच फोटो टाकणार आहे. पाककृतीबिती टाकायला मी काही बल्लवाचार्य नाही. बटाटेवड्यांची पाककृती Mrunalini यांनी आधीच मिपावर देऊन ठेवली आहे. उत्सुकांनी ती आवर्जून वाचा. इथे फक्त एक फोटो पहायला मिळेल. तोही अजिबात धड नाहीये. तेवढा धीर धरवला नाही आणि सर्व वडे + चटणी गट्टम केले गेले. ;-)

Batatewade&Chutney
हो, चिंच-खजुराच्या चटणीबद्दल चार ओळी निश्चितच खरडू शकेन.

मला माहीती असलेली महाराष्ट्रातील गणेश देवस्थाने

मित्रहो ·

आयुर्हित 31/08/2014 - 23:26
वाई येथील ढोल्या गणपती सिन्नर येथील ढोल्या गणपती नाशिक गंगापुर रस्त्यावरील नवश्या गणपती लोहनेर(जि: नाशिक)येथील मोसमनदी काठावरचा गणपती

In reply to by आयुर्हित

प्यारे१ 01/09/2014 - 18:53
>>> वाई येथील ढोल्या गणपती हो. बाहेरचे लोक ढोल्या गणपतीच्या दर्शनाला येतात. महागणपती असं खरं नाव असलं तरी गणपतीची मूर्ती मोठी असल्यानं ढोल्या गणपती म्हणतात. पण खुद्द वाईकर वाईतच महागणपती मंदिराजवळ ब्राह्मणशाहीत असलेल्या ढुण्ढीविनायकाच्या दर्शनाला जास्त मानतात. शिवाजीमहाराजांच्या काळापासून त्याचं महत्त्व आहे असं सांगितलं जातं.

gaikiakash 01/09/2014 - 22:11
विदर्भातदेखील गणपतीची आठ महत्त्वाची क्षेत्रे आहेत, येथील श्रीगणेशाच्या मंदिरांच्या संचाला ‘विदर्भातील अष्टविनायक’ म्हटले जाते. टेकडीचा गणपती, नागपूर शहर. शमी विघ्नेश, अदासा, जिल्हा नागपूर अष्टदशभुज, रामटेक, जिल्हा. नागपूर भृशुंड, मेंढा, जिल्हा भंडारा सर्वतोभद्र, पवनी, जिल्हा भंडारा सिद्धिविनायक, केळझर, जिल्हा वर्धा चिंतामणी , कळंब, जिल्हा यवतमाळ वरदविनायक, भद्रावती, जिल्हा चंद्रपूर. विकीवरून साभार...

कवितानागेश 01/09/2014 - 23:10
त्या मानानी नवीन असलेली ठिकाणं आहेत काही, पण लोक तिथे आवर्जून जातात. शिवाजी पार्क- उद्यान गणेश बोरिवली- बागेतला गणपती ( असंच काहितरी नाव आहे. पण कुणीही पहिल्यांदा बोरिवलीत गेलं की त्या व्यक्तीला आवर्जून तिथे घेउन जातात) रेवदंडा (विक्रम इस्पात जवळ)- बिर्ला- गणेश मंदीर (अतिशय शांत आणि स्वच्छ परीसर आहे)

In reply to by कवितानागेश

बोरीवली - वझिरा नाक्याचा गणपती. तेथे स्वामी समर्थांचा मठ पण आहे. रेल्वे स्थानकापासून १०-१५ मिनिटावर आहे. जरूर दर्शन घ्यावे.

आयुर्हित 31/08/2014 - 23:26
वाई येथील ढोल्या गणपती सिन्नर येथील ढोल्या गणपती नाशिक गंगापुर रस्त्यावरील नवश्या गणपती लोहनेर(जि: नाशिक)येथील मोसमनदी काठावरचा गणपती

In reply to by आयुर्हित

प्यारे१ 01/09/2014 - 18:53
>>> वाई येथील ढोल्या गणपती हो. बाहेरचे लोक ढोल्या गणपतीच्या दर्शनाला येतात. महागणपती असं खरं नाव असलं तरी गणपतीची मूर्ती मोठी असल्यानं ढोल्या गणपती म्हणतात. पण खुद्द वाईकर वाईतच महागणपती मंदिराजवळ ब्राह्मणशाहीत असलेल्या ढुण्ढीविनायकाच्या दर्शनाला जास्त मानतात. शिवाजीमहाराजांच्या काळापासून त्याचं महत्त्व आहे असं सांगितलं जातं.

gaikiakash 01/09/2014 - 22:11
विदर्भातदेखील गणपतीची आठ महत्त्वाची क्षेत्रे आहेत, येथील श्रीगणेशाच्या मंदिरांच्या संचाला ‘विदर्भातील अष्टविनायक’ म्हटले जाते. टेकडीचा गणपती, नागपूर शहर. शमी विघ्नेश, अदासा, जिल्हा नागपूर अष्टदशभुज, रामटेक, जिल्हा. नागपूर भृशुंड, मेंढा, जिल्हा भंडारा सर्वतोभद्र, पवनी, जिल्हा भंडारा सिद्धिविनायक, केळझर, जिल्हा वर्धा चिंतामणी , कळंब, जिल्हा यवतमाळ वरदविनायक, भद्रावती, जिल्हा चंद्रपूर. विकीवरून साभार...

कवितानागेश 01/09/2014 - 23:10
त्या मानानी नवीन असलेली ठिकाणं आहेत काही, पण लोक तिथे आवर्जून जातात. शिवाजी पार्क- उद्यान गणेश बोरिवली- बागेतला गणपती ( असंच काहितरी नाव आहे. पण कुणीही पहिल्यांदा बोरिवलीत गेलं की त्या व्यक्तीला आवर्जून तिथे घेउन जातात) रेवदंडा (विक्रम इस्पात जवळ)- बिर्ला- गणेश मंदीर (अतिशय शांत आणि स्वच्छ परीसर आहे)

In reply to by कवितानागेश

बोरीवली - वझिरा नाक्याचा गणपती. तेथे स्वामी समर्थांचा मठ पण आहे. रेल्वे स्थानकापासून १०-१५ मिनिटावर आहे. जरूर दर्शन घ्यावे.
मयुरेश्वर - मोरगाव महागणपती- रांजणगाव चिंतामणी- थेउर बल्लाळेश्वर- पाली विघ्नहर- ओझर लेण्याद्री सिद्धटेक वरदविनायक - महड सिद्दिविनायक - दादर महागणपती- टिटवाळा सारसबाग पुणे दगडूशेठ हलवाइ - पुणे मोरया - चिंचवड दशभुजा- पौंड फाटा पुणे पर्वती पुणे गणपतीपुळे टेकडी गणपती - नागपूर सिद्धीविनायक - केळझर (वर्धा) चिंतामणी - कळंब(यवतमाळ) माझी यादी फार छोटी आहे. एक दोन सोडले तर बहूतेक ठिकाणी मी स्वतः गेलेलो आहे. आपण भेट दिलेली गणेश देवस्थाने? मित्रहो

स्मार्ट्फोन

vikramaditya ·
मंडळी, स्मार्ट्फोन विकत घेण्याचे ठरत आहे. एका बाजुला बजेट (१०,००० च्या आत) आणि दुसरीकडे कार्बन, मायक्रोमेक्स ते samsung असा brand and model selection चा नुसता घोळ झाला आहे. ड्युअल सिम, ५ इन्च किंवा अधिक स्क्रीन, Android OS अश्या माफक (!) अपेक्षा आहेत. फेसबुक थोडेफार वापरले जाइल. आणि हो, नेट वर काहि कंपन्यांच्या आफ्टर सेल्स सर्विस विषयी फार वाईट अनुभव वाचले. काहि मार्गदर्शन करा की राव.

दादा कोंडके 31/08/2014 - 23:03
नोकिआ एक्स प्लस पण बरा वाटतोय. लगे हाथ मी सुद्धा विचारून घेतो. बजेटः १८ ते २३ हजार ओएसः अँड्रॉइड (कीटक्याट) प्रोसेसरः स्नॅपड्रॅगन लेटेस्ट रॅमः कमितकमी २जीबी (मस्ट) कॅमेरा: कमितकमी १२ एमपी (फूल एचडी रेकॉर्डींग मस्ट) स्क्रीनः कमितकमी ७२० पी एक्स्पँडेबल मेमरी: ३२ जीबी मायक्रोएसडी कार्ड सॅमसंग आणि नोकिया नसावेत. अ‍ॅसूस, लिनोवो, सोनी, मोटरोला, वनप्लस वन, एचटीसी चालेल.

In reply to by दादा कोंडके

पण मित्रांच्या सल्ल्याने लीनोव्हा के-९०० घेतला. इंटरनेट चालू आहे. मोबाईल फोटो काढू शकतो.(मी एक पण फोटो नाही काढला.माझ्यात ती कला नाही.पण मित्रांनी काढलेले फोटो लई भारी आले आहेत.) आणि तुमचे काय ते अँड्राईड आहे, असे मित्र म्हणाला. आणि हेडफोन लावून गाणी व्यवस्थित ऐकू येतात. (मैत्रीणींचे फोटो व्यवस्थित दिसतात, हा अजून एक प्लस पॉइंट...)

In reply to by vikramaditya

मला ९०० सौदी रियाल म्हणजे अंदाजे, १४,४००/- (+/- १०० रु.) ला पडला. आनि, मला मुविच म्हणा... साहेबगिरी फार पुर्वीच सोडली आहे.सध्या रोजंदारीवर राबत आहे....

In reply to by मुक्त विहारि

दादा कोंडके 01/09/2014 - 22:38
पण हे मॉडेल लाँच होउन एकावर्षापेक्षा जास्त काळ झालाय. मोबाइल इंडस्ट्रीत दोन महिन्यापेक्षा जुनं मॉडेल घेउ नये आणि कमित दिड महिना तरी झाला असावा (जेणे करून रिविव्ज उपलब्ध असतील) असं माझं मत आहे.

In reply to by मुक्त विहारि

आशु जोग 24/09/2014 - 15:16
मी एक पण फोटो नाही काढला.माझ्यात ती कला नाही. आणि तुमचे काय ते अँड्राईड आहे, असे मित्र म्हणाला तुम्ही खूपच साधे आहात हेच सांगायचे आहे ना ! :)

In reply to by आशु जोग

पण... जे ज्ञान मला नाही, त्यात मी लक्ष घालत नाही.पण ते ज्ञान कुणाकडे असेल ह्याचा शोध घेतो, त्याचे शिष्यत्व पत्करतो आणि तो गुरु जे काही सांगेल ते मान्य करतो.अद्याप तरी आमच्या कुठल्याच गुरुंनी मला कधी दगा दिलेला नाही (हे त्यांचे मोठेपण) आणि मी पण माझ्या कुठल्याच गुरुंना कधी दगा दिलेला नाही.(हा माझा क्रुतज्ञपणा). ह्या स्मार्ट-फोन बाबतीतच नाही तर संगणका बाबतीत पण हीच स्थिती आहे.आता ह्या स्वभावाला तुम्ही साधेपण ही म्हणू शकता किंवा योग्य गुरु कसा शोधावा? आणि त्याचे शिष्यत्व कसे पत्करावे? याचे ज्ञान मला झालेले आहे असेही म्हणू शकता. तुमची आणि आमची जास्त ओळख नाही पण कदाचित समोरासमोर गाठ पडलीच तर, तुमचे ज्ञान आणि गूण बघून मी तुमचे पण शिष्यत्व घेईन. कुणीतरी म्हटलेच आहे.... आधी गुरु बघावा नेटका मग शिष्यत्व घ्यावे न कचरता. न वय, न लिंग, न जात, न धर्म आड येई गुरुमाऊलीच्या.

In reply to by दादा कोंडके

इरसाल 01/09/2014 - 12:12
सोनी चा टी टु अल्ट्रा किंवा टी थ्री घ्या २४ के चा आसपास आहेत किंमती. मी सध्या टी टु अल्ट्रा वापरतोय फक्त रॅम १ जीबी आहे नी कॅमेरा १३ एम्पी.

In reply to by इरसाल

दादा कोंडके 01/09/2014 - 22:40
स्पेक्स छान वाटताहेत. रॅम मात्र २जीबी असायला हवी होती असं वाटलं. बाकिचे रिविव्ज वाचून बघतो.

In reply to by दादा कोंडके

आशु जोग 24/09/2014 - 01:50
नोकिआ एक्स प्लस - नॉट गूड टू बोअरींग

योगी९०० 01/09/2014 - 09:23
थोडे बजेट वाढवले तर MI3 हा एक उत्तम option आहे. १४०००/- रुपयांमध्ये Samsung S5 किंवा LG G2 च्या जवळपास जाणारा फोन आहे. नाहीतर Motorola E हाच बेश्ट आहे.

मोटो ई मध्ये ५मेपि फिक्स्ड फोकस कॅमेरा आहे, त्यामुळे जवळचे फोटो (मॅक्रो/एखाद्या कागदाचा फोटो) घेता येत नाहीत. तसेच फ्लॅश व समोरचा कॅमेरापण नाही. अ‍ॅसुस झेनफोन ४ (४५०) हा एक चांगला पर्याय आहे. फ्लिपकार्टवर ७हजाराला उपलब्ध आहे. लाँच व्हायच्या आधी प्री-ऑर्डर केला होता. आज डिलीवरी होईल असा सकाळी मेल आलाय. इंटेल अ‍ॅटम १.२ ड्युअल कोर, १जीबी रॅम, ८ जीबी स्टोरेज, ८ मेपि ऑटोफोकस कॅमेरा फ्लॅश सहित, समोरचा .३ मेपि व्हिजिए कॅमेरा, गोरिला ग्लास३, इ. काही उणीवा: १७५० मीअ‍ॅची बॅटरी, त्यामुळे जास्त बॅकअप नाही, गोरिलाग्लास स्क्रॅच रेझिस्टंट आहे, पण 'काच' असल्याने त्याला क्रॅक नाही जात, तर खळ्ळ्-खट्याक होते. बघू.. आज घरी गेल्यावर वापरून पाहतो...

In reply to by तुषार काळभोर

vikramaditya 06/09/2014 - 20:53
फोन वापरलात का? कसा आहे?

In reply to by vikramaditya

it may not be the best phone in the world, but its the best phone at this price. आणि झेनफोन ५ (१० हजारवाला) जास्त चांगला आहे. एकतर ३०% जास्त प्रोसेसर स्पीड आणि दुप्पट रॅम. स्क्रीनसाईझ ५" वजन जास्त वाटते, पण अ‍ॅसूसने बिल्ड क्वालिटी मस्त दिलिये. सर्वात चांगली गोष्टः कॅमेरा खरंच चांगला आहे. कॅमेर्‍यामध्ये काही चांगले फीचर्स दिले आहेत. बॅटरी: ३जी डाटा चालू ठेऊन सलग वापरः कॅमेरा, प्ले-स्टोअर, इंटरनेट ब्राउझिंग, मेसेजिंग, इत्यादी: (सलग- म्हणजे सलग-) अंदाजे ६ तास. सर्वसाधारण वापरः ३जी डाटा चालू ठेवून, अधून मधून वरील गोष्टी वापरणे: अंदाजे १०-१२ तास ३जी डाटा आवश्यकतेपुरता चालू करणे व सर्वसाधारण वापरः ८ तासानंतर ५०% काल रात्री १००% चार्जिंग झाल्यावर (१० वाजता) चार्जिंग बंद केलं, ३जी डाटा चालू ठेवला, स्क्रीन लॉक करून ठेवून दिला. सकाळी ६ वाजता ८५% होता. (८ तासात १५%)

vikramaditya 01/09/2014 - 09:56
कंपन्यांचे फोन म्हणे रिपेअर होतच नाहीत. डिलर सरळ सांंगतो कि नवा घ्या. हा भयानक प्रकार आहे. Use and Throw..संस्क्रुती बळावत चालली आहे. मोटोरोलाची सर्विस कशी आहे काहीच अंदाज नाही.

पैसा 01/09/2014 - 10:27
माझ्या मुलीसाठी मोटो ई घेतला आहे. २ महिन्यात त्याच्यावर कॉलेजच्या बॅगेत वह्या पडल्यामुळे स्क्रीनला तडा गेला. आता त्या स्क्रीनची किंमत १८०० आहे. फेकून द्यायचा पण जिवावर आलाय. गोरिला ग्लास इ. बकवास आहे. सांभाळून वापरावा लागेल. मात्र इतर स्पेसिफिकेशन ठीकठाक आहेत. १०००० बजेटमधे मोटो जी पण येऊ शकेल. मी स्वतःसाठी कार्बन, मायक्रोमॅक्स, मॅक्स यांचे फोन वापरले. साधारण एक वर्ष वापरून ठेवून देते. सगळे चालू आहेत अजून. चार-साडेचार वर्षापूर्वीचा सॅमसुंग गॅलॅक्सी पण चालू आहे. महागडे २०-२५ हजाराचे फोन घेऊन चोरीला गेले किंवा रिपेअरीला आले तर हळहळत बसण्यापेक्षा जरा कमी किंमतीचे घेणे मला श्रेयस्कर वाटते. सॉफ्टवेअर सुद्धा एकसारखे नवे येत असते त्यामुळे कोणताही मोबाईल एखादे वर्ष वापरणे म्हणजे डोक्यावरून पाणी. आता अ‍ॅण्ड्रॉईड चा कंटाळा आला. त्यात किटकॅटला इंटर्नल मेमरी खूप लागते असे दिसते. तसेच फोन रूट केला नाही तर मेमरी कार्डवर सगळी अ‍ॅप्स इन्स्टॉल करायला येत नाहीत आणि मुख्यतः कार्ड फक्त डेटासाठी वापरता येते असे ऐकले. जाणकारांनी प्रकाश पाडावा. त्यामुळे आता पुढचा फोन विंडोज्/फायरफॉक्स ओएस वाला घ्यायच्या विचारात आहे.

In reply to by पैसा

मदनबाण 04/09/2014 - 21:38
महागडे २०-२५ हजाराचे फोन घेऊन चोरीला गेले किंवा रिपेअरीला आले तर हळहळत बसण्यापेक्षा जरा कमी किंमतीचे घेणे मला श्रेयस्कर वाटते. अगदी असेच मलाही वाटते. :) आता अ‍ॅण्ड्रॉईड चा कंटाळा आला. ह्म्म... मला देखील, आणि इतर अनेकांना देखील आला असावा. त्यामुळे आता पुढचा फोन विंडोज्/फायरफॉक्स ओएस वाला घ्यायच्या विचारात आहे. विंडोज ८.१ चा रिव्ह्यु बर्‍यापैकी चांगला आहे...नोकियाचा लुमिया सिरीज घ्यायचा झाल्यास डेटाकार्ड सर्वात जास्त क्षमतेच्या क्लासचे घ्यावे. फायरफॉक्स म्हणशील तर ते आपल्याकडे लॉन्च झाले आहेत आणि मला वाटतं स्नॅपडीलवर अव्हेलेबल आहेत.परंतु अजुन १-१.५ वर्षतरी मी फायरफॉक्स वापरण्याच्या विचार करणार नाही,कारण त्या ओएसच्या बर्‍यापैकी सुधारीत आवॄत्या या काळात येतील. सध्या तरी लो-एंड हार्डवेअर मधे स्मार्ट फोनचा अनुभव मात्र तुम्हाला घेता येइल. फाफॉ मोबाइल बद्धल अधिक इकडे :- Spice launches Firefox OS phone Fire One Mi FX1 for Rs 2,299 आता वळुया सॅमसंगकडे... यांचे अ‍ॅन्ड्रॉइड ओएस असलेले फोन बाजारात आधी पासुन आहेत्,पण त्यांचा मार्केट मधला हिस्सा मोठ्या प्रमाणात कमी होत चालला आहे, लवकरच ते यावरती विचार करतील असे दिसते.त्यात टायझेन {Tizen} ओएस असलेल्या मॉडल्सचा समावेश देखील असेल. पण सर्वात आधी त्यांना त्या फोनसाठी भरपुर अ‍ॅप्स बनवावी लागतील.{ते काम चालु आहेच म्हणा} कारण अ‍ॅन्ड्रॉइडवरुन अजुन लोक हलत नाहीत त्याच्या मुख्य कारणांपैकी एक हे अ‍ॅप्स आहेत. शिवाय जर संपूर्ण ओएसचा लुक आणि फिल फॅक्टर जर युजर्सना सारखा वाटला तर ते पटकन टायझेनवर शिफ्ट होतीलच असे नाही. आता जरा वेगळ... ज्या २ ओएस मला फोनसाठी जास्त आकर्षक वाटत आहेत त्या आहेतः- १} ubuntu ओएस फॉर फोन { अधिक इकडे :- http://www.ubuntu.com/phone } २} Sailfish OS { अधिक इकडे :- https://sailfishos.org/ } या दोन्ही ओएस मला जास्त पुढे जातील असे वाटते { Tizen पेक्षा सुद्धा ! यांना योग्य बळ मिळाल्यास तर नक्कीच}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way {We are now in a post-crisis period.}:- NASDAQ.com

In reply to by मदनबाण

पैसा 04/09/2014 - 22:02
पण ubuntu ची वाट बघून कंटाळा आला. त्यांना पुरेसे पैसे मिळत नाहीयेत बहुधा त्यामुळे डेव्हलपमेंटचं काम रखडलंय. बाकी विंडोज सुद्धा फार प्रेमाने घ्यावे असे नाही. पण अँड्रॉईडला काहीतरी पर्याय हवा हे खरं. फायरफॉक्सच्या रिव्ह्यु वरून ती वेब बेस्ड आहे असं दिसतंय. आपल्याकडे नेटवर्कची बोंब बघता सगळं अवघडच आहे. आमचं ब्रॉडबँड दर १५ दिवसांनी एकदा बंद पडतं. मग कुठलं वाय फाय अन काय!

In reply to by पैसा

मदनबाण 09/09/2014 - 11:17
फायरफॉक्सच्या रिव्ह्यु वरून ती वेब बेस्ड आहे असं दिसतंय. आपल्याकडे नेटवर्कची बोंब बघता सगळं अवघडच आहे. आमचं ब्रॉडबँड दर १५ दिवसांनी एकदा बंद पडतं. मग कुठलं वाय फाय अन काय! हा फोन वापरायला इंटरनेट कनेक्शन ऑन लागते असा जर समज झाला असेल तर ते तस नाही. अधिक इकडे :- https://www.mozilla.org/en-US/firefox/os/

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

In reply to by पैसा

मदनबाण 09/09/2014 - 15:34
हो, हे मात्र खरं आहे ! ;) खिडकी वापरकर्ता व्हावे का ? या विचारात मी सुद्धा आहे... जरा थांबुन विचार करावा म्हणतो. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

In reply to by मदनबाण

Jolla Smartphone भारतात लाँच झाला आहे. कुणीतरी पटकन विकत घ्या आणि मला त्याचा रिव्यू सांगा प्लीज. सध्या तरी तो snapdeal.com वरच विक्रीसाठी उपलब्ध आहे. किंमत रु १६४९९.०० फक्त.

In reply to by धर्मराजमुटके

मदनबाण 23/09/2014 - 17:03
वाह... चला म्हणजे ज्या Sailfish OS चा मी वरच्या प्रतिसादात उल्लेख केला होता ती आता आपल्या इथेही उपलब्ध झाली तर ! :) अधिक इथे :- Jolla's Sailfish OS-Powered Smartphone Launched at Rs. 16,499

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

In reply to by मदनबाण

मदनबाण 23/09/2014 - 19:50
मला त्याचा रिव्यू सांगा प्लीज. घ्या... रिव्हू हजर आहे ! ;) प्राईज टॅगच्या मानाने डिस्प्ले क्वालिटी जरा कमी आहे... फोन शिकण्यासाठी बर्‍यापैकी वेळ द्यावा लागेल. :) ऑव्हरऑल कॉनफिगरेशन पहाता १५ K च्या आत हा फोन द्यायला हरकत नव्हती.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

ल्युमिआ सिरिज पण विचारात घ्या. मी स्वतः लुमिआ ७२० वापरतोय. सिक्युरिटी साठी उत्तम फोन आहे. तसचं वापरायलाही सोपा आहे. बॅटरी लाँगॅटीव्हिटी चांगली आहे. मला ३जी वर दोन दिवस फोन चार्ज केला नाही तरी चालतो. (वापर मध्यम). शिवाय नोकिया म्हणजे दणदणीत बॉडी. पडला झडला तरी काही होत नाही. तुमच्या बजेट मधे लुमिआ ६३० बसेल.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अनुप ढेरे 01/09/2014 - 10:58
६३० ला ५१२ रॅम आहे. कमी वाटते ती. कोणी वापरतं का हा फोन? किंवा नोकीआ-विंडोसचा ५१२ रॅम वाला दुसरा फोन? पर्फॉर्मन्स कसा आहे?

In reply to by पैसा

अनुप ढेरे 01/09/2014 - 12:26
मायक्रोमॅक्सबद्दल खूप टोकाच्या प्रतिक्रिया ऐकल्या आहेत. ते फोन लॉटरी आहेत. चालले तर खूप भारी नाहीतर लगेच खराब असं काहीसं वाटतय. त्यामुळे त्याच्या वाट्याला मी तरी जाणार नाही.

In reply to by अनुप ढेरे

७२० ला पण ५१२ च रॅम आहे. विंडोज फोन मेमरी युसेज साठी ऑप्टिमाईझ केलेले असतात. त्यामुळे ५१२ एम.बी. रॅम मा़झ्या वापरासाठी तरी चिक्कार होतो.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 09/09/2014 - 11:17
सिस्टीम सिक्युरिटी मस्त आहे. म्हणजे ? यावर अधिक प्रकाश टाकावा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

In reply to by अनुप ढेरे

रॅम कमी आहे पण त्यांचे सॉफ्टवेर अशी बनवली आहेत की रॅम वर जास्त भर नाही पडत नाही, सगळे गेम्स चालतात. मी स्वतः लुमिया ५२० दीड वर्ष झाली वापरतोय. अजुन तरी काही त्रास नाही.

vikramaditya 01/09/2014 - 11:15
व्यक्तिशः गेली १० वर्ष नोकियाचे फोनच वापरले आणि I have been a Nokia loyalist. पण आता ते Microsoft मध्ये तडमडल्यामुळे (and knowing their track record), I am skeptical about Nokia.

स्मार्टफोन खरेदी, गाडयांची खरेदी किंवा एकूणच खरेदी हा विषय हा जालावर नेहमीच चघळला जाणार विषय आहे. त्यामुळे मिपावर "खरेदीबाबत मार्गदर्शन" असा एक वेगळा विभाग बनवावा काय ? फोनबद्दल तर दर महिन्याला धागे निघत असतात. ते एकाच ठिकाणी ठेउन वेळोवेळी तिथेच अपडेटस देता येतील काय ?

In reply to by धर्मराजमुटके

भाते 02/09/2014 - 22:22
करवंद झ३ मध्ये १० प्रणाली आहे. यात पुर्वीप्रमाणे बीबीएम आणि नेटसाठी वेगळे पैसे भरावे लागत नाही. तुम्ही रोजच्या वापरात १,२जीबीला जे पैसे देता त्यावरूनच तुम्हाला झ३ वापरता येईल. बाकी झ१० वापरणारे मिपाकर श्रीरंग तुम्हाला सांगतीलच.

दादा कोंडके 31/08/2014 - 23:03
नोकिआ एक्स प्लस पण बरा वाटतोय. लगे हाथ मी सुद्धा विचारून घेतो. बजेटः १८ ते २३ हजार ओएसः अँड्रॉइड (कीटक्याट) प्रोसेसरः स्नॅपड्रॅगन लेटेस्ट रॅमः कमितकमी २जीबी (मस्ट) कॅमेरा: कमितकमी १२ एमपी (फूल एचडी रेकॉर्डींग मस्ट) स्क्रीनः कमितकमी ७२० पी एक्स्पँडेबल मेमरी: ३२ जीबी मायक्रोएसडी कार्ड सॅमसंग आणि नोकिया नसावेत. अ‍ॅसूस, लिनोवो, सोनी, मोटरोला, वनप्लस वन, एचटीसी चालेल.

In reply to by दादा कोंडके

पण मित्रांच्या सल्ल्याने लीनोव्हा के-९०० घेतला. इंटरनेट चालू आहे. मोबाईल फोटो काढू शकतो.(मी एक पण फोटो नाही काढला.माझ्यात ती कला नाही.पण मित्रांनी काढलेले फोटो लई भारी आले आहेत.) आणि तुमचे काय ते अँड्राईड आहे, असे मित्र म्हणाला. आणि हेडफोन लावून गाणी व्यवस्थित ऐकू येतात. (मैत्रीणींचे फोटो व्यवस्थित दिसतात, हा अजून एक प्लस पॉइंट...)

In reply to by vikramaditya

मला ९०० सौदी रियाल म्हणजे अंदाजे, १४,४००/- (+/- १०० रु.) ला पडला. आनि, मला मुविच म्हणा... साहेबगिरी फार पुर्वीच सोडली आहे.सध्या रोजंदारीवर राबत आहे....

In reply to by मुक्त विहारि

दादा कोंडके 01/09/2014 - 22:38
पण हे मॉडेल लाँच होउन एकावर्षापेक्षा जास्त काळ झालाय. मोबाइल इंडस्ट्रीत दोन महिन्यापेक्षा जुनं मॉडेल घेउ नये आणि कमित दिड महिना तरी झाला असावा (जेणे करून रिविव्ज उपलब्ध असतील) असं माझं मत आहे.

In reply to by मुक्त विहारि

आशु जोग 24/09/2014 - 15:16
मी एक पण फोटो नाही काढला.माझ्यात ती कला नाही. आणि तुमचे काय ते अँड्राईड आहे, असे मित्र म्हणाला तुम्ही खूपच साधे आहात हेच सांगायचे आहे ना ! :)

In reply to by आशु जोग

पण... जे ज्ञान मला नाही, त्यात मी लक्ष घालत नाही.पण ते ज्ञान कुणाकडे असेल ह्याचा शोध घेतो, त्याचे शिष्यत्व पत्करतो आणि तो गुरु जे काही सांगेल ते मान्य करतो.अद्याप तरी आमच्या कुठल्याच गुरुंनी मला कधी दगा दिलेला नाही (हे त्यांचे मोठेपण) आणि मी पण माझ्या कुठल्याच गुरुंना कधी दगा दिलेला नाही.(हा माझा क्रुतज्ञपणा). ह्या स्मार्ट-फोन बाबतीतच नाही तर संगणका बाबतीत पण हीच स्थिती आहे.आता ह्या स्वभावाला तुम्ही साधेपण ही म्हणू शकता किंवा योग्य गुरु कसा शोधावा? आणि त्याचे शिष्यत्व कसे पत्करावे? याचे ज्ञान मला झालेले आहे असेही म्हणू शकता. तुमची आणि आमची जास्त ओळख नाही पण कदाचित समोरासमोर गाठ पडलीच तर, तुमचे ज्ञान आणि गूण बघून मी तुमचे पण शिष्यत्व घेईन. कुणीतरी म्हटलेच आहे.... आधी गुरु बघावा नेटका मग शिष्यत्व घ्यावे न कचरता. न वय, न लिंग, न जात, न धर्म आड येई गुरुमाऊलीच्या.

In reply to by दादा कोंडके

इरसाल 01/09/2014 - 12:12
सोनी चा टी टु अल्ट्रा किंवा टी थ्री घ्या २४ के चा आसपास आहेत किंमती. मी सध्या टी टु अल्ट्रा वापरतोय फक्त रॅम १ जीबी आहे नी कॅमेरा १३ एम्पी.

In reply to by इरसाल

दादा कोंडके 01/09/2014 - 22:40
स्पेक्स छान वाटताहेत. रॅम मात्र २जीबी असायला हवी होती असं वाटलं. बाकिचे रिविव्ज वाचून बघतो.

In reply to by दादा कोंडके

आशु जोग 24/09/2014 - 01:50
नोकिआ एक्स प्लस - नॉट गूड टू बोअरींग

योगी९०० 01/09/2014 - 09:23
थोडे बजेट वाढवले तर MI3 हा एक उत्तम option आहे. १४०००/- रुपयांमध्ये Samsung S5 किंवा LG G2 च्या जवळपास जाणारा फोन आहे. नाहीतर Motorola E हाच बेश्ट आहे.

मोटो ई मध्ये ५मेपि फिक्स्ड फोकस कॅमेरा आहे, त्यामुळे जवळचे फोटो (मॅक्रो/एखाद्या कागदाचा फोटो) घेता येत नाहीत. तसेच फ्लॅश व समोरचा कॅमेरापण नाही. अ‍ॅसुस झेनफोन ४ (४५०) हा एक चांगला पर्याय आहे. फ्लिपकार्टवर ७हजाराला उपलब्ध आहे. लाँच व्हायच्या आधी प्री-ऑर्डर केला होता. आज डिलीवरी होईल असा सकाळी मेल आलाय. इंटेल अ‍ॅटम १.२ ड्युअल कोर, १जीबी रॅम, ८ जीबी स्टोरेज, ८ मेपि ऑटोफोकस कॅमेरा फ्लॅश सहित, समोरचा .३ मेपि व्हिजिए कॅमेरा, गोरिला ग्लास३, इ. काही उणीवा: १७५० मीअ‍ॅची बॅटरी, त्यामुळे जास्त बॅकअप नाही, गोरिलाग्लास स्क्रॅच रेझिस्टंट आहे, पण 'काच' असल्याने त्याला क्रॅक नाही जात, तर खळ्ळ्-खट्याक होते. बघू.. आज घरी गेल्यावर वापरून पाहतो...

In reply to by तुषार काळभोर

vikramaditya 06/09/2014 - 20:53
फोन वापरलात का? कसा आहे?

In reply to by vikramaditya

it may not be the best phone in the world, but its the best phone at this price. आणि झेनफोन ५ (१० हजारवाला) जास्त चांगला आहे. एकतर ३०% जास्त प्रोसेसर स्पीड आणि दुप्पट रॅम. स्क्रीनसाईझ ५" वजन जास्त वाटते, पण अ‍ॅसूसने बिल्ड क्वालिटी मस्त दिलिये. सर्वात चांगली गोष्टः कॅमेरा खरंच चांगला आहे. कॅमेर्‍यामध्ये काही चांगले फीचर्स दिले आहेत. बॅटरी: ३जी डाटा चालू ठेऊन सलग वापरः कॅमेरा, प्ले-स्टोअर, इंटरनेट ब्राउझिंग, मेसेजिंग, इत्यादी: (सलग- म्हणजे सलग-) अंदाजे ६ तास. सर्वसाधारण वापरः ३जी डाटा चालू ठेवून, अधून मधून वरील गोष्टी वापरणे: अंदाजे १०-१२ तास ३जी डाटा आवश्यकतेपुरता चालू करणे व सर्वसाधारण वापरः ८ तासानंतर ५०% काल रात्री १००% चार्जिंग झाल्यावर (१० वाजता) चार्जिंग बंद केलं, ३जी डाटा चालू ठेवला, स्क्रीन लॉक करून ठेवून दिला. सकाळी ६ वाजता ८५% होता. (८ तासात १५%)

vikramaditya 01/09/2014 - 09:56
कंपन्यांचे फोन म्हणे रिपेअर होतच नाहीत. डिलर सरळ सांंगतो कि नवा घ्या. हा भयानक प्रकार आहे. Use and Throw..संस्क्रुती बळावत चालली आहे. मोटोरोलाची सर्विस कशी आहे काहीच अंदाज नाही.

पैसा 01/09/2014 - 10:27
माझ्या मुलीसाठी मोटो ई घेतला आहे. २ महिन्यात त्याच्यावर कॉलेजच्या बॅगेत वह्या पडल्यामुळे स्क्रीनला तडा गेला. आता त्या स्क्रीनची किंमत १८०० आहे. फेकून द्यायचा पण जिवावर आलाय. गोरिला ग्लास इ. बकवास आहे. सांभाळून वापरावा लागेल. मात्र इतर स्पेसिफिकेशन ठीकठाक आहेत. १०००० बजेटमधे मोटो जी पण येऊ शकेल. मी स्वतःसाठी कार्बन, मायक्रोमॅक्स, मॅक्स यांचे फोन वापरले. साधारण एक वर्ष वापरून ठेवून देते. सगळे चालू आहेत अजून. चार-साडेचार वर्षापूर्वीचा सॅमसुंग गॅलॅक्सी पण चालू आहे. महागडे २०-२५ हजाराचे फोन घेऊन चोरीला गेले किंवा रिपेअरीला आले तर हळहळत बसण्यापेक्षा जरा कमी किंमतीचे घेणे मला श्रेयस्कर वाटते. सॉफ्टवेअर सुद्धा एकसारखे नवे येत असते त्यामुळे कोणताही मोबाईल एखादे वर्ष वापरणे म्हणजे डोक्यावरून पाणी. आता अ‍ॅण्ड्रॉईड चा कंटाळा आला. त्यात किटकॅटला इंटर्नल मेमरी खूप लागते असे दिसते. तसेच फोन रूट केला नाही तर मेमरी कार्डवर सगळी अ‍ॅप्स इन्स्टॉल करायला येत नाहीत आणि मुख्यतः कार्ड फक्त डेटासाठी वापरता येते असे ऐकले. जाणकारांनी प्रकाश पाडावा. त्यामुळे आता पुढचा फोन विंडोज्/फायरफॉक्स ओएस वाला घ्यायच्या विचारात आहे.

In reply to by पैसा

मदनबाण 04/09/2014 - 21:38
महागडे २०-२५ हजाराचे फोन घेऊन चोरीला गेले किंवा रिपेअरीला आले तर हळहळत बसण्यापेक्षा जरा कमी किंमतीचे घेणे मला श्रेयस्कर वाटते. अगदी असेच मलाही वाटते. :) आता अ‍ॅण्ड्रॉईड चा कंटाळा आला. ह्म्म... मला देखील, आणि इतर अनेकांना देखील आला असावा. त्यामुळे आता पुढचा फोन विंडोज्/फायरफॉक्स ओएस वाला घ्यायच्या विचारात आहे. विंडोज ८.१ चा रिव्ह्यु बर्‍यापैकी चांगला आहे...नोकियाचा लुमिया सिरीज घ्यायचा झाल्यास डेटाकार्ड सर्वात जास्त क्षमतेच्या क्लासचे घ्यावे. फायरफॉक्स म्हणशील तर ते आपल्याकडे लॉन्च झाले आहेत आणि मला वाटतं स्नॅपडीलवर अव्हेलेबल आहेत.परंतु अजुन १-१.५ वर्षतरी मी फायरफॉक्स वापरण्याच्या विचार करणार नाही,कारण त्या ओएसच्या बर्‍यापैकी सुधारीत आवॄत्या या काळात येतील. सध्या तरी लो-एंड हार्डवेअर मधे स्मार्ट फोनचा अनुभव मात्र तुम्हाला घेता येइल. फाफॉ मोबाइल बद्धल अधिक इकडे :- Spice launches Firefox OS phone Fire One Mi FX1 for Rs 2,299 आता वळुया सॅमसंगकडे... यांचे अ‍ॅन्ड्रॉइड ओएस असलेले फोन बाजारात आधी पासुन आहेत्,पण त्यांचा मार्केट मधला हिस्सा मोठ्या प्रमाणात कमी होत चालला आहे, लवकरच ते यावरती विचार करतील असे दिसते.त्यात टायझेन {Tizen} ओएस असलेल्या मॉडल्सचा समावेश देखील असेल. पण सर्वात आधी त्यांना त्या फोनसाठी भरपुर अ‍ॅप्स बनवावी लागतील.{ते काम चालु आहेच म्हणा} कारण अ‍ॅन्ड्रॉइडवरुन अजुन लोक हलत नाहीत त्याच्या मुख्य कारणांपैकी एक हे अ‍ॅप्स आहेत. शिवाय जर संपूर्ण ओएसचा लुक आणि फिल फॅक्टर जर युजर्सना सारखा वाटला तर ते पटकन टायझेनवर शिफ्ट होतीलच असे नाही. आता जरा वेगळ... ज्या २ ओएस मला फोनसाठी जास्त आकर्षक वाटत आहेत त्या आहेतः- १} ubuntu ओएस फॉर फोन { अधिक इकडे :- http://www.ubuntu.com/phone } २} Sailfish OS { अधिक इकडे :- https://sailfishos.org/ } या दोन्ही ओएस मला जास्त पुढे जातील असे वाटते { Tizen पेक्षा सुद्धा ! यांना योग्य बळ मिळाल्यास तर नक्कीच}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way {We are now in a post-crisis period.}:- NASDAQ.com

In reply to by मदनबाण

पैसा 04/09/2014 - 22:02
पण ubuntu ची वाट बघून कंटाळा आला. त्यांना पुरेसे पैसे मिळत नाहीयेत बहुधा त्यामुळे डेव्हलपमेंटचं काम रखडलंय. बाकी विंडोज सुद्धा फार प्रेमाने घ्यावे असे नाही. पण अँड्रॉईडला काहीतरी पर्याय हवा हे खरं. फायरफॉक्सच्या रिव्ह्यु वरून ती वेब बेस्ड आहे असं दिसतंय. आपल्याकडे नेटवर्कची बोंब बघता सगळं अवघडच आहे. आमचं ब्रॉडबँड दर १५ दिवसांनी एकदा बंद पडतं. मग कुठलं वाय फाय अन काय!

In reply to by पैसा

मदनबाण 09/09/2014 - 11:17
फायरफॉक्सच्या रिव्ह्यु वरून ती वेब बेस्ड आहे असं दिसतंय. आपल्याकडे नेटवर्कची बोंब बघता सगळं अवघडच आहे. आमचं ब्रॉडबँड दर १५ दिवसांनी एकदा बंद पडतं. मग कुठलं वाय फाय अन काय! हा फोन वापरायला इंटरनेट कनेक्शन ऑन लागते असा जर समज झाला असेल तर ते तस नाही. अधिक इकडे :- https://www.mozilla.org/en-US/firefox/os/

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

In reply to by पैसा

मदनबाण 09/09/2014 - 15:34
हो, हे मात्र खरं आहे ! ;) खिडकी वापरकर्ता व्हावे का ? या विचारात मी सुद्धा आहे... जरा थांबुन विचार करावा म्हणतो. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

In reply to by मदनबाण

Jolla Smartphone भारतात लाँच झाला आहे. कुणीतरी पटकन विकत घ्या आणि मला त्याचा रिव्यू सांगा प्लीज. सध्या तरी तो snapdeal.com वरच विक्रीसाठी उपलब्ध आहे. किंमत रु १६४९९.०० फक्त.

In reply to by धर्मराजमुटके

मदनबाण 23/09/2014 - 17:03
वाह... चला म्हणजे ज्या Sailfish OS चा मी वरच्या प्रतिसादात उल्लेख केला होता ती आता आपल्या इथेही उपलब्ध झाली तर ! :) अधिक इथे :- Jolla's Sailfish OS-Powered Smartphone Launched at Rs. 16,499

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

In reply to by मदनबाण

मदनबाण 23/09/2014 - 19:50
मला त्याचा रिव्यू सांगा प्लीज. घ्या... रिव्हू हजर आहे ! ;) प्राईज टॅगच्या मानाने डिस्प्ले क्वालिटी जरा कमी आहे... फोन शिकण्यासाठी बर्‍यापैकी वेळ द्यावा लागेल. :) ऑव्हरऑल कॉनफिगरेशन पहाता १५ K च्या आत हा फोन द्यायला हरकत नव्हती.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

ल्युमिआ सिरिज पण विचारात घ्या. मी स्वतः लुमिआ ७२० वापरतोय. सिक्युरिटी साठी उत्तम फोन आहे. तसचं वापरायलाही सोपा आहे. बॅटरी लाँगॅटीव्हिटी चांगली आहे. मला ३जी वर दोन दिवस फोन चार्ज केला नाही तरी चालतो. (वापर मध्यम). शिवाय नोकिया म्हणजे दणदणीत बॉडी. पडला झडला तरी काही होत नाही. तुमच्या बजेट मधे लुमिआ ६३० बसेल.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अनुप ढेरे 01/09/2014 - 10:58
६३० ला ५१२ रॅम आहे. कमी वाटते ती. कोणी वापरतं का हा फोन? किंवा नोकीआ-विंडोसचा ५१२ रॅम वाला दुसरा फोन? पर्फॉर्मन्स कसा आहे?

In reply to by पैसा

अनुप ढेरे 01/09/2014 - 12:26
मायक्रोमॅक्सबद्दल खूप टोकाच्या प्रतिक्रिया ऐकल्या आहेत. ते फोन लॉटरी आहेत. चालले तर खूप भारी नाहीतर लगेच खराब असं काहीसं वाटतय. त्यामुळे त्याच्या वाट्याला मी तरी जाणार नाही.

In reply to by अनुप ढेरे

७२० ला पण ५१२ च रॅम आहे. विंडोज फोन मेमरी युसेज साठी ऑप्टिमाईझ केलेले असतात. त्यामुळे ५१२ एम.बी. रॅम मा़झ्या वापरासाठी तरी चिक्कार होतो.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 09/09/2014 - 11:17
सिस्टीम सिक्युरिटी मस्त आहे. म्हणजे ? यावर अधिक प्रकाश टाकावा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

In reply to by अनुप ढेरे

रॅम कमी आहे पण त्यांचे सॉफ्टवेर अशी बनवली आहेत की रॅम वर जास्त भर नाही पडत नाही, सगळे गेम्स चालतात. मी स्वतः लुमिया ५२० दीड वर्ष झाली वापरतोय. अजुन तरी काही त्रास नाही.

vikramaditya 01/09/2014 - 11:15
व्यक्तिशः गेली १० वर्ष नोकियाचे फोनच वापरले आणि I have been a Nokia loyalist. पण आता ते Microsoft मध्ये तडमडल्यामुळे (and knowing their track record), I am skeptical about Nokia.

स्मार्टफोन खरेदी, गाडयांची खरेदी किंवा एकूणच खरेदी हा विषय हा जालावर नेहमीच चघळला जाणार विषय आहे. त्यामुळे मिपावर "खरेदीबाबत मार्गदर्शन" असा एक वेगळा विभाग बनवावा काय ? फोनबद्दल तर दर महिन्याला धागे निघत असतात. ते एकाच ठिकाणी ठेउन वेळोवेळी तिथेच अपडेटस देता येतील काय ?

In reply to by धर्मराजमुटके

भाते 02/09/2014 - 22:22
करवंद झ३ मध्ये १० प्रणाली आहे. यात पुर्वीप्रमाणे बीबीएम आणि नेटसाठी वेगळे पैसे भरावे लागत नाही. तुम्ही रोजच्या वापरात १,२जीबीला जे पैसे देता त्यावरूनच तुम्हाला झ३ वापरता येईल. बाकी झ१० वापरणारे मिपाकर श्रीरंग तुम्हाला सांगतीलच.

आदिकैलास ओमपर्वतदर्शन, पार्वती सरोवर परिक्रमा भाग-४

खुशि ·

In reply to by कवितानागेश

खुशि 01/09/2014 - 10:55
नाही. आपल्या कडे मिळत नाही.कुलम म्हणजे हिरवे आलुबुखार ते जंगली फळ आहे.

In reply to by कवितानागेश

खुशि 01/09/2014 - 10:55
नाही. आपल्या कडे मिळत नाही.कुलम म्हणजे हिरवे आलुबुखार ते जंगली फळ आहे.
सकाळी गडबड,लगबग सुरु झाली घोडेवाले पोर्टर आले.पुन्हा एकदा बरोबर नेण्याचे प्रत्येकाचे सामान तागडीत टाकुन बरोबर २५ किलो असल्याची खात्री त्यानी केली आपले सामान नेण्यासाठी निगम घोडा-पोर्टर देते,पण स्वतःसाठी घोडा हवा असेल तर त्यासाठी ३५०० रुपये लागत होते.तो घोडा पुर्ण यात्रेत आपल्या बरोबर राहतो दोघाना ७००० रुपये लागले असते आम्ही आपल्या दोन दोन पायांचेच घोडे ठरवले. आज फक्त १९कि.मि. बसचा प्रवास होता.तवाघाट आले. हा डोंगरमाथ्या वरचा सपाटीचा भाग पार्वतीचा तवा.काली आणि गोरी गंगा या नद्यांचा सन्गम आहे.

माझ्या घरचा बाप्पा!

संपादक मंडळ ·

पैसा 31/08/2014 - 21:18
अनन्या, अजया, माम्लेदारचा पंखा, मस्त वाटले फोटो पाहून. @ माम्लेदारचा पंखा, मूर्तीचा रंग असा आहे की लाईटिंग केले आहे?

In reply to by अभिरुप

शिद 01/09/2014 - 17:51
हे गणपतीच्या अंगावर धागेदोरे कसले आहेत? म्हणजे हा काही वेगळा विधी वैगरे आहे का? बाकी सगळ्याच गणेशमुर्ती व सजावट सुंदरच आहेत.

दिपक.कुवेत 01/09/2014 - 17:00
सगळ्यांचे सगळे बाप्पा आणि त्यासाठि केलेली सजावट आवडुन गेली.

In reply to by सूड

लव उ 05/09/2014 - 11:01
@ सूड - इतक्या वर्षांत त्या चेहर्यांवर फक्त मायाच दिसायची मला त्यामुळे हा नविन दॄष्टिकोन आवडला. धन्यवाद!

In reply to by सूड

लव उ 05/09/2014 - 11:01
@ सूड - इतक्या वर्षांत त्या चेहर्यांवर फक्त मायाच दिसायची मला त्यामुळे हा नविन दॄष्टिकोन आवडला. धन्यवाद!

चिगो 04/09/2014 - 13:58
ह्या आमच्या गावच्या घरच्या महालक्ष्मी / गौरी.. ही सजावटीची पद्धत पुर्वापार (किमान पणजोबांपासून) तशीच आहे. जेष्ठा-कनिष्ठा गौरीसमोर कुमार आणि कुमारीपण मांडल्या जातात. दुसर्‍या फोटोत केळीच्या पानावर मांडलेले पुजेचे-प्रसादाचे ताट आहे. पक्वान्नांसोबतच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसादात सोळा प्रकारच्या भाज्या असतात. a b यंदा महालक्ष्म्यांकरीता गावी जाऊ शकलो नाही, त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर दर्शन घेऊन, प्रसादाच्या ताटाच्या आठवणीत उसासे सोडण्याखेरीज काहीही हाती नाही. :(

पैसा 04/09/2014 - 17:10
लव उ आणि चिगो, गौराया, महालक्ष्म्या मस्त आहेत! @चिगो, एवढ्या सगळ्या प्रकारच्या भाज्या कुठून गोळा करतात?

पैसाताईच्या सांगण्यावरुन माझ्या घरच्या हरितालिकेच्या पुजेचे व आमच्या शेफिल्डच्या राजाचे फोटो देत आहे. आमच्या घरी इथे गणपती नसतो पण आम्ही सगळे मिळून दरवर्षी इथल्या मंदिरात गणपती आणतो :) हरितालिका पूजा . . शेफिल्डचा राजा . .

आमच्या सोसायटीचा बाप्पा...

.

सोसायटीचे सभासद हिंदू व मुस्लीम साधारण समसमान संख्येने आणि काही थोडे ख्रिश्चन असे आहे. पण गेल्या दहा-एक वर्षांपासून १० दिवसांचा बाप्पांचा उत्सव सकाळ-संध्याकळची आरती, सगळ्यांनी आणलेला प्रसाद, रोज मुलांचे खेळ आणि एक सामुदायीक जेवण असा बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत साजरा केला जातो.

पैसा 31/08/2014 - 21:18
अनन्या, अजया, माम्लेदारचा पंखा, मस्त वाटले फोटो पाहून. @ माम्लेदारचा पंखा, मूर्तीचा रंग असा आहे की लाईटिंग केले आहे?

In reply to by अभिरुप

शिद 01/09/2014 - 17:51
हे गणपतीच्या अंगावर धागेदोरे कसले आहेत? म्हणजे हा काही वेगळा विधी वैगरे आहे का? बाकी सगळ्याच गणेशमुर्ती व सजावट सुंदरच आहेत.

दिपक.कुवेत 01/09/2014 - 17:00
सगळ्यांचे सगळे बाप्पा आणि त्यासाठि केलेली सजावट आवडुन गेली.

In reply to by सूड

लव उ 05/09/2014 - 11:01
@ सूड - इतक्या वर्षांत त्या चेहर्यांवर फक्त मायाच दिसायची मला त्यामुळे हा नविन दॄष्टिकोन आवडला. धन्यवाद!

In reply to by सूड

लव उ 05/09/2014 - 11:01
@ सूड - इतक्या वर्षांत त्या चेहर्यांवर फक्त मायाच दिसायची मला त्यामुळे हा नविन दॄष्टिकोन आवडला. धन्यवाद!

चिगो 04/09/2014 - 13:58
ह्या आमच्या गावच्या घरच्या महालक्ष्मी / गौरी.. ही सजावटीची पद्धत पुर्वापार (किमान पणजोबांपासून) तशीच आहे. जेष्ठा-कनिष्ठा गौरीसमोर कुमार आणि कुमारीपण मांडल्या जातात. दुसर्‍या फोटोत केळीच्या पानावर मांडलेले पुजेचे-प्रसादाचे ताट आहे. पक्वान्नांसोबतच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसादात सोळा प्रकारच्या भाज्या असतात. a b यंदा महालक्ष्म्यांकरीता गावी जाऊ शकलो नाही, त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर दर्शन घेऊन, प्रसादाच्या ताटाच्या आठवणीत उसासे सोडण्याखेरीज काहीही हाती नाही. :(

पैसा 04/09/2014 - 17:10
लव उ आणि चिगो, गौराया, महालक्ष्म्या मस्त आहेत! @चिगो, एवढ्या सगळ्या प्रकारच्या भाज्या कुठून गोळा करतात?

पैसाताईच्या सांगण्यावरुन माझ्या घरच्या हरितालिकेच्या पुजेचे व आमच्या शेफिल्डच्या राजाचे फोटो देत आहे. आमच्या घरी इथे गणपती नसतो पण आम्ही सगळे मिळून दरवर्षी इथल्या मंदिरात गणपती आणतो :) हरितालिका पूजा . . शेफिल्डचा राजा . .

आमच्या सोसायटीचा बाप्पा...

.

सोसायटीचे सभासद हिंदू व मुस्लीम साधारण समसमान संख्येने आणि काही थोडे ख्रिश्चन असे आहे. पण गेल्या दहा-एक वर्षांपासून १० दिवसांचा बाप्पांचा उत्सव सकाळ-संध्याकळची आरती, सगळ्यांनी आणलेला प्रसाद, रोज मुलांचे खेळ आणि एक सामुदायीक जेवण असा बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत साजरा केला जातो.
नमस्कार मंडळी! घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. काहीजणांकडे बाप्पांना पुढच्या वर्षी यायचे निमंत्रण देऊन निरोपही दिला आहे. सगळी मंडळी मोदकांवर ताव मारून सुस्त झालेली असणार! गेल्या वर्षी आपण घरोघरच्या गणेशासाठीच्या सजावटी, मखरे यांच्या फोटोंची स्पर्धा आयोजित केली होती आणि तिला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी मात्र छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त "महास्पर्धा" चालू असल्याने श्रीगणेश सजावटीची स्पर्धा रद्द करत आहोत. मात्र घरबसल्या सर्वांना इतर मिपाकरांच्या घरच्या गणपतीबाप्पाचे दर्शन व्हावे म्हणून हा धागा काढत आहोत.

परदेशातला संस्कृती संगम

कल्पक ·

लेख आवडला.पूर्वी मंडळी भल्या मोठ्या बॅगांतून लोणच्याच्या बरण्या,मेतकूट्,पापड,सांबार पावडर असे अनेक जिन्नस अमेरिकेला वा परदेशी नेत.तो जमाना गेला म्हणायचा. सगळीकडेच आता बर्गर व बटाटेवडे मिळायला लागल्याने खाद्यसंस्कृती संगम झाला म्हणायचा.

दादा कोंडके 31/08/2014 - 10:38
(मूळ लेख दैनिक लोकसत्ताच्या 'लोकरंग' पुरवणीत १७ ऑगस्ट रोजी प्रकाशित झाला)
खरं तर हा लेख चंपक किंवा तत्त्सम मासिकांमध्ये छापायला योग्य आहे.

In reply to by दिपक.कुवेत

सखी 03/09/2014 - 22:04
आवडला लेख, कोकोनट ब्रेकिंग प्लेस तर खासच. मंगोलियन बार्बेक्यु हे ब-याच मुलांचेही आवडतं ठिकाण आहे, तिथलं कॅरमल कॉबलर (गरम-गरम अॅपल पाय+वॅनिला आईसक्रिम+व्हीप क्रिम कॉम्बो) मस्त असतं. गणेश चतुर्थीला मी सुट्टी घेते तर गेल्या वर्षीच ऑफीसातल्या एका अमेरीकनाने मला 'हॅपी गणेश चतुर्थी' अशी इमेल त्यासोबत लालबागच्या गणपतीचा फोटो पाठवला. दुस-या एका मैत्रिणिला उकडीचे मोदक आणि मसालेभात फार आवडतो. जुन्या ऑफिसतल्या एकीने घरी नान बनवण्याचा ध्यास घेतला होता तिला सांगुन थकले की आम्हीसुद्धा घरी नाही बनवत :)).

रमेश आठवले 01/09/2014 - 08:35
paris मध्ये unesco च्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत भाग घेण्यासाठी गेलो होतो. तेथे त्यांच्या उपहारगृहात हिरव्या मिरचीचा ठेचा मिळायचा. तसेच संध्याकाळच्या जेवणात हॉटेल जवळ असलेल्या माक्डोनाल्ड मध्ये बर्गर घ्यायचो. वेटरला सांस ( sans ) व्हील (veal ) असे फ्रेंच शब्द सांगितल्यावर गोमासाचे ऐवजी चीज घातलेला बर्गर मिळायचा.

In reply to by असंका

असंका 04/09/2014 - 15:52
भारतात असं काही करायला गेलात तर उतरताच येणार नाही! तुमचं नमस्कार चमत्कार होइपर्यंत खालचे तुम्हाला परत वर ढकलून देतील. बादवे, सकाळी आठला पण have a good evening असंच म्हणतात का हो? रीत आहे असं म्हणालात म्हणून विचारलं!

लेख आवडला.पूर्वी मंडळी भल्या मोठ्या बॅगांतून लोणच्याच्या बरण्या,मेतकूट्,पापड,सांबार पावडर असे अनेक जिन्नस अमेरिकेला वा परदेशी नेत.तो जमाना गेला म्हणायचा. सगळीकडेच आता बर्गर व बटाटेवडे मिळायला लागल्याने खाद्यसंस्कृती संगम झाला म्हणायचा.

दादा कोंडके 31/08/2014 - 10:38
(मूळ लेख दैनिक लोकसत्ताच्या 'लोकरंग' पुरवणीत १७ ऑगस्ट रोजी प्रकाशित झाला)
खरं तर हा लेख चंपक किंवा तत्त्सम मासिकांमध्ये छापायला योग्य आहे.

In reply to by दिपक.कुवेत

सखी 03/09/2014 - 22:04
आवडला लेख, कोकोनट ब्रेकिंग प्लेस तर खासच. मंगोलियन बार्बेक्यु हे ब-याच मुलांचेही आवडतं ठिकाण आहे, तिथलं कॅरमल कॉबलर (गरम-गरम अॅपल पाय+वॅनिला आईसक्रिम+व्हीप क्रिम कॉम्बो) मस्त असतं. गणेश चतुर्थीला मी सुट्टी घेते तर गेल्या वर्षीच ऑफीसातल्या एका अमेरीकनाने मला 'हॅपी गणेश चतुर्थी' अशी इमेल त्यासोबत लालबागच्या गणपतीचा फोटो पाठवला. दुस-या एका मैत्रिणिला उकडीचे मोदक आणि मसालेभात फार आवडतो. जुन्या ऑफिसतल्या एकीने घरी नान बनवण्याचा ध्यास घेतला होता तिला सांगुन थकले की आम्हीसुद्धा घरी नाही बनवत :)).

रमेश आठवले 01/09/2014 - 08:35
paris मध्ये unesco च्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत भाग घेण्यासाठी गेलो होतो. तेथे त्यांच्या उपहारगृहात हिरव्या मिरचीचा ठेचा मिळायचा. तसेच संध्याकाळच्या जेवणात हॉटेल जवळ असलेल्या माक्डोनाल्ड मध्ये बर्गर घ्यायचो. वेटरला सांस ( sans ) व्हील (veal ) असे फ्रेंच शब्द सांगितल्यावर गोमासाचे ऐवजी चीज घातलेला बर्गर मिळायचा.

In reply to by असंका

असंका 04/09/2014 - 15:52
भारतात असं काही करायला गेलात तर उतरताच येणार नाही! तुमचं नमस्कार चमत्कार होइपर्यंत खालचे तुम्हाला परत वर ढकलून देतील. बादवे, सकाळी आठला पण have a good evening असंच म्हणतात का हो? रीत आहे असं म्हणालात म्हणून विचारलं!
लेखनप्रकार
गेल्या अनेक शतकांपासून माणूस हा शिक्षण, नोकरी, व्यवसाय, समृद्धी ह्या कारणांसाठी स्थलांतर करतोय आणि नविन प्रदेशाशी जुळवून घेताना आपले खाद्यपदार्थ, भाषा, संगीत, कला आणि संस्कृती ह्यांचं आवर्जून जतन करतोय. आज तंत्रज्ञानामुळे आणि प्रगतीच्या संधींमुळे देशादेशातील अंतर कमी होऊन अनेक संस्कृती एकमेकांमध्ये मिसळत आहेत. आणि जागतिक खेड्यातील ह्या संस्कृतीसंगमामध्ये प्रगतीसाठी धडपड हा एक समान धागा आहे. अशा संस्कृतीसंगमामध्ये खाद्य पदार्थ, भाषा, संगीत, कला, ज्ञान यांची देवाणघेवाण होते आहे.

पेरू : भाग ८ : अॅमेझॉन

समर्पक ·

खटपट्या 31/08/2014 - 01:25
निव्वळ अप्रतिम, फोटो बरेच काही बोलून जातात. मकाव तर फक्त चित्रात आणी सर्कशीत बघितले होते. तुम्हाला एवढे प्रत्यक्ष बघायला मिळाले. टी-शर्ट वरच्या ओळी सार्थ करत आहात.

प्यारे१ 31/08/2014 - 03:30
आयला, बापमाणूस आहेस बे तू....! ( ते 'एकेरी'वर येणं हे 'फक्त' छायाचित्र बघून केलेलं धाडस. अन्यथा फोटोग्राफी, लिखाणाची शैली आणि इन जनरल मांडतो आहेस ते विचार ह्यात खरंच 'मोठ्ठा' आहेस असं जाणवतंय. आम्ही नावालाच काका . ;) )

In reply to by प्यारे१

समर्पक 31/08/2014 - 06:47
फार उपदेशपर अविर्भाव आलाय का? मी फिरायला सुरुवात करण्याआधी ज्या माहितीच्या शोधात होतो, ती सर्व लिहीण्याचा प्रयत्न आहे. स्थानविशेष तथा एकल प्रवास या दोन्हीवरील लेखनामागचा, त्यातून पाठच्यास हुरुप व झालंच तर मार्गदर्शन मिळावं हा हेतू. मर्यादोल्लंघन घडले असल्यास क्षमस्व

In reply to by प्यारे१

चौकटराजा 31/08/2014 - 08:29
काका, तुम्हीही टाका फटू तुमच्या तिथुलले ! आम्ही कवतिक कराया हाएच ! @ समर्पक , पोपटाचे झाड प्रथम पहातोय. बाकी लेखन शैली आपल्या मनाची संवेदनक्षमता दाखविते तर फोटो डोळयांची ! आता इस्पिक एक्कांचे ही काही धागे येणारेत. म्हणजे बिसमिल्ला व व्ही जी जोग यांची जुगलबंदी आम्हाला पहायला मिळणार !

In reply to by चौकटराजा

प्यारे१ 31/08/2014 - 16:00
कवतिक का? बरं बरं... ;) @ समर्पक, ते क्षमस्व वगैरे जौ दे बारा गडगड्याच्या हिरीत. असाच भारी भारी लिहीत जा आणि फोटो टाकत राहा. खरंच.

कौन्तेय 31/08/2014 - 09:12
या असल्या फिरण्यातला एक छोटासा भाग नि या चित्रांमधलं एकतरी चित्र मला साधले तरी मी त्याला आयुक्षभराची कमाई समजेन! http://goo.gl/mn5tK7

एस 31/08/2014 - 14:03
मकॉव् क्ले लिक् फक्त डिस्कवरीवरच पाहिले होते. प्रचंड सुंदर लेख आणि छायाचित्रे...

In reply to by प्रचेतस

झकास लेखमला __/|\__ साधारण लॅटिन अमेरिकेत इतक्या प्रकारचे पक्षी खास करून पोपट आढळतात की देशाची नावे "पेरू" आणि "चिली" शोभून दिसतात :)
ही अ‍ॅमेझॉन नदी कायमच गढूळलेली असते काय?
आमेझोनच जंगल हे विषुववृत्तवर (आणि tropical forest) असल्याने वर्ष-भर आणि सततच्या पावसाने गढूळ असण्यची शक्यता जास्त आहे

In reply to by माझीही शॅम्पेन

विलासराव 31/08/2014 - 20:43
मला एक बहाद्दर भेटला होत पॅरीसचा. ह्या अ‍ॅमेझॉनच्या उगमापासुन ते समुद्राला मिळेपर्यंतचा प्रवास त्याने केला होता. तेही स्थानीक लोकांबरोबर रहात रहात. त्याला ९ महीने लागले होते. एकदोनदा कुठल्यातरी जमातीने त्याच्यावर हल्लाही केला होता.

In reply to by प्रचेतस

समर्पक 01/09/2014 - 12:04
होय. प्रचंड प्रमाणात गाळ वाहून नेत असल्याने ही नदी नेहमीच गढूळ असते. हा नकाशा पहा, ब्राझील मधील तिच्या सगळ्यात मोठ्या उपनदीला मनाउस जवळ मिळते तेव्हाचा रंगातील फरक... https://www.google.com/maps/@-3.0851907,-59.8354073,102620m/data=!3m1!1e3

तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही फिरण्याला / इथे फटु टाकण्याला समर्पक कामगीरी करताय. बाकी जंगलात अजुन आंत गेलात तर खुप काही खजिना हाती लागेल. अजुन येवुद्या. आणि ते मकाऊ पोपटांची डॉकुमेंटरी आधी डिस्कवरी चॅनलला पाहिली होती तीची आठवण झाली.

टी-शर्ट वरच्या ओळी खरच सार्थ करत आहात. मिपा चे ही खुप खुप आभार ..(" वाचन खुणा " ही सोय उपलब्ध केल्याबद्दल ) त्या योगे ह्या सुंदर रम्य आठवणी(लेख)पुन्हा पुन्हा जागवु /वाचु. झकास लेखमाला भो.. __/\__

अनिंद्य 31/07/2017 - 13:51
ऑस्सम ! ही मालिका वाचायची कशी राहिली काय माहीत. आज सर्व भाग वाचले !

खटपट्या 31/08/2014 - 01:25
निव्वळ अप्रतिम, फोटो बरेच काही बोलून जातात. मकाव तर फक्त चित्रात आणी सर्कशीत बघितले होते. तुम्हाला एवढे प्रत्यक्ष बघायला मिळाले. टी-शर्ट वरच्या ओळी सार्थ करत आहात.

प्यारे१ 31/08/2014 - 03:30
आयला, बापमाणूस आहेस बे तू....! ( ते 'एकेरी'वर येणं हे 'फक्त' छायाचित्र बघून केलेलं धाडस. अन्यथा फोटोग्राफी, लिखाणाची शैली आणि इन जनरल मांडतो आहेस ते विचार ह्यात खरंच 'मोठ्ठा' आहेस असं जाणवतंय. आम्ही नावालाच काका . ;) )

In reply to by प्यारे१

समर्पक 31/08/2014 - 06:47
फार उपदेशपर अविर्भाव आलाय का? मी फिरायला सुरुवात करण्याआधी ज्या माहितीच्या शोधात होतो, ती सर्व लिहीण्याचा प्रयत्न आहे. स्थानविशेष तथा एकल प्रवास या दोन्हीवरील लेखनामागचा, त्यातून पाठच्यास हुरुप व झालंच तर मार्गदर्शन मिळावं हा हेतू. मर्यादोल्लंघन घडले असल्यास क्षमस्व

In reply to by प्यारे१

चौकटराजा 31/08/2014 - 08:29
काका, तुम्हीही टाका फटू तुमच्या तिथुलले ! आम्ही कवतिक कराया हाएच ! @ समर्पक , पोपटाचे झाड प्रथम पहातोय. बाकी लेखन शैली आपल्या मनाची संवेदनक्षमता दाखविते तर फोटो डोळयांची ! आता इस्पिक एक्कांचे ही काही धागे येणारेत. म्हणजे बिसमिल्ला व व्ही जी जोग यांची जुगलबंदी आम्हाला पहायला मिळणार !

In reply to by चौकटराजा

प्यारे१ 31/08/2014 - 16:00
कवतिक का? बरं बरं... ;) @ समर्पक, ते क्षमस्व वगैरे जौ दे बारा गडगड्याच्या हिरीत. असाच भारी भारी लिहीत जा आणि फोटो टाकत राहा. खरंच.

कौन्तेय 31/08/2014 - 09:12
या असल्या फिरण्यातला एक छोटासा भाग नि या चित्रांमधलं एकतरी चित्र मला साधले तरी मी त्याला आयुक्षभराची कमाई समजेन! http://goo.gl/mn5tK7

एस 31/08/2014 - 14:03
मकॉव् क्ले लिक् फक्त डिस्कवरीवरच पाहिले होते. प्रचंड सुंदर लेख आणि छायाचित्रे...

In reply to by प्रचेतस

झकास लेखमला __/|\__ साधारण लॅटिन अमेरिकेत इतक्या प्रकारचे पक्षी खास करून पोपट आढळतात की देशाची नावे "पेरू" आणि "चिली" शोभून दिसतात :)
ही अ‍ॅमेझॉन नदी कायमच गढूळलेली असते काय?
आमेझोनच जंगल हे विषुववृत्तवर (आणि tropical forest) असल्याने वर्ष-भर आणि सततच्या पावसाने गढूळ असण्यची शक्यता जास्त आहे

In reply to by माझीही शॅम्पेन

विलासराव 31/08/2014 - 20:43
मला एक बहाद्दर भेटला होत पॅरीसचा. ह्या अ‍ॅमेझॉनच्या उगमापासुन ते समुद्राला मिळेपर्यंतचा प्रवास त्याने केला होता. तेही स्थानीक लोकांबरोबर रहात रहात. त्याला ९ महीने लागले होते. एकदोनदा कुठल्यातरी जमातीने त्याच्यावर हल्लाही केला होता.

In reply to by प्रचेतस

समर्पक 01/09/2014 - 12:04
होय. प्रचंड प्रमाणात गाळ वाहून नेत असल्याने ही नदी नेहमीच गढूळ असते. हा नकाशा पहा, ब्राझील मधील तिच्या सगळ्यात मोठ्या उपनदीला मनाउस जवळ मिळते तेव्हाचा रंगातील फरक... https://www.google.com/maps/@-3.0851907,-59.8354073,102620m/data=!3m1!1e3

तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही फिरण्याला / इथे फटु टाकण्याला समर्पक कामगीरी करताय. बाकी जंगलात अजुन आंत गेलात तर खुप काही खजिना हाती लागेल. अजुन येवुद्या. आणि ते मकाऊ पोपटांची डॉकुमेंटरी आधी डिस्कवरी चॅनलला पाहिली होती तीची आठवण झाली.

टी-शर्ट वरच्या ओळी खरच सार्थ करत आहात. मिपा चे ही खुप खुप आभार ..(" वाचन खुणा " ही सोय उपलब्ध केल्याबद्दल ) त्या योगे ह्या सुंदर रम्य आठवणी(लेख)पुन्हा पुन्हा जागवु /वाचु. झकास लेखमाला भो.. __/\__

अनिंद्य 31/07/2017 - 13:51
ऑस्सम ! ही मालिका वाचायची कशी राहिली काय माहीत. आज सर्व भाग वाचले !

सर्वांगीण प्रवासानुभूतीचे अजून एक महत्वाचे अंग म्हणजे निसर्ग. जेथे जातो तेथील निसर्गविशेष शक्य तितक्या जवळून अनुभव करता आलं तर अजून मजा. एक उदाहरण, ग्रँड कॅन्यन बघायला हजारो लोक जातात, पण ते एक कोलोरॉडो नदीचे खननोत्पन्न शिल्प आहे हे लक्षात घेउन ती खोली उतरून त्या गंगेला स्पर्श करण्यास यातले किती जातात? तिथून नदीसह बघितलेली दरीची भव्यता हा त्या विस्मयानुभवाचा पूर्णविराम! या निसर्गानुभवामधे भूरूपे, प्राणि, पक्षी, वनस्पती, कीटक, फळे इत्यादि सर्वांचाच समावेश होतो. मानवी संस्कृती हे या अनुभवाचे एक सोपे माध्यममात्र...

बाप्पाचा नैवैद्य - चुरमा लाडू आणि पंचखाद्याचे मोदक

सानिकास्वप्निल ·

सुरेख. पंचखाद्याच्या सारणाला किंचित ओलसरपणा यावा म्हणुन मी अगदी थोडे कंडेन्स्ड मिल्क घालते. त्यातच साखर असल्यामुळे मग खडीसाखर घालत नाही. दोन्ही पाकृ आवडल्या.

सस्नेह 31/08/2014 - 08:24
हम गणपतीबाप्पा होते ! (कमीतकमी स्वप्नीलभौ तरी होते ! )

मदनबाण 31/08/2014 - 09:43
पंचखाद्याचे - खिरापतीचे मोदक मी फस्त केले आहेत असे समजावे. ;) {मोदक प्रेमी} :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गणाधीशा भालचंद्रा गजवक्त्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया :- मोरया

In reply to by अत्रुप्त आत्मा

त्यापेक्षा सानिका ताईंकडे सत्यनारायणाची पुजा सांगायला जा. दक्षिणा पण मिळेल आणि उदरभरण पण होईल. (हा उपयुक्त (अनाहूत?) सल्ला दिल्याबद्दल, तुम्ही मला असिस्टंट म्हणून न्याल, अशी आशा आहे.)

In reply to by मुक्त विहारि

@, तुम्ही मला असिस्टंट म्हणून न्याल, अशी आशा आहे.>>>> :-D असि स्टंट करायची (मला) काहीही जरूरी नाही! :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

चालायचेच.... मला सोडून एकट्याने खायला गेलात तर बघा.... मी पण काटा-किर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र मिसळ यानबूतून पुण्याला येईन आणि तुम्हाला टूक-टूक करून खावून जाईन. वरून, मिपावर फोटो पण टाकीन. (सध्या मुलगा आकूर्डीकर असल्याने पुण्यात चकरा व्हायचे चान्सीस आहेत, ह्याची नोंद करून ठेवावी.)

समीरसूर 01/09/2014 - 16:56
जे हात झणझणीत चिकन रस्सा बनवती, जे हात सुक्क्या चिकनची मेजवानी सजवती तेच हात लंबोदरासाठी मोदकांची रास रचवती अशा पाकनिपुण हातांसमोर माझे कर जुळती

मनिष 01/09/2014 - 17:01
झकास आणी फर्मास!! बाप्पा प्रसन्न आहेच हिच्यावर - आता तर काय? :-) फोटोही खूप सुरेख असतात, पाककृतीला आणि प्रेझेंटेशनला योग्य न्याय देतात! :-)

सुरेख. पंचखाद्याच्या सारणाला किंचित ओलसरपणा यावा म्हणुन मी अगदी थोडे कंडेन्स्ड मिल्क घालते. त्यातच साखर असल्यामुळे मग खडीसाखर घालत नाही. दोन्ही पाकृ आवडल्या.

सस्नेह 31/08/2014 - 08:24
हम गणपतीबाप्पा होते ! (कमीतकमी स्वप्नीलभौ तरी होते ! )

मदनबाण 31/08/2014 - 09:43
पंचखाद्याचे - खिरापतीचे मोदक मी फस्त केले आहेत असे समजावे. ;) {मोदक प्रेमी} :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गणाधीशा भालचंद्रा गजवक्त्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया :- मोरया

In reply to by अत्रुप्त आत्मा

त्यापेक्षा सानिका ताईंकडे सत्यनारायणाची पुजा सांगायला जा. दक्षिणा पण मिळेल आणि उदरभरण पण होईल. (हा उपयुक्त (अनाहूत?) सल्ला दिल्याबद्दल, तुम्ही मला असिस्टंट म्हणून न्याल, अशी आशा आहे.)

In reply to by मुक्त विहारि

@, तुम्ही मला असिस्टंट म्हणून न्याल, अशी आशा आहे.>>>> :-D असि स्टंट करायची (मला) काहीही जरूरी नाही! :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

चालायचेच.... मला सोडून एकट्याने खायला गेलात तर बघा.... मी पण काटा-किर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र मिसळ यानबूतून पुण्याला येईन आणि तुम्हाला टूक-टूक करून खावून जाईन. वरून, मिपावर फोटो पण टाकीन. (सध्या मुलगा आकूर्डीकर असल्याने पुण्यात चकरा व्हायचे चान्सीस आहेत, ह्याची नोंद करून ठेवावी.)

समीरसूर 01/09/2014 - 16:56
जे हात झणझणीत चिकन रस्सा बनवती, जे हात सुक्क्या चिकनची मेजवानी सजवती तेच हात लंबोदरासाठी मोदकांची रास रचवती अशा पाकनिपुण हातांसमोर माझे कर जुळती

मनिष 01/09/2014 - 17:01
झकास आणी फर्मास!! बाप्पा प्रसन्न आहेच हिच्यावर - आता तर काय? :-) फोटोही खूप सुरेख असतात, पाककृतीला आणि प्रेझेंटेशनला योग्य न्याय देतात! :-)
नमस्कार मंडळी. गणपती बाप्प्च्या नैवेद्यासाठी चूरम्याचे लाडू आणि पंचखाद्याचे मोदक देत आहे.

राम गोपाल वर्माने लावलेली आग!

हुप्प्या ·

चिऊकाऊ 31/08/2014 - 07:08
गणपती बाप्पा असोत की ईतर कोणतेही देव. पुराणातील बहुतेक कथा बुद्धीच्या निकषावर टिकणे कठिण आहे. पण या देवांच्या कथा लिहिणारेसुद्धा मनुष्यप्राणीच होते. देव ही संकल्पना व्यक्तिसापेक्ष असल्याने पुराणातील कथा बुद्धीच्या निकषावर घासून बघावे अथवा नाही हा सुद्धा व्यक्तीगत निर्णय असावा. पण भूत, फूंक यासारखे भुताळी चित्रपट काढतांना मात्र राम गोपाल वर्मांना असे बुद्धिवादी प्रश्ण पडले नाहीत का?

मदनबाण 31/08/2014 - 09:57
हॅहॅहॅ... रामुला आता कोणी विचारणारे राहिले नाही असं दिसतय ! कुठुन तरी लाईम लाईट मध्ये येण्याची धडपड दिसते ! असो... बर्‍याच दिवसांनी रामु आणि सत्या याच्यामुळे गोली मार भेजे मे हे गाणं मात्र आठवलं....

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गणाधीशा भालचंद्रा गजवक्त्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया :- मोरया

इकडे माफी मागितली आहे. विषय संपला- http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/Ram-Gopal-Verma-apologizes-for-his-unwarranted-tweet-on-Ganesh-Chaturthi/articleshow/41247904.cms आगीत तेल ओतून प्रश्न पेटवत ठेवायचाच असा निर्धार केला असेल तर चालू द्या.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काहिही झाले की माझा तो हेतू नव्हता असे बोलून मोकळे व्हायचे. मला वाटते आता सोशल मिडीयाचा वापर करताना तिथे तुमचा हेतू काय असा एक कॉलम टाकावा म्हणजे नंतर त्रास नको.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काळा पहाड 31/08/2014 - 22:15
आग लावायची आणि मग माफी मागायची हे आता विसरा. "मां बेटे" चं राष्ट्रविरोधी सरकार होतं तोपर्यंत हे चालत होतं. आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी.

In reply to by नितिन थत्ते

सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवायच्या असतील तर धमकीच समजा. कायदेशीर फटके बसतील.

In reply to by मंदार दिलीप जोशी

एम एफ हुसेन भारतातले एक थोर चित्रकार होते, त्यांचा एकेरी उल्लेख करणे टाळावे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तिमा 01/09/2014 - 17:43
इकडे माफी मागितली आहे. विषय संपला- इकडून माफी मागितली आहे, असं घाईने वाचलं. सदस्य नामामुळे घोटाळा झाला.

विवेकपटाईत 01/09/2014 - 11:19
विवाद + नाव = प्रसिद्धी (अप्रसिद्धी)= पैसा एक चित्रकार हेच करून प्रसिध्द झाला आणि अमाप पैसा मिळविला. राम गोपाल वर्माचे सिनेमे चालत नाही. सध्या रिकामटेकडे आहे. हिंदू धर्माच्या प्रतीकांना शिव्या दिल्या तर प्रसिद्धी मिळते आणि नुकसान ही काही होत नाही. म्हणूनच मी गणपती पूजे मागची अवधारणा हा लेख लिहिला होता जेणे करून लोकांना आपण गणपतीची पूजा का करतो हे समजावे. http://vivekpatait.blogspot.in/2014/08/blog-post_29.html

मृत्युन्जय 01/09/2014 - 13:43
जातिभेदाविरुद्ध लढणार्‍या एका थोर समाजसुधारकानेही गणपतीवर अशीच आगपाखड केली होती ना म्हणे? त्यांना तर तुम्ही द्रष्टे, विचारवंत, महान मानता. रामू देखील आता महात्मा बनण्याच्या मार्गावर असावा.

In reply to by मृत्युन्जय

रामगोपाल वर्माने इतर कोणते समाजकार्य केले आहे? ते कार्य महान असेल तर ठीक नैतर लायकी शून्य आणि उगाचच आगपाखड याला काय अर्थ आहे?

In reply to by मंदार दिलीप जोशी

मृत्युन्जय 01/09/2014 - 17:26
सत्या, कौन यांसारखे अप्रतिम चित्रपट देउन त्यांनीही समाजोपयोगी कामच केले आहे. तरी नशीब त्यांनी गणपतीला शेंबड्या नाही म्हटलेले. बादवे एखाद्या महान लोकोत्तर समाजसेवकाला धार्मिक भावना भडकवणारे आणि जातिय पातळीवर उतरणारे विधान करण्यास परवानगी असते काय?

In reply to by मृत्युन्जय

प्रतापराव 01/09/2014 - 18:36
सरळ सरळ लिहा न तुम्हाला महात्मा फुले ह्यांच्या बद्दल बोलायचे आहे.महात्मा फुलेंनी गणपतीवर टीका केली त्याबद्दल वाईट वाटते पण आस्तिक विरुद्ध नास्तिक हा संघर्ष आपल्या देशातच नव्हे तर जगातही सतत चालूच असतो त्यात नवे काही नाही..काही लोकांना देवांबद्दल कोणी आक्षेपार्ह लिहिले तर चीड येते तर काही लोकांना समाजातील जातीभेद, गरिबी, धर्माच्या नावाने लुटमार ह्याबद्दल चीड येते. देव हा समर्थ असतो परंतु समाजातील अन्यायग्रस्त पिडीत हे समर्थ नसतात. देवावर कोणी टीका केली तर देव त्याचे बघण्यास समर्थ असतो पण पीडितांचे तसे नसते त्यांना कोणी वाली नसते. एखादी व्यक्ती धार्मिक असेल आयुष्यभर देवाचे गुणगान गाणारी असेल परंतु समाजातील ज्या अन्यायी गोष्टी आहेत त्याच्याशी त्याला काहीही देणे घेणे नसेल तर त्याला अर्थ नाही.परंतु एखादी व्यक्ती नास्तिक असेल देवधर्माशी त्याला काही घेणे देणे नसेल परंतु त्याला समाजातील वंचिताबद्दल जर तळमळ वाटत असेल तर ती व्यक्ती माझ्या दृष्टीने श्रेष्ठ होय. देवाची भक्ती करणे सोपे असते हो पण असे समाजकार्य शतकातून एखादीच व्यक्ती करू शकते.महात्मा फुले जरी नास्तिक होते देवांवर कठोर टीका करत तरी त्यांनी केलेले समाजकार्य हे थोरच राहील. मी गणेश भक्त आहे त्याची पूजा अर्चा करतो परंतु महात्मा फुलेंनी जे स्त्री वर्गासाठी, अस्पृश्यांसाठी समाजसुधारणेचे कार्य केले त्याला माझा मानाचा मुजरा

In reply to by प्रतापराव

प्रतापराव, माझ्या मनातले बोललात (जे मला शब्दात मांडता येत नव्हते ते). मृत्युंजयराव, हेच माझेही उत्तर आहे असे समजा.

In reply to by प्रतापराव

प्रसाद१९७१ 02/09/2014 - 11:28
स्त्री शिक्षणाच्या बद्दल मला मोठेच कोडे आहे. माझ्या माहीतीत ब्राहम्णांच्या स्त्रिया पूर्वी पासुनच लिहीत वाचित होत्या, अगदी १००% नाही पण बर्‍याच. फुलेंच्या आधी पण पुण्यात ब्राम्हण मुलींना शिकवण्याच्या अगदी शाळा म्हणता येतील अशा नाही पण सोयी होत्या. ते शिक्षण पण त्या वेळेस अनुसरुन लिहीणे वाचणे पाठांतर असेच होते. बंगाल , पंजाब मधे पण मुलींना शिकवण्याची पद्धत त्याच सुमारास हळु हळु का होइना चालू झाली. बंगाल मधे तर कदाचित बरीच आधी. मग हे फुले म्हणजे स्त्री शिक्षण हे कुठुन आले?

In reply to by प्रसाद१९७१

पोटे 02/09/2014 - 11:42
नुस्ते ब्राह्मण म्हणजे समाज नव्हे. बहुजन समाजात स्त्रीशिक्षणाची प्४अथा सुधारकांनी सुरु केली. ब्राह्मणच कशाला, मोघल स्त्रीयादेखील लिहिण्या वाचण्यात पारंगत होत्या.. शायरी, इतिहास , पाककला याबाबतीत मोघल स्त्रीयांनी विपुल लेखन केलेले आहे. तरीही सामान्य बहुसंख्य जनात स्त्री शिक्षण नव्हते.

In reply to by पोटे

प्रसाद१९७१ 02/09/2014 - 12:30
माझ्या बंगाल आणि पंजाब च्या स्त्री शिक्षणाच्या बद्दल च्या मताचे काय? त्याबद्दल काही माहीती आहे का? बहुजन समाजात स्त्री शिक्षण नव्हते त्या मागे अडवणुकीची भुमिका ब्राह्मणांची होती का? मी तर ऐकले आहे की फुल्यांच्या शाळे साठी वाडा एका ब्राह्मणानीच दीला होता आणि दगडे पडायची ती पण त्याच वाड्यावर. दुर्दैवानी कींवा मुद्दामुनच त्या वाडा देणार्‍या आणि दगडाचा मार खाणार्‍या ब्राहमणाचे नाव मात्र इतिहासातुन पुसुन टाकलय कोणी तरी

In reply to by प्रतापराव

विवेकपटाईत 02/09/2014 - 11:57
महात्मा फुले नास्तिक नव्हते. केवळ धर्माच्या नावावर चाललेल्या अत्याचारांचा विरोध होता.

In reply to by मृत्युन्जय

जातिभेदाविरुद्ध लढणार्या एका थोर समाजसुधारकानेही गणपतीवर अशीच आगपाखड केली होती ना म्हणे? त्यांना तर तुम्ही द्रष्टे, विचारवंत, महान मानता. रामू देखील आता महात्मा बनण्याच्या मार्गावर असावा.
खरंय हो ,ह्या महात्म्याने हिंदुंच्या भावना फार दुखावल्या, नवरा मेल्यावर विशिष्ट जातीत केशवपन करुन, आलवण नेसवून बायकांचा उद्धार करायची पद्धत होती, जर या बायका तारुण्यात विधवा झाल्यास पुढील आयुश्य आलवणात फार सुखात जायचे, नवर्यामाघारी नातातल्याच एखाद्याच्या'कृपेने' यांना मुले व्हायची, मग श्रेष्ठ धर्म सांगायचा कि मुले फेकुन द्या ,पण या महात्म्याने व त्याच्या बायकोने अशा स्त्रीयांना व त्यांच्या अनौरस मुलांना सांभाळण्यासाठी आश्रम काढून चक्क धर्म बुडवला हो! काय हे पाप!! कुठे फेडले असेल!!! स्त्रीया शिकल्या तर पुरषांना अश्लील पत्र लिहतील" असा स्पष्ट इशारा धर्ममार्तंडांनी देऊनही या जोडप्याने आशिया खंडातली मुलींसाठीची पहीली शाळा उघडून धर्म बुडवला, शिवाजींची समाधी शोधुन, तिथे दिवाबत्तीची सोय करुन या माणसाने काय साधले? आणि थेट गणपतीवर टीका केली..... लंबोदराकडे पाठ करुन, पोट खपाटीला गेलेल्यांची काळजी करण्याची औदसा फक्त हिंदू धर्मातल्या महात्मांनाच आठवते, आपले दुर्दैव! दुसरे काय?

In reply to by नानासाहेब नेफळे

पोटे 01/09/2014 - 21:01
आणि त्यांच्या बायकोने पहा काय लिहिले आहे.. पुढे पेशवाई तिने राज्य केले अनाचार देखी अतिशूद्र भ्याले स्वथुकी थुकाया मडके गळी ते खुणा पुसाया ढुंगणी झाप होते... १७ तुला बोलवी बाजी शौरी धनी गं स्वपत्नीस धाडे निलाजरा पती गं अशा ब्राह्मणीला छळे स्त्रेणशाही मुखा बोलती त्या जळो पेशवाई.. १९ ..बावनकशी सुबोध रत्नाकर ... सा. फु. .. ०७.११.१८९२

संपादित

रामू खरेच बोलला की !

In reply to by मृत्युन्जय

पोटे 02/09/2014 - 10:35
विद्येच्या गावात विद्येच्या देवाबद्दल काहीबाही लिहुनही विद्येच्या विद्यापीठाला त्यांचेच नाव मिळाले. :)

ऋषिकेश 01/09/2014 - 15:19
ऐन सणाला, उत्सवमूर्तींबद्दल असे बोलणे तितकेसे प्रसंगोचित वाटत नाही. पण कदाचित हा एक प्रसिद्धी मिळवण्याचा सवंग प्रयत्न अर्थात पब्लिसिटी स्टंट असावा.
सहमत आहे!

प्रतापराव 01/09/2014 - 17:10
रामू जे बोलला त्याचा निषेध. त्याविरुद्ध पोलिसात तक्रारही दाखल झालीय. परंतु त्याविरुद्ध धमक्या देणे, फटके पडतील असे शब्द वापरणे चुकीचे आहे. पाकिस्तानातील अशाच मनोवृत्तीच्या लोकांमुळे आज पाकिस्तान नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वरती काळा पहाड ह्यांनी "मां बेटे" चं राष्ट्रविरोधी सरकार होतं तोपर्यंत हे चालत होतं. आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी." हे जे विधान केलाय त्या विधानात नि रामूच्या विधानात जास्त फरक नाही आहे. दोन्हीही विधाने मंदपणा दर्शवतात. मी स्वत भाजपचा समर्थक आहे पण कॉंग्रेसचे जे सरकार होत तेही लोकांनीच निवडून दिल होत त्या सरकारला देशद्रोही म्हणन म्हणजे मूर्खपणा आहे.

In reply to by मंदार दिलीप जोशी

"तुमची लोकशाही घाला चुलीत' असे म्हणणार्या दिवंगत ह्रुदयसम्राटाविरुद्ध असे लिहायची हिंमत झाली असती का रे मंदिजो?

In reply to by प्रतापराव

काळा पहाड 01/09/2014 - 17:40
वरती काळा पहाड ह्यांनी "मां बेटे" चं राष्ट्रविरोधी सरकार होतं तोपर्यंत हे चालत होतं. आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी." हे जे विधान केलाय त्या विधानात नि रामूच्या विधानात जास्त फरक नाही आहे. दोन्हीही विधाने मंदपणा दर्शवतात. मी स्वत भाजपचा समर्थक आहे पण कॉंग्रेसचे जे सरकार होत तेही लोकांनीच निवडून दिल होत त्या सरकारला देशद्रोही म्हणन म्हणजे मूर्खपणा आहे.
अच्छा म्हणजे तुम्ही दुसर्‍याला मूर्ख म्हटलं तर ते चालेल. पण एखाद्या सरकारला देशद्रोही म्हणणं म्हणजे मूर्खपणा. १. मला वाटतं तुम्हाला भाषेमध्ये सिव्हिलिटी हवी होती. ती तुम्ही स्वतः का वापरली नाही? २. श्री श्री श्री मनमोहन सिंग यांचं सरकार हा भ्रष्ट्राचाराचा कळस होतं यात फारसं दुमत नसावं. २.१. जे सरकार "भ्रष्टाचार हेच त्याचं मूळ ध्येयधोरण आहे" अशा प्रकारे वागतं ते राष्ट्रद्रोह करत नाही तर काय करतं? आठवा अण्णा हजारेंचं जनआंदोलन तोडाण्यासाठी या सरकारने काय काय जंग पछाडले होते. आठवा कशा प्रकारे या सरकारचे निर्णय शेतकर्‍यांच्या आणि जवानांच्या जिवावर उठले होते. आठवा या सरकारनं स्वतःला टिकवण्यासाठी कशा तडजोडी केल्या सामान्य जनतेच्या जिवावर. एखादं सरकार जनतेच्या हिताचे निर्णाय न घेता जेव्हा फक्त स्वतःला टिकवण्यासाठी मनमानीपणाने निर्णय घेतं तेव्हा त्याला राष्ट्रद्रोह नाही तर काय म्हणायचं? दोन दोन ब्यूरोक्रॅट्स नी सांगितलेलं आहे की फायली १० जनपथ ला अप्रूव्हल साठी जात होत्या. सोनिया गांधी घटनाबाह्य सत्ताकेंद्र असताना घटनेची शपथ घेतलेला प्रधान् मंत्री या फायली साठी गुपचूप तिकडे पाठवतो आणि वर गुळमुळीत पणे त्याचा इन्कार करतो हे राष्ट्रद्रोह नाही तर काय आहे? कॅगनं - एका घटनादत्त पोस्टवरच्या व्यक्तीनं - स्वतः खुलासा केलाय की त्यांच्यावर सरकार कडून दबाव येत होता नावं गाळण्यासाठी. हा राष्ट्रद्रोह नाही? काय केलं म्हणजे हे सरकार राष्ट्रद्रोही व्हायला पात्र होईल? उदाहरणार्थ, मनमोहन मंत्रीमंडळाने गुप्त कागद्पत्रं शत्रू देशाच्या हवाली करायला हवी तर आणि तरच तुम्ही त्याला राष्ट्रद्रोही मानणार का? २.२. जनतेनं निवडलेलं सरकार राष्ट्रद्रोही असू शकत नाही का? जनतेनं आधी निवड्लं की कोळसाकांड आधी घडलं? जनतेला काय स्वप्न पडलं होतं का असं होणार आहे? की जनतेनं निवड्लं म्हणजे या लोकांना सौ खून माफ? "फटका" शब्दाबद्दल मी स्वतंत्रपणे बोलेनच.

In reply to by काळा पहाड

२. श्री श्री श्री मनमोहन सिंग यांचं सरकार हा भ्रष्ट्राचाराचा कळस होतं यात फारसं दुमत नसावं. २.१. जे सरकार "भ्रष्टाचार हेच त्याचं मूळ ध्येयधोरण आहे" अशा प्रकारे वागतं ते राष्ट्रद्रोह करत नाही तर काय करतं? आठवा अण्णा हजारेंचं जनआंदोलन तोडाण्यासाठी या सरकारने काय काय जंग पछाडले होते. आठवा कशा प्रकारे या सरकारचे निर्णय शेतकर्‍यांच्या आणि जवानांच्या जिवावर उठले होते. आठवा या सरकारनं स्वतःला टिकवण्यासाठी कशा तडजोडी केल्या सामान्य जनतेच्या जिवावर. एखादं सरकार जनतेच्या हिताचे निर्णाय न घेता जेव्हा फक्त स्वतःला टिकवण्यासाठी मनमानीपणाने निर्णय घेतं तेव्हा त्याला राष्ट्रद्रोह नाही तर काय म्हणायचं? दोन दोन ब्यूरोक्रॅट्स नी सांगितलेलं आहे की फायली १० जनपथ ला अप्रूव्हल साठी जात होत्या. सोनिया गांधी घटनाबाह्य सत्ताकेंद्र असताना घटनेची शपथ घेतलेला प्रधान् मंत्री या फायली साठी गुपचूप तिकडे पाठवतो आणि वर गुळमुळीत पणे त्याचा इन्कार करतो हे राष्ट्रद्रोह नाही तर काय आहे? कॅगनं - एका घटनादत्त पोस्टवरच्या व्यक्तीनं - स्वतः खुलासा केलाय की त्यांच्यावर सरकार कडून दबाव येत होता नावं गाळण्यासाठी. हा राष्ट्रद्रोह नाही? काय केलं म्हणजे हे सरकार राष्ट्रद्रोही व्हायला पात्र होईल? उदाहरणार्थ, मनमोहन मंत्रीमंडळाने गुप्त कागद्पत्रं शत्रू देशाच्या हवाली करायला हवी तर आणि तरच तुम्ही त्याला राष्ट्रद्रोही मानणार का? २.२. जनतेनं निवडलेलं सरकार राष्ट्रद्रोही असू शकत नाही का? जनतेनं आधी निवड्लं की कोळसाकांड आधी घडलं? जनतेला काय स्वप्न पडलं होतं का असं होणार आहे? की जनतेनं निवड्लं म्हणजे या लोकांना सौ खून माफ? भारतिय जनतेला समज येतेय हे गेल्या निवडणूकीत दिसू लागले आहे. याचा अर्थ सर्वच भारतियांना समज येईल (किंवा ती येणे त्यांना स्वतःला सोईचे असेलच) असे नाही... हे ही तितकेच सत्य आहे म्हणा. :) :(

In reply to by काळा पहाड

सहमत. झापडमनोवृत्तीच्या लोकांना फटका पचनी पडणार नाही. बाकी अनंत फंदी या काळात झाले असते तर त्यांच्या फटक्यांपायी त्यानाही लोकशाही विरोधी ठरवले असते. :-)

In reply to by काळा पहाड

प्रतापराव 03/09/2014 - 12:49
देशद्रोह हा शब्द फार मोठा झाला काळा पहाड. जर ते सरकार देशद्रोही होते असे तुमचे मत आहे तर त्यांच्यावर सध्याच्या देशप्रेमी सरकारने काय कृती करावी असे तुमचे मत आहे. आणि जर हे देशप्रेमी सरकार आधीच्या देशद्रोही सरकारवर जर त्यांनी केलेल्या देश्द्रोहाबद्दल काहीहि कृती करणार नसेल तर हे सरकारही देशद्रोही असेल का?

आशु जोग 01/09/2014 - 17:57
हुप्प्यारावांना काँपिटिशन नाही वर्तमानपत्रे चिकटवण्यात...

In reply to by आशु जोग

सौंदाळा 01/09/2014 - 17:58
+१

In reply to by आशु जोग

हुप्प्या 03/09/2014 - 19:58
वर्तमानपत्रे चिकटवणे वगैरे गलिच्छ भाषा वापरायचे प्रयोजन कळले नाही. लेखाच्या विषयात बातमी असे स्पष्ट लिहिले आहे. घडणार्‍या बातम्यांवर चर्चा करायला मला आवडते. तुम्हाला असला उहापोह वर्ज्य वा त्याज्य असेल तर इथून निघा. लेख न वाचण्याचे पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. उगाच वैयक्तिक शेरेबाजी करून ह्या चर्चेत चिखल का फेकत आहात?

In reply to by आशु जोग

आशु जोग 09/07/2015 - 23:59
हे आपण स्वतः लिहीलंत हे बरं झालं

काळा पहाड 01/09/2014 - 17:59
आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी.
ही धमकी वगैरे आहे का?
पराचा कावळा करायची गरज आहे का? की पेपर वाचत नाही तुम्ही? ते वाक्य 'केलं तर निस्तरलं पाहीजे' अशा अर्थाचं होतं. बाकी इथं साध्या साध्या घटनेवरून दंगे होतायत. मागे फेस्बुक वरून उसळलेला दंगा विसरला की काय? आम्ही (प्रथमवचनी एकवचनी) फटके ही देत नाही आणि धमकी सुद्धा. फक्त एक शक्यता व्यक्त केली की कदाचित काही संघटना आता हे वाढवतील आणि वर्मा बाबू ना फटके बसतील (कायदेशीर किंवा शारिरिक - जसा त्या संघटनेचा वकूब असेल त्या प्रमाणे). बाकी असं काही झालं तरी सेक्यूलर नसल्यामुळे याचा निषेध काही आम्ही करणार नाही, कारण तसं न करणं हा काही गुन्हा नाही.

In reply to by काळा पहाड

प्रतापराव 03/09/2014 - 12:42
राम गोपाल वर्मा विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. कायद्याने जो निर्णय व्हायचा तो होईल. पण ह्या घटनेचा फायदा घेवून काही संघटना हिंसाचार करण्याचा जर प्रयत्न करत असतील प्रक्षोभक वक्तव्ये करत असतील,तर त्यांना मोदी सरकारने वेसन घातली पाहिजे.कायदा हाती घेणार्यांना जरब बसवली पाहिजे.देशात न्याय करण्यासाठी न्यापालिका यंत्रणा आहे त्यांच्यापलीकडे जर काही संघटना स्वताला समजत असतील तर त्यांना त्याची जागा दाखवून देण्यास मोदी सरकार समर्थ आहे.

In reply to by प्रतापराव

मृत्युन्जय 04/09/2014 - 11:11
सरकार नेहमीच समर्थ असते. असतो तो इच्छाशक्तीचा अभाव. या इच्छाशक्तीच्या अभावापायीच सरस्वतीची मुर्ती फोडणारे मोकाट सुटतात. असो. अजुन तरी रामूच्या वक्तव्यामुळे काही हिंसाचार घडल्याचे ऐकले नाही. त्यामुळे कदाचित मोदी सरकारला काही करावे लागणार नाही. बादवे काही दंगा झालाच तर तो निस्तरणे राज्य सरकारचे काम असेल ना? नाही म्हणजे रामू च्या वक्तव्यामुळे देशव्यापी आंदोलन घडण्याची शक्यता कमीच म्हणुन विचारले.

In reply to by मृत्युन्जय

प्रतापराव 04/09/2014 - 13:04
बरोबर आहे राज्य सरकारच काम राहील. रामू दक्षिणेकडचा आहे तेथे काही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता कमी वाटते. कारण तेथे करुणानिधी नि जयललिता ह्यांची चलती आहे. करुणानिधी स्वताच त्यांच्या श्रीरामा बद्दल केलेल्या वक्तव्यांनी वादग्रस्त आहेत. त्यात जयललिता ह्या ज्या पक्षाच्या प्रमुख आहेत त्या पक्षाचे संस्थापक पेरियार इ वी रामास्वामी होते त्यांचे देवाबद्दलचे विचार इतके जहाल होते कि रामूचे वक्तव्य म्हणजे मामुली वाटेल.

पोटे 01/09/2014 - 18:47
पण रामु बोलल्ल ते खरेच होते की ! खरे बोलणे हा गुन्हा झाला की

In reply to by प्यारे१

काळा पहाड 01/09/2014 - 23:45
लक्ष द्यू नका. ते उगीचच रामू खरा बोल्ला वगैरे दोन तीन येळा बोलून काडी टाकाया बग्तंय. फाट्यावर मारा.

तुडतुडी 13/07/2015 - 14:57
सुदैवाने हिंदू धर्मात देवांची चेष्टा करणे हे इतके अब्रह्मण्यम मानले जात नाही.>>> बरोबर बोललात . हिंदू धर्माची , देवांची चेष्टा आणि बदनामी करायला दुसरं कोणी कशाला हवंय ? हिंदूच ते उत्तम रित्या पार पाडतात . उगीच का इतर धर्मीय त्यांना काफिर , मूर्ख समजतात का ? पुराणातील बहुतेक कथा बुद्धीच्या निकषावर टिकणे कठिण आहे.>>> होय . सामान्य बुद्धीच्या लोकांना काही आशय समजावून सांगण्यासाठी ह्या कथा रचलेल्या आहेत . कारण त्यामागचं खरं तत्व कळणं अवघड होतं . नंतर त्यामागचा खरा उद्देश किवा ते तत्व लोप पावून ह्या सुमार बुद्धीच्या लोकांनी केवळ कथांनाच जिवंत ठेवलं . आणि अति शहाण्या लोकांनी त्यामगे सत्य काय आहे हे शोधण्याचं सोडून पुराणातली वांगी म्हणून त्याची टिंगल केली . मला वाटते आता सोशल मिडीयाचा वापर करताना तिथे तुमचा हेतू काय असा एक कॉलम टाकावा म्हणजे नंतर त्रास नको.>>> हा हा हा … सहमत एखादी व्यक्ती धार्मिक असेल आयुष्यभर देवाचे गुणगान गाणारी असेल परंतु समाजातील ज्या अन्यायी गोष्टी आहेत त्याच्याशी त्याला काहीही देणे घेणे नसेल तर त्याला अर्थ नाही>>> समाजातील अन्यायी गोष्टींच्या विरोधात लढण्याचा ठेका फक्त धार्मिक व्यक्तींनी घायाय्चाय का ? समाजाला हात , पाय , बुद्धी लढण्याची ताकद दिलीये ती काय फक्त स्वार्थीपणा करण्यासाठी ? मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खाण्यासाठी ? हरामीपणा, व्यभिचार करण्यासाठी , काहीही कामधंदा न करता फुकट खाणा साठी ? लायकी आणि ऐपत नसताना खंडीभर पोरं काढून पोरांना दुर्दैवाचे दशावतार बघायला लावण्यासाठी ?तसं असेल तर कशाला काही अर्थ नाही . बरं ह्याची शिक्षा भोगायला लागल्यावर तथाकथित बुद्धिवादी 'देव काही करत नाही' म्हणून गळे काढतात. धार्मिक लोकांनी इतरांवर चिखलफेक केलेलं ह्यांना चालत नाही . पण इतरांनी देवा , धर्मावर चिखलफेक केलेली ह्यांना खुशाल चालते .

तुडतुडी 13/07/2015 - 14:58
समाजातल्या वाईट , गलिछ चालीरीती , दुसर्यावर अन्याय करण्याच्या नवनवीन युक्त्या ह्या so called ब्राह्मणांनी आणल्यात . त्यासाठी इतर धार्मिक लीकांवर , देवा वर कशासाठी आगपाखड करायची . देवाचा आणि धर्मातल्या चांगल्या वाईट चालीरीतींचा संबंध का लावला जातो ? देवाचा धर्माशी काय संबंध ?

चिऊकाऊ 31/08/2014 - 07:08
गणपती बाप्पा असोत की ईतर कोणतेही देव. पुराणातील बहुतेक कथा बुद्धीच्या निकषावर टिकणे कठिण आहे. पण या देवांच्या कथा लिहिणारेसुद्धा मनुष्यप्राणीच होते. देव ही संकल्पना व्यक्तिसापेक्ष असल्याने पुराणातील कथा बुद्धीच्या निकषावर घासून बघावे अथवा नाही हा सुद्धा व्यक्तीगत निर्णय असावा. पण भूत, फूंक यासारखे भुताळी चित्रपट काढतांना मात्र राम गोपाल वर्मांना असे बुद्धिवादी प्रश्ण पडले नाहीत का?

मदनबाण 31/08/2014 - 09:57
हॅहॅहॅ... रामुला आता कोणी विचारणारे राहिले नाही असं दिसतय ! कुठुन तरी लाईम लाईट मध्ये येण्याची धडपड दिसते ! असो... बर्‍याच दिवसांनी रामु आणि सत्या याच्यामुळे गोली मार भेजे मे हे गाणं मात्र आठवलं....

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गणाधीशा भालचंद्रा गजवक्त्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया :- मोरया

इकडे माफी मागितली आहे. विषय संपला- http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/Ram-Gopal-Verma-apologizes-for-his-unwarranted-tweet-on-Ganesh-Chaturthi/articleshow/41247904.cms आगीत तेल ओतून प्रश्न पेटवत ठेवायचाच असा निर्धार केला असेल तर चालू द्या.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काहिही झाले की माझा तो हेतू नव्हता असे बोलून मोकळे व्हायचे. मला वाटते आता सोशल मिडीयाचा वापर करताना तिथे तुमचा हेतू काय असा एक कॉलम टाकावा म्हणजे नंतर त्रास नको.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काळा पहाड 31/08/2014 - 22:15
आग लावायची आणि मग माफी मागायची हे आता विसरा. "मां बेटे" चं राष्ट्रविरोधी सरकार होतं तोपर्यंत हे चालत होतं. आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी.

In reply to by नितिन थत्ते

सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवायच्या असतील तर धमकीच समजा. कायदेशीर फटके बसतील.

In reply to by मंदार दिलीप जोशी

एम एफ हुसेन भारतातले एक थोर चित्रकार होते, त्यांचा एकेरी उल्लेख करणे टाळावे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तिमा 01/09/2014 - 17:43
इकडे माफी मागितली आहे. विषय संपला- इकडून माफी मागितली आहे, असं घाईने वाचलं. सदस्य नामामुळे घोटाळा झाला.

विवेकपटाईत 01/09/2014 - 11:19
विवाद + नाव = प्रसिद्धी (अप्रसिद्धी)= पैसा एक चित्रकार हेच करून प्रसिध्द झाला आणि अमाप पैसा मिळविला. राम गोपाल वर्माचे सिनेमे चालत नाही. सध्या रिकामटेकडे आहे. हिंदू धर्माच्या प्रतीकांना शिव्या दिल्या तर प्रसिद्धी मिळते आणि नुकसान ही काही होत नाही. म्हणूनच मी गणपती पूजे मागची अवधारणा हा लेख लिहिला होता जेणे करून लोकांना आपण गणपतीची पूजा का करतो हे समजावे. http://vivekpatait.blogspot.in/2014/08/blog-post_29.html

मृत्युन्जय 01/09/2014 - 13:43
जातिभेदाविरुद्ध लढणार्‍या एका थोर समाजसुधारकानेही गणपतीवर अशीच आगपाखड केली होती ना म्हणे? त्यांना तर तुम्ही द्रष्टे, विचारवंत, महान मानता. रामू देखील आता महात्मा बनण्याच्या मार्गावर असावा.

In reply to by मृत्युन्जय

रामगोपाल वर्माने इतर कोणते समाजकार्य केले आहे? ते कार्य महान असेल तर ठीक नैतर लायकी शून्य आणि उगाचच आगपाखड याला काय अर्थ आहे?

In reply to by मंदार दिलीप जोशी

मृत्युन्जय 01/09/2014 - 17:26
सत्या, कौन यांसारखे अप्रतिम चित्रपट देउन त्यांनीही समाजोपयोगी कामच केले आहे. तरी नशीब त्यांनी गणपतीला शेंबड्या नाही म्हटलेले. बादवे एखाद्या महान लोकोत्तर समाजसेवकाला धार्मिक भावना भडकवणारे आणि जातिय पातळीवर उतरणारे विधान करण्यास परवानगी असते काय?

In reply to by मृत्युन्जय

प्रतापराव 01/09/2014 - 18:36
सरळ सरळ लिहा न तुम्हाला महात्मा फुले ह्यांच्या बद्दल बोलायचे आहे.महात्मा फुलेंनी गणपतीवर टीका केली त्याबद्दल वाईट वाटते पण आस्तिक विरुद्ध नास्तिक हा संघर्ष आपल्या देशातच नव्हे तर जगातही सतत चालूच असतो त्यात नवे काही नाही..काही लोकांना देवांबद्दल कोणी आक्षेपार्ह लिहिले तर चीड येते तर काही लोकांना समाजातील जातीभेद, गरिबी, धर्माच्या नावाने लुटमार ह्याबद्दल चीड येते. देव हा समर्थ असतो परंतु समाजातील अन्यायग्रस्त पिडीत हे समर्थ नसतात. देवावर कोणी टीका केली तर देव त्याचे बघण्यास समर्थ असतो पण पीडितांचे तसे नसते त्यांना कोणी वाली नसते. एखादी व्यक्ती धार्मिक असेल आयुष्यभर देवाचे गुणगान गाणारी असेल परंतु समाजातील ज्या अन्यायी गोष्टी आहेत त्याच्याशी त्याला काहीही देणे घेणे नसेल तर त्याला अर्थ नाही.परंतु एखादी व्यक्ती नास्तिक असेल देवधर्माशी त्याला काही घेणे देणे नसेल परंतु त्याला समाजातील वंचिताबद्दल जर तळमळ वाटत असेल तर ती व्यक्ती माझ्या दृष्टीने श्रेष्ठ होय. देवाची भक्ती करणे सोपे असते हो पण असे समाजकार्य शतकातून एखादीच व्यक्ती करू शकते.महात्मा फुले जरी नास्तिक होते देवांवर कठोर टीका करत तरी त्यांनी केलेले समाजकार्य हे थोरच राहील. मी गणेश भक्त आहे त्याची पूजा अर्चा करतो परंतु महात्मा फुलेंनी जे स्त्री वर्गासाठी, अस्पृश्यांसाठी समाजसुधारणेचे कार्य केले त्याला माझा मानाचा मुजरा

In reply to by प्रतापराव

प्रतापराव, माझ्या मनातले बोललात (जे मला शब्दात मांडता येत नव्हते ते). मृत्युंजयराव, हेच माझेही उत्तर आहे असे समजा.

In reply to by प्रतापराव

प्रसाद१९७१ 02/09/2014 - 11:28
स्त्री शिक्षणाच्या बद्दल मला मोठेच कोडे आहे. माझ्या माहीतीत ब्राहम्णांच्या स्त्रिया पूर्वी पासुनच लिहीत वाचित होत्या, अगदी १००% नाही पण बर्‍याच. फुलेंच्या आधी पण पुण्यात ब्राम्हण मुलींना शिकवण्याच्या अगदी शाळा म्हणता येतील अशा नाही पण सोयी होत्या. ते शिक्षण पण त्या वेळेस अनुसरुन लिहीणे वाचणे पाठांतर असेच होते. बंगाल , पंजाब मधे पण मुलींना शिकवण्याची पद्धत त्याच सुमारास हळु हळु का होइना चालू झाली. बंगाल मधे तर कदाचित बरीच आधी. मग हे फुले म्हणजे स्त्री शिक्षण हे कुठुन आले?

In reply to by प्रसाद१९७१

पोटे 02/09/2014 - 11:42
नुस्ते ब्राह्मण म्हणजे समाज नव्हे. बहुजन समाजात स्त्रीशिक्षणाची प्४अथा सुधारकांनी सुरु केली. ब्राह्मणच कशाला, मोघल स्त्रीयादेखील लिहिण्या वाचण्यात पारंगत होत्या.. शायरी, इतिहास , पाककला याबाबतीत मोघल स्त्रीयांनी विपुल लेखन केलेले आहे. तरीही सामान्य बहुसंख्य जनात स्त्री शिक्षण नव्हते.

In reply to by पोटे

प्रसाद१९७१ 02/09/2014 - 12:30
माझ्या बंगाल आणि पंजाब च्या स्त्री शिक्षणाच्या बद्दल च्या मताचे काय? त्याबद्दल काही माहीती आहे का? बहुजन समाजात स्त्री शिक्षण नव्हते त्या मागे अडवणुकीची भुमिका ब्राह्मणांची होती का? मी तर ऐकले आहे की फुल्यांच्या शाळे साठी वाडा एका ब्राह्मणानीच दीला होता आणि दगडे पडायची ती पण त्याच वाड्यावर. दुर्दैवानी कींवा मुद्दामुनच त्या वाडा देणार्‍या आणि दगडाचा मार खाणार्‍या ब्राहमणाचे नाव मात्र इतिहासातुन पुसुन टाकलय कोणी तरी

In reply to by प्रतापराव

विवेकपटाईत 02/09/2014 - 11:57
महात्मा फुले नास्तिक नव्हते. केवळ धर्माच्या नावावर चाललेल्या अत्याचारांचा विरोध होता.

In reply to by मृत्युन्जय

जातिभेदाविरुद्ध लढणार्या एका थोर समाजसुधारकानेही गणपतीवर अशीच आगपाखड केली होती ना म्हणे? त्यांना तर तुम्ही द्रष्टे, विचारवंत, महान मानता. रामू देखील आता महात्मा बनण्याच्या मार्गावर असावा.
खरंय हो ,ह्या महात्म्याने हिंदुंच्या भावना फार दुखावल्या, नवरा मेल्यावर विशिष्ट जातीत केशवपन करुन, आलवण नेसवून बायकांचा उद्धार करायची पद्धत होती, जर या बायका तारुण्यात विधवा झाल्यास पुढील आयुश्य आलवणात फार सुखात जायचे, नवर्यामाघारी नातातल्याच एखाद्याच्या'कृपेने' यांना मुले व्हायची, मग श्रेष्ठ धर्म सांगायचा कि मुले फेकुन द्या ,पण या महात्म्याने व त्याच्या बायकोने अशा स्त्रीयांना व त्यांच्या अनौरस मुलांना सांभाळण्यासाठी आश्रम काढून चक्क धर्म बुडवला हो! काय हे पाप!! कुठे फेडले असेल!!! स्त्रीया शिकल्या तर पुरषांना अश्लील पत्र लिहतील" असा स्पष्ट इशारा धर्ममार्तंडांनी देऊनही या जोडप्याने आशिया खंडातली मुलींसाठीची पहीली शाळा उघडून धर्म बुडवला, शिवाजींची समाधी शोधुन, तिथे दिवाबत्तीची सोय करुन या माणसाने काय साधले? आणि थेट गणपतीवर टीका केली..... लंबोदराकडे पाठ करुन, पोट खपाटीला गेलेल्यांची काळजी करण्याची औदसा फक्त हिंदू धर्मातल्या महात्मांनाच आठवते, आपले दुर्दैव! दुसरे काय?

In reply to by नानासाहेब नेफळे

पोटे 01/09/2014 - 21:01
आणि त्यांच्या बायकोने पहा काय लिहिले आहे.. पुढे पेशवाई तिने राज्य केले अनाचार देखी अतिशूद्र भ्याले स्वथुकी थुकाया मडके गळी ते खुणा पुसाया ढुंगणी झाप होते... १७ तुला बोलवी बाजी शौरी धनी गं स्वपत्नीस धाडे निलाजरा पती गं अशा ब्राह्मणीला छळे स्त्रेणशाही मुखा बोलती त्या जळो पेशवाई.. १९ ..बावनकशी सुबोध रत्नाकर ... सा. फु. .. ०७.११.१८९२

संपादित

रामू खरेच बोलला की !

In reply to by मृत्युन्जय

पोटे 02/09/2014 - 10:35
विद्येच्या गावात विद्येच्या देवाबद्दल काहीबाही लिहुनही विद्येच्या विद्यापीठाला त्यांचेच नाव मिळाले. :)

ऋषिकेश 01/09/2014 - 15:19
ऐन सणाला, उत्सवमूर्तींबद्दल असे बोलणे तितकेसे प्रसंगोचित वाटत नाही. पण कदाचित हा एक प्रसिद्धी मिळवण्याचा सवंग प्रयत्न अर्थात पब्लिसिटी स्टंट असावा.
सहमत आहे!

प्रतापराव 01/09/2014 - 17:10
रामू जे बोलला त्याचा निषेध. त्याविरुद्ध पोलिसात तक्रारही दाखल झालीय. परंतु त्याविरुद्ध धमक्या देणे, फटके पडतील असे शब्द वापरणे चुकीचे आहे. पाकिस्तानातील अशाच मनोवृत्तीच्या लोकांमुळे आज पाकिस्तान नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वरती काळा पहाड ह्यांनी "मां बेटे" चं राष्ट्रविरोधी सरकार होतं तोपर्यंत हे चालत होतं. आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी." हे जे विधान केलाय त्या विधानात नि रामूच्या विधानात जास्त फरक नाही आहे. दोन्हीही विधाने मंदपणा दर्शवतात. मी स्वत भाजपचा समर्थक आहे पण कॉंग्रेसचे जे सरकार होत तेही लोकांनीच निवडून दिल होत त्या सरकारला देशद्रोही म्हणन म्हणजे मूर्खपणा आहे.

In reply to by मंदार दिलीप जोशी

"तुमची लोकशाही घाला चुलीत' असे म्हणणार्या दिवंगत ह्रुदयसम्राटाविरुद्ध असे लिहायची हिंमत झाली असती का रे मंदिजो?

In reply to by प्रतापराव

काळा पहाड 01/09/2014 - 17:40
वरती काळा पहाड ह्यांनी "मां बेटे" चं राष्ट्रविरोधी सरकार होतं तोपर्यंत हे चालत होतं. आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी." हे जे विधान केलाय त्या विधानात नि रामूच्या विधानात जास्त फरक नाही आहे. दोन्हीही विधाने मंदपणा दर्शवतात. मी स्वत भाजपचा समर्थक आहे पण कॉंग्रेसचे जे सरकार होत तेही लोकांनीच निवडून दिल होत त्या सरकारला देशद्रोही म्हणन म्हणजे मूर्खपणा आहे.
अच्छा म्हणजे तुम्ही दुसर्‍याला मूर्ख म्हटलं तर ते चालेल. पण एखाद्या सरकारला देशद्रोही म्हणणं म्हणजे मूर्खपणा. १. मला वाटतं तुम्हाला भाषेमध्ये सिव्हिलिटी हवी होती. ती तुम्ही स्वतः का वापरली नाही? २. श्री श्री श्री मनमोहन सिंग यांचं सरकार हा भ्रष्ट्राचाराचा कळस होतं यात फारसं दुमत नसावं. २.१. जे सरकार "भ्रष्टाचार हेच त्याचं मूळ ध्येयधोरण आहे" अशा प्रकारे वागतं ते राष्ट्रद्रोह करत नाही तर काय करतं? आठवा अण्णा हजारेंचं जनआंदोलन तोडाण्यासाठी या सरकारने काय काय जंग पछाडले होते. आठवा कशा प्रकारे या सरकारचे निर्णय शेतकर्‍यांच्या आणि जवानांच्या जिवावर उठले होते. आठवा या सरकारनं स्वतःला टिकवण्यासाठी कशा तडजोडी केल्या सामान्य जनतेच्या जिवावर. एखादं सरकार जनतेच्या हिताचे निर्णाय न घेता जेव्हा फक्त स्वतःला टिकवण्यासाठी मनमानीपणाने निर्णय घेतं तेव्हा त्याला राष्ट्रद्रोह नाही तर काय म्हणायचं? दोन दोन ब्यूरोक्रॅट्स नी सांगितलेलं आहे की फायली १० जनपथ ला अप्रूव्हल साठी जात होत्या. सोनिया गांधी घटनाबाह्य सत्ताकेंद्र असताना घटनेची शपथ घेतलेला प्रधान् मंत्री या फायली साठी गुपचूप तिकडे पाठवतो आणि वर गुळमुळीत पणे त्याचा इन्कार करतो हे राष्ट्रद्रोह नाही तर काय आहे? कॅगनं - एका घटनादत्त पोस्टवरच्या व्यक्तीनं - स्वतः खुलासा केलाय की त्यांच्यावर सरकार कडून दबाव येत होता नावं गाळण्यासाठी. हा राष्ट्रद्रोह नाही? काय केलं म्हणजे हे सरकार राष्ट्रद्रोही व्हायला पात्र होईल? उदाहरणार्थ, मनमोहन मंत्रीमंडळाने गुप्त कागद्पत्रं शत्रू देशाच्या हवाली करायला हवी तर आणि तरच तुम्ही त्याला राष्ट्रद्रोही मानणार का? २.२. जनतेनं निवडलेलं सरकार राष्ट्रद्रोही असू शकत नाही का? जनतेनं आधी निवड्लं की कोळसाकांड आधी घडलं? जनतेला काय स्वप्न पडलं होतं का असं होणार आहे? की जनतेनं निवड्लं म्हणजे या लोकांना सौ खून माफ? "फटका" शब्दाबद्दल मी स्वतंत्रपणे बोलेनच.

In reply to by काळा पहाड

२. श्री श्री श्री मनमोहन सिंग यांचं सरकार हा भ्रष्ट्राचाराचा कळस होतं यात फारसं दुमत नसावं. २.१. जे सरकार "भ्रष्टाचार हेच त्याचं मूळ ध्येयधोरण आहे" अशा प्रकारे वागतं ते राष्ट्रद्रोह करत नाही तर काय करतं? आठवा अण्णा हजारेंचं जनआंदोलन तोडाण्यासाठी या सरकारने काय काय जंग पछाडले होते. आठवा कशा प्रकारे या सरकारचे निर्णय शेतकर्‍यांच्या आणि जवानांच्या जिवावर उठले होते. आठवा या सरकारनं स्वतःला टिकवण्यासाठी कशा तडजोडी केल्या सामान्य जनतेच्या जिवावर. एखादं सरकार जनतेच्या हिताचे निर्णाय न घेता जेव्हा फक्त स्वतःला टिकवण्यासाठी मनमानीपणाने निर्णय घेतं तेव्हा त्याला राष्ट्रद्रोह नाही तर काय म्हणायचं? दोन दोन ब्यूरोक्रॅट्स नी सांगितलेलं आहे की फायली १० जनपथ ला अप्रूव्हल साठी जात होत्या. सोनिया गांधी घटनाबाह्य सत्ताकेंद्र असताना घटनेची शपथ घेतलेला प्रधान् मंत्री या फायली साठी गुपचूप तिकडे पाठवतो आणि वर गुळमुळीत पणे त्याचा इन्कार करतो हे राष्ट्रद्रोह नाही तर काय आहे? कॅगनं - एका घटनादत्त पोस्टवरच्या व्यक्तीनं - स्वतः खुलासा केलाय की त्यांच्यावर सरकार कडून दबाव येत होता नावं गाळण्यासाठी. हा राष्ट्रद्रोह नाही? काय केलं म्हणजे हे सरकार राष्ट्रद्रोही व्हायला पात्र होईल? उदाहरणार्थ, मनमोहन मंत्रीमंडळाने गुप्त कागद्पत्रं शत्रू देशाच्या हवाली करायला हवी तर आणि तरच तुम्ही त्याला राष्ट्रद्रोही मानणार का? २.२. जनतेनं निवडलेलं सरकार राष्ट्रद्रोही असू शकत नाही का? जनतेनं आधी निवड्लं की कोळसाकांड आधी घडलं? जनतेला काय स्वप्न पडलं होतं का असं होणार आहे? की जनतेनं निवड्लं म्हणजे या लोकांना सौ खून माफ? भारतिय जनतेला समज येतेय हे गेल्या निवडणूकीत दिसू लागले आहे. याचा अर्थ सर्वच भारतियांना समज येईल (किंवा ती येणे त्यांना स्वतःला सोईचे असेलच) असे नाही... हे ही तितकेच सत्य आहे म्हणा. :) :(

In reply to by काळा पहाड

सहमत. झापडमनोवृत्तीच्या लोकांना फटका पचनी पडणार नाही. बाकी अनंत फंदी या काळात झाले असते तर त्यांच्या फटक्यांपायी त्यानाही लोकशाही विरोधी ठरवले असते. :-)

In reply to by काळा पहाड

प्रतापराव 03/09/2014 - 12:49
देशद्रोह हा शब्द फार मोठा झाला काळा पहाड. जर ते सरकार देशद्रोही होते असे तुमचे मत आहे तर त्यांच्यावर सध्याच्या देशप्रेमी सरकारने काय कृती करावी असे तुमचे मत आहे. आणि जर हे देशप्रेमी सरकार आधीच्या देशद्रोही सरकारवर जर त्यांनी केलेल्या देश्द्रोहाबद्दल काहीहि कृती करणार नसेल तर हे सरकारही देशद्रोही असेल का?

आशु जोग 01/09/2014 - 17:57
हुप्प्यारावांना काँपिटिशन नाही वर्तमानपत्रे चिकटवण्यात...

In reply to by आशु जोग

सौंदाळा 01/09/2014 - 17:58
+१

In reply to by आशु जोग

हुप्प्या 03/09/2014 - 19:58
वर्तमानपत्रे चिकटवणे वगैरे गलिच्छ भाषा वापरायचे प्रयोजन कळले नाही. लेखाच्या विषयात बातमी असे स्पष्ट लिहिले आहे. घडणार्‍या बातम्यांवर चर्चा करायला मला आवडते. तुम्हाला असला उहापोह वर्ज्य वा त्याज्य असेल तर इथून निघा. लेख न वाचण्याचे पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. उगाच वैयक्तिक शेरेबाजी करून ह्या चर्चेत चिखल का फेकत आहात?

In reply to by आशु जोग

आशु जोग 09/07/2015 - 23:59
हे आपण स्वतः लिहीलंत हे बरं झालं

काळा पहाड 01/09/2014 - 17:59
आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी.
ही धमकी वगैरे आहे का?
पराचा कावळा करायची गरज आहे का? की पेपर वाचत नाही तुम्ही? ते वाक्य 'केलं तर निस्तरलं पाहीजे' अशा अर्थाचं होतं. बाकी इथं साध्या साध्या घटनेवरून दंगे होतायत. मागे फेस्बुक वरून उसळलेला दंगा विसरला की काय? आम्ही (प्रथमवचनी एकवचनी) फटके ही देत नाही आणि धमकी सुद्धा. फक्त एक शक्यता व्यक्त केली की कदाचित काही संघटना आता हे वाढवतील आणि वर्मा बाबू ना फटके बसतील (कायदेशीर किंवा शारिरिक - जसा त्या संघटनेचा वकूब असेल त्या प्रमाणे). बाकी असं काही झालं तरी सेक्यूलर नसल्यामुळे याचा निषेध काही आम्ही करणार नाही, कारण तसं न करणं हा काही गुन्हा नाही.

In reply to by काळा पहाड

प्रतापराव 03/09/2014 - 12:42
राम गोपाल वर्मा विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. कायद्याने जो निर्णय व्हायचा तो होईल. पण ह्या घटनेचा फायदा घेवून काही संघटना हिंसाचार करण्याचा जर प्रयत्न करत असतील प्रक्षोभक वक्तव्ये करत असतील,तर त्यांना मोदी सरकारने वेसन घातली पाहिजे.कायदा हाती घेणार्यांना जरब बसवली पाहिजे.देशात न्याय करण्यासाठी न्यापालिका यंत्रणा आहे त्यांच्यापलीकडे जर काही संघटना स्वताला समजत असतील तर त्यांना त्याची जागा दाखवून देण्यास मोदी सरकार समर्थ आहे.

In reply to by प्रतापराव

मृत्युन्जय 04/09/2014 - 11:11
सरकार नेहमीच समर्थ असते. असतो तो इच्छाशक्तीचा अभाव. या इच्छाशक्तीच्या अभावापायीच सरस्वतीची मुर्ती फोडणारे मोकाट सुटतात. असो. अजुन तरी रामूच्या वक्तव्यामुळे काही हिंसाचार घडल्याचे ऐकले नाही. त्यामुळे कदाचित मोदी सरकारला काही करावे लागणार नाही. बादवे काही दंगा झालाच तर तो निस्तरणे राज्य सरकारचे काम असेल ना? नाही म्हणजे रामू च्या वक्तव्यामुळे देशव्यापी आंदोलन घडण्याची शक्यता कमीच म्हणुन विचारले.

In reply to by मृत्युन्जय

प्रतापराव 04/09/2014 - 13:04
बरोबर आहे राज्य सरकारच काम राहील. रामू दक्षिणेकडचा आहे तेथे काही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता कमी वाटते. कारण तेथे करुणानिधी नि जयललिता ह्यांची चलती आहे. करुणानिधी स्वताच त्यांच्या श्रीरामा बद्दल केलेल्या वक्तव्यांनी वादग्रस्त आहेत. त्यात जयललिता ह्या ज्या पक्षाच्या प्रमुख आहेत त्या पक्षाचे संस्थापक पेरियार इ वी रामास्वामी होते त्यांचे देवाबद्दलचे विचार इतके जहाल होते कि रामूचे वक्तव्य म्हणजे मामुली वाटेल.

पोटे 01/09/2014 - 18:47
पण रामु बोलल्ल ते खरेच होते की ! खरे बोलणे हा गुन्हा झाला की

In reply to by प्यारे१

काळा पहाड 01/09/2014 - 23:45
लक्ष द्यू नका. ते उगीचच रामू खरा बोल्ला वगैरे दोन तीन येळा बोलून काडी टाकाया बग्तंय. फाट्यावर मारा.

तुडतुडी 13/07/2015 - 14:57
सुदैवाने हिंदू धर्मात देवांची चेष्टा करणे हे इतके अब्रह्मण्यम मानले जात नाही.>>> बरोबर बोललात . हिंदू धर्माची , देवांची चेष्टा आणि बदनामी करायला दुसरं कोणी कशाला हवंय ? हिंदूच ते उत्तम रित्या पार पाडतात . उगीच का इतर धर्मीय त्यांना काफिर , मूर्ख समजतात का ? पुराणातील बहुतेक कथा बुद्धीच्या निकषावर टिकणे कठिण आहे.>>> होय . सामान्य बुद्धीच्या लोकांना काही आशय समजावून सांगण्यासाठी ह्या कथा रचलेल्या आहेत . कारण त्यामागचं खरं तत्व कळणं अवघड होतं . नंतर त्यामागचा खरा उद्देश किवा ते तत्व लोप पावून ह्या सुमार बुद्धीच्या लोकांनी केवळ कथांनाच जिवंत ठेवलं . आणि अति शहाण्या लोकांनी त्यामगे सत्य काय आहे हे शोधण्याचं सोडून पुराणातली वांगी म्हणून त्याची टिंगल केली . मला वाटते आता सोशल मिडीयाचा वापर करताना तिथे तुमचा हेतू काय असा एक कॉलम टाकावा म्हणजे नंतर त्रास नको.>>> हा हा हा … सहमत एखादी व्यक्ती धार्मिक असेल आयुष्यभर देवाचे गुणगान गाणारी असेल परंतु समाजातील ज्या अन्यायी गोष्टी आहेत त्याच्याशी त्याला काहीही देणे घेणे नसेल तर त्याला अर्थ नाही>>> समाजातील अन्यायी गोष्टींच्या विरोधात लढण्याचा ठेका फक्त धार्मिक व्यक्तींनी घायाय्चाय का ? समाजाला हात , पाय , बुद्धी लढण्याची ताकद दिलीये ती काय फक्त स्वार्थीपणा करण्यासाठी ? मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खाण्यासाठी ? हरामीपणा, व्यभिचार करण्यासाठी , काहीही कामधंदा न करता फुकट खाणा साठी ? लायकी आणि ऐपत नसताना खंडीभर पोरं काढून पोरांना दुर्दैवाचे दशावतार बघायला लावण्यासाठी ?तसं असेल तर कशाला काही अर्थ नाही . बरं ह्याची शिक्षा भोगायला लागल्यावर तथाकथित बुद्धिवादी 'देव काही करत नाही' म्हणून गळे काढतात. धार्मिक लोकांनी इतरांवर चिखलफेक केलेलं ह्यांना चालत नाही . पण इतरांनी देवा , धर्मावर चिखलफेक केलेली ह्यांना खुशाल चालते .

तुडतुडी 13/07/2015 - 14:58
समाजातल्या वाईट , गलिछ चालीरीती , दुसर्यावर अन्याय करण्याच्या नवनवीन युक्त्या ह्या so called ब्राह्मणांनी आणल्यात . त्यासाठी इतर धार्मिक लीकांवर , देवा वर कशासाठी आगपाखड करायची . देवाचा आणि धर्मातल्या चांगल्या वाईट चालीरीतींचा संबंध का लावला जातो ? देवाचा धर्माशी काय संबंध ?
अनेक गाजलेले सिनेमे आणि शोलेचा केविलवाणा रिमेक बनवणारा राम गोपाल वर्मा पुन्हा चर्चेत आला आहे. ऐन गणपतीच्या सणाच्या दिवशी त्याने गणपतीबद्दल अनेक वादग्रस्त ट्वीटे करुन खळबळ माजवली आहे. काही नमुने इथे आहेत. http://www.deccanchronicle.com/140829/entertainment-bollywood/article/ram-gopal-verma-sparks-another-controversy-tweets-ganesh ह्यातली काही विधाने म्हटली तर गमतीदार म्हटली तर अपमानकारक आहेत. सुदैवाने हिंदू धर्मात देवांची चेष्टा करणे हे इतके अब्रह्मण्यम मानले जात नाही. (अन्य काही धर्मात थेट शिरच्छेद करायची भाषा झाली असती.

माझे स्वयंपाकाचे प्रयोग

बाप्पू ·

सध्याच ब्राझील वास्तव्यात असताना फ्लॉवरची भाजी खाण्यची (दुर)बुद्धी झाली , अपार्टमेंट वर येता येता रेड चिली (रेड पेपर) ची पूड आणली होती , झणझणीत .करावी म्हणून थोडी(?) जास्तच टाकली गेली , घर भर खत्रड वास भरून राहिला होता , मित्रांनी अति-उत्साहात चव घेतली तरी त्याची बोबडीच वळाली नाका-कानतुन त्याचा जो धूर निघाला ते विचारता सोय नाही नंतर भाजीतील सर्व पाणी काढल , फेकून दील , दोन बटाटे टाकले तरी डोक्याला तिखट ज़ाळ लागलाच !!! :)

परवाच कूकरमध्ये भात करायला टाकला... अन मिपा उघडून बसलो. अशावेळी जे व्हायचे तेच झाले...भात पार करपून गेला. तो करपलेला भात परवडला पण असता, पण करपता-करपता कूकरचा सेफ्टी व्हॉल्व्ह पण घेवून गेला. बादवे, चुकुन माकून कधी यानबूला आलात तर प्रेशर कूकर घेवू या.इथे प्रेशर कूकर अजिबात मिळत नाही.

बहुगुणी 30/08/2014 - 22:31
१. अनप्लॅन्ड उत्साहः अर्थात्, "अ‍ॅक्सिडेंटल वडे"! २. कांद्याची पातीची पातळ भाजी ? हे अर्थात खूप जुने लेख आहेत, त्यानंतर मिपाला भेटी देऊन देऊन आणि स्ययंपाकघरात बरेचदा 'सुपरव्हाइज्ड' प्रवेश केल्याने परिस्थिती बरीच सुधारली आहे!

प्यारे१ 31/08/2014 - 03:13
>>>>तिथे राज्य करणार्या व्यक्तीने नुकतीच माझ्या आयुष्यात एण्ट्री केली आहे. बाप्पू, हा मूळ मुद्दा आहे तर.... हार्दिक अभिनंदन. >>>>त्यामूळे आता फक्त हॉल मधे बसून " अग ऐकतेस का... आज पाऊस खूप छान पडतोय. मस्त पैकी कांदाभजी आणि चहा करशील का? " Smile घ्या. ऐश करुन घ्या. हे दिवस फार नसतात. काही मिन्टांच्या स्वप्नांसारखे असतात. >>> तुमच्या कडे देखील आसेच काही गमतीशीर किस्से आसतील तर जरूर सांगा. कशाला हिरमोड करायचा तुमचा? ;)

स्पंदना 03/09/2014 - 06:21
बाप्पु मी अगदी सिरियसली सांगते. कारण आज जरी,"अग ऐकलस का....." असलं तरी थोड्याच दिवसात त्याच ,"अरे ऐकलस का..." होणार आहे हे ध्यानात घ्या. तर काय सांगत होते...कोल्हापुरी रश्श्याचा लाल्भडक रंग.....त्यासाठी आधी बाजुला एका छोट्या अथवा फोडणीच्या भांड्यात २चमचे तेल तापवुन घ्या. अगदी धुर येउ दे. मग गॅस बंद करुन तिखट पावडर जेव्हढी हवी तेव्हढी मोजुन घ्या. जरा तेल थंड होउ द्द्या अन मग र्त्या तेलात हे तिखट टाका. जमल तर घराबाहेर पळा नाहीतर ठसकत तेथेच उभे रहा. तिखट थोडे हलवुन शिजलेल्या चिकन मसाल्यावर टाका. बहुत अच्छा रंग आयेगा. और आपके जीवन मे भी रंग लायेगा... सुप्पर आयटीवाल्याची बायको अपर्णा

पैसा 03/09/2014 - 17:03
मस्त! लेख आवडला! लग्न केल्याबद्दल अभिनंदन! थोडे दिवस थांबा, मग स्वयंपाकात आणि गृहकृत्यात एक्सपर्ट व्हालच!

In reply to by पैसा

थोडे दिवस थांबा, मग स्वयंपाकात आणि गृहकृत्यात एक्सपर्ट व्हालच! आम्ही आमच्या जखमा झाकून ठेवतो आहोत, कोणी तरी ह्यांच्या हातातून तो मिठाचा सट तेव्हढा काढून घ्या बरं..!

दिपक.कुवेत 07/09/2014 - 12:49
थोडक्यात काय तर तुमचं नविन लग्न झालय आणि तुमच्याकडे "किस्से" आहेत. पण थोड्यात दिवसात त्या किश्श्यांच्या कथा होतात कि नाहि ते पहा....

सध्याच ब्राझील वास्तव्यात असताना फ्लॉवरची भाजी खाण्यची (दुर)बुद्धी झाली , अपार्टमेंट वर येता येता रेड चिली (रेड पेपर) ची पूड आणली होती , झणझणीत .करावी म्हणून थोडी(?) जास्तच टाकली गेली , घर भर खत्रड वास भरून राहिला होता , मित्रांनी अति-उत्साहात चव घेतली तरी त्याची बोबडीच वळाली नाका-कानतुन त्याचा जो धूर निघाला ते विचारता सोय नाही नंतर भाजीतील सर्व पाणी काढल , फेकून दील , दोन बटाटे टाकले तरी डोक्याला तिखट ज़ाळ लागलाच !!! :)

परवाच कूकरमध्ये भात करायला टाकला... अन मिपा उघडून बसलो. अशावेळी जे व्हायचे तेच झाले...भात पार करपून गेला. तो करपलेला भात परवडला पण असता, पण करपता-करपता कूकरचा सेफ्टी व्हॉल्व्ह पण घेवून गेला. बादवे, चुकुन माकून कधी यानबूला आलात तर प्रेशर कूकर घेवू या.इथे प्रेशर कूकर अजिबात मिळत नाही.

बहुगुणी 30/08/2014 - 22:31
१. अनप्लॅन्ड उत्साहः अर्थात्, "अ‍ॅक्सिडेंटल वडे"! २. कांद्याची पातीची पातळ भाजी ? हे अर्थात खूप जुने लेख आहेत, त्यानंतर मिपाला भेटी देऊन देऊन आणि स्ययंपाकघरात बरेचदा 'सुपरव्हाइज्ड' प्रवेश केल्याने परिस्थिती बरीच सुधारली आहे!

प्यारे१ 31/08/2014 - 03:13
>>>>तिथे राज्य करणार्या व्यक्तीने नुकतीच माझ्या आयुष्यात एण्ट्री केली आहे. बाप्पू, हा मूळ मुद्दा आहे तर.... हार्दिक अभिनंदन. >>>>त्यामूळे आता फक्त हॉल मधे बसून " अग ऐकतेस का... आज पाऊस खूप छान पडतोय. मस्त पैकी कांदाभजी आणि चहा करशील का? " Smile घ्या. ऐश करुन घ्या. हे दिवस फार नसतात. काही मिन्टांच्या स्वप्नांसारखे असतात. >>> तुमच्या कडे देखील आसेच काही गमतीशीर किस्से आसतील तर जरूर सांगा. कशाला हिरमोड करायचा तुमचा? ;)

स्पंदना 03/09/2014 - 06:21
बाप्पु मी अगदी सिरियसली सांगते. कारण आज जरी,"अग ऐकलस का....." असलं तरी थोड्याच दिवसात त्याच ,"अरे ऐकलस का..." होणार आहे हे ध्यानात घ्या. तर काय सांगत होते...कोल्हापुरी रश्श्याचा लाल्भडक रंग.....त्यासाठी आधी बाजुला एका छोट्या अथवा फोडणीच्या भांड्यात २चमचे तेल तापवुन घ्या. अगदी धुर येउ दे. मग गॅस बंद करुन तिखट पावडर जेव्हढी हवी तेव्हढी मोजुन घ्या. जरा तेल थंड होउ द्द्या अन मग र्त्या तेलात हे तिखट टाका. जमल तर घराबाहेर पळा नाहीतर ठसकत तेथेच उभे रहा. तिखट थोडे हलवुन शिजलेल्या चिकन मसाल्यावर टाका. बहुत अच्छा रंग आयेगा. और आपके जीवन मे भी रंग लायेगा... सुप्पर आयटीवाल्याची बायको अपर्णा

पैसा 03/09/2014 - 17:03
मस्त! लेख आवडला! लग्न केल्याबद्दल अभिनंदन! थोडे दिवस थांबा, मग स्वयंपाकात आणि गृहकृत्यात एक्सपर्ट व्हालच!

In reply to by पैसा

थोडे दिवस थांबा, मग स्वयंपाकात आणि गृहकृत्यात एक्सपर्ट व्हालच! आम्ही आमच्या जखमा झाकून ठेवतो आहोत, कोणी तरी ह्यांच्या हातातून तो मिठाचा सट तेव्हढा काढून घ्या बरं..!

दिपक.कुवेत 07/09/2014 - 12:49
थोडक्यात काय तर तुमचं नविन लग्न झालय आणि तुमच्याकडे "किस्से" आहेत. पण थोड्यात दिवसात त्या किश्श्यांच्या कथा होतात कि नाहि ते पहा....
लेखनविषय:
लेखनप्रकार
1) कोल्हापुरी चिकन मसाला. रविवार निवांत बारा वाजेपर्यंत लोळून कंटाळा आला. मग मध्येच चिकन खायची हुक्की आली. मनात आले की आज सुट्टी आहे तर हॉटेल मध्ये जाण्यापेक्षा स्वतःच बणवुया . लगेचच बाजारातून सगळे समान घेऊन आलो. जसे की चिकन, सुहना मसाला, कोथिंबीर, कांदे, तीळ, ओले खोबरे ई. आज काहीही झाले तरी झणझणीत चिकन बनवायचे आणि मिपावर पाककृती टाकून प्रतिसादांचा पाऊस पाडायचा असे मनात ठरवून मी स्वयंपाक घराकडे वळलो. चिकन बनवण्यासाठी जे काही मसल्याचे वाटण करतात ते करत असताना त्यात ओले खोबरे घालावे लागते.. मी मुद्दाम थोडे जास्त खोबरे घातले...