मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नॉन लेव्हल प्लेइंग गेम

ऋतुराज चित्रे ·

अगोचर Fri, 08/29/2014 - 00:40
त्या संदर्भात अजुन काही विचार आले - स्त्री पुरुष भेदभाव बक्षिसाची रक्कम / मोबदल्या बाबतित दिसून येतो. सर्व साधारणपणे स्त्रियांच्या त्याच स्पर्धेसाठी कमी बक्षीस असते. म्हणजे मॅरेथॉन मधे स्पर्धा वेगवेगळ्या असल्या तरी सर्वान्ना तेवढेच अंतर पळावे लागते. त्यातही स्त्रियांची क्षमता निकलांवरुन कमी दिसुन येते आणि हेच त्याचे कारण असावे. समान स्पर्धेला अपवाद म्हणुन टेनिस हे एकच उदाहरण मला आत्ता आठवते, ज्याच्यामधे पुरुषांना पाच सेट खेळावे लागतात, पण स्त्रियांच्या सामन्याचा निकाल तीन सेटांमधेच लागतो. अर्थात जास्त (वेळ) करमणुक केल्याबद्दल त्यांना जास्ती मोबदला मिळाला तर काहीतरी कारण आहे. या रकमेचा अपवाद म्हणजे अमेरिकन ओपन, उदारमतवाद्यांनी अनेक वर्षें पाठपुरावा करून दोनही विजेत्याना मिळणारी रक्कम समान करून घेतली. पण वरील कारणासाठी (तीनच सेट) काही स्त्रिमुक्तीवाद्याच्या मते हा स्त्रियांचा अपमान आहे.

vikramaditya Sat, 08/30/2014 - 16:48
खेळात शारीरीक श्रमांचा प्रश्न उपस्थित होत नाही. तरीही प्रथम १० खेळाडुंमध्ये ELO रेटींग प्रमाणे कोणा महिला खेळाडुचा समावेश झालेला दिसत नाही. Why So?

नितिन थत्ते Sun, 08/31/2014 - 07:56
>>दोघानाही समान कोन साधण्यासाठी सारखेच श्रम लागतात, हे पूर्ण चूक आहे. ज्याचे पाय लांब असतील त्याच्या पायांचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल. त्यामुळे त्याला समान कोन साधण्यासाठी जास्त श्रम लागतील. ऑव्हरऑल दोघांना समान* श्रम लागतील. *गणित तितके सोपे नसावे. पण लांब पायवाल्याला अनड्यू फायदा मिळत नसावा.

ऋतुराज चित्रे Mon, 09/01/2014 - 10:58
वजन व पायांच्या उंचीप्रमाणे गट पाडले तर थोड्याफार प्रमाणात शक्य आहे. वजन व उंचीमुळे एकाच गटात सर्वांंना ठेवल्यास समान संधीचा गुंता अधिक वाढू शकतो. कारण मोमेंंट ऑफ इनेर्शियावर संपुर्ण शरिराच्या वस्तुमानापेक्षा केवळ पायांच्या वस्तुमानामुळे परिणाम होतो.

हाडक्या Mon, 09/01/2014 - 16:01
जर उन्चीमुळे कोणी या खेळात जिंकू शकला असता तर सगळे लंबूटांग य खेळात रेकॉर्ड करीत असलेले दिसले असते. मूळ गृहितक दिशाभूल करणारे आहे. याला जर नियम करावयाचे म्हटले तर धावण्याच्या स्पर्धा, उंच उडी, बास्केटबॉल इत्यादि खेळातदेखील असेच म्हणावे लागेल.

मार्मिक गोडसे Wed, 09/03/2014 - 02:31
१९८४ ते २०१२ पर्यंतच्या ऑलिम्पिकच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची उंची ६ फुटापेक्षा अधिक होती, अपवाद फक्त २००० ऑलिम्पिकचा. १) १९८४ कार्ल लुईस - उंची ६'.३" (८१ कि.ग्रा.) वेळ - ९.९९ सेकंद २) १९८८ कार्ल लुईस - वेळ - ९.९२ सेकंद ३) १९९२ लिंफोर्ड क्रिस्टी - उंची ६'.२" (९२ कि.ग्रा. ) वेळ- ९.९६ सेकंद ४) १९९६ डोनोवन बेली - उंची ६'.१" (९१ कि.ग्रा.) वेळ - ९.८४ सेकंद ५) २००० मॉरीस ग्रीन - उंची ५'.९ १/२ " ( ७५ कि.ग्रा.) वेळ- ९.८७ सेकंद ६) २००४ जस्टीन गॅटलीन - उंची ६'.१" ( ८३ कि.ग्रा.) वेळ - ९.८५ सेकंद ७) २००८ उसेन बोल्ट - उंची ६.'५" ( ९४ कि.ग्रा.) वेळ - ९.६९ सेकंद ८) २०१२ उसेन बोल्ट - वेळ - ९.६३ सेकंद जास्त उंचीमुळे खेळाडूला कमी उंचीच्या खेळाडूपेक्षा हवेचा अधिक प्रतिकार करावा लागतो. परंतु सरावाने तो धावण्याच्या शैलीत बदल करून त्यावर मात करू शकतो. उंच खेळाडूला पायाच्या वस्तुमानामुळे ढांग (स्टेप) टाकण्यासाठी कमी उंचीच्या खेळाडूपेक्षा अधिक उर्जा लागते. मोमेंट ऑफ इनर्शियामुळे खरे तर कमी उंचीच्या खेळाडूंना अधिक फायदा व्हायला पाहिजे. परंतु ऑलिम्पिकच्या निकालात तसे आढळत नाही. उंच खेळाडू १०० मीटर अंतर कमी उंच खेळाडूपेक्षा कमी ढांगेत पार करतो .( पायाच्या उंचीतील फरकामुळे ). धावताना पायाचा जेव्हा जमिनीशी संपर्क होतो तेव्हा काही क्षणापुरता जमिनीच्या प्रतिकारामुळे वेग कमी होतो. खेळाडूला जोर लावून पुढची ढांग टाकावी लागते. उंच खेळाडूला शरीराच्या वस्तुमानामुळे कमी उंचीच्या खेळाडूपेक्षा अधिक जोर लावावा लागतो. सरावाने तो पायाची हालचाल व जमिनीवर पायाचा जोर ह्यात वाढ करू शकतो. कमी उंचीच्या खेळाडूने कितीही पायाची हालचाल जोरात केली तरी तो १०० मीटर अंतर कमी ढांगेत पार करू शकत नाही , कारण पायाची लांबी सरावाने वाढू शकत नाही. उसेन बोल्टने २००९ मध्ये १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ९.५८ सेकंद नोंदवली होती. बोल्टने जेव्हा हे १०० मीटर अंतर ९.५८ सेकंदात पार केले तेव्हा ५.२९ सेकंद त्याने जमिनीला स्पर्श केला नव्हता. ( इतका वेळ तो हवेत होता.) १०० मीटर अंतर त्याने ४१ ढांगात कापले. म्हणजे एका ढांगेत त्याने सरासरी ८ फूट अंतर पार केले. अशी कामगिरी कमी उंचीच्या खेळाडूला उंचीच्या मर्यादेमुळे शक्य नाही. ऑलिम्पिकच्या निकालावरून स्पष्ट दिसते धावण्याच्या स्पर्धेत उंच खेळाडूच जिंकतात. त्यामुळे कमी उंचीच्या खेळाडूंना उंच खेळाडूंबरोबर स्पर्धा लावून त्यांचावर अन्याय केला जातो. ६ फुट उंच खेळाडूबरोबर साडे पाच फुट उंच खेळाडूची स्पर्धा लावणे हे चुकीचेच आहे. शेवटी शारीरिक मर्यादा येतातच. अवांतर : घोड्यांच्या शर्यतीत घोड्याची डीएनए चाचणी केली जाते. ठ्ठो... धावा आता ...

ऋषिकेश Wed, 09/03/2014 - 10:25
नाही पटले उंचीच का? श्रवणशक्ती, दृश्यमानता वगैरे घटक का नको? जर दृश्यमानता समसमान करायला लेन्स हे अतिरिक्त साधन वापरले दिले जाते, तर उंची वाढवायला अधिक उंचीचे बुट व/वा इतर काहीतरी रोचक उपाय (पटकन सुचत नाहीये, पण जरा विचार केला तर मिळेलच) करून लेव्हल प्लेइंग फिल्ड बनवावे काय? अशी यादी कितीही वाढवता येईल. कोणत्याही दोन व्यक्तीत काहीतरी अधिक उणे असणारच. सर्वार्थाने लेव्हल प्लेइंग फिल्ड मिळाणे अशाने अशक्य होत जाईल

प्रसाद१९७१ Wed, 09/03/2014 - 10:40
तुमच्या लॉजिक प्रमाणे आता परिक्षा पण विद्यार्थ्यांच्या IQ च्या बेसिस वर गट पाडुन घेतल्या पाहीजेत. १००-११० IQ चा एक गट ११०-१२० IQ चा दुसरा गट. त्याहुन पुढे जाउन मग IQ+उंची अश्या बेसिस वर खेळात गट पाडावेत. काय चाललय काय?

ऋतुराज चित्रे गुरुवार, 12/25/2014 - 10:31
मार्मिक गोडसेंची प्रतिक्रिया वाचल्यावर मी माझ्या इंजिनिअर, डॉक्टर व शिक्षक मित्रांशी चर्चा केली. बरेचजणांनी प्रतिक्रियेशी सहमती दर्शवली. बोल्टने जेव्हा हे १०० मीटर अंतर ९.५८ सेकंदात पार केले तेव्हा ५.२९ सेकंद त्याने जमिनीला स्पर्श केला नव्हता. ( इतका वेळ तो हवेत होता.) १०० मीटर अंतर त्याने ४१ ढांगात कापले. म्हणजे एका ढांगेत त्याने सरासरी ८ फूट अंतर पार केले. अशी कामगिरी कमी उंचीच्या खेळाडूला उंचीच्या मर्यादेमुळे शक्य नाही. कुस्ती, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग इ. खेळप्रकरात वजनाप्रमाणे अनेक गट असतात तसे उंचीप्रमाणे धावण्याच्या स्पर्धेत गट पाडले तर कमी उंचीच्या खेळाडूंना प्रोस्ताहनच मिळेल. मार्मिक गोडसेंची प्रतिक्रिया मला अधिक समतोल वाटली.

अगोचर Fri, 08/29/2014 - 00:40
त्या संदर्भात अजुन काही विचार आले - स्त्री पुरुष भेदभाव बक्षिसाची रक्कम / मोबदल्या बाबतित दिसून येतो. सर्व साधारणपणे स्त्रियांच्या त्याच स्पर्धेसाठी कमी बक्षीस असते. म्हणजे मॅरेथॉन मधे स्पर्धा वेगवेगळ्या असल्या तरी सर्वान्ना तेवढेच अंतर पळावे लागते. त्यातही स्त्रियांची क्षमता निकलांवरुन कमी दिसुन येते आणि हेच त्याचे कारण असावे. समान स्पर्धेला अपवाद म्हणुन टेनिस हे एकच उदाहरण मला आत्ता आठवते, ज्याच्यामधे पुरुषांना पाच सेट खेळावे लागतात, पण स्त्रियांच्या सामन्याचा निकाल तीन सेटांमधेच लागतो. अर्थात जास्त (वेळ) करमणुक केल्याबद्दल त्यांना जास्ती मोबदला मिळाला तर काहीतरी कारण आहे. या रकमेचा अपवाद म्हणजे अमेरिकन ओपन, उदारमतवाद्यांनी अनेक वर्षें पाठपुरावा करून दोनही विजेत्याना मिळणारी रक्कम समान करून घेतली. पण वरील कारणासाठी (तीनच सेट) काही स्त्रिमुक्तीवाद्याच्या मते हा स्त्रियांचा अपमान आहे.

vikramaditya Sat, 08/30/2014 - 16:48
खेळात शारीरीक श्रमांचा प्रश्न उपस्थित होत नाही. तरीही प्रथम १० खेळाडुंमध्ये ELO रेटींग प्रमाणे कोणा महिला खेळाडुचा समावेश झालेला दिसत नाही. Why So?

नितिन थत्ते Sun, 08/31/2014 - 07:56
>>दोघानाही समान कोन साधण्यासाठी सारखेच श्रम लागतात, हे पूर्ण चूक आहे. ज्याचे पाय लांब असतील त्याच्या पायांचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल. त्यामुळे त्याला समान कोन साधण्यासाठी जास्त श्रम लागतील. ऑव्हरऑल दोघांना समान* श्रम लागतील. *गणित तितके सोपे नसावे. पण लांब पायवाल्याला अनड्यू फायदा मिळत नसावा.

ऋतुराज चित्रे Mon, 09/01/2014 - 10:58
वजन व पायांच्या उंचीप्रमाणे गट पाडले तर थोड्याफार प्रमाणात शक्य आहे. वजन व उंचीमुळे एकाच गटात सर्वांंना ठेवल्यास समान संधीचा गुंता अधिक वाढू शकतो. कारण मोमेंंट ऑफ इनेर्शियावर संपुर्ण शरिराच्या वस्तुमानापेक्षा केवळ पायांच्या वस्तुमानामुळे परिणाम होतो.

हाडक्या Mon, 09/01/2014 - 16:01
जर उन्चीमुळे कोणी या खेळात जिंकू शकला असता तर सगळे लंबूटांग य खेळात रेकॉर्ड करीत असलेले दिसले असते. मूळ गृहितक दिशाभूल करणारे आहे. याला जर नियम करावयाचे म्हटले तर धावण्याच्या स्पर्धा, उंच उडी, बास्केटबॉल इत्यादि खेळातदेखील असेच म्हणावे लागेल.

मार्मिक गोडसे Wed, 09/03/2014 - 02:31
१९८४ ते २०१२ पर्यंतच्या ऑलिम्पिकच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची उंची ६ फुटापेक्षा अधिक होती, अपवाद फक्त २००० ऑलिम्पिकचा. १) १९८४ कार्ल लुईस - उंची ६'.३" (८१ कि.ग्रा.) वेळ - ९.९९ सेकंद २) १९८८ कार्ल लुईस - वेळ - ९.९२ सेकंद ३) १९९२ लिंफोर्ड क्रिस्टी - उंची ६'.२" (९२ कि.ग्रा. ) वेळ- ९.९६ सेकंद ४) १९९६ डोनोवन बेली - उंची ६'.१" (९१ कि.ग्रा.) वेळ - ९.८४ सेकंद ५) २००० मॉरीस ग्रीन - उंची ५'.९ १/२ " ( ७५ कि.ग्रा.) वेळ- ९.८७ सेकंद ६) २००४ जस्टीन गॅटलीन - उंची ६'.१" ( ८३ कि.ग्रा.) वेळ - ९.८५ सेकंद ७) २००८ उसेन बोल्ट - उंची ६.'५" ( ९४ कि.ग्रा.) वेळ - ९.६९ सेकंद ८) २०१२ उसेन बोल्ट - वेळ - ९.६३ सेकंद जास्त उंचीमुळे खेळाडूला कमी उंचीच्या खेळाडूपेक्षा हवेचा अधिक प्रतिकार करावा लागतो. परंतु सरावाने तो धावण्याच्या शैलीत बदल करून त्यावर मात करू शकतो. उंच खेळाडूला पायाच्या वस्तुमानामुळे ढांग (स्टेप) टाकण्यासाठी कमी उंचीच्या खेळाडूपेक्षा अधिक उर्जा लागते. मोमेंट ऑफ इनर्शियामुळे खरे तर कमी उंचीच्या खेळाडूंना अधिक फायदा व्हायला पाहिजे. परंतु ऑलिम्पिकच्या निकालात तसे आढळत नाही. उंच खेळाडू १०० मीटर अंतर कमी उंच खेळाडूपेक्षा कमी ढांगेत पार करतो .( पायाच्या उंचीतील फरकामुळे ). धावताना पायाचा जेव्हा जमिनीशी संपर्क होतो तेव्हा काही क्षणापुरता जमिनीच्या प्रतिकारामुळे वेग कमी होतो. खेळाडूला जोर लावून पुढची ढांग टाकावी लागते. उंच खेळाडूला शरीराच्या वस्तुमानामुळे कमी उंचीच्या खेळाडूपेक्षा अधिक जोर लावावा लागतो. सरावाने तो पायाची हालचाल व जमिनीवर पायाचा जोर ह्यात वाढ करू शकतो. कमी उंचीच्या खेळाडूने कितीही पायाची हालचाल जोरात केली तरी तो १०० मीटर अंतर कमी ढांगेत पार करू शकत नाही , कारण पायाची लांबी सरावाने वाढू शकत नाही. उसेन बोल्टने २००९ मध्ये १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ९.५८ सेकंद नोंदवली होती. बोल्टने जेव्हा हे १०० मीटर अंतर ९.५८ सेकंदात पार केले तेव्हा ५.२९ सेकंद त्याने जमिनीला स्पर्श केला नव्हता. ( इतका वेळ तो हवेत होता.) १०० मीटर अंतर त्याने ४१ ढांगात कापले. म्हणजे एका ढांगेत त्याने सरासरी ८ फूट अंतर पार केले. अशी कामगिरी कमी उंचीच्या खेळाडूला उंचीच्या मर्यादेमुळे शक्य नाही. ऑलिम्पिकच्या निकालावरून स्पष्ट दिसते धावण्याच्या स्पर्धेत उंच खेळाडूच जिंकतात. त्यामुळे कमी उंचीच्या खेळाडूंना उंच खेळाडूंबरोबर स्पर्धा लावून त्यांचावर अन्याय केला जातो. ६ फुट उंच खेळाडूबरोबर साडे पाच फुट उंच खेळाडूची स्पर्धा लावणे हे चुकीचेच आहे. शेवटी शारीरिक मर्यादा येतातच. अवांतर : घोड्यांच्या शर्यतीत घोड्याची डीएनए चाचणी केली जाते. ठ्ठो... धावा आता ...

ऋषिकेश Wed, 09/03/2014 - 10:25
नाही पटले उंचीच का? श्रवणशक्ती, दृश्यमानता वगैरे घटक का नको? जर दृश्यमानता समसमान करायला लेन्स हे अतिरिक्त साधन वापरले दिले जाते, तर उंची वाढवायला अधिक उंचीचे बुट व/वा इतर काहीतरी रोचक उपाय (पटकन सुचत नाहीये, पण जरा विचार केला तर मिळेलच) करून लेव्हल प्लेइंग फिल्ड बनवावे काय? अशी यादी कितीही वाढवता येईल. कोणत्याही दोन व्यक्तीत काहीतरी अधिक उणे असणारच. सर्वार्थाने लेव्हल प्लेइंग फिल्ड मिळाणे अशाने अशक्य होत जाईल

प्रसाद१९७१ Wed, 09/03/2014 - 10:40
तुमच्या लॉजिक प्रमाणे आता परिक्षा पण विद्यार्थ्यांच्या IQ च्या बेसिस वर गट पाडुन घेतल्या पाहीजेत. १००-११० IQ चा एक गट ११०-१२० IQ चा दुसरा गट. त्याहुन पुढे जाउन मग IQ+उंची अश्या बेसिस वर खेळात गट पाडावेत. काय चाललय काय?

ऋतुराज चित्रे गुरुवार, 12/25/2014 - 10:31
मार्मिक गोडसेंची प्रतिक्रिया वाचल्यावर मी माझ्या इंजिनिअर, डॉक्टर व शिक्षक मित्रांशी चर्चा केली. बरेचजणांनी प्रतिक्रियेशी सहमती दर्शवली. बोल्टने जेव्हा हे १०० मीटर अंतर ९.५८ सेकंदात पार केले तेव्हा ५.२९ सेकंद त्याने जमिनीला स्पर्श केला नव्हता. ( इतका वेळ तो हवेत होता.) १०० मीटर अंतर त्याने ४१ ढांगात कापले. म्हणजे एका ढांगेत त्याने सरासरी ८ फूट अंतर पार केले. अशी कामगिरी कमी उंचीच्या खेळाडूला उंचीच्या मर्यादेमुळे शक्य नाही. कुस्ती, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग इ. खेळप्रकरात वजनाप्रमाणे अनेक गट असतात तसे उंचीप्रमाणे धावण्याच्या स्पर्धेत गट पाडले तर कमी उंचीच्या खेळाडूंना प्रोस्ताहनच मिळेल. मार्मिक गोडसेंची प्रतिक्रिया मला अधिक समतोल वाटली.
क्रीडा स्पर्धा कोणतीही असो तेथे धर्म,जात व वंश या गोष्टींना थारा नसतो.अपवाद फक्त लिंगाचा,कारण स्त्री व पुरुषातील शारीरिक ठेवण व नैसर्गिक सामर्थ्यातील फरक हाच त्यामागील उद्देश असावा.स्पार्धा समान पातळीवर व्हावी या उद्देशाने अनेक क्रिडा प्रकारांचे गट पाडले गेले.उदा: मुष्ठीयुद्धात खेळाडूच्या वजनाप्रमाणे हेवी वेट व लाईट वेट असे गट पाडले गेले.कोणत्याही गटातील खेळाडूला आपले वजन कमी जास्त करून संबंधित गटात भाग घेता येतो. येथे वजन हे प्रमाण मानले गेले आहे.

वर्धमान ते महावीर - भाग 2

दशानन ·

दशानन गुरुवार, 08/28/2014 - 23:15
विलासराव, हा भाग जरा मुद्दाम लहान केला आहे, कारण पुढील भाग, हा पुर्णपणे वैचारिक आणि तत्त्वज्ञान यावर आधारित आहे, व तो खूप मोठा होणार आहे. लय जपणे एवढाच उद्देश आहे. नेहमी प्रमाणे जे जे लिहतो आहे ते ते प्रकाशित करतो आहे. त्यामुळे लेखन लांबी विचार घेत नाही आहे. :)

प्रचेतस गुरुवार, 08/28/2014 - 23:20
लेखन आवडले. स्थविर शब्द पाहून हीनयान (थेरवादी/स्थविरवादी) बौद्ध पंथाची आठवण झाली.

In reply to by प्रचेतस

दशानन गुरुवार, 08/28/2014 - 23:22
>>>बौद्ध पंथाची आठवण झाली बुद्धाच्या काळात महावीर होते, त्यांची प्रत्येक्ष भेट झाली की नाही, हे माहिती नाही. याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत, पण दोघांची भाषा, विचार, जन्म (स्वप्न इत्यादी) यात खूप साम्य आहे.

In reply to by प्रचेतस

दशानन गुरुवार, 08/28/2014 - 23:33
एस.. म्हणून मध्यंतरी असा मत प्रवाह निर्माण झाला की आधी, गौतम यांचा बुद्ध धर्म व नंतर जैनधर्म. पण नंतर असे मान्य झाले की, महावीर हे २४ व्ये तीर्थंकर, म्हणजे आधी २३ तीर्थंकरानी याच विचार धारेचा पुरस्कार केला. पण मी अजून शाशंक आहे याबद्दल. शक्यतो, वैदिक धर्म त्याग करणारे दोन गट असतील, एक ज्यांनी पूर्णपणे वैदिक मते नाकारली व एक ज्यांनी गरजेपूर्ती / विचारांशी मेळ असलेली स्वीकारली व बाकी नाकारली.

In reply to by दशानन

प्रचेतस गुरुवार, 08/28/2014 - 23:42
सहमत. जैनांचे महावीरांआधीचे तीर्थंकर ही संकल्पना मला काहीशी इस्लामसारखी वाटते. जसे प्रेषित मुहम्मद हे शेवटचे. पण आधीचे प्रेषित थेट अ‍ॅडम, नोहा वैग्रेपासून. शिवाय यातील बहुतांश तिर्थंकर हे पौराणिक ग्रंथांतील दिसतात. उदा. २२ व तिर्थंकर नेमिनाथ. हे थेट कृष्णाचे चुलतबंधू असल्याचे जैन धर्मिय मानतात.

In reply to by प्रचेतस

दशानन गुरुवार, 08/28/2014 - 23:48
२४ पैकी फक्त तीन तीर्थंकर याचे अस्तित्व होते, असे आज मान्य केले जाते (यात खूप गोंधळ आहे, पण पुराण, धर्मग्रन्थ, इतर काही पुरावे धरून) एक वृषभनाथ, दुसरे नेमीनाथ व तिसरे महावीर. बाकीच्या बद्दल कुठलाही अगदी लोककथेमध्ये पण पुरावा नाही आहे. *वृषभनाथ, रामायण मध्ये येतात.

In reply to by दशानन

प्रचेतस गुरुवार, 08/28/2014 - 23:56
पार्श्वनाथांबद्दल पण काही उल्लेख नाहीत का? महावीरांनंतरचे ते सर्वात जास्त प्रसिद्ध तीर्थंकर. धरणेन्द्र यक्ष, कमठ राक्षस ह्या सगळ्या कथा नंतरच्या का? तसेही गौतम बुद्धांचा मारविजय आणि पार्श्वनाथांचे कमठविजय यात प्रचंड समानता आहे.

In reply to by प्रचेतस

दशानन Fri, 08/29/2014 - 00:03
>>>तसेही गौतम बुद्धांचा मारविजय आणि पार्श्वनाथांचे कमठविजय यात प्रचंड समानता आहे. यातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. पार्श्वनाथांबद्दल 'महाभारतात' उल्लेख येतो, पण ते पार्श्वनाथ ते हेच याबद्दल देखील संदेह आहे. जैनधर्मामध्ये कालगणना एवढी विचित्र आहे की, साधे उदा. महावीर यांचा जिवनकाल हा लाखो वर्ष लिहतात, सांगतात :( अजून सखोल वाचन सुरु आहे. पण त्याकाळात एकच नाव असलेली व्यक्ती अनेक होत्या. महावीर यांचा प्रिय शिष्य याचे नाव देखील "गौतम" होते.

In reply to by दशानन

दशानन Fri, 08/29/2014 - 00:14
याच वेळी, महावीर यांचे दुसरे तप चालू होते तेव्हा "मूळ" गौतम यांना मोक्ष प्राप्त झाला होता. मोक्ष समयी गौतमबुद्ध हे ८३ वर्षाचे होते असे मानले जाते, म्हणजे, महावीर वयाच्या 30व्या वर्षी घरातून बाहेर पडले व दोन तप १२-१२= २४ वर्ष.. जेव्हा महावीर ५४ व्या वर्षी होते तेव्हा गौतमबुद्ध हे मोक्षगतीस प्राप्त झाले होते. शक्यतो भेटले देखील असतील. कोण जाणे.

In reply to by दशानन

प्रचेतस Fri, 08/29/2014 - 00:24
भेट झाली नसावी असे मला वाटते. नाहीतर समकालीन किंवा तदनंतरच्या साहित्यात याबद्दल काही उल्लेख नक्कीच आले असते. शिवाय दोन्ही धर्मांच्या विचारधारा वरकरणी जरी सारख्या वाटल्या तरी त्यात काही मूलभूत फरक आहेत.

In reply to by दशानन

विलासराव Fri, 08/29/2014 - 11:00
मोक्ष समयी गौतमबुद्ध हे ८३ वर्षाचे होते असे मानले जात माझ्या माहितीप्रमाणे गौतमबुद्धाने २९ व्या वर्षी घर सोडले, ३५ व्या वर्षी त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले. ८० व्या वर्षी महापरीनिर्वान झाले त्यांचे. अर्थातच त्यांची शिकवण महत्वाची आहे. बाकी गोष्टी गौण आहेत.

In reply to by विलासराव

विलासराव Fri, 08/29/2014 - 11:05
http://misalpav.com/comment/reply/28662/606780 बुद्द साहित्य इथे उपलब्द्ध आहे. 12:00 noon to 4:00 pm - Monday to Friday (Wednesday Closed) 12:00 noon to 5:00 pm - Saturday & Sunday ‘Pariyesana Potthakalaya / Research Library’ http://misalpav.com/comment/reply/28662/606780

In reply to by विलासराव

लेखन (बहुदा) बाकी गोष्टींवरच होणार आहे. ज्याचा `ऐतिहासिक आभ्यास' म्हणून काहीएक उपयोग असेल. आणि प्रतिसादांचा रागरंग पाहाता चर्चाही त्याच अंगानं घडत राहातील. `अहिंसा परमो धर्मः' या महावीराच्या अल्टीमेट शिकवणीवर (पंचशीलाचा मागोवा घेत) चर्चा, बहुदा बराच ऐतिहासिक उहापोह झाल्यावर होण्याची शक्यता दिसते (किंवा ती देखिल होण्याची शक्यता कमीच).

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन Fri, 08/29/2014 - 21:06
>> प्रतिसादांचा रागरंग पाहाता चर्चाही त्याच अंगानं घडत राहातील. हे काथ्याकूट मध्ये नसून "जनातलं मनातलं" मध्ये. येथे मला चर्चा अपेक्षीतच नाही आहे ना, वाद-विवाद. मी एक कादंबरी प्रकारात लेखन करतो आहे व जेथे जेथे हवे तेथे तेथे लेखन स्वातंत्र्य घेतो आहे.

In reply to by प्रचेतस

आयुर्हित Fri, 08/29/2014 - 02:54
सोनिजी की नसियत: हे अजमेर येथील मंदिर भगवान ह्रुषभदेव उर्फ आदिनाथ यांना वाहिलेले मंदिर आहे. भगवान ह्रुषभदेव हे इक्ष्वाकू वंशातील राजा भरत व भगवान रामाचेही पुर्वज आहेत, ज्यांनी जगाला सर्व प्रथम "अहिंसेचा मार्ग" दाखविला आणि म्हणुन ते प्रथम तिर्थंकर बनले आहेत. हे मंदिर बघण्यासारखे आहे. यात अयोध्येचे प्रारुप(मॉडेल)व इतकी सून्दर नगररचना आकाशमार्गासहित दाखविली आहे. पहिल्यांना बघितल्यावर मी तर थक्कच झालो होतो!

In reply to by आयुर्हित

दशानन Fri, 08/29/2014 - 21:07
तुमचा प्रतिसाद, प्रतिसाद प्रकार व आशय काहीच समजले नाही. लेखनाबद्दल, लेखनातील आशयबद्दल मला यात काही आहे असे दिसत नाही आहे.

In reply to by दशानन

आयुर्हित Fri, 08/29/2014 - 21:36
आपला प्रतिसादःएस.. म्हणून मध्यंतरी असा मत
महावीर हे २४ व्ये तीर्थंकर, म्हणजे आधी २३ तीर्थंकरानी याच विचार धारेचा पुरस्कार केला. पण मी अजून शाशंक आहे याबद्दल. शक्यतो, वैदिक धर्म त्याग करणारे दोन गट असतील, एक ज्यांनी पूर्णपणे वैदिक मते नाकारली व एक ज्यांनी गरजेपूर्ती / विचारांशी मेळ असलेली स्वीकारली व बाकी नाकारली.
वल्लींचा प्रतिसादःसहमत.
जैनांचे महावीरांआधीचे तीर्थंकर ही संकल्पना
आपल्या व वल्लींच्या प्रतिसादावरुन तीर्थंकरांनी कोणत्या विचार धारेचा पुरस्कार केला असावा याचे उत्तर व संदर्भ दिला आहे.

In reply to by आयुर्हित

दशानन Fri, 08/29/2014 - 21:40
चौवीस तीर्थंकर ही संकल्पना महावीर यांच्या देखील खूप नंतर आली असावी, आणि आजचा जो धर्म आहे, तो " तीर्थंकरांनी कोणत्या विचार धारेचा पुरस्कार केला" तो विचार सोडून कधीच पदभ्रष्ट झाला आहे.

In reply to by दशानन

आयुर्हित Sun, 08/31/2014 - 01:22
आजचा जो धर्म आहे, तो "तीर्थंकरांनी कोणत्या विचार धारेचा पुरस्कार केला" तो विचार सोडून कधीच पदभ्रष्ट झाला आहे. आय ऑब्जेक्ट! धर्म कधीच पदभ्रष्ट होत नाही. तर पदभ्रष्ट तो होतो जो धर्माची शिकवण विसरतो किंवा नीजी स्वार्थापोटी चुकीचा अर्थ लावतो/सांगतो.

स्पा Fri, 08/29/2014 - 10:26
मस्त रे वल्ली काकांची माहीती पण खुप उपयुक्त, थोडे मोठाले भाग येउंदेत :-)

इथे लेखन प्रकार काय आहे यावर चर्चा घडावी की नाही हे ठरत नाही. पब्लिक श्रद्धांजलीच्या धाग्याचा राजकीय आखाडा करु शकतं तिथे जनातल्या मनातल्याची काय कथा! असो, तुम्ही `कादंबरी' लिहा पण ती वर्धमानाची होईल, महावीराची नाही. जो सिद्ध होतो त्याला भूतकाळ राहत नाही, इतिहास राहात नाही. तो सनातन वर्तमान होतो. सनातन वर्तमान अशा अर्थानं की त्याची शिकवण साधकाला वर्तमानाशी संलग्न करते, मग काळ कोणताही असो. महावीराचं अलौकिकत्व त्याच्या शिकवणीत आहे, इतिहासाच्या उहापोहात नाही. महावीराच्या दृष्टीनं साक्षात्कार म्हणजे स्वतःला सर्वस्वी उघड करणंय (Enlightenment is the Ultimate Unfoldment of Self : Osho on Mahavir). आणि म्हणून तर हा एकमेव सिद्ध निर्वस्त्र उभा आहे. हे स्वतःला उघडत जाण्याचा त्याचा मार्ग पंचशीलातून जातो आणि अहिंसेला परमधर्म मानतो. कोणता तिर्थंकर क्रमवारीत कितवा होता वगैरे प्रकारची चर्चा म्हणजे साईबाबांना देव म्हणायचं की नाही यानं जितपत मनोरंजन होऊ शकेल तितपतच मनोरंजन करेल.

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन Wed, 09/24/2014 - 22:40
मी येथे वादविवाद करण्यासाठी, किंवा मी काय लिहितो व कसे लिहितो, कोणासाठी लिहितो याची चर्चा करण्यासाठी येत नाही. व तुम्ही देखील आपला अमुल्यवेळ माझ्या काही शब्दांना प्रमाण मानून वाया घालवू नये ही नम्र विनंती. आणि इतर काय खातात याचे प्रमाण देऊन तुम्ही पण खाणे कसे योग्य आहे हे कृपया मला शिकवण्यासाठी तर नक्कीच येऊ नका, दैवदयेने थोडीफार माझी स्वत:ची विचार करण्याची कुवत आणि समज आहे. शक्यतो हा प्रतिसाद तुम्हाला खटकेल, आणि तो खटकावा याच हेतूने लिहिला आहे त्यामुळे प्रतिवाद घालू नये. कुठल्या विभागात काय लिहावे काय नाही याची माझी जाण अजून स्थीर आहे.

शेखर Mon, 09/01/2014 - 10:21
राज, माझा ह्या बाबतचा अभ्यास फारच कमी आहे त्यामुळे सध्या फक्त वाचतोय. तुझ्या मुळे छान ओळख होती आहे. धन्यवाद.

दशानन गुरुवार, 08/28/2014 - 23:15
विलासराव, हा भाग जरा मुद्दाम लहान केला आहे, कारण पुढील भाग, हा पुर्णपणे वैचारिक आणि तत्त्वज्ञान यावर आधारित आहे, व तो खूप मोठा होणार आहे. लय जपणे एवढाच उद्देश आहे. नेहमी प्रमाणे जे जे लिहतो आहे ते ते प्रकाशित करतो आहे. त्यामुळे लेखन लांबी विचार घेत नाही आहे. :)

प्रचेतस गुरुवार, 08/28/2014 - 23:20
लेखन आवडले. स्थविर शब्द पाहून हीनयान (थेरवादी/स्थविरवादी) बौद्ध पंथाची आठवण झाली.

In reply to by प्रचेतस

दशानन गुरुवार, 08/28/2014 - 23:22
>>>बौद्ध पंथाची आठवण झाली बुद्धाच्या काळात महावीर होते, त्यांची प्रत्येक्ष भेट झाली की नाही, हे माहिती नाही. याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत, पण दोघांची भाषा, विचार, जन्म (स्वप्न इत्यादी) यात खूप साम्य आहे.

In reply to by प्रचेतस

दशानन गुरुवार, 08/28/2014 - 23:33
एस.. म्हणून मध्यंतरी असा मत प्रवाह निर्माण झाला की आधी, गौतम यांचा बुद्ध धर्म व नंतर जैनधर्म. पण नंतर असे मान्य झाले की, महावीर हे २४ व्ये तीर्थंकर, म्हणजे आधी २३ तीर्थंकरानी याच विचार धारेचा पुरस्कार केला. पण मी अजून शाशंक आहे याबद्दल. शक्यतो, वैदिक धर्म त्याग करणारे दोन गट असतील, एक ज्यांनी पूर्णपणे वैदिक मते नाकारली व एक ज्यांनी गरजेपूर्ती / विचारांशी मेळ असलेली स्वीकारली व बाकी नाकारली.

In reply to by दशानन

प्रचेतस गुरुवार, 08/28/2014 - 23:42
सहमत. जैनांचे महावीरांआधीचे तीर्थंकर ही संकल्पना मला काहीशी इस्लामसारखी वाटते. जसे प्रेषित मुहम्मद हे शेवटचे. पण आधीचे प्रेषित थेट अ‍ॅडम, नोहा वैग्रेपासून. शिवाय यातील बहुतांश तिर्थंकर हे पौराणिक ग्रंथांतील दिसतात. उदा. २२ व तिर्थंकर नेमिनाथ. हे थेट कृष्णाचे चुलतबंधू असल्याचे जैन धर्मिय मानतात.

In reply to by प्रचेतस

दशानन गुरुवार, 08/28/2014 - 23:48
२४ पैकी फक्त तीन तीर्थंकर याचे अस्तित्व होते, असे आज मान्य केले जाते (यात खूप गोंधळ आहे, पण पुराण, धर्मग्रन्थ, इतर काही पुरावे धरून) एक वृषभनाथ, दुसरे नेमीनाथ व तिसरे महावीर. बाकीच्या बद्दल कुठलाही अगदी लोककथेमध्ये पण पुरावा नाही आहे. *वृषभनाथ, रामायण मध्ये येतात.

In reply to by दशानन

प्रचेतस गुरुवार, 08/28/2014 - 23:56
पार्श्वनाथांबद्दल पण काही उल्लेख नाहीत का? महावीरांनंतरचे ते सर्वात जास्त प्रसिद्ध तीर्थंकर. धरणेन्द्र यक्ष, कमठ राक्षस ह्या सगळ्या कथा नंतरच्या का? तसेही गौतम बुद्धांचा मारविजय आणि पार्श्वनाथांचे कमठविजय यात प्रचंड समानता आहे.

In reply to by प्रचेतस

दशानन Fri, 08/29/2014 - 00:03
>>>तसेही गौतम बुद्धांचा मारविजय आणि पार्श्वनाथांचे कमठविजय यात प्रचंड समानता आहे. यातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. पार्श्वनाथांबद्दल 'महाभारतात' उल्लेख येतो, पण ते पार्श्वनाथ ते हेच याबद्दल देखील संदेह आहे. जैनधर्मामध्ये कालगणना एवढी विचित्र आहे की, साधे उदा. महावीर यांचा जिवनकाल हा लाखो वर्ष लिहतात, सांगतात :( अजून सखोल वाचन सुरु आहे. पण त्याकाळात एकच नाव असलेली व्यक्ती अनेक होत्या. महावीर यांचा प्रिय शिष्य याचे नाव देखील "गौतम" होते.

In reply to by दशानन

दशानन Fri, 08/29/2014 - 00:14
याच वेळी, महावीर यांचे दुसरे तप चालू होते तेव्हा "मूळ" गौतम यांना मोक्ष प्राप्त झाला होता. मोक्ष समयी गौतमबुद्ध हे ८३ वर्षाचे होते असे मानले जाते, म्हणजे, महावीर वयाच्या 30व्या वर्षी घरातून बाहेर पडले व दोन तप १२-१२= २४ वर्ष.. जेव्हा महावीर ५४ व्या वर्षी होते तेव्हा गौतमबुद्ध हे मोक्षगतीस प्राप्त झाले होते. शक्यतो भेटले देखील असतील. कोण जाणे.

In reply to by दशानन

प्रचेतस Fri, 08/29/2014 - 00:24
भेट झाली नसावी असे मला वाटते. नाहीतर समकालीन किंवा तदनंतरच्या साहित्यात याबद्दल काही उल्लेख नक्कीच आले असते. शिवाय दोन्ही धर्मांच्या विचारधारा वरकरणी जरी सारख्या वाटल्या तरी त्यात काही मूलभूत फरक आहेत.

In reply to by दशानन

विलासराव Fri, 08/29/2014 - 11:00
मोक्ष समयी गौतमबुद्ध हे ८३ वर्षाचे होते असे मानले जात माझ्या माहितीप्रमाणे गौतमबुद्धाने २९ व्या वर्षी घर सोडले, ३५ व्या वर्षी त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले. ८० व्या वर्षी महापरीनिर्वान झाले त्यांचे. अर्थातच त्यांची शिकवण महत्वाची आहे. बाकी गोष्टी गौण आहेत.

In reply to by विलासराव

विलासराव Fri, 08/29/2014 - 11:05
http://misalpav.com/comment/reply/28662/606780 बुद्द साहित्य इथे उपलब्द्ध आहे. 12:00 noon to 4:00 pm - Monday to Friday (Wednesday Closed) 12:00 noon to 5:00 pm - Saturday & Sunday ‘Pariyesana Potthakalaya / Research Library’ http://misalpav.com/comment/reply/28662/606780

In reply to by विलासराव

लेखन (बहुदा) बाकी गोष्टींवरच होणार आहे. ज्याचा `ऐतिहासिक आभ्यास' म्हणून काहीएक उपयोग असेल. आणि प्रतिसादांचा रागरंग पाहाता चर्चाही त्याच अंगानं घडत राहातील. `अहिंसा परमो धर्मः' या महावीराच्या अल्टीमेट शिकवणीवर (पंचशीलाचा मागोवा घेत) चर्चा, बहुदा बराच ऐतिहासिक उहापोह झाल्यावर होण्याची शक्यता दिसते (किंवा ती देखिल होण्याची शक्यता कमीच).

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन Fri, 08/29/2014 - 21:06
>> प्रतिसादांचा रागरंग पाहाता चर्चाही त्याच अंगानं घडत राहातील. हे काथ्याकूट मध्ये नसून "जनातलं मनातलं" मध्ये. येथे मला चर्चा अपेक्षीतच नाही आहे ना, वाद-विवाद. मी एक कादंबरी प्रकारात लेखन करतो आहे व जेथे जेथे हवे तेथे तेथे लेखन स्वातंत्र्य घेतो आहे.

In reply to by प्रचेतस

आयुर्हित Fri, 08/29/2014 - 02:54
सोनिजी की नसियत: हे अजमेर येथील मंदिर भगवान ह्रुषभदेव उर्फ आदिनाथ यांना वाहिलेले मंदिर आहे. भगवान ह्रुषभदेव हे इक्ष्वाकू वंशातील राजा भरत व भगवान रामाचेही पुर्वज आहेत, ज्यांनी जगाला सर्व प्रथम "अहिंसेचा मार्ग" दाखविला आणि म्हणुन ते प्रथम तिर्थंकर बनले आहेत. हे मंदिर बघण्यासारखे आहे. यात अयोध्येचे प्रारुप(मॉडेल)व इतकी सून्दर नगररचना आकाशमार्गासहित दाखविली आहे. पहिल्यांना बघितल्यावर मी तर थक्कच झालो होतो!

In reply to by आयुर्हित

दशानन Fri, 08/29/2014 - 21:07
तुमचा प्रतिसाद, प्रतिसाद प्रकार व आशय काहीच समजले नाही. लेखनाबद्दल, लेखनातील आशयबद्दल मला यात काही आहे असे दिसत नाही आहे.

In reply to by दशानन

आयुर्हित Fri, 08/29/2014 - 21:36
आपला प्रतिसादःएस.. म्हणून मध्यंतरी असा मत
महावीर हे २४ व्ये तीर्थंकर, म्हणजे आधी २३ तीर्थंकरानी याच विचार धारेचा पुरस्कार केला. पण मी अजून शाशंक आहे याबद्दल. शक्यतो, वैदिक धर्म त्याग करणारे दोन गट असतील, एक ज्यांनी पूर्णपणे वैदिक मते नाकारली व एक ज्यांनी गरजेपूर्ती / विचारांशी मेळ असलेली स्वीकारली व बाकी नाकारली.
वल्लींचा प्रतिसादःसहमत.
जैनांचे महावीरांआधीचे तीर्थंकर ही संकल्पना
आपल्या व वल्लींच्या प्रतिसादावरुन तीर्थंकरांनी कोणत्या विचार धारेचा पुरस्कार केला असावा याचे उत्तर व संदर्भ दिला आहे.

In reply to by आयुर्हित

दशानन Fri, 08/29/2014 - 21:40
चौवीस तीर्थंकर ही संकल्पना महावीर यांच्या देखील खूप नंतर आली असावी, आणि आजचा जो धर्म आहे, तो " तीर्थंकरांनी कोणत्या विचार धारेचा पुरस्कार केला" तो विचार सोडून कधीच पदभ्रष्ट झाला आहे.

In reply to by दशानन

आयुर्हित Sun, 08/31/2014 - 01:22
आजचा जो धर्म आहे, तो "तीर्थंकरांनी कोणत्या विचार धारेचा पुरस्कार केला" तो विचार सोडून कधीच पदभ्रष्ट झाला आहे. आय ऑब्जेक्ट! धर्म कधीच पदभ्रष्ट होत नाही. तर पदभ्रष्ट तो होतो जो धर्माची शिकवण विसरतो किंवा नीजी स्वार्थापोटी चुकीचा अर्थ लावतो/सांगतो.

स्पा Fri, 08/29/2014 - 10:26
मस्त रे वल्ली काकांची माहीती पण खुप उपयुक्त, थोडे मोठाले भाग येउंदेत :-)

इथे लेखन प्रकार काय आहे यावर चर्चा घडावी की नाही हे ठरत नाही. पब्लिक श्रद्धांजलीच्या धाग्याचा राजकीय आखाडा करु शकतं तिथे जनातल्या मनातल्याची काय कथा! असो, तुम्ही `कादंबरी' लिहा पण ती वर्धमानाची होईल, महावीराची नाही. जो सिद्ध होतो त्याला भूतकाळ राहत नाही, इतिहास राहात नाही. तो सनातन वर्तमान होतो. सनातन वर्तमान अशा अर्थानं की त्याची शिकवण साधकाला वर्तमानाशी संलग्न करते, मग काळ कोणताही असो. महावीराचं अलौकिकत्व त्याच्या शिकवणीत आहे, इतिहासाच्या उहापोहात नाही. महावीराच्या दृष्टीनं साक्षात्कार म्हणजे स्वतःला सर्वस्वी उघड करणंय (Enlightenment is the Ultimate Unfoldment of Self : Osho on Mahavir). आणि म्हणून तर हा एकमेव सिद्ध निर्वस्त्र उभा आहे. हे स्वतःला उघडत जाण्याचा त्याचा मार्ग पंचशीलातून जातो आणि अहिंसेला परमधर्म मानतो. कोणता तिर्थंकर क्रमवारीत कितवा होता वगैरे प्रकारची चर्चा म्हणजे साईबाबांना देव म्हणायचं की नाही यानं जितपत मनोरंजन होऊ शकेल तितपतच मनोरंजन करेल.

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन Wed, 09/24/2014 - 22:40
मी येथे वादविवाद करण्यासाठी, किंवा मी काय लिहितो व कसे लिहितो, कोणासाठी लिहितो याची चर्चा करण्यासाठी येत नाही. व तुम्ही देखील आपला अमुल्यवेळ माझ्या काही शब्दांना प्रमाण मानून वाया घालवू नये ही नम्र विनंती. आणि इतर काय खातात याचे प्रमाण देऊन तुम्ही पण खाणे कसे योग्य आहे हे कृपया मला शिकवण्यासाठी तर नक्कीच येऊ नका, दैवदयेने थोडीफार माझी स्वत:ची विचार करण्याची कुवत आणि समज आहे. शक्यतो हा प्रतिसाद तुम्हाला खटकेल, आणि तो खटकावा याच हेतूने लिहिला आहे त्यामुळे प्रतिवाद घालू नये. कुठल्या विभागात काय लिहावे काय नाही याची माझी जाण अजून स्थीर आहे.

शेखर Mon, 09/01/2014 - 10:21
राज, माझा ह्या बाबतचा अभ्यास फारच कमी आहे त्यामुळे सध्या फक्त वाचतोय. तुझ्या मुळे छान ओळख होती आहे. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
तो काही न बोलता डोळे बंद करून पुन्हा ध्यानमग्न झाला. वृद्ध उठला, बाजूला असलेली आपली फांदीचा आधार घेत. नंतर फक्त सुक्या पाचोळ्याचा आवाज येत येत.. नाहीसा झाला आणि पुन्हा एकदा जंगलात निरव शांतता पसरली होती, ह्याच्या चेहऱ्यावर आता आधीपेक्षा जास्त नसले तरी, थोडे अधिक तेज आले होते.

शीत- उष्ण गुण- गुणधर्म व शरीरातील कार्य.

बाबा पाटील ·

रेवती गुरुवार, 08/28/2014 - 21:34
वाचतीये. वेखंड उष्ण गुणधर्माचे आहे हे माहित नव्हते. मला थंड वाटायचे.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/28/2014 - 21:39
तसे समजते आहे. पण अजून प्रत्येक मुद्द्याचा जरा विस्तार व्हावा असे वाटते. जसे, जो शरीरात स्तंभन करतो म्हणजे गतीरोध करतो तो हिम होय. ह्या शीत गुणधर्माच्या मुद्द्याचे शरीरातील नक्की कार्य जरा उदाहरणांसहित विस्तारून सांगितल्यास, निदान ज्यांचा आयुर्वेदावर विश्वास आहे त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडेल. व्यनि पेक्षा इथेच ह्या धाग्यावर स्पष्टीकरणे दिल्यास समजण्यास सोपे आणि सर्वांच्याच हिताचे होईल.

आयुर्हित Fri, 08/29/2014 - 00:54
आणखी काही.... बाबा पाटील - Wed, 27/08/2014 - 20:49 दुध - गुणधर्म पचायला जड,अग्निमांद्यकर शरिरातला कफ वाढवणारे,पित्त कमी करणारे, बल वाढवणारे, त्यापासुन तयार होणारे दही - अत्यंत पित्तकर्,सगळेच दोष वर्धन करणारे परंतु वात किंचित कमी करणारे,त्वचाविकाराचे प्रबळ कारण ( माझ्या कडे येणार्‍या सोरियॅसिसच्या ८०% रुग्णांमध्ये अत्याधिक दधीसेवन आढळते. तसेच या दह्यापासुन जे ताक व लोणी तयार होते ते ताक पचायला हलके किंचित पित्तकर अग्नीदिपन करणारे,पोटाचे विकार तुमच्या भाषेत आय बी एस . बरा करणारे,मुळव्याधवरचे रामबाण औषध,व लोणी हे परत पित्त कमी करणारे ,बल वर्धन करणारे,शरिराला बृहणिय. या लोण्यापासुन जे तुप तयार होते ते अनुष्ण परंतु पित्त कमी करणारे,अग्नीदिपण करणारे,बृहणिय. तसेच संस्कारानुवर्तनिय म्हणजे ज्या पदार्थाबरोबर सिद्ध कराल त्याचे गुण वाढवणारे.

आयुर्हित Fri, 08/29/2014 - 00:59
व्याख्या नक्की माहिती नाही.श्रीगुरुजी - Thu, 28/08/2014 - 12:25 गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये असे सांगितले जाते कारण पपई उष्णता निर्माण करते व त्यामुळे गर्भाला धोका होऊ शकतो अशी समजूत आहे. माझा एक लांबचा विक्षिप्त नातेवाईक सलग २ महिने रोज १ पपई खात होता. काही काळाने सुरवातीला त्याचा मोतीबिंदू एकदम वाढला व इतर काहीतरी इन्फेक्शन होऊन एक डोळा काढावा लागला. अति पपई सेवनाने उष्णता निर्माण होऊन डोळ्यावर परीणाम झाला असे डॉक्टरांचे मत होते.

आयुर्हित Fri, 08/29/2014 - 01:01
गवी काका... बाबा पाटील - Wed, 27/08/2014 - 20:59 आजच्या दिवस २०-२५ काळ्या मिर्‍या व लवंगा चावुन खा आणी त्यांतर एक दहा दिवसांनी घट्ट साय असलेल्या दुधाचे शिकरण एक दोन तिन दिवस सलग सकाळ संध्याकाळ घ्या शित आणी उष्ण गुणधर्माचा फरक लक्षात येइल,बी प्रॅक्टीकल.

आयुर्हित Fri, 08/29/2014 - 01:07
प्रश्न क्र. १, २, ५ आयुर्हित - Mon, 25/08/2014 - 13:58 आयुर्वेदात काही विरुद्ध विपाक(पदार्थांचा एक गुणधर्म) असलेल्या पदार्थांना एकत्र खावू नये असे सांगितले आहे. त्याप्रमाणे दुध व मांसाहार, दही व मांसाहार, दुध व फळे, थंड व गरम पदार्थ एकत्र खावू नये असे सांगितले आहे. ताक किंवा दह्यामध्ये गूळ घालून खाऊ नये हे प्रथमच ऐकतो आहे. कारण हे तीनही पदार्थ एकच(ऊष्ण) विपाक असलेले आहेत.आम्ही स्वतः ताकात गूळ घालून खातो. मठ्ठा हा मात्र थंड विपाकाचा असल्याने त्याबरोबर (खिरीसारखे) गूळ घातलेले पदार्थ खावू नयेत. समाधान.... आयुर्हित - Wed, 27/08/2014 - 04:59 दुध व मांसाहार, दही व मांसाहार, दुध व फळे एकत्र खाल्ल्याने ह्या पदार्थातील गुणधर्म विसंगति मुळे आपल्या रोगप्रतिकारशक्तीचे अतोनात नुकसान होते व ती भ्रमित होते(programme gets corrupted). त्यामुळेच सोरायसिस, ऑस्टीओ आर्थरायटिस/वात विकार व ल्युपस सारखे गंभिर व प्राणघातक आजार होतात. ह्या गोष्टी सुद्धा पाककलाविषारदांना व अन्नशास्त्रज्ञांना शिकवल्याच गेल्या पाहीजेत. थंड व गरम पदार्थ एकत्र खाल्ले तर असमान प्रसरणामूळे दातांची क्षती होते व दात तुटू शकतात. काही अनुभव, कांही ऐकीव. प्रभाकर पेठकर - Mon, 25/08/2014 - 15:24 नाही. असे असते हे स्वानुभवावरून सांगू शकेन. चिकू, आंबा ही फळे उष्ण आणि केळी, द्राक्ष, कलिंगड इ.इ. फळे थंड आहेत. कवचयुक्त मासे (कोलंबी, खेकडे इ.इ.) गरम पडतात, अंडीही उष्ण प्रकृतीची आहेत. बेडूक (माझ्या ऐकीव ज्ञानानुसार) सर्वात जास्त उष्ण आहे. बेडकाच्या तंगड्या प्रमाणाबाहेर खाल्ल्यास शौचास रक्त पडू शकते. मसाल्यात धणे, जीरे, दालचीनी थंड आहेत तर काळेमिरे, लवंग उष्ण आहेत. दात दुखीवर लवंग दाताखाली धरून आराम मिळतो. पण जास्त लवंगा खाल्ल्या गेल्या तर तोंडात फोड येतात. आपली प्रकृतीही थंड - उष्ण असते. उष्ण प्रकृतीच्या माणसांनी जास्त उष्ण पदार्थ खाल्ले तर तोंडात फोड, डोळ्यांची जळजळ आणि शौचास/लघवीस जळजळ होऊ शकते तर थंड प्रकृतीच्या माणसांना थंड पदार्थांच्या सेवनाने सर्दी सारखे विकार होतात.

उन्हाळ्यात उष्ण पदार्थ खाणं हितकर समजावं का? (त्यामुळे घाम जास्त येईल आणि मग पंख्यासमोर/पंख्याखाली किंवा वाऱ्यात शरीराला थंडावा मिळेल.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आयुर्हित Fri, 08/29/2014 - 03:12
याचे उत्तर प्रत्येकाच्या शरिरप्रव्रुत्तीवर अवलंबून असेल. माझी शरिर थंड प्रव्रुत्तीचे आहे त्यामूळे मी राजस्थानाही भर उन्हाळ्यातही आरामात राहू शकतो व घाम जास्त यावा म्ह्णुन गरम चहा सुद्धा प्यायचो.

In reply to by आयुर्हित

समजलं नाही. कारण का ते ही सांगते. थंड रक्ताचे प्राणी असतात, उदा. साप, त्यांच्या रक्ताचं तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत नाही. त्यामुळे त्यांना तापमानबदलापासून बचाव करण्यासाठी बिळं खोदावी लागतात, चिखल, पाणी शोधावं लागतं, इ. माणूस मुळात उष्ण रक्ताचा प्राणी आहे. म्हणजे माणसाच्या शरीराचं तापमान बाहेरच्या तापमानानुसार, काही प्रमाणात, बदलतं. त्यामुळे माणसाची अवस्था सापासारखी बिकट होत नाही. अर्थात शून्य से किंवा ५० से तापमानाला माणसालाही त्रासच होईल. पण समजा १८ अंश से ते ३५ अंश से तापमानाचा विचार करू, ज्यात सर्वसाधारण माणूस फार जास्त कपडे न घालता किंवा पाण्यात डुंबल्य‌ाशिवायही टिकून राहू शकतो. तर बाहेरचं तापमान उष्ण असताना, ३५ अंश से, माणसाच्या रक्ताचं तापमान (थंडीत असेल त्यापेक्षा) जास्त असेल तर माणसाला त्रास कमी होईल. तर मग उन्हाळ्यात उष्ण गुणधर्माचे पदार्थ खाणं आणि हिवाळ्यात थंड गुणधर्माचे पदार्थ खाणं सोयीस्कर ठरेल. तुलना करायची तर उष्ण कटिबंधाच्या भारतात लोक आवडीने चहा पितात. हा चहा गरमागरम असतो. जेवणाचे पदार्थ गरमागरम खातात. आणि या निवडी पारंपरिक, वर्षानुवर्षं चालत आलेल्या आहेत. युरोपीय देशांमध्ये, समशीतोष्ण कटिबंधात लोक चहा, कॉफीत गार दूध घालून पेयांचं तापमान कमी करतात. थंडगार पेयं पितात. कृत्रिमरित्या बर्फ बनवता यायला लागल्यापासून जास्तच. त्यांचं जेवण गरमागरम नसतं, थंड सँडविच, थंड सॅलड अशा प्रकारचं असतं. पास्ता, पिझ्यासारखे गरम खाण्याचे पदार्थ एखाद्या इटलीतच आणि ते ही प्रत्येक जेवणात असतीलच असं नाही. तर मग हा सवयींमधला फरक कसा सांगणार? उन्हाळ्यात कलिंगड, नारळपाणी प्यावंसं वाटतं कारण घामावाटे क्षार आणि पाणी बरेच निघून जातात. शरीराला त्याची आवश्यकता असते. थंडीत घाम फार येत नाही म्हणून हे पदार्थ खाल्ले जात नाहीत. घामावाटे शरीराचं तापमान राखलं जातं. मी गेली तीन वर्षं वाळवंटातच राहते आहे. इथेही लोक आवडीने वारूणी तयार करतात आणि पितात. मी व्यक्तिशः आणि लोकांच्याही पाहिलेल्या सवयींनुसार थंडीत अल्कोहोलचं प्रमाण जास्त असणारी दारू प्यायली जाते आणि उन्हाळ्यात कमी अल्कोहोलवाली. पण कट्टर (किंवा अस्सल म्हणा हवंतर) वारूणीप्रेमी आणि चहाप्रेमी हवामानाची पर्वा न करता आपापलं आवडतं पेयं पितात. मिसळ खाताना बाहेरच्या हवेचा विचार न करता लोक गरम, झणझणीत तर्री चापतात. इथे वाळवंटात, बाहेर शून्य से. तापमान असताना लोक बर्फाळ पेयंही पिताना दिसतात. उन्हाळ्यात अर्थात बर्फाचा खप वाढलेला दिसतो. हे प्रश्न शालेय जीवशास्त्रावर आधारित आहेत. या आकलनात काही चूक आहे का आणि असेल तर ती काय, असा/असे प्रश्न आहे(त).

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाबा पाटील Sat, 08/30/2014 - 12:12
उन्हाळ्यात कलिंगड, नारळपाणी प्यावंसं वाटतं कारण घामावाटे क्षार आणि पाणी बरेच निघून जातात. शरीराला त्याची आवश्यकता असते. थंडीत घाम फार येत नाही म्हणून हे पदार्थ खाल्ले जात नाहीत. घामावाटे शरीराचं तापमान राखलं जातं. मी गेली तीन वर्षं वाळवंटातच राहते आहे. इथेही लोक आवडीने वारूणी तयार करतात आणि पितात. मी व्यक्तिशः आणि लोकांच्याही पाहिलेल्या सवयींनुसार थंडीत अल्कोहोलचं प्रमाण जास्त असणारी दारू प्यायली जाते आणि उन्हाळ्यात कमी अल्कोहोलवाली हे नियम सामान्य लोकांसाठीच आहेत्,जे अट्टल आहेत्,ते सरळ सरळ स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतात,त्यांचे दुष्परिणाम लगेच नाही तर काही काळाने नक्की उमटतात. कारण शरीराच्या वातादी दोषांच्या चय्, प्रकोप आणी प्रशम या सामान्य अवस्था असतात. चय म्हणजे साठत जाणे,म्हणजेच जर दुध तापत ठेवले तर प्रथम ते लगेच उतु जात नाही , तर ते काठापर्यंत येते, पातेल्याची धारण क्षमता संपली म्हणजे ते प्रकोप होवुन बाहेर पडते नंतर एका स्थीर पातळीवर उकळत राहते,अथवा आटते प्रशम पावते, याच संकल्पना शरीरस्थ दोषांबाबत वापरता येतात्,वर्षानुवर्ष अहितकर आहार विहार चालु असतो,एका ठराविक क्षणी शरीराची धारण क्षमता संपते व व्याधी आपला प्रभाव दाखवतो. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे त्या त्या स्थानानुसार आजारंचे प्रकार व स्वरुपही बदलत जातात कारण तीथली हवा,पाणी माती, आहार विहार्,सवयी खाद्यामधील महाभुतांचे प्राबल्य या सर्वांनुसार गोष्टी घडत असतात. केरळी दररोज आंबवलेली इडली डोसे खातो, पण तेच जर पुणेकराने केले तर ?

In reply to by बाबा पाटील

केरळी दररोज आंबवलेली इडली डोसे खातो, पण तेच जर पुणेकराने केले तर ?
हे माझ्या ओळखीचा आयुर्वेदवालाही म्हणतो. माझ्या ओळखीतले बरेच मल्लू, तामिळ लोक पुण्या-मुंबईत राहतात. आणि आठवड्यातले ५-६ दिवस इडली, डोसे नेमाने खातात.हे लोक माझ्यापेक्षा (किंवा अन्य मराठी जेवण जेवणाऱ्यांपेक्षा) जास्त आजारी पडलेले, रोगट किंवा दुर्बल दिसत नाहीत. पुण्या-मुंबईत राहून नेमाने (आंबवलेले) पाव खाणारे आणि आरोग्यवंत मराठी, भारतीय, अभारतीय लोकही माझ्या परिचयाचे आहेत. किंवा पाश्चात्य देशात राहणारे भारतीय युरोप-अमेरिकेत राहतात म्हणून कमी तिखट, कमी मसाले खातानाही दिसत नाहीत. तरीही टुणटुणीतच दिसतात, असतात. त्यामुळे ही झीनोफोबियाप्रणित अंधश्रद्धा असावी असा माझा समज आहे. ही अंधश्रद्धा/परदेशी गोष्टी/लोकांबद्दल असणारी भीती का नाही किंवा असं केल्यामुळे माणूस आजारी का पडेल याची कारणं तुमच्या आणि माझ्याही प्रतिसादातून मला समजली नाहीत. ते समजलं तर समज बदलण्याचीही माझी तयारी आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनन्दा गुरुवार, 09/11/2014 - 07:19
मेडम थोडा घोळ होत आहे. इथे आपण पदर्थाच्या तापमानावर चर्चा करत नसून त्यांच्या गुणावर चर्चा करत आहोत. शीत प्रदेशात खाल्ले जाणारे बहुतांश पदार्थ हे उष्ण गुणांचे आहेत. उदा - वाईन, मांस जे ते दररोज खातात. कोणताही शीत(जसे की कोल्ड-ड्रिंक, आईसक्रीम्)पदार्थ शरीरात गेल की काही प्रमाणात उष्णता निर्माण करतोच. बाकी त्यांचे गार खाणे हे मला वाटते गरजेतून कमी आणि नाईलाजातून जास्त आलेले असावे.

बाबा पाटील Fri, 08/29/2014 - 12:26
थोडक्यात स्पष्टीकरण देतो.- शीत गुणाने रोध वाढतो,अवयव घटकसंकोच होतो.(cold contracts) व त्यामुळे स्तभंन कार्य होते,गतीरोध होतो.याचे सोप्पे उदाहरण म्हणजे शरीरावर कुठलाही आघात झाला असता,अंर्तगत अथवा बाह्य रक्तस्त्राव होत असताना,आपण बर्फाचा खडा लावतो, रक्तस्त्राव लगेचच थांबतो तसेच सुजही कमी होते. आणखी एक भर उन्हात फिरल्यावर थंड सरबत पिण्याची इच्छा होते की तिखट रस्याची हाच शित आणी उष्ण गुणांचा बेसिक फरक आहे. बर्फाळ प्रदेशात गेल्यावर तुम्ही तुम्ही गरम गरम चहा / कॉफी अथवा उष्ण गुणधर्माचे मद्य घ्याल का साखर घालुन थंड केलेले दुध घ्याल.तेच वाळवंटात फिरताना शाहळ,कलिंगड खाण्याची इच्छा कराला की गरम गरम चहाची ?

कंजूस Fri, 08/29/2014 - 13:17
माझा सोपा नियम :जे अन्नपदार्थ चिकट ते ऊष्ण. मैदा, बाजरी, काजू, पिस्ते, हापूसचा आंबा, खीर, खवा. जे अन्नपदार्थ भरड ते थंड. ज्वारी, तांदूळ, अंजिर, रायवळ आंबा, खारीक, खजूर, पनीर, पेरू, चिकू, केळी, फळे. हिंग, मिरे, जिरे, धणे, आलं, सुंठ, हळद, गूळ, मसाल्याचे जिन्नस हे पदार्थ इतर अन्नपदार्थाँस चव आणण्यासाठी वापरतात आणि थोड्या प्रमाणात लागतात. हे कोणी वाटीत घेऊन खायला बसत नाही. यांना सरसकट ऊष्ण गटात धरायचे.

In reply to by कंजूस

आयुर्हित Mon, 09/01/2014 - 01:55
ताप येणे, लघवीची जळजळ ही लक्षणं असताना धणे-जि-याचा चहा करून देणे अतिशय लाभदायी असतं. जिरकाद्यारिष्ट हे बाजारात उपलब्ध असलेले औषध उत्तम गुणकारी आहे. दोन चमचे औषध, दोन चमचे पाण्यात घालून दिवसांतून दोन वेळा घ्यावं. धणे रात्रभर पाण्यात भिजत घालून ठेवावेत आणि सकाळी उठून ते पाणी प्यायल्याने अंगातील उष्णता, दाह कमी होतो. मूत्रमार्गाची शुद्धी होते. धणे किंवा कोथिंबीर शीतल असून रक्ती मूळव्याधीवर त्याचा काढा दिला जातो. खूप तहान लागली असल्यास धणे चावून खावेत किंवा धणे भिजवून ठेवलेलं पाणी प्यावं. तहान कमी लागते.

बाबा पाटील Fri, 08/29/2014 - 13:58
काही द्रव्य रसाने,काही वीर्याने काही विपाकाने तर काही प्रभावाने कार्य करतात्, त्यामुळे प्रत्येक द्रव्य वेगळे आहे.

प्रभाकर पेठकर Mon, 09/01/2014 - 02:28
बाबापाटील साहेब, सर्वसामान्यांना (अगदी आयुर्वेदावर विश्वास असलेल्या माझ्या सारख्यालाही) कांही मुलभूत शंका असतात. अशाच प्रकारच्या, की आयुर्वेदात आंबविलेले पदार्थ खाऊ नयेत त्याने अनारोग्य ओढवते असे म्हंटलेले आहे (म्हणे) पण दक्षिण भारतिय तर इडली-डोसे भरपूर खात असतात. त्यांना कांही अपाय होताना दिसत नाही. की डोसे-इडली बरोबर सेवन करण्यात येणार्‍या विविध चटण्या (कांदा, टोमॅटो, तिखट, लसूण घालून 'लाल टोमॅटो चटणी' किंवा हिरव्या मिरच्या कोथिंबीर घातलेली हिरवी चटणी किंवा खोबरे, डाळं घातलेली साधी खोबर्‍याची पांढरी चटणी) किंवा भरपूर कांदा, टोमॅटो, तुरडाळ आणि हिंग घातलेले सांबार ह्या आंबविलेल्या पिठाच्या दुष्परिणामांचा प्रभाव कमी करतात? खोबरे, खोबर्‍याचे तेल खाऊ नये त्याने कोलेस्टेरॉल वाढते असे म्हणतात. पण दक्षिण भारतात तर ह्या पदार्थांचा सर्रास वापर होतो. की दक्षिण भारतियांच्या आणखिन कुठल्या आहार सवयी मुळे (जसे मासे) यकृताला ताकद मिळते आणि यकृत कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतो? पंजाब प्रांतातील सर्वांचीच चयापचय क्रिया तेल-तुप पचविण्यासाठी सक्षम असते? अगदी एकाच मातापित्याच्या जोडीच्या पोटी जन्मलेल्या दोन भावंडांचीही चयापचय क्रिया वेगळी असलेली दिसते. सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रदेशाचे वेगवेगळे गुणदोष असतातच तर कांही ठराविक रोगांचे प्राबल्य त्या त्या प्रदेशात दिसून येते का? आपल्या आशियायी प्रदेशात दिसून न येणारी पण कांही युरोपियन देशांमध्ये त्वचेवर दिसणार्‍या डागांमध्ये आहारातील कांही दोष असतात का? एखाद्या अशा त्वचा 'डागाळलेल्या' प्रदेशातील एखाद्या कुटुंबातील सर्वांनीच आयुर्वेदात सांगितल्याबरहुकुम आहार घेतला तर ते डागाळलेपण दूर होऊ शकेल का? कफ, वात, पित्त प्रकृतीत ह्या तिनही दोषांचा समतोल राखायचा असेल तर काय करावे? जसे माझी कफ प्रकृती आहे. तसेच उष्णही आहे. तर मी कफाचा प्रभाव नियंत्रणात राखण्यासाठी नियमित पणे काय आहार घ्यावा, काय टाळावा? माझ्या वाचनातून आलेल्या ज्ञानाने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळावे, दुपारची झोप टाळावी वगैरे वगैरे सल्ले मला दिलेले आहेतच त्यात कितपत तथ्य आहे? अजून काय केले पाहीजे? हे मी फुकटात वैद्यकिय सल्ला मागतो आहे असे नाही. पण मला उत्सुकता आहे. भारतात आल्यावर व्यावसायिक तत्वावर भेट घेईनच.

बाळ सप्रे Mon, 09/01/2014 - 10:18
स्तंभन शब्दाचा अर्थ समजला नाही पण गतिरोध शब्दाचा अर्थ सांगताना रक्तप्रवाहावर बर्फाचे उदाहरण दिले आहे. येथे थंड/ शीत हा शब्द थंड तापमान या अर्थानेच दिसतो. थंड या पदार्थाच्या प्रकृतीसंदर्भात स्पष्टीकरण नाही. कार्यस्वरूपातदेखिल थंड पदार्थ उष्णता कमी करतो, उष्ण पदार्थ उष्णता वाढवतो हे उल्लेख उष्ण व थंड तापमानासंदर्भातच येतात. उष्ण पदार्थाच्या व्याख्येत ज्यामुळे स्वेदन होते ते उष्ण, म्हणजे ज्याने घाम येतो ते उष्ण असा अर्थ होतो. ते पहाता पपई, दही खाउन घाम यायला हवा, पण असे कधिही अनुभवलेले नाही, ऐकलेलेही नाही. चव तिखट नसल्याने पपई दही यांनी जळजळदेखिल होत नाही. जास्त तिखट व गरम (तापमानाने) पदार्थ खाउन घाम येतो किंवा जळजळ होउ शकते. त्यामुळे पदार्थाची चव (तिखट, गोड) किंवा तापमान (उष्ण, थंड) याबाहेर जाउन उष्ण थंड या पदार्थाच्या प्रकृतीविषयी व्याख्या/ स्पष्टीकरण अपेक्षित आहे. पण परत परत उदाहरणावरुन उष्ण/ थंड सांगण्यावरच भर आहे.

In reply to by ऋतुराज चित्रे

आयुर्हित Mon, 09/01/2014 - 12:17
जीवशास्त्रातील प्रश्न आहे. इयत्ता ७ वी च्या जीवशास्त्राचे पुस्तक पहावे. नाही म्ह्ट्ले तरी आमचीच परीक्षा पहाताय, असे वाटते!

कवितानागेश Mon, 09/01/2014 - 12:02
मला स्वतःलापण पण पथ्याच्या बाबतीत वरच्याप्रमाणेच प्रश्न पडायचे. पण सहाएक महिने दटून पथ्य केल्यावर प्रकृतीत जो काही उत्तम फरक पडला, त्यावरुन या गोष्टी लक्षात आल्या..

रेवती गुरुवार, 08/28/2014 - 21:34
वाचतीये. वेखंड उष्ण गुणधर्माचे आहे हे माहित नव्हते. मला थंड वाटायचे.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/28/2014 - 21:39
तसे समजते आहे. पण अजून प्रत्येक मुद्द्याचा जरा विस्तार व्हावा असे वाटते. जसे, जो शरीरात स्तंभन करतो म्हणजे गतीरोध करतो तो हिम होय. ह्या शीत गुणधर्माच्या मुद्द्याचे शरीरातील नक्की कार्य जरा उदाहरणांसहित विस्तारून सांगितल्यास, निदान ज्यांचा आयुर्वेदावर विश्वास आहे त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडेल. व्यनि पेक्षा इथेच ह्या धाग्यावर स्पष्टीकरणे दिल्यास समजण्यास सोपे आणि सर्वांच्याच हिताचे होईल.

आयुर्हित Fri, 08/29/2014 - 00:54
आणखी काही.... बाबा पाटील - Wed, 27/08/2014 - 20:49 दुध - गुणधर्म पचायला जड,अग्निमांद्यकर शरिरातला कफ वाढवणारे,पित्त कमी करणारे, बल वाढवणारे, त्यापासुन तयार होणारे दही - अत्यंत पित्तकर्,सगळेच दोष वर्धन करणारे परंतु वात किंचित कमी करणारे,त्वचाविकाराचे प्रबळ कारण ( माझ्या कडे येणार्‍या सोरियॅसिसच्या ८०% रुग्णांमध्ये अत्याधिक दधीसेवन आढळते. तसेच या दह्यापासुन जे ताक व लोणी तयार होते ते ताक पचायला हलके किंचित पित्तकर अग्नीदिपन करणारे,पोटाचे विकार तुमच्या भाषेत आय बी एस . बरा करणारे,मुळव्याधवरचे रामबाण औषध,व लोणी हे परत पित्त कमी करणारे ,बल वर्धन करणारे,शरिराला बृहणिय. या लोण्यापासुन जे तुप तयार होते ते अनुष्ण परंतु पित्त कमी करणारे,अग्नीदिपण करणारे,बृहणिय. तसेच संस्कारानुवर्तनिय म्हणजे ज्या पदार्थाबरोबर सिद्ध कराल त्याचे गुण वाढवणारे.

आयुर्हित Fri, 08/29/2014 - 00:59
व्याख्या नक्की माहिती नाही.श्रीगुरुजी - Thu, 28/08/2014 - 12:25 गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये असे सांगितले जाते कारण पपई उष्णता निर्माण करते व त्यामुळे गर्भाला धोका होऊ शकतो अशी समजूत आहे. माझा एक लांबचा विक्षिप्त नातेवाईक सलग २ महिने रोज १ पपई खात होता. काही काळाने सुरवातीला त्याचा मोतीबिंदू एकदम वाढला व इतर काहीतरी इन्फेक्शन होऊन एक डोळा काढावा लागला. अति पपई सेवनाने उष्णता निर्माण होऊन डोळ्यावर परीणाम झाला असे डॉक्टरांचे मत होते.

आयुर्हित Fri, 08/29/2014 - 01:01
गवी काका... बाबा पाटील - Wed, 27/08/2014 - 20:59 आजच्या दिवस २०-२५ काळ्या मिर्‍या व लवंगा चावुन खा आणी त्यांतर एक दहा दिवसांनी घट्ट साय असलेल्या दुधाचे शिकरण एक दोन तिन दिवस सलग सकाळ संध्याकाळ घ्या शित आणी उष्ण गुणधर्माचा फरक लक्षात येइल,बी प्रॅक्टीकल.

आयुर्हित Fri, 08/29/2014 - 01:07
प्रश्न क्र. १, २, ५ आयुर्हित - Mon, 25/08/2014 - 13:58 आयुर्वेदात काही विरुद्ध विपाक(पदार्थांचा एक गुणधर्म) असलेल्या पदार्थांना एकत्र खावू नये असे सांगितले आहे. त्याप्रमाणे दुध व मांसाहार, दही व मांसाहार, दुध व फळे, थंड व गरम पदार्थ एकत्र खावू नये असे सांगितले आहे. ताक किंवा दह्यामध्ये गूळ घालून खाऊ नये हे प्रथमच ऐकतो आहे. कारण हे तीनही पदार्थ एकच(ऊष्ण) विपाक असलेले आहेत.आम्ही स्वतः ताकात गूळ घालून खातो. मठ्ठा हा मात्र थंड विपाकाचा असल्याने त्याबरोबर (खिरीसारखे) गूळ घातलेले पदार्थ खावू नयेत. समाधान.... आयुर्हित - Wed, 27/08/2014 - 04:59 दुध व मांसाहार, दही व मांसाहार, दुध व फळे एकत्र खाल्ल्याने ह्या पदार्थातील गुणधर्म विसंगति मुळे आपल्या रोगप्रतिकारशक्तीचे अतोनात नुकसान होते व ती भ्रमित होते(programme gets corrupted). त्यामुळेच सोरायसिस, ऑस्टीओ आर्थरायटिस/वात विकार व ल्युपस सारखे गंभिर व प्राणघातक आजार होतात. ह्या गोष्टी सुद्धा पाककलाविषारदांना व अन्नशास्त्रज्ञांना शिकवल्याच गेल्या पाहीजेत. थंड व गरम पदार्थ एकत्र खाल्ले तर असमान प्रसरणामूळे दातांची क्षती होते व दात तुटू शकतात. काही अनुभव, कांही ऐकीव. प्रभाकर पेठकर - Mon, 25/08/2014 - 15:24 नाही. असे असते हे स्वानुभवावरून सांगू शकेन. चिकू, आंबा ही फळे उष्ण आणि केळी, द्राक्ष, कलिंगड इ.इ. फळे थंड आहेत. कवचयुक्त मासे (कोलंबी, खेकडे इ.इ.) गरम पडतात, अंडीही उष्ण प्रकृतीची आहेत. बेडूक (माझ्या ऐकीव ज्ञानानुसार) सर्वात जास्त उष्ण आहे. बेडकाच्या तंगड्या प्रमाणाबाहेर खाल्ल्यास शौचास रक्त पडू शकते. मसाल्यात धणे, जीरे, दालचीनी थंड आहेत तर काळेमिरे, लवंग उष्ण आहेत. दात दुखीवर लवंग दाताखाली धरून आराम मिळतो. पण जास्त लवंगा खाल्ल्या गेल्या तर तोंडात फोड येतात. आपली प्रकृतीही थंड - उष्ण असते. उष्ण प्रकृतीच्या माणसांनी जास्त उष्ण पदार्थ खाल्ले तर तोंडात फोड, डोळ्यांची जळजळ आणि शौचास/लघवीस जळजळ होऊ शकते तर थंड प्रकृतीच्या माणसांना थंड पदार्थांच्या सेवनाने सर्दी सारखे विकार होतात.

उन्हाळ्यात उष्ण पदार्थ खाणं हितकर समजावं का? (त्यामुळे घाम जास्त येईल आणि मग पंख्यासमोर/पंख्याखाली किंवा वाऱ्यात शरीराला थंडावा मिळेल.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आयुर्हित Fri, 08/29/2014 - 03:12
याचे उत्तर प्रत्येकाच्या शरिरप्रव्रुत्तीवर अवलंबून असेल. माझी शरिर थंड प्रव्रुत्तीचे आहे त्यामूळे मी राजस्थानाही भर उन्हाळ्यातही आरामात राहू शकतो व घाम जास्त यावा म्ह्णुन गरम चहा सुद्धा प्यायचो.

In reply to by आयुर्हित

समजलं नाही. कारण का ते ही सांगते. थंड रक्ताचे प्राणी असतात, उदा. साप, त्यांच्या रक्ताचं तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत नाही. त्यामुळे त्यांना तापमानबदलापासून बचाव करण्यासाठी बिळं खोदावी लागतात, चिखल, पाणी शोधावं लागतं, इ. माणूस मुळात उष्ण रक्ताचा प्राणी आहे. म्हणजे माणसाच्या शरीराचं तापमान बाहेरच्या तापमानानुसार, काही प्रमाणात, बदलतं. त्यामुळे माणसाची अवस्था सापासारखी बिकट होत नाही. अर्थात शून्य से किंवा ५० से तापमानाला माणसालाही त्रासच होईल. पण समजा १८ अंश से ते ३५ अंश से तापमानाचा विचार करू, ज्यात सर्वसाधारण माणूस फार जास्त कपडे न घालता किंवा पाण्यात डुंबल्य‌ाशिवायही टिकून राहू शकतो. तर बाहेरचं तापमान उष्ण असताना, ३५ अंश से, माणसाच्या रक्ताचं तापमान (थंडीत असेल त्यापेक्षा) जास्त असेल तर माणसाला त्रास कमी होईल. तर मग उन्हाळ्यात उष्ण गुणधर्माचे पदार्थ खाणं आणि हिवाळ्यात थंड गुणधर्माचे पदार्थ खाणं सोयीस्कर ठरेल. तुलना करायची तर उष्ण कटिबंधाच्या भारतात लोक आवडीने चहा पितात. हा चहा गरमागरम असतो. जेवणाचे पदार्थ गरमागरम खातात. आणि या निवडी पारंपरिक, वर्षानुवर्षं चालत आलेल्या आहेत. युरोपीय देशांमध्ये, समशीतोष्ण कटिबंधात लोक चहा, कॉफीत गार दूध घालून पेयांचं तापमान कमी करतात. थंडगार पेयं पितात. कृत्रिमरित्या बर्फ बनवता यायला लागल्यापासून जास्तच. त्यांचं जेवण गरमागरम नसतं, थंड सँडविच, थंड सॅलड अशा प्रकारचं असतं. पास्ता, पिझ्यासारखे गरम खाण्याचे पदार्थ एखाद्या इटलीतच आणि ते ही प्रत्येक जेवणात असतीलच असं नाही. तर मग हा सवयींमधला फरक कसा सांगणार? उन्हाळ्यात कलिंगड, नारळपाणी प्यावंसं वाटतं कारण घामावाटे क्षार आणि पाणी बरेच निघून जातात. शरीराला त्याची आवश्यकता असते. थंडीत घाम फार येत नाही म्हणून हे पदार्थ खाल्ले जात नाहीत. घामावाटे शरीराचं तापमान राखलं जातं. मी गेली तीन वर्षं वाळवंटातच राहते आहे. इथेही लोक आवडीने वारूणी तयार करतात आणि पितात. मी व्यक्तिशः आणि लोकांच्याही पाहिलेल्या सवयींनुसार थंडीत अल्कोहोलचं प्रमाण जास्त असणारी दारू प्यायली जाते आणि उन्हाळ्यात कमी अल्कोहोलवाली. पण कट्टर (किंवा अस्सल म्हणा हवंतर) वारूणीप्रेमी आणि चहाप्रेमी हवामानाची पर्वा न करता आपापलं आवडतं पेयं पितात. मिसळ खाताना बाहेरच्या हवेचा विचार न करता लोक गरम, झणझणीत तर्री चापतात. इथे वाळवंटात, बाहेर शून्य से. तापमान असताना लोक बर्फाळ पेयंही पिताना दिसतात. उन्हाळ्यात अर्थात बर्फाचा खप वाढलेला दिसतो. हे प्रश्न शालेय जीवशास्त्रावर आधारित आहेत. या आकलनात काही चूक आहे का आणि असेल तर ती काय, असा/असे प्रश्न आहे(त).

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाबा पाटील Sat, 08/30/2014 - 12:12
उन्हाळ्यात कलिंगड, नारळपाणी प्यावंसं वाटतं कारण घामावाटे क्षार आणि पाणी बरेच निघून जातात. शरीराला त्याची आवश्यकता असते. थंडीत घाम फार येत नाही म्हणून हे पदार्थ खाल्ले जात नाहीत. घामावाटे शरीराचं तापमान राखलं जातं. मी गेली तीन वर्षं वाळवंटातच राहते आहे. इथेही लोक आवडीने वारूणी तयार करतात आणि पितात. मी व्यक्तिशः आणि लोकांच्याही पाहिलेल्या सवयींनुसार थंडीत अल्कोहोलचं प्रमाण जास्त असणारी दारू प्यायली जाते आणि उन्हाळ्यात कमी अल्कोहोलवाली हे नियम सामान्य लोकांसाठीच आहेत्,जे अट्टल आहेत्,ते सरळ सरळ स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतात,त्यांचे दुष्परिणाम लगेच नाही तर काही काळाने नक्की उमटतात. कारण शरीराच्या वातादी दोषांच्या चय्, प्रकोप आणी प्रशम या सामान्य अवस्था असतात. चय म्हणजे साठत जाणे,म्हणजेच जर दुध तापत ठेवले तर प्रथम ते लगेच उतु जात नाही , तर ते काठापर्यंत येते, पातेल्याची धारण क्षमता संपली म्हणजे ते प्रकोप होवुन बाहेर पडते नंतर एका स्थीर पातळीवर उकळत राहते,अथवा आटते प्रशम पावते, याच संकल्पना शरीरस्थ दोषांबाबत वापरता येतात्,वर्षानुवर्ष अहितकर आहार विहार चालु असतो,एका ठराविक क्षणी शरीराची धारण क्षमता संपते व व्याधी आपला प्रभाव दाखवतो. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे त्या त्या स्थानानुसार आजारंचे प्रकार व स्वरुपही बदलत जातात कारण तीथली हवा,पाणी माती, आहार विहार्,सवयी खाद्यामधील महाभुतांचे प्राबल्य या सर्वांनुसार गोष्टी घडत असतात. केरळी दररोज आंबवलेली इडली डोसे खातो, पण तेच जर पुणेकराने केले तर ?

In reply to by बाबा पाटील

केरळी दररोज आंबवलेली इडली डोसे खातो, पण तेच जर पुणेकराने केले तर ?
हे माझ्या ओळखीचा आयुर्वेदवालाही म्हणतो. माझ्या ओळखीतले बरेच मल्लू, तामिळ लोक पुण्या-मुंबईत राहतात. आणि आठवड्यातले ५-६ दिवस इडली, डोसे नेमाने खातात.हे लोक माझ्यापेक्षा (किंवा अन्य मराठी जेवण जेवणाऱ्यांपेक्षा) जास्त आजारी पडलेले, रोगट किंवा दुर्बल दिसत नाहीत. पुण्या-मुंबईत राहून नेमाने (आंबवलेले) पाव खाणारे आणि आरोग्यवंत मराठी, भारतीय, अभारतीय लोकही माझ्या परिचयाचे आहेत. किंवा पाश्चात्य देशात राहणारे भारतीय युरोप-अमेरिकेत राहतात म्हणून कमी तिखट, कमी मसाले खातानाही दिसत नाहीत. तरीही टुणटुणीतच दिसतात, असतात. त्यामुळे ही झीनोफोबियाप्रणित अंधश्रद्धा असावी असा माझा समज आहे. ही अंधश्रद्धा/परदेशी गोष्टी/लोकांबद्दल असणारी भीती का नाही किंवा असं केल्यामुळे माणूस आजारी का पडेल याची कारणं तुमच्या आणि माझ्याही प्रतिसादातून मला समजली नाहीत. ते समजलं तर समज बदलण्याचीही माझी तयारी आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनन्दा गुरुवार, 09/11/2014 - 07:19
मेडम थोडा घोळ होत आहे. इथे आपण पदर्थाच्या तापमानावर चर्चा करत नसून त्यांच्या गुणावर चर्चा करत आहोत. शीत प्रदेशात खाल्ले जाणारे बहुतांश पदार्थ हे उष्ण गुणांचे आहेत. उदा - वाईन, मांस जे ते दररोज खातात. कोणताही शीत(जसे की कोल्ड-ड्रिंक, आईसक्रीम्)पदार्थ शरीरात गेल की काही प्रमाणात उष्णता निर्माण करतोच. बाकी त्यांचे गार खाणे हे मला वाटते गरजेतून कमी आणि नाईलाजातून जास्त आलेले असावे.

बाबा पाटील Fri, 08/29/2014 - 12:26
थोडक्यात स्पष्टीकरण देतो.- शीत गुणाने रोध वाढतो,अवयव घटकसंकोच होतो.(cold contracts) व त्यामुळे स्तभंन कार्य होते,गतीरोध होतो.याचे सोप्पे उदाहरण म्हणजे शरीरावर कुठलाही आघात झाला असता,अंर्तगत अथवा बाह्य रक्तस्त्राव होत असताना,आपण बर्फाचा खडा लावतो, रक्तस्त्राव लगेचच थांबतो तसेच सुजही कमी होते. आणखी एक भर उन्हात फिरल्यावर थंड सरबत पिण्याची इच्छा होते की तिखट रस्याची हाच शित आणी उष्ण गुणांचा बेसिक फरक आहे. बर्फाळ प्रदेशात गेल्यावर तुम्ही तुम्ही गरम गरम चहा / कॉफी अथवा उष्ण गुणधर्माचे मद्य घ्याल का साखर घालुन थंड केलेले दुध घ्याल.तेच वाळवंटात फिरताना शाहळ,कलिंगड खाण्याची इच्छा कराला की गरम गरम चहाची ?

कंजूस Fri, 08/29/2014 - 13:17
माझा सोपा नियम :जे अन्नपदार्थ चिकट ते ऊष्ण. मैदा, बाजरी, काजू, पिस्ते, हापूसचा आंबा, खीर, खवा. जे अन्नपदार्थ भरड ते थंड. ज्वारी, तांदूळ, अंजिर, रायवळ आंबा, खारीक, खजूर, पनीर, पेरू, चिकू, केळी, फळे. हिंग, मिरे, जिरे, धणे, आलं, सुंठ, हळद, गूळ, मसाल्याचे जिन्नस हे पदार्थ इतर अन्नपदार्थाँस चव आणण्यासाठी वापरतात आणि थोड्या प्रमाणात लागतात. हे कोणी वाटीत घेऊन खायला बसत नाही. यांना सरसकट ऊष्ण गटात धरायचे.

In reply to by कंजूस

आयुर्हित Mon, 09/01/2014 - 01:55
ताप येणे, लघवीची जळजळ ही लक्षणं असताना धणे-जि-याचा चहा करून देणे अतिशय लाभदायी असतं. जिरकाद्यारिष्ट हे बाजारात उपलब्ध असलेले औषध उत्तम गुणकारी आहे. दोन चमचे औषध, दोन चमचे पाण्यात घालून दिवसांतून दोन वेळा घ्यावं. धणे रात्रभर पाण्यात भिजत घालून ठेवावेत आणि सकाळी उठून ते पाणी प्यायल्याने अंगातील उष्णता, दाह कमी होतो. मूत्रमार्गाची शुद्धी होते. धणे किंवा कोथिंबीर शीतल असून रक्ती मूळव्याधीवर त्याचा काढा दिला जातो. खूप तहान लागली असल्यास धणे चावून खावेत किंवा धणे भिजवून ठेवलेलं पाणी प्यावं. तहान कमी लागते.

बाबा पाटील Fri, 08/29/2014 - 13:58
काही द्रव्य रसाने,काही वीर्याने काही विपाकाने तर काही प्रभावाने कार्य करतात्, त्यामुळे प्रत्येक द्रव्य वेगळे आहे.

प्रभाकर पेठकर Mon, 09/01/2014 - 02:28
बाबापाटील साहेब, सर्वसामान्यांना (अगदी आयुर्वेदावर विश्वास असलेल्या माझ्या सारख्यालाही) कांही मुलभूत शंका असतात. अशाच प्रकारच्या, की आयुर्वेदात आंबविलेले पदार्थ खाऊ नयेत त्याने अनारोग्य ओढवते असे म्हंटलेले आहे (म्हणे) पण दक्षिण भारतिय तर इडली-डोसे भरपूर खात असतात. त्यांना कांही अपाय होताना दिसत नाही. की डोसे-इडली बरोबर सेवन करण्यात येणार्‍या विविध चटण्या (कांदा, टोमॅटो, तिखट, लसूण घालून 'लाल टोमॅटो चटणी' किंवा हिरव्या मिरच्या कोथिंबीर घातलेली हिरवी चटणी किंवा खोबरे, डाळं घातलेली साधी खोबर्‍याची पांढरी चटणी) किंवा भरपूर कांदा, टोमॅटो, तुरडाळ आणि हिंग घातलेले सांबार ह्या आंबविलेल्या पिठाच्या दुष्परिणामांचा प्रभाव कमी करतात? खोबरे, खोबर्‍याचे तेल खाऊ नये त्याने कोलेस्टेरॉल वाढते असे म्हणतात. पण दक्षिण भारतात तर ह्या पदार्थांचा सर्रास वापर होतो. की दक्षिण भारतियांच्या आणखिन कुठल्या आहार सवयी मुळे (जसे मासे) यकृताला ताकद मिळते आणि यकृत कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतो? पंजाब प्रांतातील सर्वांचीच चयापचय क्रिया तेल-तुप पचविण्यासाठी सक्षम असते? अगदी एकाच मातापित्याच्या जोडीच्या पोटी जन्मलेल्या दोन भावंडांचीही चयापचय क्रिया वेगळी असलेली दिसते. सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रदेशाचे वेगवेगळे गुणदोष असतातच तर कांही ठराविक रोगांचे प्राबल्य त्या त्या प्रदेशात दिसून येते का? आपल्या आशियायी प्रदेशात दिसून न येणारी पण कांही युरोपियन देशांमध्ये त्वचेवर दिसणार्‍या डागांमध्ये आहारातील कांही दोष असतात का? एखाद्या अशा त्वचा 'डागाळलेल्या' प्रदेशातील एखाद्या कुटुंबातील सर्वांनीच आयुर्वेदात सांगितल्याबरहुकुम आहार घेतला तर ते डागाळलेपण दूर होऊ शकेल का? कफ, वात, पित्त प्रकृतीत ह्या तिनही दोषांचा समतोल राखायचा असेल तर काय करावे? जसे माझी कफ प्रकृती आहे. तसेच उष्णही आहे. तर मी कफाचा प्रभाव नियंत्रणात राखण्यासाठी नियमित पणे काय आहार घ्यावा, काय टाळावा? माझ्या वाचनातून आलेल्या ज्ञानाने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळावे, दुपारची झोप टाळावी वगैरे वगैरे सल्ले मला दिलेले आहेतच त्यात कितपत तथ्य आहे? अजून काय केले पाहीजे? हे मी फुकटात वैद्यकिय सल्ला मागतो आहे असे नाही. पण मला उत्सुकता आहे. भारतात आल्यावर व्यावसायिक तत्वावर भेट घेईनच.

बाळ सप्रे Mon, 09/01/2014 - 10:18
स्तंभन शब्दाचा अर्थ समजला नाही पण गतिरोध शब्दाचा अर्थ सांगताना रक्तप्रवाहावर बर्फाचे उदाहरण दिले आहे. येथे थंड/ शीत हा शब्द थंड तापमान या अर्थानेच दिसतो. थंड या पदार्थाच्या प्रकृतीसंदर्भात स्पष्टीकरण नाही. कार्यस्वरूपातदेखिल थंड पदार्थ उष्णता कमी करतो, उष्ण पदार्थ उष्णता वाढवतो हे उल्लेख उष्ण व थंड तापमानासंदर्भातच येतात. उष्ण पदार्थाच्या व्याख्येत ज्यामुळे स्वेदन होते ते उष्ण, म्हणजे ज्याने घाम येतो ते उष्ण असा अर्थ होतो. ते पहाता पपई, दही खाउन घाम यायला हवा, पण असे कधिही अनुभवलेले नाही, ऐकलेलेही नाही. चव तिखट नसल्याने पपई दही यांनी जळजळदेखिल होत नाही. जास्त तिखट व गरम (तापमानाने) पदार्थ खाउन घाम येतो किंवा जळजळ होउ शकते. त्यामुळे पदार्थाची चव (तिखट, गोड) किंवा तापमान (उष्ण, थंड) याबाहेर जाउन उष्ण थंड या पदार्थाच्या प्रकृतीविषयी व्याख्या/ स्पष्टीकरण अपेक्षित आहे. पण परत परत उदाहरणावरुन उष्ण/ थंड सांगण्यावरच भर आहे.

In reply to by ऋतुराज चित्रे

आयुर्हित Mon, 09/01/2014 - 12:17
जीवशास्त्रातील प्रश्न आहे. इयत्ता ७ वी च्या जीवशास्त्राचे पुस्तक पहावे. नाही म्ह्ट्ले तरी आमचीच परीक्षा पहाताय, असे वाटते!

कवितानागेश Mon, 09/01/2014 - 12:02
मला स्वतःलापण पण पथ्याच्या बाबतीत वरच्याप्रमाणेच प्रश्न पडायचे. पण सहाएक महिने दटून पथ्य केल्यावर प्रकृतीत जो काही उत्तम फरक पडला, त्यावरुन या गोष्टी लक्षात आल्या..
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतीय तत्वज्ञानाने व आयुर्वेद शास्त्राने शरीराशी संबधित वीस सामान्य गुण मान्य केले आहेत.ते म्हणजेच गुरु,लघु इत्यादी होय. शरीराशी संबधित असल्याने त्यांना शारीरगुण असे देखिल म्हणतात. गुर्वाद्यस्तु- गुरुलघुशीतउष्णस्निग्धरुक्षमंदतीक्ष्णस्थिरसरमृदुकठिनविशद्पिच्छिलश्लक्ष्णखरस्थूलसुक्ष्मसांद्रद्रवा:विंशती चरक सुत्रस्थान १/चक्रदत्त टीका. गुरु,लघु,उष्ण,स्निग्ध,रुक्ष,मंद,तीक्ष्ण,स्थिर,रस,मृदु,कठिण,विशद,पिच्छिल,श्लक्ष्ण,खर,स्थूल,सुक्ष्म,सांद्र,द्रव.

ब्रु.म.मं २०१५: अधिवेशन गीत स्पर्धा

बीएमएम२०१५ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
BMM 2015 Media and Marketing Committee सहर्ष सादर करीत आहे अधिवेशन गीत स्पर्धा हि स्पर्धा उत्तर अमेरिकेतील रहिवाशांसाठी खुली आहे गीताचा विषय “मैत्र पिढ्यांचे” या अधिवेशनाच्या संकल्पनेशी निगडीत असावा. सादर केले जाणारे गीत ही पूर्णपणे नवीन कलाकृती असावी - गीत, संगीत, गायन तसेच वादन. पूर्ण झालेल्या गीताची ध्वनिमुद्रित प्रत प्रवेशिका म्हणून पाठवावी. विजेत्या संघाची निवड परीक्षक मंडळ, तसेच BMMकडून केली जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. निवडलेले गीत अधिवेशनात वाजवले जाईल, तसेच अधिवेशनाच्या प्रसिद्धीसाठी /promotionसाठी वापरले जाईल.

वाचनीय 'सायकॅमोर रो'

समीरसूर ·

कपिलमुनी गुरुवार, 08/28/2014 - 15:49
जॉन ग्रीशम च्या कांदबर्‍या वकिली डावपेचांवर असतात .. पूर्वी द क्लायंट वाचली होती आणि आवडली होती. ही कांदबरी मिळवून वाचण्यात येईल. बादवे 'गॉन विथ द विंड' चा चांगला मराठी अनुवाद कोणास ठाउक आहे का?

In reply to by धर्मराजमुटके

प्रमोद देर्देकर गुरुवार, 08/28/2014 - 17:09
THE CLIENT THE FIRM TIME TO KILL THE PELICON BRIEF ह्या सर्व कादंबर्‍या वाचल्यात पण अनुवादित. म्हणुन ही पण कादंबरी आवर्जुन वाचणार फक्त अनुवादित झाली आहे का तेवढं सांगा. तसेच त्यांच्या इतर कादंबर्‍यांची ही नावे सांगा.

आदूबाळ गुरुवार, 08/28/2014 - 17:06
आभारी आहे. ग्रिशॅमच्या गेल्या काही कादंबर्‍यांत तोचतोचपणा जाणवत होता, म्हणून बाजूला टाकलं होतं. आता ही वाचतो. ग्रिशॅम प्रामुख्याने लीगल थ्रिलर्स लिहीत असला तरी त्याच्या नॉन लीगल कादंबर्‍याही छान आहेत. चटकन आठवणार्‍यांमध्ये: द पेंटेड हाऊस - आजोबा आणि नातवाच्या नात्याची तरल गोष्ट स्किपिंग ख्रिसमस - ख्रिसमस आणि त्याच्या दिखाऊ तोचतोचपणाला कंटाळलेलं एक दांपत्य ख्रिसमस साजरा करायचा नाही असं ठरवतं. आणि त्यातून उडणारी धमाल. (त्या पुण्याच्या गणेशोत्सवाच्या धाग्यावर जो राडा चालू आहे त्याला अगदी सुसंगत ही कादंबरी आहे.)

In reply to by आदूबाळ

एस गुरुवार, 08/28/2014 - 18:58
लेखकाचे आणि तुम्हां सर्वांनाही धन्यवाद या पुस्तकांची ओळख करून दिल्याबद्दल.

In reply to by सस्नेह

सखी गुरुवार, 08/28/2014 - 21:55
' द फर्म ' हा सिनेमाही चांगला होता असं आठवतयं. अजुनही नविन नावे कळत आहेत म्हणुन वाखु साठवत आहे. समिरसुर नेहमीप्रमाणे उत्तम लिखाण, 'सायकॅमोर' मिळाली की वाचेल.

धर्मराजमुटके गुरुवार, 08/28/2014 - 20:07
राम पटवर्धनांचे "पाडस" कुठे विकत मिळेल काय ? मी छापील किंमतीपेक्षाही जास्त किंमत द्यायला तयार आहे.

मुक्त विहारि गुरुवार, 08/28/2014 - 21:39
मेहता कडूनच जास्त झाल्या आहेत. क्लायंट पासूनच मी ह्या लेखकाच्या प्रेमात पडलो. द रन अवे ज्युरी द रेनमेकर द चेंबर ह्या पण जमल्यास वाचा... फार येडपट लेखक आहे.

In reply to by आदूबाळ

मुक्त विहारि गुरुवार, 08/28/2014 - 23:45
ज्या लेखकाचे लेख वाचता-वाचता वेळ कसा निघून जातो, ते कळत नसेल, तो लेखक येडपट.... शाण्या लेखकांपेक्षा हे येडपट लेखकच आमच्या सारख्या माणसांसाठी उत्तम...

दशानन गुरुवार, 08/28/2014 - 23:20
>>>अमेरिकेतल्या सुप्त वर्णभेदाचे दाहक चित्रण अतिशय सुंदर याबद्दल मी जरा शाशंक आहे. ही कादंबरी अजून वाचलेली नाही आहे, पण आता वाचावी असे वाटत आहे, याचे श्रेय नक्कीच तुम्हाला.

राजाभाउ Fri, 08/29/2014 - 16:57
द चेंबर -- हे ग्रीशमचे पुस्तक थोडे उलट्या बाजुने लिहीले आहे. तरुणपणात वर्णभेदी संघटनेचा सभासद असलेला एकजणावर आत्ता तो म्हातारा झाल्यावर खटला चालू आसतो आणि त्याला त्यात फाशी होते तेंव्हा त्याचा नातू त्याला वाचण्याचा कसा प्रयत्न करतो असे कथानक आहे (अर्थात तो नातू वर्णभेदी असतो असे नाही) खालील पुस्तके सुध्दा अतिशय वाचनीय आहेत द फर्म द पार्टनर : हे तर फारच सुंदर आहे, मी हे लगोलग म्हणजे शेवटचे पान संपल्यानंतर लगेच पुन्हा पहिल्यापासून असे वाचले आहे. द क्लायंट रेनमेकर द टेस्टामेंट द ब्रेथ्रेन द पेलिकन ब्रीफ द असोसिअट

समीरसूर Mon, 09/01/2014 - 12:16
बर्‍याच नव्या पुस्तकांची नावे कळली. मला शक्यतो विकत घेऊनच पुस्तके वाचायला आवडतात. आणि इतकी पुस्तके विकत घ्यायची म्हणजे घरातलं अर्थकारण गढूळ होतं. बघू कसं जमतंय ते...सध्या 'शांताराम' सुरु केले आहे. १५-२० पाने झालीत वाचून. खूप आवर्जून वाचावं अशा दर्जाचं हे पुस्तक नक्कीच नाहीये. भाषा थोडी दुर्बोध वाटतेय. नशीब जुनंच घेतलं. :-( पण वाचत राहणार आहे. वर नमूद केलेली पुस्तके वाचण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. एखादं जबरदस्त रहस्यमय आणि थरारक कादंबरी वाचण्याची बर्‍याच दिवसांपासूनची इच्छा आहे. सध्याचं पावसाळी वातावरण अशा पुस्तकवाचनासाठी अगदी योग्य आहे. सुटीच्या दिवशी अंथरुणात पडून गरमागरम चहाचे घोट घेतांना नजर न हलवता एखादं मती गुंग करणारं जबराट रहस्यमय पुस्तक वाचावं. बायकोला 'प्यार का रंग है मीठा मीठा प्यारा' किंवा 'ससुराल सिमर का' किंवा 'जावई विकत घेणे आहे' मध्ये खुशाल रमू द्यावं. सलग ३-४ तास असं पुस्तक वाचून एका वेगळ्याच विश्वात गुंग होऊन जावं असं वाटतंय. तसं अ‍ॅगाथा ख्रिस्तीचं 'द मर्डर अ‍ॅट द विकरेज' वाचलं होतं पण मझा नही आया. तेव्हापासून ही पुस्तके बाद केली. 'द डे ऑफ द जॅकल' देखील वाचलं पण ते ही मला इतकं खास नाही वाटलं. असं कुठलं तगडं पुस्तक असेल तर कृपया इथे सांगा. एक यादीच दिली तर बेष्टच होऊन जाईल...

In reply to by समीरसूर

आदूबाळ Mon, 09/01/2014 - 14:21
अगाथा ख्रिस्तीच्या पुस्तकाची निवड चुकली राव. "टुवर्डस झीरो", "अँड देअर वेअर नन", "अ‍ॅट बर्ट्रामस हॉटेल" वगैरे वाचा. असो. भारतीय पार्श्वभूमीवरच्या रहस्यकथा तुम्हाला आवडतील असा कयास आहे: - सत्यजित राय यांच्या फेलूदा कथा (पेंग्विनने दोन खंड प्रकाशित केले आहेत) - मधुलिका लिडल या लेखिकेच्या मुगल साम्राज्यातल्या डिटेक्टिव कथा आहेत. "अ‍ॅन इंग्लिशमन्स कॅमिओ" हे आवडलं होतं - तार्किन हॉल या लेखकाने "विश पुरी मिस्ट्रीज" लिहिल्या आहेत - "अ केस ऑफ एक्स्प्लोडिंग मँगोज" हे हनिफ महोंमद या पाकिस्तानी लेखकाचं थ्रिलर जरूर वाचा - "किलिंग आशिष कर्वे" - सलील देसाई या पुणेकराचं पुस्तक (हे पूर्वी सीआयडी मालिकेच्या कथा लिहीत असत) - "अ सर्कल ऑफ वाईस" - सुचरित राजाध्यक्ष (हे माझे गुरुजी) या जॉनरमध्ये न बसणार्‍या पण तरीही खिळवून ठेवणार्‍या कादंबर्‍या: - अ बेंड इन द गँजेस - मनोहर माळगावकर - कलकत्ता क्रोमोसोम - अमिताव घोष रहस्यकथा मला लई म्हंजे लईच आवडतात. कधीपण विचारा.

In reply to by आदूबाळ

एस Mon, 09/01/2014 - 20:26
"अ‍ॅण्ड देअर वेअर नन्" मस्त आहे. त्यावरच आधारलेला भारतीय सिनेमा म्हणजे गुमनाम. अ‍ॅगाथा ख्रिस्तीवर थोडा वंशविद्वेषीपणाचा आरोप झाला त्याला हे पुस्तक आणि त्याचे इंग्लिश नर्सरी र्‍हाइम कारणीभूत ठरले. नंतर त्यातील 'टेन लिट्ल निगर्स' बदलून 'टेन लिट्ल इंडियन्स्' असे केले गेले. आताच्या आवृत्तीत टेन लिट्ल इंडियन्स् असेच दिसते.

In reply to by समीरसूर

प्रचेतस Tue, 09/02/2014 - 16:25
ड्रॅक्युला - ब्रॅम स्टोकर फ्रॅन्केनस्टाइन - मेरी शेली वुदरिंग हाईट्स - एमिली ब्रोन्ट तिन्ही कादंबर्‍या अभिजात, गूढ, रहस्यमय आणि खिळवून ठेवणार्‍या.

In reply to by प्रमोद देर्देकर

आदूबाळ Mon, 09/01/2014 - 15:43
हो. छात्र-प्रबोधन नावाच्या ज्ञानप्रबोधिनीच्या मासिकात "समुद्रपक्षी जोनाथन" या नावाने क्रमशः येत असे. ज्ञानप्रबोधिनीत फोन करुन विचारल्यास अधिक माहिती कळू शकेल.

In reply to by प्रमोद देर्देकर

वॉल्टर व्हाईट Tue, 09/02/2014 - 07:41
बाबा भांड यांनी हा अनुवाद केला आहे. इथे पाहिल्यास त्याची ई कॉपी मिळेल, अरविंद गुप्तांच्या संकेतस्थळावर असल्याने साकेतची पुर्वपरवानगी घेतली असावी असा कयास आहे.

In reply to by वॉल्टर व्हाईट

मीसुद्धा हे पुस्तक खूप दिवसांपासून शोधत आहे, मला इंग्रजी पुस्तक अ‍ॅमेझॉनवर अव्हेलेबल दिसतय पण अनुवादित मिळे ना. माझ्या विशलिस्ट्मध्ये हे पुस्तक आहेच, तुमचे लिंक दिल्याबद्दल अनेक आभार :)

In reply to by वॉल्टर व्हाईट

एस Wed, 09/03/2014 - 12:53
अरविंद गुप्तांच्या संकेतस्थळावर असल्याने साकेतची पुर्वपरवानगी घेतली असावी असा कयास आहे.
माझ्या माहितीनुसार अरविंद गुप्ता स्वतः कॉपीराइट वगैरे गोष्टी मानत नाहीत. दिसले पुस्तक की कर स्कॅन आणि टाक आंतरजालावर म्हणजे ज्ञान मुक्त होते असे काहीसे त्यांचे आहे. त्याबद्दल या विलक्षण माणसावर खटलेही चालू आहेत. :-) (ह्या माहितीचा स्रोत एका मित्राचे त्यांच्याशी प्रत्यक्ष झालेले बोलणे)

In reply to by स्पंदना

समीरसूर Tue, 09/02/2014 - 10:25
हो, माझंही काहीसं तसंच झालं होतं 'अ टाईम टू किल' वाचल्यावर. माणसाच्या विकृतीला सीमा नाही हेच खरे. 'सायकॅमोर रो' मात्र इतकी भीषण नाहीये. एका म्रुत्यूपत्रावर आधारित खटला एवढाच या कादंबरीचा आवाका असल्याने 'किल' सारखा भीषण प्रकार या कादंबरीमध्ये नाहीये. पण खटला, ज्युरी, साक्षी, भावनांचे हिंदोळे, त्यांचा खटल्यावर होणारा परिणाम, खटला चालवतांना वकीलांना लावावे लागणारे डोके, इत्यादी सगळे खूपच वाचनीय आहे. एकदा वाचाच. सगळेच प्रतिसाद वाचनानंदाची किल्ली आहेत. खूप नवीन पुस्तकांची माहिती देणारे प्रतिसाद आहेत. धन्यवाद!

पुस्तक मिळवून वाचेन. जॉन ग्रीशमची मी काही वाचलेली पुस्तकं जी आवडून गेली द रेनमेकर अ पेंटेंड हाऊस द पार्टनर द क्लायंट 'सायकॅमोर रो' बद्दल छान लिहिले आहे, धन्यवाद नक्कीच वाचायला आवडेल.

पैसा गुरुवार, 09/04/2014 - 22:57
ग्रीशॅमची पुस्तके आवडतात. या एका मस्त पुस्तकाची तेवढीच छान ओळख करून दिलीत. प्रतिसादही छान आहेत. धन्यवाद सर्वांना!

आदूबाळ गुरुवार, 09/04/2014 - 23:00
तुमच्या या धाग्यामुळे नुकतेच वाचून संपवले. To be honest, I was underwhelmed. कादंबरी म्हणून चांगली आहे, पण ग्रिशॅमची कादंबरी म्हणून सोसोच आहे. एक तर याला टाईम टू किलचा सीक्वल बनवायची काहीच गरज नव्हती. जेक ब्रिगन्स ऐवजी दुसरा कुणी नायक असता तरी फारसा फरक पडला नसता. दुसरी खटकलेली गोष्ट म्हणजे "स्टॉक कॅरेक्टर्स"चा सुकाळ. टाईम टू किलमध्ये आलेली पात्रं वगळता इतर पात्रांबाबत वेगळेपण दाखवायची संधी होती, पण ग्रिशॅमने ती सोडली आहे. स्टॉक कॅरेक्टर्स यायला लागली म्हणजे लेखकाची नवीन द्यायची क्षमता संपत आली आहे हे ओळखावं. (उदा. जेफ्री आर्चर, शेवटशेवटची अगाथा ख्रिस्तीची पुस्तकं, वगैरे.) तिसरी खटकलेली गोष्ट म्हणजे कथानकाची बांधणी. कथानक अपेक्षित (प्रेडिक्टेबल) वळणं घेत जातं. त्यातले चढ-उतार हे अपेक्षेप्रमाणेच आहेत. शेवटचा ट्विस्ट तर इतका अपेक्षित होता की लईच वैताग आला. हाही "ग्रिशॅम संपला" हेच दर्शवणारं चिन्ह आहे. पण काय माहीत. टाईम टू किल, पेंटेड हाऊस, द क्लायंट सारख्या कादंबर्‍या, थिओ बूनसारखा सशक्त कथानायक दिलेल्या माणसाला अजून एकदोन चान्स द्यायला पाहिजेत.

In reply to by आदूबाळ

समीरसूर Fri, 09/05/2014 - 09:45
वा, तुमचा वाचनाचा वेग अफाटच आहे. :-) मी या लेखकाची ही दुसरीच कादंबरी वाचली. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कादंबरी म्हणून मला ती चांगलीच रंजक वाटली आणि अगदी 'अनपुटडाऊनेबल' जरी नाही तरी मस्त रंगतदार वाटली. हो, मी लेखात नमूद केलंच आहे की कथानक खूपच प्रेडिक्टेबल आहे म्हणून पण प्रेडिक्टेबल असले म्हणून रंजकता किंवा दर्जा कमी होतात असे मला तरी वाटत नाही. 'शोले' प्रेडिक्टेबल असला तर त्याचा दर्जा आणि रंजकता वादातीत आहेत. कथानक कसे रंगवले आहे यावर हे अवलंबून असावे असे वाटते. अर्थात कुठली कलाकृती रसिकांना कशी वाटते हा मुद्दा सापेक्ष आहे. आपल्या मताचा आदर आहेच. :-)

In reply to by समीरसूर

आदूबाळ Fri, 09/05/2014 - 14:56
कोणा नवख्याचा कव्हर ड्राईव्ह थोडा हवेत उडून मग सीमापार गेला तर आपण म्हणतो: नया है वह - चला, चौकार तर गेला ना? पण द्रविड/गांगुलीचा कव्हर ड्राईव्ह हवेत उडाला तर वाईट वाटतं. तसं आहे हे.

In reply to by आदूबाळ

समीरसूर Fri, 09/05/2014 - 15:28
तुम्ही म्हणता तसं शक्य आहे. अर्थात साहित्याचा आणि साहित्यिकांचा आपल्याएवढा अभ्यास नसल्याने मला एवढे कळणे जरा अवघड आहे. :-) माझी धाव "वाचली, वाचतांना मजा आली, आणि आवडली" इतपतच. :-) पण आपले परिक्षण आणि निरीक्षण आवडले. अशा अँगलने साहित्याचा विचार करणे जमले पाहिजे.

कपिलमुनी गुरुवार, 08/28/2014 - 15:49
जॉन ग्रीशम च्या कांदबर्‍या वकिली डावपेचांवर असतात .. पूर्वी द क्लायंट वाचली होती आणि आवडली होती. ही कांदबरी मिळवून वाचण्यात येईल. बादवे 'गॉन विथ द विंड' चा चांगला मराठी अनुवाद कोणास ठाउक आहे का?

In reply to by धर्मराजमुटके

प्रमोद देर्देकर गुरुवार, 08/28/2014 - 17:09
THE CLIENT THE FIRM TIME TO KILL THE PELICON BRIEF ह्या सर्व कादंबर्‍या वाचल्यात पण अनुवादित. म्हणुन ही पण कादंबरी आवर्जुन वाचणार फक्त अनुवादित झाली आहे का तेवढं सांगा. तसेच त्यांच्या इतर कादंबर्‍यांची ही नावे सांगा.

आदूबाळ गुरुवार, 08/28/2014 - 17:06
आभारी आहे. ग्रिशॅमच्या गेल्या काही कादंबर्‍यांत तोचतोचपणा जाणवत होता, म्हणून बाजूला टाकलं होतं. आता ही वाचतो. ग्रिशॅम प्रामुख्याने लीगल थ्रिलर्स लिहीत असला तरी त्याच्या नॉन लीगल कादंबर्‍याही छान आहेत. चटकन आठवणार्‍यांमध्ये: द पेंटेड हाऊस - आजोबा आणि नातवाच्या नात्याची तरल गोष्ट स्किपिंग ख्रिसमस - ख्रिसमस आणि त्याच्या दिखाऊ तोचतोचपणाला कंटाळलेलं एक दांपत्य ख्रिसमस साजरा करायचा नाही असं ठरवतं. आणि त्यातून उडणारी धमाल. (त्या पुण्याच्या गणेशोत्सवाच्या धाग्यावर जो राडा चालू आहे त्याला अगदी सुसंगत ही कादंबरी आहे.)

In reply to by आदूबाळ

एस गुरुवार, 08/28/2014 - 18:58
लेखकाचे आणि तुम्हां सर्वांनाही धन्यवाद या पुस्तकांची ओळख करून दिल्याबद्दल.

In reply to by सस्नेह

सखी गुरुवार, 08/28/2014 - 21:55
' द फर्म ' हा सिनेमाही चांगला होता असं आठवतयं. अजुनही नविन नावे कळत आहेत म्हणुन वाखु साठवत आहे. समिरसुर नेहमीप्रमाणे उत्तम लिखाण, 'सायकॅमोर' मिळाली की वाचेल.

धर्मराजमुटके गुरुवार, 08/28/2014 - 20:07
राम पटवर्धनांचे "पाडस" कुठे विकत मिळेल काय ? मी छापील किंमतीपेक्षाही जास्त किंमत द्यायला तयार आहे.

मुक्त विहारि गुरुवार, 08/28/2014 - 21:39
मेहता कडूनच जास्त झाल्या आहेत. क्लायंट पासूनच मी ह्या लेखकाच्या प्रेमात पडलो. द रन अवे ज्युरी द रेनमेकर द चेंबर ह्या पण जमल्यास वाचा... फार येडपट लेखक आहे.

In reply to by आदूबाळ

मुक्त विहारि गुरुवार, 08/28/2014 - 23:45
ज्या लेखकाचे लेख वाचता-वाचता वेळ कसा निघून जातो, ते कळत नसेल, तो लेखक येडपट.... शाण्या लेखकांपेक्षा हे येडपट लेखकच आमच्या सारख्या माणसांसाठी उत्तम...

दशानन गुरुवार, 08/28/2014 - 23:20
>>>अमेरिकेतल्या सुप्त वर्णभेदाचे दाहक चित्रण अतिशय सुंदर याबद्दल मी जरा शाशंक आहे. ही कादंबरी अजून वाचलेली नाही आहे, पण आता वाचावी असे वाटत आहे, याचे श्रेय नक्कीच तुम्हाला.

राजाभाउ Fri, 08/29/2014 - 16:57
द चेंबर -- हे ग्रीशमचे पुस्तक थोडे उलट्या बाजुने लिहीले आहे. तरुणपणात वर्णभेदी संघटनेचा सभासद असलेला एकजणावर आत्ता तो म्हातारा झाल्यावर खटला चालू आसतो आणि त्याला त्यात फाशी होते तेंव्हा त्याचा नातू त्याला वाचण्याचा कसा प्रयत्न करतो असे कथानक आहे (अर्थात तो नातू वर्णभेदी असतो असे नाही) खालील पुस्तके सुध्दा अतिशय वाचनीय आहेत द फर्म द पार्टनर : हे तर फारच सुंदर आहे, मी हे लगोलग म्हणजे शेवटचे पान संपल्यानंतर लगेच पुन्हा पहिल्यापासून असे वाचले आहे. द क्लायंट रेनमेकर द टेस्टामेंट द ब्रेथ्रेन द पेलिकन ब्रीफ द असोसिअट

समीरसूर Mon, 09/01/2014 - 12:16
बर्‍याच नव्या पुस्तकांची नावे कळली. मला शक्यतो विकत घेऊनच पुस्तके वाचायला आवडतात. आणि इतकी पुस्तके विकत घ्यायची म्हणजे घरातलं अर्थकारण गढूळ होतं. बघू कसं जमतंय ते...सध्या 'शांताराम' सुरु केले आहे. १५-२० पाने झालीत वाचून. खूप आवर्जून वाचावं अशा दर्जाचं हे पुस्तक नक्कीच नाहीये. भाषा थोडी दुर्बोध वाटतेय. नशीब जुनंच घेतलं. :-( पण वाचत राहणार आहे. वर नमूद केलेली पुस्तके वाचण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. एखादं जबरदस्त रहस्यमय आणि थरारक कादंबरी वाचण्याची बर्‍याच दिवसांपासूनची इच्छा आहे. सध्याचं पावसाळी वातावरण अशा पुस्तकवाचनासाठी अगदी योग्य आहे. सुटीच्या दिवशी अंथरुणात पडून गरमागरम चहाचे घोट घेतांना नजर न हलवता एखादं मती गुंग करणारं जबराट रहस्यमय पुस्तक वाचावं. बायकोला 'प्यार का रंग है मीठा मीठा प्यारा' किंवा 'ससुराल सिमर का' किंवा 'जावई विकत घेणे आहे' मध्ये खुशाल रमू द्यावं. सलग ३-४ तास असं पुस्तक वाचून एका वेगळ्याच विश्वात गुंग होऊन जावं असं वाटतंय. तसं अ‍ॅगाथा ख्रिस्तीचं 'द मर्डर अ‍ॅट द विकरेज' वाचलं होतं पण मझा नही आया. तेव्हापासून ही पुस्तके बाद केली. 'द डे ऑफ द जॅकल' देखील वाचलं पण ते ही मला इतकं खास नाही वाटलं. असं कुठलं तगडं पुस्तक असेल तर कृपया इथे सांगा. एक यादीच दिली तर बेष्टच होऊन जाईल...

In reply to by समीरसूर

आदूबाळ Mon, 09/01/2014 - 14:21
अगाथा ख्रिस्तीच्या पुस्तकाची निवड चुकली राव. "टुवर्डस झीरो", "अँड देअर वेअर नन", "अ‍ॅट बर्ट्रामस हॉटेल" वगैरे वाचा. असो. भारतीय पार्श्वभूमीवरच्या रहस्यकथा तुम्हाला आवडतील असा कयास आहे: - सत्यजित राय यांच्या फेलूदा कथा (पेंग्विनने दोन खंड प्रकाशित केले आहेत) - मधुलिका लिडल या लेखिकेच्या मुगल साम्राज्यातल्या डिटेक्टिव कथा आहेत. "अ‍ॅन इंग्लिशमन्स कॅमिओ" हे आवडलं होतं - तार्किन हॉल या लेखकाने "विश पुरी मिस्ट्रीज" लिहिल्या आहेत - "अ केस ऑफ एक्स्प्लोडिंग मँगोज" हे हनिफ महोंमद या पाकिस्तानी लेखकाचं थ्रिलर जरूर वाचा - "किलिंग आशिष कर्वे" - सलील देसाई या पुणेकराचं पुस्तक (हे पूर्वी सीआयडी मालिकेच्या कथा लिहीत असत) - "अ सर्कल ऑफ वाईस" - सुचरित राजाध्यक्ष (हे माझे गुरुजी) या जॉनरमध्ये न बसणार्‍या पण तरीही खिळवून ठेवणार्‍या कादंबर्‍या: - अ बेंड इन द गँजेस - मनोहर माळगावकर - कलकत्ता क्रोमोसोम - अमिताव घोष रहस्यकथा मला लई म्हंजे लईच आवडतात. कधीपण विचारा.

In reply to by आदूबाळ

एस Mon, 09/01/2014 - 20:26
"अ‍ॅण्ड देअर वेअर नन्" मस्त आहे. त्यावरच आधारलेला भारतीय सिनेमा म्हणजे गुमनाम. अ‍ॅगाथा ख्रिस्तीवर थोडा वंशविद्वेषीपणाचा आरोप झाला त्याला हे पुस्तक आणि त्याचे इंग्लिश नर्सरी र्‍हाइम कारणीभूत ठरले. नंतर त्यातील 'टेन लिट्ल निगर्स' बदलून 'टेन लिट्ल इंडियन्स्' असे केले गेले. आताच्या आवृत्तीत टेन लिट्ल इंडियन्स् असेच दिसते.

In reply to by समीरसूर

प्रचेतस Tue, 09/02/2014 - 16:25
ड्रॅक्युला - ब्रॅम स्टोकर फ्रॅन्केनस्टाइन - मेरी शेली वुदरिंग हाईट्स - एमिली ब्रोन्ट तिन्ही कादंबर्‍या अभिजात, गूढ, रहस्यमय आणि खिळवून ठेवणार्‍या.

In reply to by प्रमोद देर्देकर

आदूबाळ Mon, 09/01/2014 - 15:43
हो. छात्र-प्रबोधन नावाच्या ज्ञानप्रबोधिनीच्या मासिकात "समुद्रपक्षी जोनाथन" या नावाने क्रमशः येत असे. ज्ञानप्रबोधिनीत फोन करुन विचारल्यास अधिक माहिती कळू शकेल.

In reply to by प्रमोद देर्देकर

वॉल्टर व्हाईट Tue, 09/02/2014 - 07:41
बाबा भांड यांनी हा अनुवाद केला आहे. इथे पाहिल्यास त्याची ई कॉपी मिळेल, अरविंद गुप्तांच्या संकेतस्थळावर असल्याने साकेतची पुर्वपरवानगी घेतली असावी असा कयास आहे.

In reply to by वॉल्टर व्हाईट

मीसुद्धा हे पुस्तक खूप दिवसांपासून शोधत आहे, मला इंग्रजी पुस्तक अ‍ॅमेझॉनवर अव्हेलेबल दिसतय पण अनुवादित मिळे ना. माझ्या विशलिस्ट्मध्ये हे पुस्तक आहेच, तुमचे लिंक दिल्याबद्दल अनेक आभार :)

In reply to by वॉल्टर व्हाईट

एस Wed, 09/03/2014 - 12:53
अरविंद गुप्तांच्या संकेतस्थळावर असल्याने साकेतची पुर्वपरवानगी घेतली असावी असा कयास आहे.
माझ्या माहितीनुसार अरविंद गुप्ता स्वतः कॉपीराइट वगैरे गोष्टी मानत नाहीत. दिसले पुस्तक की कर स्कॅन आणि टाक आंतरजालावर म्हणजे ज्ञान मुक्त होते असे काहीसे त्यांचे आहे. त्याबद्दल या विलक्षण माणसावर खटलेही चालू आहेत. :-) (ह्या माहितीचा स्रोत एका मित्राचे त्यांच्याशी प्रत्यक्ष झालेले बोलणे)

In reply to by स्पंदना

समीरसूर Tue, 09/02/2014 - 10:25
हो, माझंही काहीसं तसंच झालं होतं 'अ टाईम टू किल' वाचल्यावर. माणसाच्या विकृतीला सीमा नाही हेच खरे. 'सायकॅमोर रो' मात्र इतकी भीषण नाहीये. एका म्रुत्यूपत्रावर आधारित खटला एवढाच या कादंबरीचा आवाका असल्याने 'किल' सारखा भीषण प्रकार या कादंबरीमध्ये नाहीये. पण खटला, ज्युरी, साक्षी, भावनांचे हिंदोळे, त्यांचा खटल्यावर होणारा परिणाम, खटला चालवतांना वकीलांना लावावे लागणारे डोके, इत्यादी सगळे खूपच वाचनीय आहे. एकदा वाचाच. सगळेच प्रतिसाद वाचनानंदाची किल्ली आहेत. खूप नवीन पुस्तकांची माहिती देणारे प्रतिसाद आहेत. धन्यवाद!

पुस्तक मिळवून वाचेन. जॉन ग्रीशमची मी काही वाचलेली पुस्तकं जी आवडून गेली द रेनमेकर अ पेंटेंड हाऊस द पार्टनर द क्लायंट 'सायकॅमोर रो' बद्दल छान लिहिले आहे, धन्यवाद नक्कीच वाचायला आवडेल.

पैसा गुरुवार, 09/04/2014 - 22:57
ग्रीशॅमची पुस्तके आवडतात. या एका मस्त पुस्तकाची तेवढीच छान ओळख करून दिलीत. प्रतिसादही छान आहेत. धन्यवाद सर्वांना!

आदूबाळ गुरुवार, 09/04/2014 - 23:00
तुमच्या या धाग्यामुळे नुकतेच वाचून संपवले. To be honest, I was underwhelmed. कादंबरी म्हणून चांगली आहे, पण ग्रिशॅमची कादंबरी म्हणून सोसोच आहे. एक तर याला टाईम टू किलचा सीक्वल बनवायची काहीच गरज नव्हती. जेक ब्रिगन्स ऐवजी दुसरा कुणी नायक असता तरी फारसा फरक पडला नसता. दुसरी खटकलेली गोष्ट म्हणजे "स्टॉक कॅरेक्टर्स"चा सुकाळ. टाईम टू किलमध्ये आलेली पात्रं वगळता इतर पात्रांबाबत वेगळेपण दाखवायची संधी होती, पण ग्रिशॅमने ती सोडली आहे. स्टॉक कॅरेक्टर्स यायला लागली म्हणजे लेखकाची नवीन द्यायची क्षमता संपत आली आहे हे ओळखावं. (उदा. जेफ्री आर्चर, शेवटशेवटची अगाथा ख्रिस्तीची पुस्तकं, वगैरे.) तिसरी खटकलेली गोष्ट म्हणजे कथानकाची बांधणी. कथानक अपेक्षित (प्रेडिक्टेबल) वळणं घेत जातं. त्यातले चढ-उतार हे अपेक्षेप्रमाणेच आहेत. शेवटचा ट्विस्ट तर इतका अपेक्षित होता की लईच वैताग आला. हाही "ग्रिशॅम संपला" हेच दर्शवणारं चिन्ह आहे. पण काय माहीत. टाईम टू किल, पेंटेड हाऊस, द क्लायंट सारख्या कादंबर्‍या, थिओ बूनसारखा सशक्त कथानायक दिलेल्या माणसाला अजून एकदोन चान्स द्यायला पाहिजेत.

In reply to by आदूबाळ

समीरसूर Fri, 09/05/2014 - 09:45
वा, तुमचा वाचनाचा वेग अफाटच आहे. :-) मी या लेखकाची ही दुसरीच कादंबरी वाचली. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कादंबरी म्हणून मला ती चांगलीच रंजक वाटली आणि अगदी 'अनपुटडाऊनेबल' जरी नाही तरी मस्त रंगतदार वाटली. हो, मी लेखात नमूद केलंच आहे की कथानक खूपच प्रेडिक्टेबल आहे म्हणून पण प्रेडिक्टेबल असले म्हणून रंजकता किंवा दर्जा कमी होतात असे मला तरी वाटत नाही. 'शोले' प्रेडिक्टेबल असला तर त्याचा दर्जा आणि रंजकता वादातीत आहेत. कथानक कसे रंगवले आहे यावर हे अवलंबून असावे असे वाटते. अर्थात कुठली कलाकृती रसिकांना कशी वाटते हा मुद्दा सापेक्ष आहे. आपल्या मताचा आदर आहेच. :-)

In reply to by समीरसूर

आदूबाळ Fri, 09/05/2014 - 14:56
कोणा नवख्याचा कव्हर ड्राईव्ह थोडा हवेत उडून मग सीमापार गेला तर आपण म्हणतो: नया है वह - चला, चौकार तर गेला ना? पण द्रविड/गांगुलीचा कव्हर ड्राईव्ह हवेत उडाला तर वाईट वाटतं. तसं आहे हे.

In reply to by आदूबाळ

समीरसूर Fri, 09/05/2014 - 15:28
तुम्ही म्हणता तसं शक्य आहे. अर्थात साहित्याचा आणि साहित्यिकांचा आपल्याएवढा अभ्यास नसल्याने मला एवढे कळणे जरा अवघड आहे. :-) माझी धाव "वाचली, वाचतांना मजा आली, आणि आवडली" इतपतच. :-) पण आपले परिक्षण आणि निरीक्षण आवडले. अशा अँगलने साहित्याचा विचार करणे जमले पाहिजे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकतीच जॉन ग्रीशम यांची 'सायकॅमोर रो' ही कादंबरी वाचून संपवली. ही कादंबरी बहुधा २०१३ साली प्रकाशित झाली. मी एका-दोघांच्या हातात ही कादंबरी पाहिली होती. आधी याच लेखकाचं 'अ टाईम टू किल' वाचलं होतं. आवडलं होतं. 'किल' मध्ये अमेरिकेतल्या सुप्त वर्णभेदाचे दाहक चित्रण अतिशय सुंदर आणि ओघवत्या शैलीत केले होते. कादंबरीचा नायक जेक ब्रिगेन्स हा एक तरुण वकील आहे. स्वतः गोरा असूनदेखील माणसांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद असता कामा नये हे त्याचे तत्व असते. त्याच्या फर्मचा दारुडा मालक वैयक्तिक आयुष्यात स्वच्छंदी असला तरी त्याला कृष्णवर्णींयांविषयी आपुलकी असते.

क्षमा

आतिवास ·

प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/28/2014 - 14:13
सर्वच गुन्हे क्षमा मागून माफ करता येत नाहीत. 'Sorry' can not make a dead man alive. असे म्हणतात ते खरेच असते. कथा आवडली कसे म्हणू? घटनेचे सादरीकरण चांगले परिणामकारक झाले आहे. असं घडायला नको होतं हा आणि ५ वर्षाच्या मुलीच्या उध्वस्त भावविश्वाचा विचार मनाला एक अनाम अस्वस्थता देऊन जातो.

एस गुरुवार, 08/28/2014 - 14:22
नेहमीइतकी नाही आवडली. कथेऐवजी फक्त एक घटना वाटली. आणि या घटनेबद्दल काहीच लिहायचं नाहीये.

यशोधरा गुरुवार, 08/28/2014 - 15:06
कथेतून काय पोचवायचं आहे ते समजलं आहे, पण पाच वर्षाची मुलगी अशी बोलेल, हे फारसं पटलं नाहीये, त्यामुळे नेहमीइतकी आवडली नाही. अशा प्रसंगांत मुलं इतक्या ठामपणे बोलू शकतील तो सुदिन! त्याहीपेक्षा असे प्रसंग कोणत्याही मुलांवर येणार नाहीत तो दिवस दसरा- दिवाळी. (म्हणजे पटत नसलेल्या विवाहितांनी वेगळे होऊच नये असे नाही, पण वेगळे होतानाही मुलं असतील तर त्यांच्यावर अशा घटनांचा कमीतकमी नकारात्मक परिणाम होईल हे पाहिले जावे, असे म्हणायचे आहे. मुलांची मने जपली जावीत.)

In reply to by यशोधरा

आतिवास गुरुवार, 08/28/2014 - 15:20
:-) कंसातल्या मजकुरावर बरंच काही लिहिता येईल. पाच वर्षांची मुलगी असं ठामपणे बोलेल का? - ही शंका रास्त आहे; पण प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात हाही भाग आहेच.

In reply to by आतिवास

यशोधरा गुरुवार, 08/28/2014 - 15:32
कंसातल्या मजकुरावर बरंच काही लिहिता येईल. >> पूर्ण सहमत आहे. त्याबद्दल प्रश्न नाही. हो, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. खरं आहे..

In reply to by यशोधरा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/28/2014 - 15:49
माझ्या मते, आपण आपल्या मुलांना ह्या जगात आणले आहे. आपल्या वेगळे होण्याने त्यांच्या मनावर आयुष्यभराकरीता अनिष्ट परीणाम होणारच. पती-पत्नीत, दोघांपैकी कमीत कमी एक तरी दोषी असू शकतो पण मुलांचा काय दोष? त्यांना शिक्षा देण्याचा (स्वतःच्या सुखासाठी) आपल्याला काय अधिकार? पती-पत्नीने एकमेकांशी (आपल्या मुलांचा विचार करून) जमवून घ्यावे असे मला वाटते. सतत भांडत एकत्र राहण्यातही अर्थ नसतो. घरातील अशांतीचाही मुलांच्या मनांवर वाईट परीणाम होतो. मुलांना दोघेही एकत्र हवे असतात. मुले नसतील तर, आपापसात न पटणार्‍या जोडप्याने जरूर विभक्त व्हावे. लग्नानंतर मुले होऊ देण्याची घाई करू नये. ४-५ वर्षे एकत्र राहून आपापसात पटतंय की नाही हे जोखावे आणि काय तो निर्णय घ्यावा. पण एकदा का, एक जरी, मुल झाले तरी विभक्त होण्याचा विचार सोडून पडते/नमते घेऊन दोघांनीही मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने एकत्र राहणेच योग्य ठरते. ह्यात दोघांनाही भयंकर मनस्ताप होतो पण ती आपल्या चुकीचीच शिक्षा आहे असे मानून ती भोगावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

सौंदाळा गुरुवार, 08/28/2014 - 17:05
लग्नानंतर मुले होऊ देण्याची घाई करू नये. ४-५ वर्षे एकत्र राहून आपापसात पटतंय की नाही हे जोखावे आणि काय तो निर्णय घ्यावा.
पेठकरकाका, सध्या लग्न होण्याचे मुलांचे वय ~३०, मुलींचे २५-२६. त्यामुळे ४-५ वर्षे थांबणे जास्त होते. ३/४ वर्षे थांबुन नंतर मुल होत नाही म्हणुन डॉक्टरकडे खेपा मारणारे आणि केवळ या कारणामुळे आधीचे ३/४ वर्षे चांगले जमत असुनही नंतर वादावादी होणारे बरेच मित्र आणि काही नातेवाईक माहीत आहेत. अर्थात मुल जन्माला घालुन विभक्त होण्यापेक्षा मुल न होता एकत्र राहणे केव्हाही बरे. पण हा वेगळाच विषय होईल म्हणुन थांबतो. अतिवास ताई, कथा भावली.

कवितानागेश गुरुवार, 08/28/2014 - 15:29
हम्म.. ५व्या वर्षी हे नक्कीच कळत असतं... फक्त हल्लीची मुले बोलूनही दाखवतात.

रेवती गुरुवार, 08/28/2014 - 17:12
असं काही वाचलं की पोटात तुटतं. अमेरिकेला नावे ठेवत ठेवत भारतही त्याच मार्गावर आहे असे ऐकून आहे. सिद्ध करण्यासाठी विदा मात्र नाही.

In reply to by रेवती

आतिवास गुरुवार, 08/28/2014 - 18:40
दुर्दैवाने काही लोकांना अशी किंवा तशी किंमत मोजावीच लागते; त्यामुळे काही निर्णय वेदनादायी असले तरी अटळ असतात. 'घटस्फोट घ्यायचाय' अशा उद्देशाने कुणीच लग्न करत नाही हे लक्षात घेतलं की ब-याच गोष्टी आपल्याला "दिसायला" लागतात!

आदूबाळ गुरुवार, 08/28/2014 - 17:45
मलाही नाही पटलं. म्हणजे पाच वर्षांच्या मुलीला हे कळत नसेल असं नाही. तिला नक्कीच कळत असेल. कोणालाही क्षमा मागायला लावणे - विशेषतः क्षमा मागायच्या शब्दांबाबत आग्रही असणे - हे इगोचं लक्षण आहे. अशा प्रकारचा इगो पाच वर्षांच्या मुलीत असेल का? आणि त्याहून आपल्या भविष्याबाबतची असुरक्षितता, आई किंवा बाबा - कोणातरी एकापासून दूर रहायला लागणार म्हणून दु:ख, घटस्फोटाला कारणीभूत ज्या गोष्टी घडल्या त्याचा त्या लहानगीने लावलेला अन्वय, या भावना जास्त नैसर्गिक वाटतात.

In reply to by आदूबाळ

आतिवास गुरुवार, 08/28/2014 - 18:37
शब्द अनेकदा केवळ आग्रह म्हणून वापरले जातात - त्यामागे भावना काय असते हे वापरण्याला व्यक्तीलाही अनेकदा माहिती नसतं असं वाटतं. अनुभव अनेकदा आपल्या अपेक्षांच्या चौकटीतले नसतात हेही आहेच. अधिक स्पष्टीकरण लेखकाने देऊ नये या माझ्या नेहमीच्या मताशी सुसंगती राखत थांबते. पण तुम्हा अनेकांचे प्रतिसाद वाचून या विषयावर एक दीर्घकथा मनात आकार घ्यायला लागली आहे खरी ;-)

एसमाळी गुरुवार, 08/28/2014 - 19:09
सध्या अश्याच ऐका केस मध्ये डोक लढवत आहे.26 ची ती आणी 28 तो. तो दुसर विवाह करुन बसलाय आणी तिला सोडुन दिलय. 1 वर्षाच मुल आहे.हे पण विसरलाय हरामखोर.

In reply to by सस्नेह

इनिगोय Fri, 08/29/2014 - 06:56
अकाली प्रौढ व्हावं लागलंय ना तिला.. आंजीचं विश्व जितकं सुखरूप आहे, तितकं ते हिच्या वाट्याला आलेलं नाही. आतिवास, छान लिहिता तुम्ही. लवकरच तुमच्या शतशब्दकथांचं पुस्तक प्रकाशित होवो ही शुभेच्छा.

विअर्ड विक्स Fri, 08/29/2014 - 09:30
कथा आवडली... आजकाल ५० शीच्या पुढच्या माणसांना चतुर भ्रमण ध्वनी हाताळता येत नाही. याउलट माझे १-३ वर्षाचे पुतणे लीलया हाताळतात. शब्दांपेक्षा भाव महत्वाचे असतात. माझ्यामते तरी त्या मुलीचा 'क्षमा' या शब्दासाठीचा आग्रह हा कथेचा परिणाम गडद करण्यासाठी वापरला आहे त्यावरून कथेतील मुलीचा बुद्ध्यांक मोजू नये. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत, लेखक आणि आपणा सर्वास हे पटेलच असे नाही नि पटवून द्यायचा आग्रह हि नाही. प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मुलांसाठी विभक्त होऊ नये या विचारसरणीचे दिवस गेले. कारण रथाला दोन चाके असतात. एक लंगडे झाले तर ते तसेच फरफटत नेण्यात काय point ?

गवि Fri, 08/29/2014 - 09:46
यशोधरा आणि इतर काहीजणांशी सहमत. पाच वर्षांची मुलगी इतकी ठासून दोघांकडून माफी मागणे हे जरा अनरियालिस्टिक वाटलं. शिवाय या स्टेजला ती दोघांवरही इक्वली रुष्ट असणं हेही थोडं दुर्मिळ वाटलं. जनरली मुलं एका कोणातरीकडे झुकलेली असतात. आणि वकिलाच्या त्या एकाच वाक्याची रचना अत्यंत पुस्तकी आहे. ती अन्य कथेत खपली असती. पण अतिवासच्या अत्यंत रियलिस्टिक शब्दरचनेची सवय पडल्यावर हे वाक्य खूपच वाचकांना कमीतकमी शब्दांत जास्तीतजास्त माहिती देणारे मालिकेतले किंवा कादंबरीतले संवाद असतात तसे वाटले. ----

In reply to by गवि

गवि Fri, 08/29/2014 - 09:50
"हं! तर आता तुमच्या पाच वर्षांच्या मुलीचा ताबा कोणाकडे असावा याबाबत आपण बोलू ....” वकील म्हणाली हे ते डिस्क्रिप्टिव्ह वाक्य. पाच वर्षे वय दर्शवण्यासाठी वेगळी योजना केली असती तर दोन वाक्ये जास्तीची येऊन कदाचित शब्दसंख्येचे गणित बिघडले असते पण जास्त वास्तव वाक्यरचना झाली असती. बाकी आवडले म्हणून प्रतिसाद देतोय. लोभ असावा.

पोटे Fri, 08/29/2014 - 11:19
आमच्या मुलीला तिसर्‍याच वर्षी समज आलेली आहे

मनीषा Fri, 08/29/2014 - 14:53
थोड्या शब्दात नेमका संदेश देणारी कथा . काहीवेळा मोठी माणसं स्वतःत इतकी मश्गुल असतात , ़की आपणच आपल्या मुलांचं नुकसान करतो आहोत हेच त्यांच्या ध्यानात येत नाही .

तिमा Fri, 08/29/2014 - 19:20
कथा नेहमीपेक्षा वेगळी पण तरीही आवडली.त्यातून जो संदेश द्यायचा आहे तो व्यवस्थित पोचला आहे. घटना बहुधा सत्य असावी असे वाटले.

पैसा Fri, 08/29/2014 - 20:25
घटना इतकी हलवणारी आहे की तपशिलांबद्द्ल विचार करावा असे वाटले नाही! लहान मुलाचे उद्ध्वस्त होणारे भावविश्व ही कल्पनाही नकोशी वाटते. आईबापाचे पटत नाही यात त्याचा काय दोष?

दशानन Fri, 08/29/2014 - 21:24
मागे पण मी लिहिले होते, हा जो नवलेखन प्रकार आहे, जो तुम्ही सातत्याने हाताळत आहात.. हा खरोखर उच्च कोटीचा आहे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय पोचणे गरजेचे असते ते या कथेत देखील पूर्ण होत आहे. पण वरील काही प्रतिसाद व त्यांचा सूर थोडा मला देखील योग वाटत आहे. इतक्या लहान वयातील मूल एवढे स्पष्ट निर्णय घेणे मनाला पटत नाही आहे.

आतिवास Sat, 08/30/2014 - 22:30
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. प्रत्येक प्रतिसादावर मी काही लिहिलं नसलं, तरी सर्व प्रतिसाद मी वाचले आहेत आणि त्यातील मतांची नोंद घेतली आहे याची खात्री असावी. "लेखन आवडलं" असं सांगणारे प्रतिसाद उत्साह वाढवतात म्हणून महत्त्वाचे असतात; तसेच 'लेखन आवडलं नाही' हे सांगणारे प्रतिसादही - कारण त्यातून अनेकदा नवा दृष्टिकोन आणि विचार मिळतात. पुनश्च आभार.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/28/2014 - 14:13
सर्वच गुन्हे क्षमा मागून माफ करता येत नाहीत. 'Sorry' can not make a dead man alive. असे म्हणतात ते खरेच असते. कथा आवडली कसे म्हणू? घटनेचे सादरीकरण चांगले परिणामकारक झाले आहे. असं घडायला नको होतं हा आणि ५ वर्षाच्या मुलीच्या उध्वस्त भावविश्वाचा विचार मनाला एक अनाम अस्वस्थता देऊन जातो.

एस गुरुवार, 08/28/2014 - 14:22
नेहमीइतकी नाही आवडली. कथेऐवजी फक्त एक घटना वाटली. आणि या घटनेबद्दल काहीच लिहायचं नाहीये.

यशोधरा गुरुवार, 08/28/2014 - 15:06
कथेतून काय पोचवायचं आहे ते समजलं आहे, पण पाच वर्षाची मुलगी अशी बोलेल, हे फारसं पटलं नाहीये, त्यामुळे नेहमीइतकी आवडली नाही. अशा प्रसंगांत मुलं इतक्या ठामपणे बोलू शकतील तो सुदिन! त्याहीपेक्षा असे प्रसंग कोणत्याही मुलांवर येणार नाहीत तो दिवस दसरा- दिवाळी. (म्हणजे पटत नसलेल्या विवाहितांनी वेगळे होऊच नये असे नाही, पण वेगळे होतानाही मुलं असतील तर त्यांच्यावर अशा घटनांचा कमीतकमी नकारात्मक परिणाम होईल हे पाहिले जावे, असे म्हणायचे आहे. मुलांची मने जपली जावीत.)

In reply to by यशोधरा

आतिवास गुरुवार, 08/28/2014 - 15:20
:-) कंसातल्या मजकुरावर बरंच काही लिहिता येईल. पाच वर्षांची मुलगी असं ठामपणे बोलेल का? - ही शंका रास्त आहे; पण प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात हाही भाग आहेच.

In reply to by आतिवास

यशोधरा गुरुवार, 08/28/2014 - 15:32
कंसातल्या मजकुरावर बरंच काही लिहिता येईल. >> पूर्ण सहमत आहे. त्याबद्दल प्रश्न नाही. हो, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. खरं आहे..

In reply to by यशोधरा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/28/2014 - 15:49
माझ्या मते, आपण आपल्या मुलांना ह्या जगात आणले आहे. आपल्या वेगळे होण्याने त्यांच्या मनावर आयुष्यभराकरीता अनिष्ट परीणाम होणारच. पती-पत्नीत, दोघांपैकी कमीत कमी एक तरी दोषी असू शकतो पण मुलांचा काय दोष? त्यांना शिक्षा देण्याचा (स्वतःच्या सुखासाठी) आपल्याला काय अधिकार? पती-पत्नीने एकमेकांशी (आपल्या मुलांचा विचार करून) जमवून घ्यावे असे मला वाटते. सतत भांडत एकत्र राहण्यातही अर्थ नसतो. घरातील अशांतीचाही मुलांच्या मनांवर वाईट परीणाम होतो. मुलांना दोघेही एकत्र हवे असतात. मुले नसतील तर, आपापसात न पटणार्‍या जोडप्याने जरूर विभक्त व्हावे. लग्नानंतर मुले होऊ देण्याची घाई करू नये. ४-५ वर्षे एकत्र राहून आपापसात पटतंय की नाही हे जोखावे आणि काय तो निर्णय घ्यावा. पण एकदा का, एक जरी, मुल झाले तरी विभक्त होण्याचा विचार सोडून पडते/नमते घेऊन दोघांनीही मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने एकत्र राहणेच योग्य ठरते. ह्यात दोघांनाही भयंकर मनस्ताप होतो पण ती आपल्या चुकीचीच शिक्षा आहे असे मानून ती भोगावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

सौंदाळा गुरुवार, 08/28/2014 - 17:05
लग्नानंतर मुले होऊ देण्याची घाई करू नये. ४-५ वर्षे एकत्र राहून आपापसात पटतंय की नाही हे जोखावे आणि काय तो निर्णय घ्यावा.
पेठकरकाका, सध्या लग्न होण्याचे मुलांचे वय ~३०, मुलींचे २५-२६. त्यामुळे ४-५ वर्षे थांबणे जास्त होते. ३/४ वर्षे थांबुन नंतर मुल होत नाही म्हणुन डॉक्टरकडे खेपा मारणारे आणि केवळ या कारणामुळे आधीचे ३/४ वर्षे चांगले जमत असुनही नंतर वादावादी होणारे बरेच मित्र आणि काही नातेवाईक माहीत आहेत. अर्थात मुल जन्माला घालुन विभक्त होण्यापेक्षा मुल न होता एकत्र राहणे केव्हाही बरे. पण हा वेगळाच विषय होईल म्हणुन थांबतो. अतिवास ताई, कथा भावली.

कवितानागेश गुरुवार, 08/28/2014 - 15:29
हम्म.. ५व्या वर्षी हे नक्कीच कळत असतं... फक्त हल्लीची मुले बोलूनही दाखवतात.

रेवती गुरुवार, 08/28/2014 - 17:12
असं काही वाचलं की पोटात तुटतं. अमेरिकेला नावे ठेवत ठेवत भारतही त्याच मार्गावर आहे असे ऐकून आहे. सिद्ध करण्यासाठी विदा मात्र नाही.

In reply to by रेवती

आतिवास गुरुवार, 08/28/2014 - 18:40
दुर्दैवाने काही लोकांना अशी किंवा तशी किंमत मोजावीच लागते; त्यामुळे काही निर्णय वेदनादायी असले तरी अटळ असतात. 'घटस्फोट घ्यायचाय' अशा उद्देशाने कुणीच लग्न करत नाही हे लक्षात घेतलं की ब-याच गोष्टी आपल्याला "दिसायला" लागतात!

आदूबाळ गुरुवार, 08/28/2014 - 17:45
मलाही नाही पटलं. म्हणजे पाच वर्षांच्या मुलीला हे कळत नसेल असं नाही. तिला नक्कीच कळत असेल. कोणालाही क्षमा मागायला लावणे - विशेषतः क्षमा मागायच्या शब्दांबाबत आग्रही असणे - हे इगोचं लक्षण आहे. अशा प्रकारचा इगो पाच वर्षांच्या मुलीत असेल का? आणि त्याहून आपल्या भविष्याबाबतची असुरक्षितता, आई किंवा बाबा - कोणातरी एकापासून दूर रहायला लागणार म्हणून दु:ख, घटस्फोटाला कारणीभूत ज्या गोष्टी घडल्या त्याचा त्या लहानगीने लावलेला अन्वय, या भावना जास्त नैसर्गिक वाटतात.

In reply to by आदूबाळ

आतिवास गुरुवार, 08/28/2014 - 18:37
शब्द अनेकदा केवळ आग्रह म्हणून वापरले जातात - त्यामागे भावना काय असते हे वापरण्याला व्यक्तीलाही अनेकदा माहिती नसतं असं वाटतं. अनुभव अनेकदा आपल्या अपेक्षांच्या चौकटीतले नसतात हेही आहेच. अधिक स्पष्टीकरण लेखकाने देऊ नये या माझ्या नेहमीच्या मताशी सुसंगती राखत थांबते. पण तुम्हा अनेकांचे प्रतिसाद वाचून या विषयावर एक दीर्घकथा मनात आकार घ्यायला लागली आहे खरी ;-)

एसमाळी गुरुवार, 08/28/2014 - 19:09
सध्या अश्याच ऐका केस मध्ये डोक लढवत आहे.26 ची ती आणी 28 तो. तो दुसर विवाह करुन बसलाय आणी तिला सोडुन दिलय. 1 वर्षाच मुल आहे.हे पण विसरलाय हरामखोर.

In reply to by सस्नेह

इनिगोय Fri, 08/29/2014 - 06:56
अकाली प्रौढ व्हावं लागलंय ना तिला.. आंजीचं विश्व जितकं सुखरूप आहे, तितकं ते हिच्या वाट्याला आलेलं नाही. आतिवास, छान लिहिता तुम्ही. लवकरच तुमच्या शतशब्दकथांचं पुस्तक प्रकाशित होवो ही शुभेच्छा.

विअर्ड विक्स Fri, 08/29/2014 - 09:30
कथा आवडली... आजकाल ५० शीच्या पुढच्या माणसांना चतुर भ्रमण ध्वनी हाताळता येत नाही. याउलट माझे १-३ वर्षाचे पुतणे लीलया हाताळतात. शब्दांपेक्षा भाव महत्वाचे असतात. माझ्यामते तरी त्या मुलीचा 'क्षमा' या शब्दासाठीचा आग्रह हा कथेचा परिणाम गडद करण्यासाठी वापरला आहे त्यावरून कथेतील मुलीचा बुद्ध्यांक मोजू नये. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत, लेखक आणि आपणा सर्वास हे पटेलच असे नाही नि पटवून द्यायचा आग्रह हि नाही. प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मुलांसाठी विभक्त होऊ नये या विचारसरणीचे दिवस गेले. कारण रथाला दोन चाके असतात. एक लंगडे झाले तर ते तसेच फरफटत नेण्यात काय point ?

गवि Fri, 08/29/2014 - 09:46
यशोधरा आणि इतर काहीजणांशी सहमत. पाच वर्षांची मुलगी इतकी ठासून दोघांकडून माफी मागणे हे जरा अनरियालिस्टिक वाटलं. शिवाय या स्टेजला ती दोघांवरही इक्वली रुष्ट असणं हेही थोडं दुर्मिळ वाटलं. जनरली मुलं एका कोणातरीकडे झुकलेली असतात. आणि वकिलाच्या त्या एकाच वाक्याची रचना अत्यंत पुस्तकी आहे. ती अन्य कथेत खपली असती. पण अतिवासच्या अत्यंत रियलिस्टिक शब्दरचनेची सवय पडल्यावर हे वाक्य खूपच वाचकांना कमीतकमी शब्दांत जास्तीतजास्त माहिती देणारे मालिकेतले किंवा कादंबरीतले संवाद असतात तसे वाटले. ----

In reply to by गवि

गवि Fri, 08/29/2014 - 09:50
"हं! तर आता तुमच्या पाच वर्षांच्या मुलीचा ताबा कोणाकडे असावा याबाबत आपण बोलू ....” वकील म्हणाली हे ते डिस्क्रिप्टिव्ह वाक्य. पाच वर्षे वय दर्शवण्यासाठी वेगळी योजना केली असती तर दोन वाक्ये जास्तीची येऊन कदाचित शब्दसंख्येचे गणित बिघडले असते पण जास्त वास्तव वाक्यरचना झाली असती. बाकी आवडले म्हणून प्रतिसाद देतोय. लोभ असावा.

पोटे Fri, 08/29/2014 - 11:19
आमच्या मुलीला तिसर्‍याच वर्षी समज आलेली आहे

मनीषा Fri, 08/29/2014 - 14:53
थोड्या शब्दात नेमका संदेश देणारी कथा . काहीवेळा मोठी माणसं स्वतःत इतकी मश्गुल असतात , ़की आपणच आपल्या मुलांचं नुकसान करतो आहोत हेच त्यांच्या ध्यानात येत नाही .

तिमा Fri, 08/29/2014 - 19:20
कथा नेहमीपेक्षा वेगळी पण तरीही आवडली.त्यातून जो संदेश द्यायचा आहे तो व्यवस्थित पोचला आहे. घटना बहुधा सत्य असावी असे वाटले.

पैसा Fri, 08/29/2014 - 20:25
घटना इतकी हलवणारी आहे की तपशिलांबद्द्ल विचार करावा असे वाटले नाही! लहान मुलाचे उद्ध्वस्त होणारे भावविश्व ही कल्पनाही नकोशी वाटते. आईबापाचे पटत नाही यात त्याचा काय दोष?

दशानन Fri, 08/29/2014 - 21:24
मागे पण मी लिहिले होते, हा जो नवलेखन प्रकार आहे, जो तुम्ही सातत्याने हाताळत आहात.. हा खरोखर उच्च कोटीचा आहे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय पोचणे गरजेचे असते ते या कथेत देखील पूर्ण होत आहे. पण वरील काही प्रतिसाद व त्यांचा सूर थोडा मला देखील योग वाटत आहे. इतक्या लहान वयातील मूल एवढे स्पष्ट निर्णय घेणे मनाला पटत नाही आहे.

आतिवास Sat, 08/30/2014 - 22:30
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. प्रत्येक प्रतिसादावर मी काही लिहिलं नसलं, तरी सर्व प्रतिसाद मी वाचले आहेत आणि त्यातील मतांची नोंद घेतली आहे याची खात्री असावी. "लेखन आवडलं" असं सांगणारे प्रतिसाद उत्साह वाढवतात म्हणून महत्त्वाचे असतात; तसेच 'लेखन आवडलं नाही' हे सांगणारे प्रतिसादही - कारण त्यातून अनेकदा नवा दृष्टिकोन आणि विचार मिळतात. पुनश्च आभार.
लेखनविषय:
लेखनप्रकार
“तू माझी क्षमा मागितली पाहिजेस”, ती म्हणाली. डोळ्यातले अश्रू लपवत तो “आय अ‍ॅम सॉरी” म्हणाला. “सॉरी नाही, क्षमा माग”, ती तिच्या शब्दावर ठाम होती. “मला क्षमा कर,” तो थरथरत्या आवाजात म्हणाला. “तूही क्षमा मागितली पाहिजेस”, शेजारच्या उदास स्त्रीकडे वळून ती त्याच स्वरांत उद्गारली. “मी तुझी क्षमा मागते,” म्हणताना त्या स्त्रीला हुंदका आवरता आला नाही. तिथे आता सुन्न शांतता होती. एकदाही मागे वळून न पाहता, अगदी सावकाश ती छोटी मुलगी खोलीच्या बाहेर गेली. “हं!

आदिकैलास,ओमपर्वतदर्शन आणि पार्वतीसरोवर परिक्रमा भाग १

खुशि ·

एस गुरुवार, 08/28/2014 - 14:13
मस्त सुरुवात. वाचतोय. मायबोलीवर याच परिक्रमेचे काही अनुभव मिळाले तेही वाचकांसाठी शेअर करत आहे. माझी कैलास-मानस सरोवरची यात्रा - अनया भाग १ : पूर्वतयारी: http://www.maayboli.com/node/30416 भाग २ : दिल्ली ते नारायण आश्रम: http://www.maayboli.com/node/30637 भाग ३: नारायण आश्रम ते लीपुलेख खिंड: http://www.maayboli.com/node/30799 भाग ४: मुक्काम तिबेट : http://www.maayboli.com/node/31261 भाग ५: महाकैलासची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31407 भाग ६: मानस सरोवराची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31704 भाग ७: तकलाकोट ते लीपुलेख खिंड : http://www.maayboli.com/node/31889 भाग ८: लीपुलेख खिंड ते गाला : http://www.maayboli.com/node/32246 भाग ९: गाला ते पुणे: http://www.maayboli.com/node/32565 भाग १०: यात्रेची तयारी: http://www.maayboli.com/node/34063 भाग ११: समारोप: http://www.maayboli.com/node/34065 आणि - कैलास मानससरोवर यात्रा: भाग १- पुनःश्च हरीॐ ! - Adm http://www.maayboli.com/node/50335 लेखमालिकेस शुभेच्छा. तेवढं शुद्धलेखनासाठी कोणी यांना मदत करील काय?

In reply to by एस

खुशि गुरुवार, 08/28/2014 - 15:07
नमस्कार,आपणच मदत कराल तर बरे होइल.मी आदिकैलास ओम्पर्वत यात्रा केली. मोठ्या कैलासची नाही.आणि प्रत्येकाचे अनुभव वेगळे असु शकतात नाही का?

In reply to by एस

जयंत कुलकर्णी Sun, 08/31/2014 - 07:34
मला वाटतं एखाद्याने काही लिहिले की त्याच विषयावरील इतर दुवे लगेचच देऊ नयेत. कदाचित आपल्याला हे सगळे पुर्वीच माहीत आहे या भावनेने हे होत असावे. पण त्यामुळे होते काय की जो लिहितोय त्याचा लिहिण्यातील रस निघून जाण्याची शक्यता आहे. लेख संपल्यानंतर हे लिहिले असते तर जास्त संयुक्तिक झाले असते. काही जण प्रतिसादातच इतकी माहिती देतात की लेखाचे प्रयोजनच उरत नाही......:-) हे लिहिल्याबद्दल राग नसावा....

In reply to by जयंत कुलकर्णी

एस Sun, 08/31/2014 - 14:14
कदाचित आपल्याला हे सगळे पुर्वीच माहीत आहे या भावनेने हे होत असावे.
असे मात्र अजिबात नव्हते. संपादकांना माझा प्रतिसाद काढून टाकण्यासाठी विनंती करून पाहतो. @खुशी, तुम्हांला जमेल तशी मदत नक्कीच करेन.

In reply to by एस

जयंत कुलकर्णी Sun, 08/31/2014 - 15:45
स्वॅप्स, ते वाक्य तुम्हाला उद्देशून नव्हते..पण तुम्हाला तसे वाटणे स्वाभाविक आहे. त्याचा संबंध त्यानंतर येणार्‍या वाक्याशी आहे. माझ्या सूचनेवर सकारात्मक विचार केल्याबद्दल धन्यवाद !

In reply to by एस

खुशि Tue, 09/02/2014 - 18:16
धन्यवाद.आपण सर्वजण वाचता म्हणुन मी लिहिते.आणि सर्वांच्या मदतीची मला गरज आहेच.कारण मी काही कॉम्प्युटर शिकलेली नाही.आणि प्रतिसाद काढुन टाकण्याची काहीच आवश्यकता नाही.

दिपक.कुवेत गुरुवार, 08/28/2014 - 15:38
उत्सुकता आहे आणि महादेवाची मर्जी असली तर करायची ईच्छा देखील. पण ह्या निमित्ताने आदिकैलास ओम्पर्वत यात्रेचे वर्णन घडतयं हे हि नसे थोडके. एक विनंती आहे...जमल्यास फोटो पण डकवा. तो मंत्रमुग्ध निसर्ग किती पाहु आणि किती नको असं होउन जातं.

In reply to by दिपक.कुवेत

खुशि Tue, 09/02/2014 - 18:19
धन्यवाद.मला फोटॉ टाकता येत नाही पण माझ्या पिकासा फोटो अल्बम मध्ये फोटो आहेत ते सार्वजनिक केले आहेत आपण जरुर पहावेत आणि जमल्यास इथे चिकटवाते.

एस गुरुवार, 08/28/2014 - 14:13
मस्त सुरुवात. वाचतोय. मायबोलीवर याच परिक्रमेचे काही अनुभव मिळाले तेही वाचकांसाठी शेअर करत आहे. माझी कैलास-मानस सरोवरची यात्रा - अनया भाग १ : पूर्वतयारी: http://www.maayboli.com/node/30416 भाग २ : दिल्ली ते नारायण आश्रम: http://www.maayboli.com/node/30637 भाग ३: नारायण आश्रम ते लीपुलेख खिंड: http://www.maayboli.com/node/30799 भाग ४: मुक्काम तिबेट : http://www.maayboli.com/node/31261 भाग ५: महाकैलासची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31407 भाग ६: मानस सरोवराची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31704 भाग ७: तकलाकोट ते लीपुलेख खिंड : http://www.maayboli.com/node/31889 भाग ८: लीपुलेख खिंड ते गाला : http://www.maayboli.com/node/32246 भाग ९: गाला ते पुणे: http://www.maayboli.com/node/32565 भाग १०: यात्रेची तयारी: http://www.maayboli.com/node/34063 भाग ११: समारोप: http://www.maayboli.com/node/34065 आणि - कैलास मानससरोवर यात्रा: भाग १- पुनःश्च हरीॐ ! - Adm http://www.maayboli.com/node/50335 लेखमालिकेस शुभेच्छा. तेवढं शुद्धलेखनासाठी कोणी यांना मदत करील काय?

In reply to by एस

खुशि गुरुवार, 08/28/2014 - 15:07
नमस्कार,आपणच मदत कराल तर बरे होइल.मी आदिकैलास ओम्पर्वत यात्रा केली. मोठ्या कैलासची नाही.आणि प्रत्येकाचे अनुभव वेगळे असु शकतात नाही का?

In reply to by एस

जयंत कुलकर्णी Sun, 08/31/2014 - 07:34
मला वाटतं एखाद्याने काही लिहिले की त्याच विषयावरील इतर दुवे लगेचच देऊ नयेत. कदाचित आपल्याला हे सगळे पुर्वीच माहीत आहे या भावनेने हे होत असावे. पण त्यामुळे होते काय की जो लिहितोय त्याचा लिहिण्यातील रस निघून जाण्याची शक्यता आहे. लेख संपल्यानंतर हे लिहिले असते तर जास्त संयुक्तिक झाले असते. काही जण प्रतिसादातच इतकी माहिती देतात की लेखाचे प्रयोजनच उरत नाही......:-) हे लिहिल्याबद्दल राग नसावा....

In reply to by जयंत कुलकर्णी

एस Sun, 08/31/2014 - 14:14
कदाचित आपल्याला हे सगळे पुर्वीच माहीत आहे या भावनेने हे होत असावे.
असे मात्र अजिबात नव्हते. संपादकांना माझा प्रतिसाद काढून टाकण्यासाठी विनंती करून पाहतो. @खुशी, तुम्हांला जमेल तशी मदत नक्कीच करेन.

In reply to by एस

जयंत कुलकर्णी Sun, 08/31/2014 - 15:45
स्वॅप्स, ते वाक्य तुम्हाला उद्देशून नव्हते..पण तुम्हाला तसे वाटणे स्वाभाविक आहे. त्याचा संबंध त्यानंतर येणार्‍या वाक्याशी आहे. माझ्या सूचनेवर सकारात्मक विचार केल्याबद्दल धन्यवाद !

In reply to by एस

खुशि Tue, 09/02/2014 - 18:16
धन्यवाद.आपण सर्वजण वाचता म्हणुन मी लिहिते.आणि सर्वांच्या मदतीची मला गरज आहेच.कारण मी काही कॉम्प्युटर शिकलेली नाही.आणि प्रतिसाद काढुन टाकण्याची काहीच आवश्यकता नाही.

दिपक.कुवेत गुरुवार, 08/28/2014 - 15:38
उत्सुकता आहे आणि महादेवाची मर्जी असली तर करायची ईच्छा देखील. पण ह्या निमित्ताने आदिकैलास ओम्पर्वत यात्रेचे वर्णन घडतयं हे हि नसे थोडके. एक विनंती आहे...जमल्यास फोटो पण डकवा. तो मंत्रमुग्ध निसर्ग किती पाहु आणि किती नको असं होउन जातं.

In reply to by दिपक.कुवेत

खुशि Tue, 09/02/2014 - 18:19
धन्यवाद.मला फोटॉ टाकता येत नाही पण माझ्या पिकासा फोटो अल्बम मध्ये फोटो आहेत ते सार्वजनिक केले आहेत आपण जरुर पहावेत आणि जमल्यास इथे चिकटवाते.
कैलास-मानससरोवर यात्रा करण्यासाठी १लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो, कारण तिबेटमधील प्रवासासाठी चीन सरकारला ७०० डॉलर द्यावे लागतात. पासपोर्टही लागतो. त्याशिवाय या यात्रेसाठी 'स्ट्रेसटेस्ट' वगैरेसारख्या महागड्या, पण आवश्यक तपासण्या कराव्या लागतात. आमच्याजवळ पासपोर्ट नाही आणि एवढे पैसेही नाहीत. कैलासयात्रा घडावी असे खूप वाटत असे. पण हे आपल्याला शक्य नाही म्हणून गप्प बसत होतो. शिवशंभोला आम्हाला यात्रा घडावी असे वाटत होते, म्हणूनच एक दिवस म.टा.मधील एका बातमीकडे लक्ष गेले. गोरेगाव-मुंबई येथील श्री. वाशीकर यांनी ती बातमी दिली होती. 'आदिकैलास-ओमपर्वत यात्रा आहे.

पेरू : भाग ७ : माचुपिचू

समर्पक ·

चौकटराजा गुरुवार, 08/28/2014 - 10:06
माचू पिचू चा परिसर एका बाजूने निसर्गाने नटलेला तर अतिशय आखिव रेखीव अशी मानवी कलाकृती या परिसराचा कंठमणि . आपल्याला तिथे प्राधान्याने जायची बुद्धी झाली हे आपले ( व आता मिपाकरांचे ही) भाग्य! या परिसराची एक गंमत तुम्हालाही माहीत असेल. "पूर्ण दृष्य" या चित्रातील उजवीकडे नजर लावून पहा .एक सरडा त्यात दिसतो का ? बाकी कंजूस , किल्लेदार , इ एक्का व वल्ली ही माणसं तुमच्या बरोबर असती तर " लय मजा" आली असती ! बाकी मी माचू पिचू ला चार पाच वेळा जाउन आलोय. ओळखा कसे ते !

मदनबाण गुरुवार, 08/28/2014 - 11:12
वाह्ह... :) हे फोटु पाहुन मला खालचे गाणे आठवले, त्याच शुटिंग सगळं याच लोकेशनला झालेल दिसतय ! :) बाकी ते या फोटोतले आणि गाण्यातले अमंळ येडे वाटणारे प्राणी म्हणजेच अल्पाका आहेत का ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- AIB: Alia Bhatt - Genius of the Year :P

In reply to by संजय क्षीरसागर

मदनबाण गुरुवार, 08/28/2014 - 21:34
तो विडिओ ब्लॉक केलायं, दुसरा देता आला तर जरुर पाहा! १}व्हिडीयोवर राइट क्लीक करा आणि कॉपी व्हिडीयो युआरएल करा,ती कॉपी केलेली युआरएल नविन टॅब उघडुन पेस्ट करा आणि एंटर मारा. २}ब्लॉक केला असला तरी Watch on YouTube हा पर्याय दिसतोच की त्याचा वापर करता येतो की... ३} रेडीमेड दुवा देतो :- https://www.youtube.com/watch?v=abK89R_URpc

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- AIB: Alia Bhatt - Genius of the Year

In reply to by प्रमोद देर्देकर

समर्पक गुरुवार, 08/28/2014 - 13:59
तुमच्याकडे गुगल प्लस ब्लॉक आहे का? बाकीच्यांना फोटो दिसताहेत कारण... ब्लॉक असेल तर लिंक सुद्धा चालणार नाही...

In reply to by समर्पक

प्रमोद देर्देकर गुरुवार, 08/28/2014 - 14:35
साहेब आता फटु दिसले बर का. धन्यवाद अशी सफर आम्हाला घडवुन आणल्याबद्दल. एखादी चित्रफित असेल तर ती सुध्दा एम्बेडेड स्वरुपात डकवाना. @ चौरा काका आम्हाला काही तो सरडा दिसत नाही ये. जरा विस्कटुन सांगा की राव. म्हणजे दगडांचा एकत्रीत मोठा समुह अशाप्रकारे आकारलाय असं म्हणताय का तुम्ही.

रायनची आई गुरुवार, 08/28/2014 - 12:20
छान लिहलय..माचु पिचु बद्दल आधी खूप वाचल होत..पण तुम्ही एकदम मस्त प्रवास घडवुन आणलात..तुमचे पेरुबद्दलचे आधिचे भाग मला अजून वाचायचेत..पण मी ऐकल आहे कि पेरु मधे गुन्हेगारी चे प्रमाण जास्त आहे आणि ह्याचा पर्यट्काना त्रास होतो.हे कितपत खर आहे ?

In reply to by रायनची आई

समर्पक गुरुवार, 08/28/2014 - 13:55
भारतीयांना तरी नक्कीच नाही. कारण आपल्याला बर्‍यापैकी सवय असल्याने आपण सावधान असतो. आणि चेहरेपट्टीवरुनही आपण दक्षिण अमेरिकेत अगदी परदेशी वाटत नाही त्यामुळे फारस कोणी वाटेला जात नाही.

श्रीरंग_जोशी Fri, 08/29/2014 - 01:37
पर्यटनामध्ये रस असणार्‍यांसाठी ही लेखमालिका म्हणजे पर्वणीच आहे. छायाचित्रे तर केवळ अप्रतिम. नुकतेच मौक्तिक कुलकर्णी यांचे A Ghost of Che हे पुस्तक वाचले. त्यात त्यांच्या दक्षिण अमेरिकेतील (पेरु व इतर ३ देश) ४० दिवसांच्या मोटरसायकल सहलीबद्द्ल वर्णन आहे. पुस्तकात छायाचित्रे नसल्याने पुस्तक वाचूनही मी असमाधानीच होतो. तुमच्या लेखमालिकेने ती कसर भरून निघत आहे. पुभाप्र.

"'एक्सपिडिशन' अंतर्भाग" हा फोटो विशेष आवडला. सगळ्या भागांवर प्रतिसाद दिला नाही तरी मालिका वाचते आहे. द. अमेरिकेच्या तुल्यबळ असं उ. अमेरिकेत गतकालीन आणि भव्य दिव्य बांधकाम कुठे आहे का?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

समर्पक Fri, 08/29/2014 - 09:13
चाह्कोइआ चे पिरॅमिड http://en.m.wikipedia.org/wiki/Cahokia मेसा वर्दे ही कोलोरॅडो राज्यातील जागा http://en.m.wikipedia.org/wiki/Mesa_Verde_National_Park व नव-मेक्सिको मधील चाकों शहर: (माचुपिचू आदि च्या तोडीची व अतिशय प्रतिकूल प्रदेशात ) http://en.m.wikipedia.org/wiki/Chaco_Culture_National_Historical_Park पण अमेरिकेत गेल्यावर एल् ए, एल् व्ही आदी व्यतिरीक्त क्वचितच लोक्स काही पाहतात, त्यामुळे या जागा फारशा प्रकाशात येत नाहीत. ('भव्यतेची' व्याख्या व्यक्ति सापेक्ष)

In reply to by समर्पक

अगदी भगवंतास्टिकच. (भगवान आप का भला करे + फंटास्टिक) चाको संस्कृतीचं नाव ऐकलं होतं, पण जाणं राहिलं आहे. पण बाकी दोन ठिकाणांचाही पुढच्या सहलींसाठी विचार करायला सुरूवात झाली आहे. चाको आता प्रतिकूल प्रदेशात असेल, पण एकेकाळी तिथे नद्या वाहिल्याच्या खुणा गूगल मॅपात दिसतात. या सगळ्यांचा काळ मला माहित नाही; या विषयात फारसं इंटरनेट उत्खननही केलेलं नाही. ---
पण अमेरिकेत गेल्यावर एल् ए, एल् व्ही आदी व्यतिरीक्त क्वचितच लोक्स काही पाहतात, त्यामुळे या जागा फारशा प्रकाशात येत नाहीत.
या बाबतीत अगदी सहमत. प्रश्न पडण्याचं कारण असं की फक्त दक्षिण अमेरिकेतच असं काही दिसत असेल तर मग युरोपीय लोकांनी किती नासधूस केली असेल; आणि तसं असेल तर मग टीव्हीवर त्याबद्दलही फार काही का दिसत नाही. अमेरिकन टीव्ही या बाबतीत बराच उदारमतवादी असल्यामुळे आणखी जास्त प्रश्न पडले.

तिमा Fri, 08/29/2014 - 19:03
माचु-पिचु बद्दल मीना प्रभू यांच्या पुस्तकात वाचलं होतं. पण त्या कधी खर्च वगैरे देत नाहीत. ती रेल्वे इतकी महागडी आहे हे तुमच्यामुळे कळलं. लेख व फोटो अप्रतिम! सर्व लेखमाला संग्रही ठेवण्यासारखी आहे.

In reply to by तिमा

विलासराव Fri, 08/29/2014 - 20:25
या मीना प्रभु म्हणजे आचार्य अत्रे यांची मुलगीच ना? एकदोनदा घरी गेलो होतो त्यांच्या काही कामानिमीत्ताने. पण त्याएवढ्या फेमस आहेत हे माहीत नव्हते तेंव्हा.

In reply to by विलासराव

श्रीरंग_जोशी Sat, 08/30/2014 - 09:35
शिरीष पै या आचार्य अत्र्यांच्या ज्येष्ठ सुपुत्री आहेत. मराठीमध्ये हायकू हा काव्यप्रकार आणण्याचे श्रेय त्यांचे. अत्र्यांच्या मृत्यूनंतर मराठाचे संपादकपद त्यांनी भूषवले.

चौकटराजा गुरुवार, 08/28/2014 - 10:06
माचू पिचू चा परिसर एका बाजूने निसर्गाने नटलेला तर अतिशय आखिव रेखीव अशी मानवी कलाकृती या परिसराचा कंठमणि . आपल्याला तिथे प्राधान्याने जायची बुद्धी झाली हे आपले ( व आता मिपाकरांचे ही) भाग्य! या परिसराची एक गंमत तुम्हालाही माहीत असेल. "पूर्ण दृष्य" या चित्रातील उजवीकडे नजर लावून पहा .एक सरडा त्यात दिसतो का ? बाकी कंजूस , किल्लेदार , इ एक्का व वल्ली ही माणसं तुमच्या बरोबर असती तर " लय मजा" आली असती ! बाकी मी माचू पिचू ला चार पाच वेळा जाउन आलोय. ओळखा कसे ते !

मदनबाण गुरुवार, 08/28/2014 - 11:12
वाह्ह... :) हे फोटु पाहुन मला खालचे गाणे आठवले, त्याच शुटिंग सगळं याच लोकेशनला झालेल दिसतय ! :) बाकी ते या फोटोतले आणि गाण्यातले अमंळ येडे वाटणारे प्राणी म्हणजेच अल्पाका आहेत का ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- AIB: Alia Bhatt - Genius of the Year :P

In reply to by संजय क्षीरसागर

मदनबाण गुरुवार, 08/28/2014 - 21:34
तो विडिओ ब्लॉक केलायं, दुसरा देता आला तर जरुर पाहा! १}व्हिडीयोवर राइट क्लीक करा आणि कॉपी व्हिडीयो युआरएल करा,ती कॉपी केलेली युआरएल नविन टॅब उघडुन पेस्ट करा आणि एंटर मारा. २}ब्लॉक केला असला तरी Watch on YouTube हा पर्याय दिसतोच की त्याचा वापर करता येतो की... ३} रेडीमेड दुवा देतो :- https://www.youtube.com/watch?v=abK89R_URpc

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- AIB: Alia Bhatt - Genius of the Year

In reply to by प्रमोद देर्देकर

समर्पक गुरुवार, 08/28/2014 - 13:59
तुमच्याकडे गुगल प्लस ब्लॉक आहे का? बाकीच्यांना फोटो दिसताहेत कारण... ब्लॉक असेल तर लिंक सुद्धा चालणार नाही...

In reply to by समर्पक

प्रमोद देर्देकर गुरुवार, 08/28/2014 - 14:35
साहेब आता फटु दिसले बर का. धन्यवाद अशी सफर आम्हाला घडवुन आणल्याबद्दल. एखादी चित्रफित असेल तर ती सुध्दा एम्बेडेड स्वरुपात डकवाना. @ चौरा काका आम्हाला काही तो सरडा दिसत नाही ये. जरा विस्कटुन सांगा की राव. म्हणजे दगडांचा एकत्रीत मोठा समुह अशाप्रकारे आकारलाय असं म्हणताय का तुम्ही.

रायनची आई गुरुवार, 08/28/2014 - 12:20
छान लिहलय..माचु पिचु बद्दल आधी खूप वाचल होत..पण तुम्ही एकदम मस्त प्रवास घडवुन आणलात..तुमचे पेरुबद्दलचे आधिचे भाग मला अजून वाचायचेत..पण मी ऐकल आहे कि पेरु मधे गुन्हेगारी चे प्रमाण जास्त आहे आणि ह्याचा पर्यट्काना त्रास होतो.हे कितपत खर आहे ?

In reply to by रायनची आई

समर्पक गुरुवार, 08/28/2014 - 13:55
भारतीयांना तरी नक्कीच नाही. कारण आपल्याला बर्‍यापैकी सवय असल्याने आपण सावधान असतो. आणि चेहरेपट्टीवरुनही आपण दक्षिण अमेरिकेत अगदी परदेशी वाटत नाही त्यामुळे फारस कोणी वाटेला जात नाही.

श्रीरंग_जोशी Fri, 08/29/2014 - 01:37
पर्यटनामध्ये रस असणार्‍यांसाठी ही लेखमालिका म्हणजे पर्वणीच आहे. छायाचित्रे तर केवळ अप्रतिम. नुकतेच मौक्तिक कुलकर्णी यांचे A Ghost of Che हे पुस्तक वाचले. त्यात त्यांच्या दक्षिण अमेरिकेतील (पेरु व इतर ३ देश) ४० दिवसांच्या मोटरसायकल सहलीबद्द्ल वर्णन आहे. पुस्तकात छायाचित्रे नसल्याने पुस्तक वाचूनही मी असमाधानीच होतो. तुमच्या लेखमालिकेने ती कसर भरून निघत आहे. पुभाप्र.

"'एक्सपिडिशन' अंतर्भाग" हा फोटो विशेष आवडला. सगळ्या भागांवर प्रतिसाद दिला नाही तरी मालिका वाचते आहे. द. अमेरिकेच्या तुल्यबळ असं उ. अमेरिकेत गतकालीन आणि भव्य दिव्य बांधकाम कुठे आहे का?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

समर्पक Fri, 08/29/2014 - 09:13
चाह्कोइआ चे पिरॅमिड http://en.m.wikipedia.org/wiki/Cahokia मेसा वर्दे ही कोलोरॅडो राज्यातील जागा http://en.m.wikipedia.org/wiki/Mesa_Verde_National_Park व नव-मेक्सिको मधील चाकों शहर: (माचुपिचू आदि च्या तोडीची व अतिशय प्रतिकूल प्रदेशात ) http://en.m.wikipedia.org/wiki/Chaco_Culture_National_Historical_Park पण अमेरिकेत गेल्यावर एल् ए, एल् व्ही आदी व्यतिरीक्त क्वचितच लोक्स काही पाहतात, त्यामुळे या जागा फारशा प्रकाशात येत नाहीत. ('भव्यतेची' व्याख्या व्यक्ति सापेक्ष)

In reply to by समर्पक

अगदी भगवंतास्टिकच. (भगवान आप का भला करे + फंटास्टिक) चाको संस्कृतीचं नाव ऐकलं होतं, पण जाणं राहिलं आहे. पण बाकी दोन ठिकाणांचाही पुढच्या सहलींसाठी विचार करायला सुरूवात झाली आहे. चाको आता प्रतिकूल प्रदेशात असेल, पण एकेकाळी तिथे नद्या वाहिल्याच्या खुणा गूगल मॅपात दिसतात. या सगळ्यांचा काळ मला माहित नाही; या विषयात फारसं इंटरनेट उत्खननही केलेलं नाही. ---
पण अमेरिकेत गेल्यावर एल् ए, एल् व्ही आदी व्यतिरीक्त क्वचितच लोक्स काही पाहतात, त्यामुळे या जागा फारशा प्रकाशात येत नाहीत.
या बाबतीत अगदी सहमत. प्रश्न पडण्याचं कारण असं की फक्त दक्षिण अमेरिकेतच असं काही दिसत असेल तर मग युरोपीय लोकांनी किती नासधूस केली असेल; आणि तसं असेल तर मग टीव्हीवर त्याबद्दलही फार काही का दिसत नाही. अमेरिकन टीव्ही या बाबतीत बराच उदारमतवादी असल्यामुळे आणखी जास्त प्रश्न पडले.

तिमा Fri, 08/29/2014 - 19:03
माचु-पिचु बद्दल मीना प्रभू यांच्या पुस्तकात वाचलं होतं. पण त्या कधी खर्च वगैरे देत नाहीत. ती रेल्वे इतकी महागडी आहे हे तुमच्यामुळे कळलं. लेख व फोटो अप्रतिम! सर्व लेखमाला संग्रही ठेवण्यासारखी आहे.

In reply to by तिमा

विलासराव Fri, 08/29/2014 - 20:25
या मीना प्रभु म्हणजे आचार्य अत्रे यांची मुलगीच ना? एकदोनदा घरी गेलो होतो त्यांच्या काही कामानिमीत्ताने. पण त्याएवढ्या फेमस आहेत हे माहीत नव्हते तेंव्हा.

In reply to by विलासराव

श्रीरंग_जोशी Sat, 08/30/2014 - 09:35
शिरीष पै या आचार्य अत्र्यांच्या ज्येष्ठ सुपुत्री आहेत. मराठीमध्ये हायकू हा काव्यप्रकार आणण्याचे श्रेय त्यांचे. अत्र्यांच्या मृत्यूनंतर मराठाचे संपादकपद त्यांनी भूषवले.

अर्ध्याहून अधिक पेरू आता तुम्ही पाहिलात. आता या भागात सगळ्यात मूलभूत प्रश्नाविषयी थोडंसं… 'पेरूच का?'

वंगाळ !

सुहास.. ·
लेखनविषय:
काव्यरस
साद झलकेची , मना मंदी चाळं, शरावणातल बेडकं स्साल, वंगाळ वंगाळ गव्हाळ मानंखाली तीळ मस्त काळं चवचाल जीभ स्साली वंगाळ वंगाळ लाजुन पाठमोरी बसली दातखीळं कलिजा खल्लास स्साला वंगाळ वंगाळ पदराला पुरना कापड अंगी रतीच मुळं दमच निघना स्साला वंगाळ वंगाळ दोन चंद्राची रात म्हणं गारवा आनं ढगाळं सरना च आज स्साली वंगाळ वंगाळ

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा: एकत्रित प्रवेशिका

संपादक मंडळ ·
सदस्यांना सर्व छायाचित्रे एकत्र पाहून क्रमवारी ठरवता यावी म्हणून हा धागा काढत आहोत. आजपासून २ तारखेपर्यंत सदस्य आपली मते या धाग्यावर नोंदवू शकतात. काही जणांना जर आपले मत इथे प्रकट व्हायला नको असेल तर ते संपादक मंडळाला व्यनि करून इथे तशी नोंद करू शकतात. दोन्ही प्रकारे आलेली सर्व मते मोजून नंतर निकाल जाहीर करण्यात येईल. मते देताना सदस्यांनी इतर तपशील लिहिण्याची गरज नाही. चित्रांचे अनुक्रमांक दिले तरी पुरे.

मदनबाण Wed, 08/27/2014 - 21:03
•मत # १ - ३६ - इस्पीकचा एक्का यांचे {२. चीन मधिल लेशान येथिल बसलेल्या बुद्धाचे शिल्प{} •मत # २ - ४९ - समर्पक यांचे {३ स्थापत्यविशेषः रामेश्वरला जाताना समुद्रावरील हा सेतू.} •मत # ३ - ३१ - बोका यांचे {१ हुमायून चा मकबरा }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

सूड Wed, 08/27/2014 - 21:57
१) २४ - kohalea चित्र १ २) ६३ - चित्रगुप्त चित्र १ ३) ३८ - किल्लेदार चित्र १

पैसा Wed, 08/27/2014 - 22:15
मत देताना प्लीज चित्राला दिलेले क्रमांक पण लिहा. म्हणजे आम्हाला शोधायला सोपे जाईल. धन्यवाद!

सुहास झेले Wed, 08/27/2014 - 22:34
सर्वप्रथम संपादकांचे आभार... हे सगळे फोटो एकत्र करणे लई जिकरीचे होते. तुम्ही डोक्याला ताप देऊन, आमच्या डोक्याचा ताप वाचवलात :) माझे मत १. २४) kohalea चित्र १ २. ४९) समर्पक चित्र ३ ३. ५) वल्ली चित्र २ सर्वांना शुभेच्छा :)

मुक्त विहारि Wed, 08/27/2014 - 23:20
त्यामुळे मी डोळे मिटून स्क्रोलिंग केले. १. ३६ - इस्पिकचा एक्का (२ क्रमांकाचे) २. ७३ - प्रशांत (२ क्रमांकाचे) ३. ७८ - सुहास झेले (२ क्रमांकाचे) माझ्या कडून नकळत बर्‍याच जणांवर अन्याय झाला असेल, तर त्याबद्दल क्षमस्व.

राघवेंद्र Wed, 08/27/2014 - 23:31
४९) समर्पक चित्र ३ २९) स्वैर चित्र २ ३) स्पा चित्र ३ सं. मं. चे आभार आणि सर्वांना शुभेच्छा !!!

पैसा Wed, 08/27/2014 - 23:37
http://www.misalpav.com/node/28571
त्यानंतर ७ दिवसपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय या धाग्यावर प्रकाशित केला जाईल.
http://www.misalpav.com/comment/604092#comment-604092
सर्व सदस्यांनी त्यानंतर ७ दिवसपर्यंत म्हणजे २ तारखेपर्यंत आपल्या आवडीच्या चित्रांना क्रमांक १ २ ३ असे द्यायचे आहेत. सर्वात शेवट सर्व मार्क्स एकत्रित करून निकाल जाहीर केला जाईल. पहिल्या नंबराला अर्थातच जास्त वेटेज असेल. दुसर्‍या आणि तिसर्‍या नंबराला त्याप्रमाणे कमी.
सदस्यांनी अनुक्रमांक द्यायचे आहेत मार्क्स नाही. याहून सोप्या भाषेत कसं सांगायचं ब्वा?

संजय क्षीरसागर गुरुवार, 08/28/2014 - 00:02
वेगळा धागा काढून रनींग नंबर दिल्याबद्दल मंडळाचे आभार! ३८) किल्लेदार चित्र १ : १ ला क्रमांक ६३) चित्रगुप्त चित्र १ : २ रा क्रमांक ५६) जातवेद चित्र ३ : ३ रा क्रमांक

खटपट्या गुरुवार, 08/28/2014 - 00:40
१) ४८) समर्पक चित्र २ - (पैराशुट मधून उडताना घेतले आहे) २) ५७) खेडूत चित्र १ ३) ७८) सुहास झेले चित्र २ सर्वच चित्र सुरेख आहेत. त्यामुळे बाकी स्पर्धकांची क्षमा मागतो.

अनुप कोहळे गुरुवार, 08/28/2014 - 02:28
सर्व चित्रे उत्तम आहेत. माझे मत हे. १) वल्ली चित्र ३ - हे एक खिळवुन ठेवणारे चित्र आहे. उभे खांब आणि तिरप्या रेषा चित्र interesting बनवतात. २) सानिकास्वप्निल चित्र १ - ह्या चित्रात foreground आणि background चा छान समतोल साधला आहे. ३) जातवेद चित्र १ - ताजमाहालाचे perfect exposure साधले आहे.

प्रचेतस गुरुवार, 08/28/2014 - 08:33
मानवी स्थापत्य चित्र म्हणजे नुकतीच फोटोग्राफीची कला असे नसून छायाचित्रात स्थापत्यकाराचे कौशल्यही दिसून आले पाहिजे असे मला वाटते. या दृष्टीने पाहता मला आवडलेले तीन फोटो पुढीलप्रमाणे १. (४९) समर्पक चित्र ३ २. (३१) बोका चित्र १ ३. (६८) सर्वसाक्षी चित्र ३ व्यक्तिशः मला सर्वाधिक आवडलेले छायाचित्र जातवेद यांचे 'ताजमहाल' हे आहे. पण हे चित्र अतिपरिचीत (too generic) असल्याने मला त्यास वरच्या यादित स्थान देता आलेले नाही. किल्लेदार यांची छायाचित्रे (२ व ३) उत्कृष्ट असूनही केवळ कलर टोन बदलल्यामुळे त्यांचे मूळ स्वरूप बदलेले गेले त्यामुळेही त्यांना वरील यादीत स्थान देता आले नाही. बाकी इतर सर्वच स्पर्धकांनी काढलेली छायाचित्रे खूप छान आहेत.

In reply to by प्रचेतस

संजय क्षीरसागर गुरुवार, 08/28/2014 - 14:40
वल्लीश्री, मला वाटतं फोटोग्राफीच्या स्पर्धेत केवळ फोटोग्राफरच कौशल्य जोखायचं आहे. त्यानं कलाविषय कसा हाताळलायं ते महत्त्वाचं. उदा. गौतम राजाध्यक्ष उत्तम फोटोग्राफर होते कारण त्यांनी काढलेल्या फोटोतली प्रत्येक व्यक्ती देखणीच दिसायची! ताजमहाल तोच आहे, फोटोग्राफरनं त्यात `नव्यानं काय पाहिलं' ते महत्त्वाचं. आणि प्रोसेसिंग किंवा रॉ यामधे मला फायनल इफेक्ट महत्त्वाचा वाटतो. एक फार इंटरेस्टींग अँगल आहे. जेव्हा फोटोग्राफी आली तेव्हा चित्रकला संपली असं सगळ्यांना वाटायला लागलं होतं. पण तसं झालं नाही कारण जे फोटोत येऊ शकत नाही ते चित्रकार कल्पनेतून साकार करतो. नाऊ इट इट इज अदर वे, जी फोटोग्राफी पेंटींगच्या जवळ जाते ती उत्तम समजली जाते!

एस गुरुवार, 08/28/2014 - 18:24
स्थापत्यछायाचित्रणात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपली विषयवस्तू अगदी न कंटाळता आणि न हलता तिथे उभी असते. त्यामुळे छायाचित्रकार ही आपला शॉट नीट प्लॅन करू शकते, संभाव्य चुका टाळू शकते आणि पुन:पुन्हा वेगवेगळ्या प्रकाशयोजनेत, हवामानात, दिवसा, रात्री त्याच वास्तूचे चित्रण करू शकते.
चांगल्या स्थापत्यछायाचित्राची काही वैशिष्ट्ये थोडक्यात अशी सांगता येतील. एक म्हणजे डिस्टॉर्शन किंवा प्रतिमाभ्रंश नको. http://misalpav.com/comment/587183#comment-587183 ह्या वल्लींच्या लेखात मी विपर्यासभ्रंश याबद्दल थोडी माहिती दिली होती. दुसरे म्हणजे रंगअचूकता. म्हणजे तुम्ही जर एखाद्या क्लायंटसाठी त्यांच्या इमारतीची प्रतिमा घेत असाल तर त्यात टोनल अ‍ॅक्युरसी महत्त्वाची मानली जाते. तीन - डायनॅमिक रेंज. यात पूर्ण प्रतिमेच्या लो आणि हाय व्हॅल्यूंच्या आवाक्याचे डिटेलिंग महत्त्वाचे असते. चार - पर्स्पेक्टिव. म्हणजे समांतर रेषा ह्या समांतर दिसणे - न दिसणे. अर्थात् यावर खूप नियंत्रण नेहमीच ठेवता येत नाही. त्यासाठी व्ह्यू कॅमेरा, टिल्ट्-शिफ्ट लेन्स, मोनोरेल आणि बेलोज इत्यादी बरेच अत्यंत महागडे साहित्य वापरावे लागते ज्यांची किंमत महागातल्या महाग डीएसएलआरपेक्षा कितीतरी जास्त असू शकते. आणि वरील चारही गोष्टी साधण्यासाठी शक्यतो आर्किटेक्चरल फोटोग्राफीमध्ये लार्ज फॉरमॅट किंवा मीडिअम फॉरमॅट कॅमेरे वापरले जातात. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक संवेदकांऐवजी फिल्मचा वापर श्रेयस्कर ठरतो.
छायाचित्र काढताना तुम्ही वाइड अ‍ॅन्गल लेन्स वापरून स्थापत्याचा जास्तीत जास्त भाग चौकटीत कैद करायचा असतो. त्यासाठी मग क्रॉप डीएसएलआर वापरून फारसा फायदा नाही. कारण कुठलीही लेन्स ही ४५ ते ५५ मिमी ह्या नाभीय अंतराला जास्तीत जास्त विपर्यांशभ्रंश-मुक्त प्रतिमा देऊ शकते. म्हणून अशा लेन्सला केवळ लार्ज फॉरमॅटसारखा मोठ्यात मोठा संवेदक हा दीर्घातला दीर्घ विशालकोन विपर्यांशभ्रंश न आणता देऊ शकतो. जर विपर्यांशभ्रंश नियंत्रित करता येत नसेल तर प्रतिमासंस्करणात (पोस्टप्रोसेसिंगमध्ये) DxO Optics सारखे सॉफ्टवेअर वापरून प्रतिमेतल्या रेषा समांतर करून घ्याव्या लागतात. तेही करता येत नसेल तर विपर्यांशभ्रंशाचाच कलात्मक वापर करून प्रतिमा वेगवेगळ्या कोनातून घेऊन पहावी लागते. इथे मग स्थापत्यछायाचित्रणाचा उद्देश हा ऑफिशिअल डॉक्युमेंटिंग नसून सौंदर्यदृष्टी असा बदलतो. हे विशेष महत्त्वाचे.
त्याशिवायही सुस्पष्टता, योग्य उद्भासन, योग्य रचनाविचार, कुरव (नॉइज) नियंत्रण ह्या नेहमीच्या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या ह्याही प्रकारात असतात. तुम्ही कॅमेरा कुठे आणि कसा धरला आहे ह्यावर रचनाविचारातून प्रेक्षकांच्यापर्यंत काय पोहोचते आहे हे ठरते. त्यामुळे योग्य कॉम्पोजिशन साधले पाहिजे.
आता वळूयात या स्पर्धेकडे. "उदा. धरणे, झोपडी, स्मशाने, घाट, पूल, मंदिरे, रस्ते , बोगदे, दळणवळणाचे मार्ग (मेट्रो, मोनो इ.) स्थापत्य म्हणजे फक्त इमारत असे मानले जाऊ नये म्हणून." असे गवि म्हणाले खरे पण तसे फारसे फोटो काही आले नाहीत. यातील जेवढ्या प्रतिमा मला व्यक्तिशः आवडल्या किंवा ज्यांचा उल्लेख करावासा वाटला त्यांचे थंबनेल घेऊन रसग्रहण करणार आहे. हे मतदान किंवा स्पर्धेचा निकाल नाही. केवळ माझ्या नजरेतून जे जाणवले ते लिहीत आहे. मी स्पर्धेचा परीक्षक नाही. प्रत्येक मिपासदस्य मतदान करू शकतो हे संपादकांनी स्पष्ट केलेच आहे. त्याचबरोबर मी स्वतः खूप वाईट छायाचित्रकार आहे आणि मला खाली दिलेल्यांपेक्षा जास्त चांगली छायाचित्रे खचितच घेता आली नसती असेही आधीच नमूद करून ठेवतोय. कुणाला आवडले नसल्यास कृपया क्षमा करावी अथवा माझ्या छायाचित्राबद्दल काही लिहू नका असा व्यनि केला तरी चालेल. इतरही छायाचित्रे चांगलीच आहेत. उल्लेख केला नाही म्हणून चिडू नका! :-)
दीपमाळ - सिद्धेश्वर कुरोली - स्पा
     स्पा यांच्या दीपमाळेकडे पाहून सर्वात आधी त्यांच्या रचनाविचाराला दाद द्यावीशी वाटते. प्रकाश नेमका कुठून येतोय आणि त्याची तीव्रता किती आहे ह्याचाही त्यांनी चांगला उपयोग करून घेतला आहे. तिरकस सावल्यांमुळे डावीकडे निमुळत्या होत गेलेल्या दीपमाळेच्या स्तंभाला आणि दगडी खुंट्यांच्या रांगांना मस्त संतुलित केले आहे. तीच बाब दोरखंडासारख्या भासणार्‍या कडेची. फिल्म कॅमेरा नसल्याने डायनॅमिक रेंज कमी पडतेय हे लगेच जाणवतेय. दगडाचा पोत आणि घाटदारपणा मस्त पकडला गेलाय. सुस्पष्टता किंचित अजून सुधारता आली असती. उद्भासन (एक्स्पोजर) छान साधले आहे.

वेरूळच्या कैलास लेण्यातील प्रदक्षिणापथ - वल्ली
     वल्लींच्याही प्रदक्षिणापथाच्या प्रतिमेतील रचनाविचार चांगला आहे. त्यात नावीन्य नसले तरी बर्‍यापैकी पर्स्पेक्टिव कंट्रोल साधला गेला आहे (50mm मुळे). तसेच कुठलाही विपर्यांसभ्रंश (डिस्टॉर्शन) फारसा जाणवत नाही. दोन्ही बाजूंचे पाषाणस्तंभ हे प्रेक्षकाच्या दृष्टीला थेट शेवटच्या भिंतीकडे घेऊन जातात. तिथली मूर्ती आणि तिच्या खालच्या बाजूवर जास्त प्रकाश पडलेला नसणे हे या चित्राला वेगळाच परिणाम साधून देतात. मधल्या भागातील आणि दोन्ही बाजूंच्या खांबांवरील गडदपणा हा छताच्या पांढुरक्या खडकामुळे मस्त संतुलित झालाय.

कात्रज सिंहगड ट्रेक करताना रात्री दोन वाजता लागणारे एक मंदिर - ज्ञानोबाचे पैजार
     पैजारबुवांचे हे छायाचित्र मी मुद्दाम घेतले आहे कारण त्यात शब्दश: मानवी स्थापत्यकौशल्याची आदिम बीजे आहेत. दगड एकमेकांवर रचून उभे केलेले भिंती व गवत यांची रचना मानवाला गुहेतून 'घर' नावाच्या जागेत घेऊन आली. अशाच घरट्यात त्याने त्याच्या श्रद्धांचीही स्थापना केली. किंबहुना आपल्याला जशी निवार्‍याची जागा लागते तशी या शक्तींनाही लागत असावी असं त्याला वाटलं असावं हे सगळं परिदृश्य मनासमोर उभं राहिलं हे ह्या छायाचित्राला पाहून. छायाचित्रणाच्या दृष्टीने यात बाकी काही खास नाही. पण तुमच्या कल्पनेचं आणि आवर्जून अशा जागेला कॅमेर्‍यात कैद केल्याबद्दल कौतुक.

अमेरीकेतील Idaho राज्यातील Snake नदी वरील पूल - kohalea
     अशा छायाचित्रांमध्ये रचनाविचारही तितकाच परिणामकारक वाटला पाहिजे. पुलाची सावली आणि प्रत्यक्ष पूल हे चित्रातील मध्यभागी जिथे घेऊन जातात तो सगळा दृष्टीचा प्रवास अजून थेटपणे दर्शवता येऊ शकला असता. कदाचित पुलाच्या दुसर्‍या बाजूने जिकडून पुलावर प्रकाश येतो आहे ती बाजू या छायाचित्रासाठी जास्त योग्य ठरली असती असे वाटले. क्षितिज किंचित जास्त समांतर असायला हवे होते. तसेच दोनतृतियांशच्या नियमात हा रचनाविचार निश्चितच बसवता आला असता. पुलाची कमान आणि तिची भव्यता पकडता आली असती. 14mm लेन्समुळे विपर्यांसभ्रंश (Barrel distortion) आलाय हे लगेच जाणवतेय. प्रतिमेचे बलस्थान हे त्यातील HDR परिणाम आणि उत्तम वैधम्र्य (Contrast).

हुमायून चा मकबरा - बोका
     
बोका यांच्या हुमायूँच्या मकबर्‍याचे छायाचित्रात पर्स्पेक्टिव नियंत्रित करता येत नसेल तर त्यातूनही चांगली रचना कशी करायची हे दिसून येते. चित्रात जास्त वैधम्र्य नाही. पण निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर विटकरी रंगातील इमारत छान दिसतेय. प्रतिमासंस्करणात (पोस्टप्रोसेसिंग) मध्ये निळाईला जास्त अचूक टोन द्यायला हवी होती म्हणजे इमारतीचा कॉन्ट्रास्ट उठून दिसला असता असे वाटले.
चीन मधिल लेशान येथिल बसलेल्या बुद्धाचे शिल्प - इस्पीकचा एक्का
     बुद्धाच्या मूर्तीचे डोके आकाशाच्या पार्श्वभूमीवर येईल असे घेतले असते तर त्याचा वेगळाच परिणाम दिसून आला असता. प्रतिमेतील वैधम्र्य अजून वाढवले तर खडकांचा विशिष्ट रंग आणि त्यावरील हिरवाई याने वेगळाच शांतपणा अनुभवता आला असता. प्रतिमेत सुस्पष्टता कमी आहे. उजव्या कोपर्‍यातील खालची छत्री क्लोन करून काढता आली असती. रचनाविचारामध्ये बुद्धमूर्तीचा कोन आणि डावीकडील माणसांची रांग यामुळे तिची भव्यता अजून जाणवते. यात एकूणच मानवी प्रयत्नांमागील कष्ट तुम्ही अचूक टिपले आहेत.

इसा खान टोम्ब … दिल्ली - किल्लेदार
     किल्लेदारांच्या प्रतिमा छानच असतात. ह्या प्रतिमेसाठी सेपियाऐवजी कृष्णधवल रंगसंगती जास्त योग्य ठरली असती. किंवा अगदी रंगीत प्रतिमेतही हिरवाईने छान पूरक (कॉम्प्लिमेंटरी) परिणाम साधला असता. प्रतिमेतील क्षितिज किंचित डावीकडे झुकले आहे. उजव्या कोपर्‍यातील झाडाची फांदी आणि पृष्ठभूमीतील सावलीचा गर्दपणा चित्राची चौकट छान पेलत आहे. उजवीकडील इमारतीचा भव्यपणा शेजारील डावीकडील प्रवेशद्वार आणि मागची नारळाची झाडे यामुळे जास्तच खुलून दिसत आहे. पोस्टस्टॅम्पसारखा एकूण परिणाम आहे. चित्रातील वैधम्र्य आणि टोनल रेंज उल्लेखनीय. डावीकडील निगेटिव स्पेस न जाणवण्यासाठी काय करता आले असते याचा विचार करतोय.

Krakow market hall, Poland - nishant
     निशांत यांनी दीर्घ उद्भासनाचा (लाँग एक्स्पोजर) वापर कल्पकतेने केलाय. राजेशाही थाट सांगणारी प्रकाशयोजना आहे. प्रत्यक्ष इमारत चित्रातील इतर बाबींमुळे तितकीशी मनावर ठसत नाही. त्यासाठी इमारतीवरील आकाशाचा भाग काढून टाकायला नको होता असे वाटले. इमारत अगदी मध्यभागी घेण्याऐवजी किंचित उजवीकडे ठेऊन तिरपा होत जाणारा पर्स्पेक्टिव तिकडे निगेटिव स्पेस ठेऊन जास्त अधोरेखित करता आला असता.

चॅपेल् ऑन द रॉक् - समर्पक
     समर्पक यांची तिन्ही छायाचित्रे आवडली. यातील ह्या चॅपेलच्या प्रतिमेत पिवळी फोर्ड मस्टँग फारच खुलून दिसतेय. पण हा फोटो जुन्या चॅपेलचा न वाटता फोर्ड गाडीचा जास्त वाटतोय. त्यामुळे स्थापत्यछायाचित्र म्हणता येणार नाही. चर्चच्या इमारतीचे वैधम्र्य जास्त असायला हवे होते. गाडीचा पिवळेपणा टिपण्यासाठी चर्चकडे किंचित दुर्लक्ष झाले आहे. पिवळ्या रंगाच्या जितक्या रंगछटा मानवी डोळा पाहू शकतो त्याच्या एक टक्काही कुठल्याच कॅमेर्‍याचा कुठलाच विद्युत संवेदक टिपू शकत नाही हे 'कलर स्पेस' चे मूलभूत तत्त्व पुन्हा जाणवून देणारी ही प्रतिमा.

गर्द झाडीतला बंगला - समर्पक
     केवळ आणि केवळ पर्स्पेक्टिव... मी अशी स्थापत्य प्रकारातली छायाचित्रे फारशी पाहिली नाहीयेत म्हणून जरा जास्तच आवडले. प्रतिमाही अगदीच वरून ९० अंशातून घेतली नाहीये. झाडांचा ऋतूबदल सुरू होत असताना रंगबहार आणि उत्तुंगता ही इमारतीला छान कॉम्प्लिमेंट करते. त्यातून ही इमारत बांधणार्‍याची कल्पकता दिसतेच आणि आजूबाजूच्या पर्यावरणाचा आभासही उत्तम साधला आहे. पॅराग्लाइडिंग करतानाही प्रतिमा खूपच सुस्पष्ट आली आहे.

रामेश्वरला जाताना समुद्रावरील सेतू - समर्पक
     गोल्डन रूल ऑफ टू-थर्डस्, अचूक वैधम्र्य, क्षितिजाच्या आडव्या रेषेला कापत जाणारी पुलाची तिरपी बांधणी, सगळंच अगदी मस्त. पुलाच्या पाण्यावरील सावलीनेही हा परिणाम अधिक गडद केला आहे. समुद्राच्या पाण्याचा आणि आकाशाचा वेगवेगळा निळेपणा मस्त टिपला आहे. कुठेही कृत्रिम वाटत नाही.

ताज महाल, आग्रा - जातवेद
     जातवेद यांच्या ताजमहालाच्या छायाचित्राचा साधेपणा ताजमहालाच्या साधेपणाला पूरक ठरला आहे. चित्रचौकटीला दोन्ही बाजूंचे मनोरे मस्त तोलून धरताहेत. पण अजून थोडीशी जागा दोन्ही बाजूंना सोडली असती तर जास्त चांगले दिसले असते. पर्स्पेक्टिव कंट्रोल प्रतिमासंस्करणात दुरुस्त करायला हवा होता. म्हणजे मनोरे समांतर वाटले असते. ताजमहालाची अशी छायाचित्रे ही नितळ मोकळ्या निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर जास्त चांगली येतात. त्यात कॉन्ट्रास्ट जास्त मिळतो आणि घुमटाची गोलाई, संगमरवरी दगडाची शुभ्र रंगछटा जास्त खुलून दिसते.

पॅरिस मधील सीन नदीचे एक दृष्य - चित्रगुप्त
     ह्या प्रतिमेचा प्रकार स्थापत्यापेक्षा सिटीस्केप ह्या लॅण्डस्केपच्या उपप्रकाराला जास्त जवळ जाणारा आहे. ढगाळ आकाश, डावीकडील इमारतीवरील सूर्यप्रकाश, उजवीकडील पूल आणि इतर इमारतींमुळे त्या भागातील गडद सावल्यांचा साधलेला समतोल, फांद्यांमुळे लाभलेली बंदिस्त चौकट हे सर्वच एकूण प्रतिमेला खुलवणारे. यामधून छायाचित्रकाराची सौंदर्यदृष्टी तर दिसतेच, त्याचबरोबर एखाद्या सुंदर शहराचा वा ठिकाणाचा सुंदरपणा अजून खुलवून कसा दाखवायचा ह्याचेही उत्तम उदाहरण सापडते.

इब्राहीम रोजा , बिजापूर - किल्लेदार
     इसा खान टोम्बबद्दल जे म्हटले होते त्यातील बहुतांशी बाबी ह्याही छायाचित्राला लागू पडतात. ढगांचा काळेपांढरेपणा अगदी योग्य जागी आला आहे. इमारतीचा घुमट आणि मनोरे आकाशात घुसणारे उत्तुंग आणि भव्य वाटताहेत. त्रिस्तरीय रचनाही त्यामधील कमानींचा गडदपणा प्रतिमेत टिपला गेल्यामुळे जास्त खुलून दिसतेय. उजवीकडील दगडांच्या कमानी आणि डावीकडील झाडांच्या कमानी, दोन्ही एकमेकींना पूरक. मागील नारळांच्या झाडांमुळे पार्श्वभूमी आणि फुलांच्या ताटव्यामुळे पृष्ठभूमी लाभलेली ही प्रतिमा रचनाविचाराच्या दृष्टीनेही वाखाणण्याजोगी. विशेषतः पृष्ठभूमीचा साधेपणा इमारतीच्या भव्यतेला साजेसा. रचनाविचारात उजवीकडील जागा किंचित जास्त कातरली गेलीय असे वाटले. पण मग त्यामुळे चौकट खूपच आडवी वाटली असती हेही लक्षात घेण्याजोगे.

राजपुतांचा मानबिंदु असलेल्या चितोडगढ येथील विजयस्तंभ - सर्वसाक्षी
     विजयस्तंभाच्या ह्या छायाचित्रात सर्वप्रथम नजरेत भरते ते त्याचे चौकटीतील मध्यभागी नसणारे स्थान. वरून खाली येत फिकट होत जाणारा आकाशाचा गर्द निळेपणा आणि रखरखीत उन्हातही व्यवस्थित उद्भासित झालेला नक्षीदार स्तंभ खूपच कॉम्प्लिमेंटरी आहेत. दोन्ही बाजूंस असलेले वृक्ष, चित्रातील चिमुकली माणसे, वालुकाश्माचा विशिष्ट रंग, पुढील बाजूची भिंत आणि त्यामानाने छोटी इमारत या सगळ्या बाबी पूरक ठरतात. प्रकाशाची दिशा जिकडून आहे तिकडेच जास्त निगेटिव स्पेस सोडणे ही कल्पकता आवडली. येथील इतर काही छायाचित्रांमध्ये ही बाब प्रकर्षाने गाळली गेल्याचे दिसले. स्तंभ निमुळता होत गेलेला नाहीये कारण प्रतिमा उंचावरून घेता आली आहे. त्यामुळे सेन्सरचे प्रतल बरेचसे समांतर ठेवता आले आहे. याचा फायदा पर्स्पेक्टिव कंट्रोलमध्ये झाला आहे. भिंतींचा कोपरा ह्या मनोर्‍याला वेगळेच त्रिमितीय रूप प्राप्त करून देत आहे.

मातृमंदिर - जुइ
     मातृमंदिराची ही प्रतिमा छायाचित्रणाच्या दृष्टीने तितकीशी खास नाही. क्षितिज समांतर न ठेवल्यामुळे आणि केंद्रीत रचनेमुळे त्यात इंटरेस्टिंग असं फारसं काही जाणवत नाही. पण इमारतीच्या गोल चकत्या आणि त्यावरून परावर्तित होणारा तीव्र सूर्यप्रकाश यामुळे मूळचा सोनेरी रंग फारच खुलला आहे. वैधम्र्य आणि टोनल रेंज ठीकठाक आहेत. एकूणच यात बरेच काही करता आले असते असे वाटले.

इमारतीचा अंतर्भाग हाही स्थापत्यछायाचित्रणाच्या दृष्टीने महत्त्वाची विषयवस्तू असते, त्याचबरोबर त्यांचा त्या परिसराशी असलेला परस्परसंबंधही. वल्ली यांची अजिंठ्याची प्रकाशचित्रे, आतिवास यांचे गोवळकोंड्यातील इमारत, मीता यांचे फरीयाबाग-अहमदनगर, सुहास झेले यांचे वेरूळ - कैलाश मंदिर, वेल्लाभट यांचे अडालजची भव्य विहीर, मांगी-तुंगीच्या पायर्‍या, प्रशांत यांचे लेण्याचे छायाचित्र ही काही उल्लेखनीय उदाहरणे आणि त्यांचे छायाचित्र घेण्याचा विचार आवडला.
एकूणच या स्पर्धेत ज्या प्रकारे सर्वांनी हिरीरीने भाग घेतला आणि ज्या तोडीची छायाचित्रे सादर केलीत त्याबद्दल मिपाकर असण्याचा प्रचंड अभिमान वाटला. तुम्हां सर्वांकडून मला खूप काही शिकण्यासारखं आहे. धन्यवाद. मतदान व्यनिने पाठवले जाईल.
(वरील सर्व छायाचित्रांच्या लिंका ह्या मूळ छायाचित्रकारांच्याच ठेवल्या आहेत. त्यामुळे कॉपीराइटचा प्रश्न येणार नाही. मूळ छायाचित्र सोर्ससाइटवरून काढून टाकल्यास इथेही त्याचे थंबनेल दिसणार नाही.)

In reply to by एस

अनुप कोहळे गुरुवार, 08/28/2014 - 22:25
धन्यवाद स्वॅप्स. माझ्या चित्राचे रसग्रहण फारच छान केले आहे. हे चित्र संध्याकाळी घेतले आहे. पुलाच्या दुसर्‍या बाजुस जास्त जागा नसल्यामुळे पुर्वेकडुन चित्र घ्यावे लागले.जेणेकरुन संपुर्ण पुल एकाच फ्रेम मधे येईल. हि जागा एक दरी असल्यामुळे पुलाची सावली वाकडी तिकडी आली. बाकि सुचनांचा पुढील वेळी नक्की विचार करेन.

In reply to by अनुप कोहळे

एस Sun, 08/31/2014 - 14:22
मलाही तसे वाटलेच की हवे तसे छायाचित्र घेण्यासाठी कदाचित जागा उपलब्ध झाली नसावी. पुलाची सावली नव्हे, तर क्षितिजरेषा आणि पूल यांवरून बॅरल डिस्टॉर्शन आलेले स्पष्ट होत आहे. तुम्ही तुमच्या चौदा मिमीच्या लेन्सने विटांच्या भिंतीचे एखादे छायाचित्र घेऊन पहा. त्यावरून स्पष्ट होईल. इथे एचडीआर वापरण्याची कल्पकता आवडली. तुमची छायाचित्रे मिपावर आवर्जून टाकत रहा.

In reply to by एस

बहुगुणी Fri, 08/29/2014 - 09:43
स्वॅप्स, ज्या बारकाईने प्रकाशचित्रांकडे पाहून तुम्ही हे रसग्रहण लिहिलं आहे त्याला दाद द्यायलाच पाहिजे, आणि इतका सगळा सखोल अभ्यास असूनही अखेरीस "तुम्हां सर्वांकडून मला खूप काही शिकण्यासारखं आहे" असं म्हणण्यातली विनम्रता खूप आवडली!

१. ७६) chintu८३ चित्र ३ - यातला मानवी भाग मला सगळ्यात जास्त भावला. ही 'कलाकृती' कशी तयार झाली याचा इतिहास कलेचं लोकशाहीकरण करणारा म्हणून आकर्षक वाटला. त्यातही चिंटू यांनी चित्रात घेतलेली खिडकी, डाव्या बाजूला त्याला बॅलन्स करणारा झेंडा आणि एक लोगो(?) हा भाग आवडला. २. ५०) बोका चित्र २ - यातून चटकन आठवणारी एशरची चित्रं आणि त्यातला भौमितिक भाग आकर्षक वाटला. ३. ११) ज्ञानोबाचे पैजार चित्र २ -यातल्या जाळ्यांमुळे हे चित्र आवडलं. विस्तीर्ण रस्ता आणि बघणाऱ्यांना मात्र पिंजऱ्यात अडकवलं आहे असा आभास आवडला. सानिकास्वप्निल यांचं चित्र क्र १ कृष्णधवल बघायला मला आवडेल. झाडांच्या हिरव्या रंगामुळे लक्ष पुलाकडे न जाता झाडांकडे जातंय.

रेवती Fri, 08/29/2014 - 03:21
२४) चित्र क्र. १ ४१) चित्र १ २६) चित्र २ अवघड आहे अशी मतं देणं, तेही आपल्याला त्याच्या ५० टक्केही चांगले फोटू काढता येत नसताना!

Keanu Fri, 08/29/2014 - 09:30
२४) kohalea चित्र १ - HDR चांगलं जमलं आहे. ४०) किल्लेदार चित्र ३ - Composition आवडलं ४९) समर्पक चित्र ३ - लिडींग लाईन्स (Leading Lines) नियमाचा चांगला उपयोग.

या स्पर्धेसाठी संपादकांचे अनेक आभार. त्यानिमित्ताने उत्तमोत्तम छायाचित्रे बघायला मिळाली. सर्वांचीच छायाचित्रे आवडली. ३ छायाचित्रे निवडणे हे कठीण काम आहे. १. - ४८) समर्पक चित्र २ २. - ५६) जातवेद चित्र ३ ३. - ३१) बोका चित्र १

तुषार काळभोर Sat, 08/30/2014 - 11:01
क्र.१) -> ४) वल्ली चित्र १ क्र.२) -> २५) वेल्लाभट चित्र १ क्र.३) -> ४७) समर्पक चित्र १ (हे कदाचित लई भारी स्थापत्य नसेल, पण पाहिल्या पहिल्या हे असं काहीतरी 'आपलं' असावं असं वाटून गेलं- बाकीच्या गोष्टी कितीही उच्च स्थापत्य कलाकॄती असल्या तरी त्या 'आपल्या' नाही होऊ शकत.)

नाखु Sat, 08/30/2014 - 12:05
क्र.१===६८) सर्वसाक्षी चित्र ३ क्र.२===६) वल्ली चित्र ३ क्र.३===४९) समर्पक -३ यानिमित्त सर्वांचे सुरेख चित्र्-मेजवानी बद्दल आभार. नेमस्त वाचक्-प्रेक्षक ना.खु.

प्रभाकर पेठकर Sat, 08/30/2014 - 12:47
स्वॅप्ससारख्या जाणकार माणसाने छायाचित्रांचे मुल्यमापन केल्यावर माझ्यासारखा, काठावर उभा राहून पोहण्याची नुसती स्वप्न बघणारा, माणूस काय लिहीणार? तरी पण मला 'आवडलेली', जाणकाराच्या दृष्टीतून उत्कृष्ट म्हणत नाही, खालील प्रमाणे.. १) २६ - वेल्लाभट चित्र क्रमांक २ २) ३६ - इस्पिकचा एक्का चित्र क्रमांक २ ३) ४२ - निशांत चित्र क्रमा़ंक २ आणि उत्तेजनार्थ) ३२ - सागर पराडकर चित्र क्रमांक १ संपादक मंडळाला एक सुचवणी स्पर्धेमध्ये निवड करणार्‍यांना स्पर्धकांची नांवे माहित असता कामा नयेत. मतदान गुप्त असावे (तशी व्यनीची व्यवस्था होतीच.) स्वॅप्स ह्यांचा ह्या विषयावरील लेख स्पर्धेच्या निकालानंतर वेगळा यायला हवा होता. ह्या लेखाच्या सुरुवातीला जे उदाहरण दिले आहे... माझे मत १) १ - स्पा चित्र १ २) २६ - वेल्लाभट चित्र २ ३) ४९ - समर्पक चित्र ३ ह्यात स्पर्धकांची नांवे वापरली आहेत ती न वापरता.. १) सूची क्रमांक २) सूची क्रमांक ३) सूची क्रमांक अशी असायला हवी होती. स्पर्धेसाठी चित्रे ठेवतानाही छायाचित्रकारांची नांवे न देता फक्त छायाचित्रांचे क्रमांक द्यायला हवे होते आणि निवडही नुसत्या क्रमांकावरच व्हायला हवी होती. असो. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा.

In reply to by प्रभाकर पेठकर

एस Sun, 08/31/2014 - 14:24
स्पर्धेमध्ये निवड करणार्‍यांना स्पर्धकांची नांवे माहित असता कामा नयेत. मतदान गुप्त असावे (तशी व्यनीची व्यवस्था होतीच.) स्पर्धेसाठी चित्रे ठेवतानाही छायाचित्रकारांची नांवे न देता फक्त छायाचित्रांचे क्रमांक द्यायला हवे होते आणि निवडही नुसत्या क्रमांकावरच व्हायला हवी होती.
प्रपेंच्या या सूचनेला माझे पूर्ण अनुमोदन आहे.

In reply to by एस

विशेषतः टोपणनाव वापरात असेल तर सदस्यनाम आणि चित्र एकत्र पाहण्याने काही पॅटर्न्स डोक्यात तयार होतात. त्याचा फायदा चित्राचा अर्थ समजून घेण्यात होतो. याशिवाय दुय्यम महत्त्वाचं कारण म्हणजे संपादक मंडळाचं काम यामुळे फारच वाढेल. बहुतांश सदस्य, सदस्यनाम न पाहता चित्रं निवडतात; आणि चित्रं निवडणारे बरेच लोक असतील - जे आत्ताच दिसतंय - तर मग सदस्यांशी असणाऱ्या संपर्कामुळे चित्र आवडण्याची शक्यता बरीच कमी होते. तरीही पाच-सात स्पर्धांनंतर इतरांचे फोटोही चांगले असूनही त्याच त्याच लोकांना मतं मिळत आहेत, असं वाटलं तर ही सूचना अंमलात आणता येईल.

शिद Sat, 08/30/2014 - 16:54
४८) समर्पक चित्र २ ७८) सुहास झेले चित्र २ (ह्या फोटोत भगवा झेंडा असता तर चार चांद लागले असते) २४) kohalea चित्र १

अनन्न्या Sat, 08/30/2014 - 19:30
१) वल्ली चित्र ३ - ३ २) बोका चित्र १ - ३१ ३) समर्पक चित्र ३ - ४९ खरं तर हे ठरवणं म्हणजे अवघद काम आहे, पण आपल्या मताला किंमत आहे तर मतदान करायलाच हवं

किसन शिंदे Sun, 08/31/2014 - 14:54
पहिला क्रमांक : ३६ - इस्पिकचा एक्का यांचे चित्र २ दुसरा क्रमांक : १ - स्पाचे चित्र १ तिसरा क्रमांक : ६ - वल्लीचे चित्र ३ बाकी जातवेद यांचा ताजमहल, किल्लेदारांचे तिनही फोटो, kohalea यांचेही फोटो विशेष आवडले.

पैसा Sun, 08/31/2014 - 17:38
सं मं ला व्यनि करत आहे, कारण सर्वच चित्रे खूप छान आली आहेत. खरे तर डावे उजवे करणे फारच कठीण आहे. फरक अगदी 'उन्नीस-बीस' म्हणावा असा. आणि माझ्या वैयक्तिक आवडीवर अवलंबून राहून क्रमांक दिले तर ज्यांना क्रमांक दिले नाहीत त्या इतरांना वाईट वाटण्याची शक्यता आहे. स्वॅप्सचे रसग्रहण आवडले. मात्र मी क्रमांक देताना माझ्या मनावर अवलंबून राहूनच दिले आहेत. कधी कधी टेक्निकली पर्फेक्ट कृतीपेक्षा थोडी कमी तंत्रशुद्ध पण अंतःस्फूर्तीने केलेली कृती पण जास्त परिणामकाऱक वाटू शकते.

चौकटराजा Mon, 09/01/2014 - 09:03
मला जवळ जवळ ६० टक्के फोटो आवडले. स्वॅप यानी म्हटल्या प्रमाणे विषय महत्वाचा धरून फ्रेम करणे , जास्तीत जास्त मूळ रंगांचे नीट्स पुनर्लेखन, डायनामिक रेंज असलेला टोन कंट्रोल हे तीन निकष आपल्या चित्रात आहेत का हे ज्याचे त्याने ठरवावे .हे तीनही निकष फोटोशॉप वापरल्याने आणता येतात पण त्याला मर्यादा आहेत. व त्यात अतिरिक्त मदत घेतल्याची टोचणी ही आहे. माझ्याकडे असलेल्या फोटोत हे गुण मला दिसले नाहीत. म्हणून मी भाग घेतला नाही. पण इथे भाग घेतल्याबद्द्ल वल्ली, किल्लेदार, समर्पक, स्पा, चित्रगुप्त व निशांत यांचे अभिनंदन करतो.

पिलीयन रायडर Tue, 09/02/2014 - 09:57
मला छायाचित्रणातलं काहीही कळत नाही.. म्हणुन सरळ स्क्रोल करत खाली आले आणि सदस्यनाम न पहाता जे फोटो आवडत गेले त्यातले ३ निवडले आहे.. क्षणात मनात जे भरले ते शक्यतो निवडले.. आणि स्पर्धा छायाचित्रणासाठी असल्याने कशाचे चित्र आहे ह्या पेक्षा कसे काढले आहे ह्यावर निवड केली.. १. ४० - किल्लेदार - चित्र ३ २. ४१ - निशांत - चित्र १ ३. ३६ - इस्पिक एक्का - चित्र २ बाकी आवडलेल्या चित्रांची यादी फार मोठी आहे.. स्पर्धा तोडीस तोड होणार हे नक्की.. ही स्पर्धा दर महिन्याला घ्यावी.. किमान पहाण्यासाठी तरी म्हणुन नुसती छायाचित्रे मागवावीत.. तेवढंच बसल्या जागी किती तरी नव्या गोष्टी कळाल्या ह्या निमित्ताने..!

मृत्युन्जय Tue, 09/02/2014 - 11:52
इतकी सुंदर चित्रे आहेत की केवळ ३ चित्रांची निवड करणे केवळ अशक्य आहे (कुठल्याही दूरचित्रवाणी वाहिनीवरच्या कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेचे हे अपेक्षित टाळ्याखाऊ वाक्य असले तरीही येथे खरे आहे.). पहिले चित्र बघुन पुढे जावे तर तिथे अजुन सुंदर चित्र सापडले. त्यामुळे बराच वेळ निरीक्षण करुन काही छायाचित्रे शॉर्टलिस्ट केली. ती पुढीलप्रमाणे. मग यातुन एकेका चित्राचे स्पर्धेच्या अनुषंगाने (आणि मला नसलेल्या छायाचित्रणाच्या आणि स्थापत्यशास्त्राच्या ज्ञानाच्या आधाराने) रसग्रहण केले आणि खालील निष्कर्ष मांडले: १. स्पा - दीपमाळ - मंदिरांची किंवा पुराणकालीन वास्तुंची छायाचित्रे योग्य प्रकाशात काढली तर खुपच सुंदर अनूभूती देतात, स्पावड्याचे छायाचित्र या कसोटीवर पुरेपुर उतरले आहे ६ वल्ली - लेणी - छायाचित्राचा योग्य कोन आणि सुस्प्ष्टता यामुळे हे चित्र खुपच उठावदार वाटते १९ - विलासराव - स्तूप - प्रथमदर्शेनी हे चित्र मनाचा उठाव घेते. पण एकुणच हे छायाचित्र परत बघता खुप सरधोपट वाटते. छान आहे. पण इतर छायाचित्रांच्या तुलनेत खुप उठावदार नाही ठरत २४ - अनूप - पूल - एक अतिशय सुंदर छायाचित्र. उन सावलीचा खेळ, प्रकाशयोजना आणि स्थापत्य तिन्ही उत्तम टिपले आहे. २६ - वेल्लाभट - किल्ल्याचा मार्ग - छायाचित्रातल फोकस अतिशय उत्तम जमला आहे. मार्गाची बाह्यरेखा अचूकरीत्य टीपली आहे त्यामुळे हे छायाचित्र उत्तम मार्कांनी पास २९ - स्वैर चित्र - युरोपातील शहराचे विहंगम दृष्य - चित्र सुरेख आहे. पण ते निसर्गचित्र वाटते. स्थापत्य छायाचित्रण नाही वाटत ३२ - सागर पराडकर - निसर्गाच्या पार्श्वभूमीवरील घरे - हे ही चित्र वरीनप्रमाणेच. यात स्थापत्यकला उठुन येत नाही तर मागच्या निसर्गामुळे हे छायाचित्र नेत्रदीपक वाटते ३४ - सागर पराडकर - नाट्यगृह - उत्तम जमले आहे. प्रकाशयोजना, फोकस आणि कव्हरेज सगळे उत्तम. पण छायाचित्रात आलेल्या व्यक्तींमुळे थोडा रसभंग होतो ३७ - इस्पीक एक्का - एक उंच इमारत - मस्त आहे. उंचावरुन घेतल्यामुळे सुंदर खोली टिपता आली आहे. पण डाव्या बाजूला काचेवरुन किरण परावर्तित झाल्याने दृष्य धूसर झाले आहे. छायाचित्रात इतर ठिकाणी न दिसणारी काच दिसत आहे. त्यामुळे छायाचित्र थोडे उणे ठरते ३८ - किल्लेदार - मस्जिद सदृष्य इमारत - रंगरचना, फोकस, पार्श्वभूमी सर्वच उत्तम. फोटो सुरेख. पण का कुणास ठाऊक पिक्सेल्स गंडल्यासारखे वाटतात किंवा तसा फील येतो. हा उणेपणा वाटल्याने थोडे कमी पडते ४१ - निशांत - मुंबईतील घुमटाकार इमारतींसारखी इमारत - सुरेख रंग पकडले आहेत. इमारतही उत्तम. नाव ठेवण्यासारखे छायाचित्रात काहिच नाही. पण उत्कृष्ट छायाचित्रांच्या मांदियाळीत हे चित्र बिचारे मागे पडते ४२ - निशांत - सुरेख प्रकाशयोजनेत न्हाउन निघालेली इमारत - अजुन एक सुंदर छायाचित्र. वाइड अँगलच्या ऐवजी आभाळाची पार्श्वभूमी जास्त टिपली असती तर अजुन छान वाटले असते. ४४ - बाळ सप्रे - समुद्राच्या पार्श्वभूमीवरील मंदिर - खुप सुंदर छायाचित्र. चित्रात वातावरण कैद झाल्यासारखे वाटते. पण चित्रात मंदिराच्या भिंतीचे बारकावे नाही नीट टिपले गेलेले. किंवा कदाचित छायाचित्रात येउच शकत नसतील. त्यामुळे पहिल्या तिनात घेत नाही याला. ४६ - बाळ सप्रे - सुरेख मंदिर - अजुन एक सुरेख छायाचित्र. छायाचित्रणाला आवश्यक असलेल्या हवामानात घेतले गेले आहे. एकत्रित परिणाम खुप सुंदर आणि आकर्षक पण फायनल इंप्रेशन सर्वोत्तमाकडे नेत नाही ४७ - समर्पक - घर + कार - एक खुप सुंदर छायाचित्र. पण नक्की घराचे आहे की कारचे हे कळेना. घर _ कार या क्याटेगरीत कदाचित पारितोषिक मिळवुन जाइल ४८ - समर्पक - उंचाव्रुन घेतलेले एका प्रशस्त बंगल्याचे छायाचित्र - खुप सुंदर छायाचित्र. फक्त असे वाटत राहते की यात छायाचित्रणापेक्षा हेलिकॉप्टर किंवा तत्सम उंचीवरुन घेतल्याचा परिणाम जाणवतो आहे. शेवटच्या तिघात नक्की स्थान मिळवु शकेल असे. ५१ - सानिका स्वप्निल - पूल - अतिशय सुंदर. इमारत आणि निसर्ग यांचा सुरेख संगम. शिवाय प्रकाशयोजना अप्रतिम. फ्रेम करुन लावावे असे छायाचित्र. पण पूल अतिशय साधासा आहे. एकुण थीम मध्ये पूलाच्या साधेपणामुळे हे छायाचित्र पहिल्या तिनात घेतले तर तो स्थापत्यकलेवर अन्याय होइल. ५६ - जातवेद - ताजमहाल - छायाचित्र सुंदर. पण ताजमहालचे कुठलेही छायाचित्र सुंदरच येइल ना. म्हणजे १० चित्रे घेतल्यास १- २ वाईट येतीलही. पण चांगले चित्र मिळाले नाही असे होणार नाही. म्हणुन फक्त .... ७२ - प्रशांत लेणी - सुंदर छायाचित्र. पण अंतिम शिल्पावर फोकस आणी डिटेलिंग कमी पडले. वरील विश्लेषणानंतर खालील ५ चित्रे निवडली: १. १ स्पा - दीपमाळ – २. ६ वल्ली - लेणी – ३. २४ - अनूप - पूल – ४. २६ - वेल्लाभट - किल्ल्याचा मार्ग - ५. ४८ - समर्पक - उंचाव्रुन घेतलेले एका प्रशस्त बंगल्याचे छायाचित्र - खुप विचारांती मोठ्या कष्टाने समर्पक आणी स्पावड्याचे चित्र बाजुला काढले आणि फायनल ३ नंबर असे ठरवले प्रथम क्रमांक - २४ - अनूप - पूल – द्वितीय क्रमांक - २६ - वेल्लाभट - किल्ल्याचा मार्ग तृतीय क्रमांक - ६ वल्ली - लेणी मला छायाचित्रणकलेतील देखील काही कळत नाही आणि स्थापत्यकलेतीलही. पण ही ३ चित्रे मनाला भावली. जसे संगीतातले काही कळत नसूनही काही गाणी/ भजने कानांना भावतात तसेच. वरील विश्लेषणात बर्‍याच चूका असु शकतील त्याबद्दल संबंधितांनी मोठ्या मनाने माफ करावे. सर्वच छायाचित्रे खुप सुंदर आहेत (सर्व ७२)

मदनबाण Wed, 08/27/2014 - 21:03
•मत # १ - ३६ - इस्पीकचा एक्का यांचे {२. चीन मधिल लेशान येथिल बसलेल्या बुद्धाचे शिल्प{} •मत # २ - ४९ - समर्पक यांचे {३ स्थापत्यविशेषः रामेश्वरला जाताना समुद्रावरील हा सेतू.} •मत # ३ - ३१ - बोका यांचे {१ हुमायून चा मकबरा }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

सूड Wed, 08/27/2014 - 21:57
१) २४ - kohalea चित्र १ २) ६३ - चित्रगुप्त चित्र १ ३) ३८ - किल्लेदार चित्र १

पैसा Wed, 08/27/2014 - 22:15
मत देताना प्लीज चित्राला दिलेले क्रमांक पण लिहा. म्हणजे आम्हाला शोधायला सोपे जाईल. धन्यवाद!

सुहास झेले Wed, 08/27/2014 - 22:34
सर्वप्रथम संपादकांचे आभार... हे सगळे फोटो एकत्र करणे लई जिकरीचे होते. तुम्ही डोक्याला ताप देऊन, आमच्या डोक्याचा ताप वाचवलात :) माझे मत १. २४) kohalea चित्र १ २. ४९) समर्पक चित्र ३ ३. ५) वल्ली चित्र २ सर्वांना शुभेच्छा :)

मुक्त विहारि Wed, 08/27/2014 - 23:20
त्यामुळे मी डोळे मिटून स्क्रोलिंग केले. १. ३६ - इस्पिकचा एक्का (२ क्रमांकाचे) २. ७३ - प्रशांत (२ क्रमांकाचे) ३. ७८ - सुहास झेले (२ क्रमांकाचे) माझ्या कडून नकळत बर्‍याच जणांवर अन्याय झाला असेल, तर त्याबद्दल क्षमस्व.

राघवेंद्र Wed, 08/27/2014 - 23:31
४९) समर्पक चित्र ३ २९) स्वैर चित्र २ ३) स्पा चित्र ३ सं. मं. चे आभार आणि सर्वांना शुभेच्छा !!!

पैसा Wed, 08/27/2014 - 23:37
http://www.misalpav.com/node/28571
त्यानंतर ७ दिवसपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय या धाग्यावर प्रकाशित केला जाईल.
http://www.misalpav.com/comment/604092#comment-604092
सर्व सदस्यांनी त्यानंतर ७ दिवसपर्यंत म्हणजे २ तारखेपर्यंत आपल्या आवडीच्या चित्रांना क्रमांक १ २ ३ असे द्यायचे आहेत. सर्वात शेवट सर्व मार्क्स एकत्रित करून निकाल जाहीर केला जाईल. पहिल्या नंबराला अर्थातच जास्त वेटेज असेल. दुसर्‍या आणि तिसर्‍या नंबराला त्याप्रमाणे कमी.
सदस्यांनी अनुक्रमांक द्यायचे आहेत मार्क्स नाही. याहून सोप्या भाषेत कसं सांगायचं ब्वा?

संजय क्षीरसागर गुरुवार, 08/28/2014 - 00:02
वेगळा धागा काढून रनींग नंबर दिल्याबद्दल मंडळाचे आभार! ३८) किल्लेदार चित्र १ : १ ला क्रमांक ६३) चित्रगुप्त चित्र १ : २ रा क्रमांक ५६) जातवेद चित्र ३ : ३ रा क्रमांक

खटपट्या गुरुवार, 08/28/2014 - 00:40
१) ४८) समर्पक चित्र २ - (पैराशुट मधून उडताना घेतले आहे) २) ५७) खेडूत चित्र १ ३) ७८) सुहास झेले चित्र २ सर्वच चित्र सुरेख आहेत. त्यामुळे बाकी स्पर्धकांची क्षमा मागतो.

अनुप कोहळे गुरुवार, 08/28/2014 - 02:28
सर्व चित्रे उत्तम आहेत. माझे मत हे. १) वल्ली चित्र ३ - हे एक खिळवुन ठेवणारे चित्र आहे. उभे खांब आणि तिरप्या रेषा चित्र interesting बनवतात. २) सानिकास्वप्निल चित्र १ - ह्या चित्रात foreground आणि background चा छान समतोल साधला आहे. ३) जातवेद चित्र १ - ताजमाहालाचे perfect exposure साधले आहे.

प्रचेतस गुरुवार, 08/28/2014 - 08:33
मानवी स्थापत्य चित्र म्हणजे नुकतीच फोटोग्राफीची कला असे नसून छायाचित्रात स्थापत्यकाराचे कौशल्यही दिसून आले पाहिजे असे मला वाटते. या दृष्टीने पाहता मला आवडलेले तीन फोटो पुढीलप्रमाणे १. (४९) समर्पक चित्र ३ २. (३१) बोका चित्र १ ३. (६८) सर्वसाक्षी चित्र ३ व्यक्तिशः मला सर्वाधिक आवडलेले छायाचित्र जातवेद यांचे 'ताजमहाल' हे आहे. पण हे चित्र अतिपरिचीत (too generic) असल्याने मला त्यास वरच्या यादित स्थान देता आलेले नाही. किल्लेदार यांची छायाचित्रे (२ व ३) उत्कृष्ट असूनही केवळ कलर टोन बदलल्यामुळे त्यांचे मूळ स्वरूप बदलेले गेले त्यामुळेही त्यांना वरील यादीत स्थान देता आले नाही. बाकी इतर सर्वच स्पर्धकांनी काढलेली छायाचित्रे खूप छान आहेत.

In reply to by प्रचेतस

संजय क्षीरसागर गुरुवार, 08/28/2014 - 14:40
वल्लीश्री, मला वाटतं फोटोग्राफीच्या स्पर्धेत केवळ फोटोग्राफरच कौशल्य जोखायचं आहे. त्यानं कलाविषय कसा हाताळलायं ते महत्त्वाचं. उदा. गौतम राजाध्यक्ष उत्तम फोटोग्राफर होते कारण त्यांनी काढलेल्या फोटोतली प्रत्येक व्यक्ती देखणीच दिसायची! ताजमहाल तोच आहे, फोटोग्राफरनं त्यात `नव्यानं काय पाहिलं' ते महत्त्वाचं. आणि प्रोसेसिंग किंवा रॉ यामधे मला फायनल इफेक्ट महत्त्वाचा वाटतो. एक फार इंटरेस्टींग अँगल आहे. जेव्हा फोटोग्राफी आली तेव्हा चित्रकला संपली असं सगळ्यांना वाटायला लागलं होतं. पण तसं झालं नाही कारण जे फोटोत येऊ शकत नाही ते चित्रकार कल्पनेतून साकार करतो. नाऊ इट इट इज अदर वे, जी फोटोग्राफी पेंटींगच्या जवळ जाते ती उत्तम समजली जाते!

एस गुरुवार, 08/28/2014 - 18:24
स्थापत्यछायाचित्रणात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपली विषयवस्तू अगदी न कंटाळता आणि न हलता तिथे उभी असते. त्यामुळे छायाचित्रकार ही आपला शॉट नीट प्लॅन करू शकते, संभाव्य चुका टाळू शकते आणि पुन:पुन्हा वेगवेगळ्या प्रकाशयोजनेत, हवामानात, दिवसा, रात्री त्याच वास्तूचे चित्रण करू शकते.
चांगल्या स्थापत्यछायाचित्राची काही वैशिष्ट्ये थोडक्यात अशी सांगता येतील. एक म्हणजे डिस्टॉर्शन किंवा प्रतिमाभ्रंश नको. http://misalpav.com/comment/587183#comment-587183 ह्या वल्लींच्या लेखात मी विपर्यासभ्रंश याबद्दल थोडी माहिती दिली होती. दुसरे म्हणजे रंगअचूकता. म्हणजे तुम्ही जर एखाद्या क्लायंटसाठी त्यांच्या इमारतीची प्रतिमा घेत असाल तर त्यात टोनल अ‍ॅक्युरसी महत्त्वाची मानली जाते. तीन - डायनॅमिक रेंज. यात पूर्ण प्रतिमेच्या लो आणि हाय व्हॅल्यूंच्या आवाक्याचे डिटेलिंग महत्त्वाचे असते. चार - पर्स्पेक्टिव. म्हणजे समांतर रेषा ह्या समांतर दिसणे - न दिसणे. अर्थात् यावर खूप नियंत्रण नेहमीच ठेवता येत नाही. त्यासाठी व्ह्यू कॅमेरा, टिल्ट्-शिफ्ट लेन्स, मोनोरेल आणि बेलोज इत्यादी बरेच अत्यंत महागडे साहित्य वापरावे लागते ज्यांची किंमत महागातल्या महाग डीएसएलआरपेक्षा कितीतरी जास्त असू शकते. आणि वरील चारही गोष्टी साधण्यासाठी शक्यतो आर्किटेक्चरल फोटोग्राफीमध्ये लार्ज फॉरमॅट किंवा मीडिअम फॉरमॅट कॅमेरे वापरले जातात. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक संवेदकांऐवजी फिल्मचा वापर श्रेयस्कर ठरतो.
छायाचित्र काढताना तुम्ही वाइड अ‍ॅन्गल लेन्स वापरून स्थापत्याचा जास्तीत जास्त भाग चौकटीत कैद करायचा असतो. त्यासाठी मग क्रॉप डीएसएलआर वापरून फारसा फायदा नाही. कारण कुठलीही लेन्स ही ४५ ते ५५ मिमी ह्या नाभीय अंतराला जास्तीत जास्त विपर्यांशभ्रंश-मुक्त प्रतिमा देऊ शकते. म्हणून अशा लेन्सला केवळ लार्ज फॉरमॅटसारखा मोठ्यात मोठा संवेदक हा दीर्घातला दीर्घ विशालकोन विपर्यांशभ्रंश न आणता देऊ शकतो. जर विपर्यांशभ्रंश नियंत्रित करता येत नसेल तर प्रतिमासंस्करणात (पोस्टप्रोसेसिंगमध्ये) DxO Optics सारखे सॉफ्टवेअर वापरून प्रतिमेतल्या रेषा समांतर करून घ्याव्या लागतात. तेही करता येत नसेल तर विपर्यांशभ्रंशाचाच कलात्मक वापर करून प्रतिमा वेगवेगळ्या कोनातून घेऊन पहावी लागते. इथे मग स्थापत्यछायाचित्रणाचा उद्देश हा ऑफिशिअल डॉक्युमेंटिंग नसून सौंदर्यदृष्टी असा बदलतो. हे विशेष महत्त्वाचे.
त्याशिवायही सुस्पष्टता, योग्य उद्भासन, योग्य रचनाविचार, कुरव (नॉइज) नियंत्रण ह्या नेहमीच्या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या ह्याही प्रकारात असतात. तुम्ही कॅमेरा कुठे आणि कसा धरला आहे ह्यावर रचनाविचारातून प्रेक्षकांच्यापर्यंत काय पोहोचते आहे हे ठरते. त्यामुळे योग्य कॉम्पोजिशन साधले पाहिजे.
आता वळूयात या स्पर्धेकडे. "उदा. धरणे, झोपडी, स्मशाने, घाट, पूल, मंदिरे, रस्ते , बोगदे, दळणवळणाचे मार्ग (मेट्रो, मोनो इ.) स्थापत्य म्हणजे फक्त इमारत असे मानले जाऊ नये म्हणून." असे गवि म्हणाले खरे पण तसे फारसे फोटो काही आले नाहीत. यातील जेवढ्या प्रतिमा मला व्यक्तिशः आवडल्या किंवा ज्यांचा उल्लेख करावासा वाटला त्यांचे थंबनेल घेऊन रसग्रहण करणार आहे. हे मतदान किंवा स्पर्धेचा निकाल नाही. केवळ माझ्या नजरेतून जे जाणवले ते लिहीत आहे. मी स्पर्धेचा परीक्षक नाही. प्रत्येक मिपासदस्य मतदान करू शकतो हे संपादकांनी स्पष्ट केलेच आहे. त्याचबरोबर मी स्वतः खूप वाईट छायाचित्रकार आहे आणि मला खाली दिलेल्यांपेक्षा जास्त चांगली छायाचित्रे खचितच घेता आली नसती असेही आधीच नमूद करून ठेवतोय. कुणाला आवडले नसल्यास कृपया क्षमा करावी अथवा माझ्या छायाचित्राबद्दल काही लिहू नका असा व्यनि केला तरी चालेल. इतरही छायाचित्रे चांगलीच आहेत. उल्लेख केला नाही म्हणून चिडू नका! :-)
दीपमाळ - सिद्धेश्वर कुरोली - स्पा
     स्पा यांच्या दीपमाळेकडे पाहून सर्वात आधी त्यांच्या रचनाविचाराला दाद द्यावीशी वाटते. प्रकाश नेमका कुठून येतोय आणि त्याची तीव्रता किती आहे ह्याचाही त्यांनी चांगला उपयोग करून घेतला आहे. तिरकस सावल्यांमुळे डावीकडे निमुळत्या होत गेलेल्या दीपमाळेच्या स्तंभाला आणि दगडी खुंट्यांच्या रांगांना मस्त संतुलित केले आहे. तीच बाब दोरखंडासारख्या भासणार्‍या कडेची. फिल्म कॅमेरा नसल्याने डायनॅमिक रेंज कमी पडतेय हे लगेच जाणवतेय. दगडाचा पोत आणि घाटदारपणा मस्त पकडला गेलाय. सुस्पष्टता किंचित अजून सुधारता आली असती. उद्भासन (एक्स्पोजर) छान साधले आहे.

वेरूळच्या कैलास लेण्यातील प्रदक्षिणापथ - वल्ली
     वल्लींच्याही प्रदक्षिणापथाच्या प्रतिमेतील रचनाविचार चांगला आहे. त्यात नावीन्य नसले तरी बर्‍यापैकी पर्स्पेक्टिव कंट्रोल साधला गेला आहे (50mm मुळे). तसेच कुठलाही विपर्यांसभ्रंश (डिस्टॉर्शन) फारसा जाणवत नाही. दोन्ही बाजूंचे पाषाणस्तंभ हे प्रेक्षकाच्या दृष्टीला थेट शेवटच्या भिंतीकडे घेऊन जातात. तिथली मूर्ती आणि तिच्या खालच्या बाजूवर जास्त प्रकाश पडलेला नसणे हे या चित्राला वेगळाच परिणाम साधून देतात. मधल्या भागातील आणि दोन्ही बाजूंच्या खांबांवरील गडदपणा हा छताच्या पांढुरक्या खडकामुळे मस्त संतुलित झालाय.

कात्रज सिंहगड ट्रेक करताना रात्री दोन वाजता लागणारे एक मंदिर - ज्ञानोबाचे पैजार
     पैजारबुवांचे हे छायाचित्र मी मुद्दाम घेतले आहे कारण त्यात शब्दश: मानवी स्थापत्यकौशल्याची आदिम बीजे आहेत. दगड एकमेकांवर रचून उभे केलेले भिंती व गवत यांची रचना मानवाला गुहेतून 'घर' नावाच्या जागेत घेऊन आली. अशाच घरट्यात त्याने त्याच्या श्रद्धांचीही स्थापना केली. किंबहुना आपल्याला जशी निवार्‍याची जागा लागते तशी या शक्तींनाही लागत असावी असं त्याला वाटलं असावं हे सगळं परिदृश्य मनासमोर उभं राहिलं हे ह्या छायाचित्राला पाहून. छायाचित्रणाच्या दृष्टीने यात बाकी काही खास नाही. पण तुमच्या कल्पनेचं आणि आवर्जून अशा जागेला कॅमेर्‍यात कैद केल्याबद्दल कौतुक.

अमेरीकेतील Idaho राज्यातील Snake नदी वरील पूल - kohalea
     अशा छायाचित्रांमध्ये रचनाविचारही तितकाच परिणामकारक वाटला पाहिजे. पुलाची सावली आणि प्रत्यक्ष पूल हे चित्रातील मध्यभागी जिथे घेऊन जातात तो सगळा दृष्टीचा प्रवास अजून थेटपणे दर्शवता येऊ शकला असता. कदाचित पुलाच्या दुसर्‍या बाजूने जिकडून पुलावर प्रकाश येतो आहे ती बाजू या छायाचित्रासाठी जास्त योग्य ठरली असती असे वाटले. क्षितिज किंचित जास्त समांतर असायला हवे होते. तसेच दोनतृतियांशच्या नियमात हा रचनाविचार निश्चितच बसवता आला असता. पुलाची कमान आणि तिची भव्यता पकडता आली असती. 14mm लेन्समुळे विपर्यांसभ्रंश (Barrel distortion) आलाय हे लगेच जाणवतेय. प्रतिमेचे बलस्थान हे त्यातील HDR परिणाम आणि उत्तम वैधम्र्य (Contrast).

हुमायून चा मकबरा - बोका
     
बोका यांच्या हुमायूँच्या मकबर्‍याचे छायाचित्रात पर्स्पेक्टिव नियंत्रित करता येत नसेल तर त्यातूनही चांगली रचना कशी करायची हे दिसून येते. चित्रात जास्त वैधम्र्य नाही. पण निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर विटकरी रंगातील इमारत छान दिसतेय. प्रतिमासंस्करणात (पोस्टप्रोसेसिंग) मध्ये निळाईला जास्त अचूक टोन द्यायला हवी होती म्हणजे इमारतीचा कॉन्ट्रास्ट उठून दिसला असता असे वाटले.
चीन मधिल लेशान येथिल बसलेल्या बुद्धाचे शिल्प - इस्पीकचा एक्का
     बुद्धाच्या मूर्तीचे डोके आकाशाच्या पार्श्वभूमीवर येईल असे घेतले असते तर त्याचा वेगळाच परिणाम दिसून आला असता. प्रतिमेतील वैधम्र्य अजून वाढवले तर खडकांचा विशिष्ट रंग आणि त्यावरील हिरवाई याने वेगळाच शांतपणा अनुभवता आला असता. प्रतिमेत सुस्पष्टता कमी आहे. उजव्या कोपर्‍यातील खालची छत्री क्लोन करून काढता आली असती. रचनाविचारामध्ये बुद्धमूर्तीचा कोन आणि डावीकडील माणसांची रांग यामुळे तिची भव्यता अजून जाणवते. यात एकूणच मानवी प्रयत्नांमागील कष्ट तुम्ही अचूक टिपले आहेत.

इसा खान टोम्ब … दिल्ली - किल्लेदार
     किल्लेदारांच्या प्रतिमा छानच असतात. ह्या प्रतिमेसाठी सेपियाऐवजी कृष्णधवल रंगसंगती जास्त योग्य ठरली असती. किंवा अगदी रंगीत प्रतिमेतही हिरवाईने छान पूरक (कॉम्प्लिमेंटरी) परिणाम साधला असता. प्रतिमेतील क्षितिज किंचित डावीकडे झुकले आहे. उजव्या कोपर्‍यातील झाडाची फांदी आणि पृष्ठभूमीतील सावलीचा गर्दपणा चित्राची चौकट छान पेलत आहे. उजवीकडील इमारतीचा भव्यपणा शेजारील डावीकडील प्रवेशद्वार आणि मागची नारळाची झाडे यामुळे जास्तच खुलून दिसत आहे. पोस्टस्टॅम्पसारखा एकूण परिणाम आहे. चित्रातील वैधम्र्य आणि टोनल रेंज उल्लेखनीय. डावीकडील निगेटिव स्पेस न जाणवण्यासाठी काय करता आले असते याचा विचार करतोय.

Krakow market hall, Poland - nishant
     निशांत यांनी दीर्घ उद्भासनाचा (लाँग एक्स्पोजर) वापर कल्पकतेने केलाय. राजेशाही थाट सांगणारी प्रकाशयोजना आहे. प्रत्यक्ष इमारत चित्रातील इतर बाबींमुळे तितकीशी मनावर ठसत नाही. त्यासाठी इमारतीवरील आकाशाचा भाग काढून टाकायला नको होता असे वाटले. इमारत अगदी मध्यभागी घेण्याऐवजी किंचित उजवीकडे ठेऊन तिरपा होत जाणारा पर्स्पेक्टिव तिकडे निगेटिव स्पेस ठेऊन जास्त अधोरेखित करता आला असता.

चॅपेल् ऑन द रॉक् - समर्पक
     समर्पक यांची तिन्ही छायाचित्रे आवडली. यातील ह्या चॅपेलच्या प्रतिमेत पिवळी फोर्ड मस्टँग फारच खुलून दिसतेय. पण हा फोटो जुन्या चॅपेलचा न वाटता फोर्ड गाडीचा जास्त वाटतोय. त्यामुळे स्थापत्यछायाचित्र म्हणता येणार नाही. चर्चच्या इमारतीचे वैधम्र्य जास्त असायला हवे होते. गाडीचा पिवळेपणा टिपण्यासाठी चर्चकडे किंचित दुर्लक्ष झाले आहे. पिवळ्या रंगाच्या जितक्या रंगछटा मानवी डोळा पाहू शकतो त्याच्या एक टक्काही कुठल्याच कॅमेर्‍याचा कुठलाच विद्युत संवेदक टिपू शकत नाही हे 'कलर स्पेस' चे मूलभूत तत्त्व पुन्हा जाणवून देणारी ही प्रतिमा.

गर्द झाडीतला बंगला - समर्पक
     केवळ आणि केवळ पर्स्पेक्टिव... मी अशी स्थापत्य प्रकारातली छायाचित्रे फारशी पाहिली नाहीयेत म्हणून जरा जास्तच आवडले. प्रतिमाही अगदीच वरून ९० अंशातून घेतली नाहीये. झाडांचा ऋतूबदल सुरू होत असताना रंगबहार आणि उत्तुंगता ही इमारतीला छान कॉम्प्लिमेंट करते. त्यातून ही इमारत बांधणार्‍याची कल्पकता दिसतेच आणि आजूबाजूच्या पर्यावरणाचा आभासही उत्तम साधला आहे. पॅराग्लाइडिंग करतानाही प्रतिमा खूपच सुस्पष्ट आली आहे.

रामेश्वरला जाताना समुद्रावरील सेतू - समर्पक
     गोल्डन रूल ऑफ टू-थर्डस्, अचूक वैधम्र्य, क्षितिजाच्या आडव्या रेषेला कापत जाणारी पुलाची तिरपी बांधणी, सगळंच अगदी मस्त. पुलाच्या पाण्यावरील सावलीनेही हा परिणाम अधिक गडद केला आहे. समुद्राच्या पाण्याचा आणि आकाशाचा वेगवेगळा निळेपणा मस्त टिपला आहे. कुठेही कृत्रिम वाटत नाही.

ताज महाल, आग्रा - जातवेद
     जातवेद यांच्या ताजमहालाच्या छायाचित्राचा साधेपणा ताजमहालाच्या साधेपणाला पूरक ठरला आहे. चित्रचौकटीला दोन्ही बाजूंचे मनोरे मस्त तोलून धरताहेत. पण अजून थोडीशी जागा दोन्ही बाजूंना सोडली असती तर जास्त चांगले दिसले असते. पर्स्पेक्टिव कंट्रोल प्रतिमासंस्करणात दुरुस्त करायला हवा होता. म्हणजे मनोरे समांतर वाटले असते. ताजमहालाची अशी छायाचित्रे ही नितळ मोकळ्या निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर जास्त चांगली येतात. त्यात कॉन्ट्रास्ट जास्त मिळतो आणि घुमटाची गोलाई, संगमरवरी दगडाची शुभ्र रंगछटा जास्त खुलून दिसते.

पॅरिस मधील सीन नदीचे एक दृष्य - चित्रगुप्त
     ह्या प्रतिमेचा प्रकार स्थापत्यापेक्षा सिटीस्केप ह्या लॅण्डस्केपच्या उपप्रकाराला जास्त जवळ जाणारा आहे. ढगाळ आकाश, डावीकडील इमारतीवरील सूर्यप्रकाश, उजवीकडील पूल आणि इतर इमारतींमुळे त्या भागातील गडद सावल्यांचा साधलेला समतोल, फांद्यांमुळे लाभलेली बंदिस्त चौकट हे सर्वच एकूण प्रतिमेला खुलवणारे. यामधून छायाचित्रकाराची सौंदर्यदृष्टी तर दिसतेच, त्याचबरोबर एखाद्या सुंदर शहराचा वा ठिकाणाचा सुंदरपणा अजून खुलवून कसा दाखवायचा ह्याचेही उत्तम उदाहरण सापडते.

इब्राहीम रोजा , बिजापूर - किल्लेदार
     इसा खान टोम्बबद्दल जे म्हटले होते त्यातील बहुतांशी बाबी ह्याही छायाचित्राला लागू पडतात. ढगांचा काळेपांढरेपणा अगदी योग्य जागी आला आहे. इमारतीचा घुमट आणि मनोरे आकाशात घुसणारे उत्तुंग आणि भव्य वाटताहेत. त्रिस्तरीय रचनाही त्यामधील कमानींचा गडदपणा प्रतिमेत टिपला गेल्यामुळे जास्त खुलून दिसतेय. उजवीकडील दगडांच्या कमानी आणि डावीकडील झाडांच्या कमानी, दोन्ही एकमेकींना पूरक. मागील नारळांच्या झाडांमुळे पार्श्वभूमी आणि फुलांच्या ताटव्यामुळे पृष्ठभूमी लाभलेली ही प्रतिमा रचनाविचाराच्या दृष्टीनेही वाखाणण्याजोगी. विशेषतः पृष्ठभूमीचा साधेपणा इमारतीच्या भव्यतेला साजेसा. रचनाविचारात उजवीकडील जागा किंचित जास्त कातरली गेलीय असे वाटले. पण मग त्यामुळे चौकट खूपच आडवी वाटली असती हेही लक्षात घेण्याजोगे.

राजपुतांचा मानबिंदु असलेल्या चितोडगढ येथील विजयस्तंभ - सर्वसाक्षी
     विजयस्तंभाच्या ह्या छायाचित्रात सर्वप्रथम नजरेत भरते ते त्याचे चौकटीतील मध्यभागी नसणारे स्थान. वरून खाली येत फिकट होत जाणारा आकाशाचा गर्द निळेपणा आणि रखरखीत उन्हातही व्यवस्थित उद्भासित झालेला नक्षीदार स्तंभ खूपच कॉम्प्लिमेंटरी आहेत. दोन्ही बाजूंस असलेले वृक्ष, चित्रातील चिमुकली माणसे, वालुकाश्माचा विशिष्ट रंग, पुढील बाजूची भिंत आणि त्यामानाने छोटी इमारत या सगळ्या बाबी पूरक ठरतात. प्रकाशाची दिशा जिकडून आहे तिकडेच जास्त निगेटिव स्पेस सोडणे ही कल्पकता आवडली. येथील इतर काही छायाचित्रांमध्ये ही बाब प्रकर्षाने गाळली गेल्याचे दिसले. स्तंभ निमुळता होत गेलेला नाहीये कारण प्रतिमा उंचावरून घेता आली आहे. त्यामुळे सेन्सरचे प्रतल बरेचसे समांतर ठेवता आले आहे. याचा फायदा पर्स्पेक्टिव कंट्रोलमध्ये झाला आहे. भिंतींचा कोपरा ह्या मनोर्‍याला वेगळेच त्रिमितीय रूप प्राप्त करून देत आहे.

मातृमंदिर - जुइ
     मातृमंदिराची ही प्रतिमा छायाचित्रणाच्या दृष्टीने तितकीशी खास नाही. क्षितिज समांतर न ठेवल्यामुळे आणि केंद्रीत रचनेमुळे त्यात इंटरेस्टिंग असं फारसं काही जाणवत नाही. पण इमारतीच्या गोल चकत्या आणि त्यावरून परावर्तित होणारा तीव्र सूर्यप्रकाश यामुळे मूळचा सोनेरी रंग फारच खुलला आहे. वैधम्र्य आणि टोनल रेंज ठीकठाक आहेत. एकूणच यात बरेच काही करता आले असते असे वाटले.

इमारतीचा अंतर्भाग हाही स्थापत्यछायाचित्रणाच्या दृष्टीने महत्त्वाची विषयवस्तू असते, त्याचबरोबर त्यांचा त्या परिसराशी असलेला परस्परसंबंधही. वल्ली यांची अजिंठ्याची प्रकाशचित्रे, आतिवास यांचे गोवळकोंड्यातील इमारत, मीता यांचे फरीयाबाग-अहमदनगर, सुहास झेले यांचे वेरूळ - कैलाश मंदिर, वेल्लाभट यांचे अडालजची भव्य विहीर, मांगी-तुंगीच्या पायर्‍या, प्रशांत यांचे लेण्याचे छायाचित्र ही काही उल्लेखनीय उदाहरणे आणि त्यांचे छायाचित्र घेण्याचा विचार आवडला.
एकूणच या स्पर्धेत ज्या प्रकारे सर्वांनी हिरीरीने भाग घेतला आणि ज्या तोडीची छायाचित्रे सादर केलीत त्याबद्दल मिपाकर असण्याचा प्रचंड अभिमान वाटला. तुम्हां सर्वांकडून मला खूप काही शिकण्यासारखं आहे. धन्यवाद. मतदान व्यनिने पाठवले जाईल.
(वरील सर्व छायाचित्रांच्या लिंका ह्या मूळ छायाचित्रकारांच्याच ठेवल्या आहेत. त्यामुळे कॉपीराइटचा प्रश्न येणार नाही. मूळ छायाचित्र सोर्ससाइटवरून काढून टाकल्यास इथेही त्याचे थंबनेल दिसणार नाही.)

In reply to by एस

अनुप कोहळे गुरुवार, 08/28/2014 - 22:25
धन्यवाद स्वॅप्स. माझ्या चित्राचे रसग्रहण फारच छान केले आहे. हे चित्र संध्याकाळी घेतले आहे. पुलाच्या दुसर्‍या बाजुस जास्त जागा नसल्यामुळे पुर्वेकडुन चित्र घ्यावे लागले.जेणेकरुन संपुर्ण पुल एकाच फ्रेम मधे येईल. हि जागा एक दरी असल्यामुळे पुलाची सावली वाकडी तिकडी आली. बाकि सुचनांचा पुढील वेळी नक्की विचार करेन.

In reply to by अनुप कोहळे

एस Sun, 08/31/2014 - 14:22
मलाही तसे वाटलेच की हवे तसे छायाचित्र घेण्यासाठी कदाचित जागा उपलब्ध झाली नसावी. पुलाची सावली नव्हे, तर क्षितिजरेषा आणि पूल यांवरून बॅरल डिस्टॉर्शन आलेले स्पष्ट होत आहे. तुम्ही तुमच्या चौदा मिमीच्या लेन्सने विटांच्या भिंतीचे एखादे छायाचित्र घेऊन पहा. त्यावरून स्पष्ट होईल. इथे एचडीआर वापरण्याची कल्पकता आवडली. तुमची छायाचित्रे मिपावर आवर्जून टाकत रहा.

In reply to by एस

बहुगुणी Fri, 08/29/2014 - 09:43
स्वॅप्स, ज्या बारकाईने प्रकाशचित्रांकडे पाहून तुम्ही हे रसग्रहण लिहिलं आहे त्याला दाद द्यायलाच पाहिजे, आणि इतका सगळा सखोल अभ्यास असूनही अखेरीस "तुम्हां सर्वांकडून मला खूप काही शिकण्यासारखं आहे" असं म्हणण्यातली विनम्रता खूप आवडली!

१. ७६) chintu८३ चित्र ३ - यातला मानवी भाग मला सगळ्यात जास्त भावला. ही 'कलाकृती' कशी तयार झाली याचा इतिहास कलेचं लोकशाहीकरण करणारा म्हणून आकर्षक वाटला. त्यातही चिंटू यांनी चित्रात घेतलेली खिडकी, डाव्या बाजूला त्याला बॅलन्स करणारा झेंडा आणि एक लोगो(?) हा भाग आवडला. २. ५०) बोका चित्र २ - यातून चटकन आठवणारी एशरची चित्रं आणि त्यातला भौमितिक भाग आकर्षक वाटला. ३. ११) ज्ञानोबाचे पैजार चित्र २ -यातल्या जाळ्यांमुळे हे चित्र आवडलं. विस्तीर्ण रस्ता आणि बघणाऱ्यांना मात्र पिंजऱ्यात अडकवलं आहे असा आभास आवडला. सानिकास्वप्निल यांचं चित्र क्र १ कृष्णधवल बघायला मला आवडेल. झाडांच्या हिरव्या रंगामुळे लक्ष पुलाकडे न जाता झाडांकडे जातंय.

रेवती Fri, 08/29/2014 - 03:21
२४) चित्र क्र. १ ४१) चित्र १ २६) चित्र २ अवघड आहे अशी मतं देणं, तेही आपल्याला त्याच्या ५० टक्केही चांगले फोटू काढता येत नसताना!

Keanu Fri, 08/29/2014 - 09:30
२४) kohalea चित्र १ - HDR चांगलं जमलं आहे. ४०) किल्लेदार चित्र ३ - Composition आवडलं ४९) समर्पक चित्र ३ - लिडींग लाईन्स (Leading Lines) नियमाचा चांगला उपयोग.

या स्पर्धेसाठी संपादकांचे अनेक आभार. त्यानिमित्ताने उत्तमोत्तम छायाचित्रे बघायला मिळाली. सर्वांचीच छायाचित्रे आवडली. ३ छायाचित्रे निवडणे हे कठीण काम आहे. १. - ४८) समर्पक चित्र २ २. - ५६) जातवेद चित्र ३ ३. - ३१) बोका चित्र १

तुषार काळभोर Sat, 08/30/2014 - 11:01
क्र.१) -> ४) वल्ली चित्र १ क्र.२) -> २५) वेल्लाभट चित्र १ क्र.३) -> ४७) समर्पक चित्र १ (हे कदाचित लई भारी स्थापत्य नसेल, पण पाहिल्या पहिल्या हे असं काहीतरी 'आपलं' असावं असं वाटून गेलं- बाकीच्या गोष्टी कितीही उच्च स्थापत्य कलाकॄती असल्या तरी त्या 'आपल्या' नाही होऊ शकत.)

नाखु Sat, 08/30/2014 - 12:05
क्र.१===६८) सर्वसाक्षी चित्र ३ क्र.२===६) वल्ली चित्र ३ क्र.३===४९) समर्पक -३ यानिमित्त सर्वांचे सुरेख चित्र्-मेजवानी बद्दल आभार. नेमस्त वाचक्-प्रेक्षक ना.खु.

प्रभाकर पेठकर Sat, 08/30/2014 - 12:47
स्वॅप्ससारख्या जाणकार माणसाने छायाचित्रांचे मुल्यमापन केल्यावर माझ्यासारखा, काठावर उभा राहून पोहण्याची नुसती स्वप्न बघणारा, माणूस काय लिहीणार? तरी पण मला 'आवडलेली', जाणकाराच्या दृष्टीतून उत्कृष्ट म्हणत नाही, खालील प्रमाणे.. १) २६ - वेल्लाभट चित्र क्रमांक २ २) ३६ - इस्पिकचा एक्का चित्र क्रमांक २ ३) ४२ - निशांत चित्र क्रमा़ंक २ आणि उत्तेजनार्थ) ३२ - सागर पराडकर चित्र क्रमांक १ संपादक मंडळाला एक सुचवणी स्पर्धेमध्ये निवड करणार्‍यांना स्पर्धकांची नांवे माहित असता कामा नयेत. मतदान गुप्त असावे (तशी व्यनीची व्यवस्था होतीच.) स्वॅप्स ह्यांचा ह्या विषयावरील लेख स्पर्धेच्या निकालानंतर वेगळा यायला हवा होता. ह्या लेखाच्या सुरुवातीला जे उदाहरण दिले आहे... माझे मत १) १ - स्पा चित्र १ २) २६ - वेल्लाभट चित्र २ ३) ४९ - समर्पक चित्र ३ ह्यात स्पर्धकांची नांवे वापरली आहेत ती न वापरता.. १) सूची क्रमांक २) सूची क्रमांक ३) सूची क्रमांक अशी असायला हवी होती. स्पर्धेसाठी चित्रे ठेवतानाही छायाचित्रकारांची नांवे न देता फक्त छायाचित्रांचे क्रमांक द्यायला हवे होते आणि निवडही नुसत्या क्रमांकावरच व्हायला हवी होती. असो. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा.

In reply to by प्रभाकर पेठकर

एस Sun, 08/31/2014 - 14:24
स्पर्धेमध्ये निवड करणार्‍यांना स्पर्धकांची नांवे माहित असता कामा नयेत. मतदान गुप्त असावे (तशी व्यनीची व्यवस्था होतीच.) स्पर्धेसाठी चित्रे ठेवतानाही छायाचित्रकारांची नांवे न देता फक्त छायाचित्रांचे क्रमांक द्यायला हवे होते आणि निवडही नुसत्या क्रमांकावरच व्हायला हवी होती.
प्रपेंच्या या सूचनेला माझे पूर्ण अनुमोदन आहे.

In reply to by एस

विशेषतः टोपणनाव वापरात असेल तर सदस्यनाम आणि चित्र एकत्र पाहण्याने काही पॅटर्न्स डोक्यात तयार होतात. त्याचा फायदा चित्राचा अर्थ समजून घेण्यात होतो. याशिवाय दुय्यम महत्त्वाचं कारण म्हणजे संपादक मंडळाचं काम यामुळे फारच वाढेल. बहुतांश सदस्य, सदस्यनाम न पाहता चित्रं निवडतात; आणि चित्रं निवडणारे बरेच लोक असतील - जे आत्ताच दिसतंय - तर मग सदस्यांशी असणाऱ्या संपर्कामुळे चित्र आवडण्याची शक्यता बरीच कमी होते. तरीही पाच-सात स्पर्धांनंतर इतरांचे फोटोही चांगले असूनही त्याच त्याच लोकांना मतं मिळत आहेत, असं वाटलं तर ही सूचना अंमलात आणता येईल.

शिद Sat, 08/30/2014 - 16:54
४८) समर्पक चित्र २ ७८) सुहास झेले चित्र २ (ह्या फोटोत भगवा झेंडा असता तर चार चांद लागले असते) २४) kohalea चित्र १

अनन्न्या Sat, 08/30/2014 - 19:30
१) वल्ली चित्र ३ - ३ २) बोका चित्र १ - ३१ ३) समर्पक चित्र ३ - ४९ खरं तर हे ठरवणं म्हणजे अवघद काम आहे, पण आपल्या मताला किंमत आहे तर मतदान करायलाच हवं

किसन शिंदे Sun, 08/31/2014 - 14:54
पहिला क्रमांक : ३६ - इस्पिकचा एक्का यांचे चित्र २ दुसरा क्रमांक : १ - स्पाचे चित्र १ तिसरा क्रमांक : ६ - वल्लीचे चित्र ३ बाकी जातवेद यांचा ताजमहल, किल्लेदारांचे तिनही फोटो, kohalea यांचेही फोटो विशेष आवडले.

पैसा Sun, 08/31/2014 - 17:38
सं मं ला व्यनि करत आहे, कारण सर्वच चित्रे खूप छान आली आहेत. खरे तर डावे उजवे करणे फारच कठीण आहे. फरक अगदी 'उन्नीस-बीस' म्हणावा असा. आणि माझ्या वैयक्तिक आवडीवर अवलंबून राहून क्रमांक दिले तर ज्यांना क्रमांक दिले नाहीत त्या इतरांना वाईट वाटण्याची शक्यता आहे. स्वॅप्सचे रसग्रहण आवडले. मात्र मी क्रमांक देताना माझ्या मनावर अवलंबून राहूनच दिले आहेत. कधी कधी टेक्निकली पर्फेक्ट कृतीपेक्षा थोडी कमी तंत्रशुद्ध पण अंतःस्फूर्तीने केलेली कृती पण जास्त परिणामकाऱक वाटू शकते.

चौकटराजा Mon, 09/01/2014 - 09:03
मला जवळ जवळ ६० टक्के फोटो आवडले. स्वॅप यानी म्हटल्या प्रमाणे विषय महत्वाचा धरून फ्रेम करणे , जास्तीत जास्त मूळ रंगांचे नीट्स पुनर्लेखन, डायनामिक रेंज असलेला टोन कंट्रोल हे तीन निकष आपल्या चित्रात आहेत का हे ज्याचे त्याने ठरवावे .हे तीनही निकष फोटोशॉप वापरल्याने आणता येतात पण त्याला मर्यादा आहेत. व त्यात अतिरिक्त मदत घेतल्याची टोचणी ही आहे. माझ्याकडे असलेल्या फोटोत हे गुण मला दिसले नाहीत. म्हणून मी भाग घेतला नाही. पण इथे भाग घेतल्याबद्द्ल वल्ली, किल्लेदार, समर्पक, स्पा, चित्रगुप्त व निशांत यांचे अभिनंदन करतो.

पिलीयन रायडर Tue, 09/02/2014 - 09:57
मला छायाचित्रणातलं काहीही कळत नाही.. म्हणुन सरळ स्क्रोल करत खाली आले आणि सदस्यनाम न पहाता जे फोटो आवडत गेले त्यातले ३ निवडले आहे.. क्षणात मनात जे भरले ते शक्यतो निवडले.. आणि स्पर्धा छायाचित्रणासाठी असल्याने कशाचे चित्र आहे ह्या पेक्षा कसे काढले आहे ह्यावर निवड केली.. १. ४० - किल्लेदार - चित्र ३ २. ४१ - निशांत - चित्र १ ३. ३६ - इस्पिक एक्का - चित्र २ बाकी आवडलेल्या चित्रांची यादी फार मोठी आहे.. स्पर्धा तोडीस तोड होणार हे नक्की.. ही स्पर्धा दर महिन्याला घ्यावी.. किमान पहाण्यासाठी तरी म्हणुन नुसती छायाचित्रे मागवावीत.. तेवढंच बसल्या जागी किती तरी नव्या गोष्टी कळाल्या ह्या निमित्ताने..!

मृत्युन्जय Tue, 09/02/2014 - 11:52
इतकी सुंदर चित्रे आहेत की केवळ ३ चित्रांची निवड करणे केवळ अशक्य आहे (कुठल्याही दूरचित्रवाणी वाहिनीवरच्या कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेचे हे अपेक्षित टाळ्याखाऊ वाक्य असले तरीही येथे खरे आहे.). पहिले चित्र बघुन पुढे जावे तर तिथे अजुन सुंदर चित्र सापडले. त्यामुळे बराच वेळ निरीक्षण करुन काही छायाचित्रे शॉर्टलिस्ट केली. ती पुढीलप्रमाणे. मग यातुन एकेका चित्राचे स्पर्धेच्या अनुषंगाने (आणि मला नसलेल्या छायाचित्रणाच्या आणि स्थापत्यशास्त्राच्या ज्ञानाच्या आधाराने) रसग्रहण केले आणि खालील निष्कर्ष मांडले: १. स्पा - दीपमाळ - मंदिरांची किंवा पुराणकालीन वास्तुंची छायाचित्रे योग्य प्रकाशात काढली तर खुपच सुंदर अनूभूती देतात, स्पावड्याचे छायाचित्र या कसोटीवर पुरेपुर उतरले आहे ६ वल्ली - लेणी - छायाचित्राचा योग्य कोन आणि सुस्प्ष्टता यामुळे हे चित्र खुपच उठावदार वाटते १९ - विलासराव - स्तूप - प्रथमदर्शेनी हे चित्र मनाचा उठाव घेते. पण एकुणच हे छायाचित्र परत बघता खुप सरधोपट वाटते. छान आहे. पण इतर छायाचित्रांच्या तुलनेत खुप उठावदार नाही ठरत २४ - अनूप - पूल - एक अतिशय सुंदर छायाचित्र. उन सावलीचा खेळ, प्रकाशयोजना आणि स्थापत्य तिन्ही उत्तम टिपले आहे. २६ - वेल्लाभट - किल्ल्याचा मार्ग - छायाचित्रातल फोकस अतिशय उत्तम जमला आहे. मार्गाची बाह्यरेखा अचूकरीत्य टीपली आहे त्यामुळे हे छायाचित्र उत्तम मार्कांनी पास २९ - स्वैर चित्र - युरोपातील शहराचे विहंगम दृष्य - चित्र सुरेख आहे. पण ते निसर्गचित्र वाटते. स्थापत्य छायाचित्रण नाही वाटत ३२ - सागर पराडकर - निसर्गाच्या पार्श्वभूमीवरील घरे - हे ही चित्र वरीनप्रमाणेच. यात स्थापत्यकला उठुन येत नाही तर मागच्या निसर्गामुळे हे छायाचित्र नेत्रदीपक वाटते ३४ - सागर पराडकर - नाट्यगृह - उत्तम जमले आहे. प्रकाशयोजना, फोकस आणि कव्हरेज सगळे उत्तम. पण छायाचित्रात आलेल्या व्यक्तींमुळे थोडा रसभंग होतो ३७ - इस्पीक एक्का - एक उंच इमारत - मस्त आहे. उंचावरुन घेतल्यामुळे सुंदर खोली टिपता आली आहे. पण डाव्या बाजूला काचेवरुन किरण परावर्तित झाल्याने दृष्य धूसर झाले आहे. छायाचित्रात इतर ठिकाणी न दिसणारी काच दिसत आहे. त्यामुळे छायाचित्र थोडे उणे ठरते ३८ - किल्लेदार - मस्जिद सदृष्य इमारत - रंगरचना, फोकस, पार्श्वभूमी सर्वच उत्तम. फोटो सुरेख. पण का कुणास ठाऊक पिक्सेल्स गंडल्यासारखे वाटतात किंवा तसा फील येतो. हा उणेपणा वाटल्याने थोडे कमी पडते ४१ - निशांत - मुंबईतील घुमटाकार इमारतींसारखी इमारत - सुरेख रंग पकडले आहेत. इमारतही उत्तम. नाव ठेवण्यासारखे छायाचित्रात काहिच नाही. पण उत्कृष्ट छायाचित्रांच्या मांदियाळीत हे चित्र बिचारे मागे पडते ४२ - निशांत - सुरेख प्रकाशयोजनेत न्हाउन निघालेली इमारत - अजुन एक सुंदर छायाचित्र. वाइड अँगलच्या ऐवजी आभाळाची पार्श्वभूमी जास्त टिपली असती तर अजुन छान वाटले असते. ४४ - बाळ सप्रे - समुद्राच्या पार्श्वभूमीवरील मंदिर - खुप सुंदर छायाचित्र. चित्रात वातावरण कैद झाल्यासारखे वाटते. पण चित्रात मंदिराच्या भिंतीचे बारकावे नाही नीट टिपले गेलेले. किंवा कदाचित छायाचित्रात येउच शकत नसतील. त्यामुळे पहिल्या तिनात घेत नाही याला. ४६ - बाळ सप्रे - सुरेख मंदिर - अजुन एक सुरेख छायाचित्र. छायाचित्रणाला आवश्यक असलेल्या हवामानात घेतले गेले आहे. एकत्रित परिणाम खुप सुंदर आणि आकर्षक पण फायनल इंप्रेशन सर्वोत्तमाकडे नेत नाही ४७ - समर्पक - घर + कार - एक खुप सुंदर छायाचित्र. पण नक्की घराचे आहे की कारचे हे कळेना. घर _ कार या क्याटेगरीत कदाचित पारितोषिक मिळवुन जाइल ४८ - समर्पक - उंचाव्रुन घेतलेले एका प्रशस्त बंगल्याचे छायाचित्र - खुप सुंदर छायाचित्र. फक्त असे वाटत राहते की यात छायाचित्रणापेक्षा हेलिकॉप्टर किंवा तत्सम उंचीवरुन घेतल्याचा परिणाम जाणवतो आहे. शेवटच्या तिघात नक्की स्थान मिळवु शकेल असे. ५१ - सानिका स्वप्निल - पूल - अतिशय सुंदर. इमारत आणि निसर्ग यांचा सुरेख संगम. शिवाय प्रकाशयोजना अप्रतिम. फ्रेम करुन लावावे असे छायाचित्र. पण पूल अतिशय साधासा आहे. एकुण थीम मध्ये पूलाच्या साधेपणामुळे हे छायाचित्र पहिल्या तिनात घेतले तर तो स्थापत्यकलेवर अन्याय होइल. ५६ - जातवेद - ताजमहाल - छायाचित्र सुंदर. पण ताजमहालचे कुठलेही छायाचित्र सुंदरच येइल ना. म्हणजे १० चित्रे घेतल्यास १- २ वाईट येतीलही. पण चांगले चित्र मिळाले नाही असे होणार नाही. म्हणुन फक्त .... ७२ - प्रशांत लेणी - सुंदर छायाचित्र. पण अंतिम शिल्पावर फोकस आणी डिटेलिंग कमी पडले. वरील विश्लेषणानंतर खालील ५ चित्रे निवडली: १. १ स्पा - दीपमाळ – २. ६ वल्ली - लेणी – ३. २४ - अनूप - पूल – ४. २६ - वेल्लाभट - किल्ल्याचा मार्ग - ५. ४८ - समर्पक - उंचाव्रुन घेतलेले एका प्रशस्त बंगल्याचे छायाचित्र - खुप विचारांती मोठ्या कष्टाने समर्पक आणी स्पावड्याचे चित्र बाजुला काढले आणि फायनल ३ नंबर असे ठरवले प्रथम क्रमांक - २४ - अनूप - पूल – द्वितीय क्रमांक - २६ - वेल्लाभट - किल्ल्याचा मार्ग तृतीय क्रमांक - ६ वल्ली - लेणी मला छायाचित्रणकलेतील देखील काही कळत नाही आणि स्थापत्यकलेतीलही. पण ही ३ चित्रे मनाला भावली. जसे संगीतातले काही कळत नसूनही काही गाणी/ भजने कानांना भावतात तसेच. वरील विश्लेषणात बर्‍याच चूका असु शकतील त्याबद्दल संबंधितांनी मोठ्या मनाने माफ करावे. सर्वच छायाचित्रे खुप सुंदर आहेत (सर्व ७२)