मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझ्या घरचा बाप्पा!

संपादक मंडळ ·

पैसा Sun, 08/31/2014 - 21:18
अनन्या, अजया, माम्लेदारचा पंखा, मस्त वाटले फोटो पाहून. @ माम्लेदारचा पंखा, मूर्तीचा रंग असा आहे की लाईटिंग केले आहे?

In reply to by अभिरुप

शिद Mon, 09/01/2014 - 17:51
हे गणपतीच्या अंगावर धागेदोरे कसले आहेत? म्हणजे हा काही वेगळा विधी वैगरे आहे का? बाकी सगळ्याच गणेशमुर्ती व सजावट सुंदरच आहेत.

दिपक.कुवेत Mon, 09/01/2014 - 17:00
सगळ्यांचे सगळे बाप्पा आणि त्यासाठि केलेली सजावट आवडुन गेली.

लव उ गुरुवार, 09/04/2014 - 12:35
माझ्या सासरच्या गौरी गणपती g1 गणपती g2 गौरी g3 आणि माझ्या माहेरच्या गौरी गणपती g4 गणपती g5 गौरी g6

In reply to by सूड

लव उ Fri, 09/05/2014 - 11:01
@ सूड - इतक्या वर्षांत त्या चेहर्यांवर फक्त मायाच दिसायची मला त्यामुळे हा नविन दॄष्टिकोन आवडला. धन्यवाद!

In reply to by सूड

लव उ Fri, 09/05/2014 - 11:01
@ सूड - इतक्या वर्षांत त्या चेहर्यांवर फक्त मायाच दिसायची मला त्यामुळे हा नविन दॄष्टिकोन आवडला. धन्यवाद!

चिगो गुरुवार, 09/04/2014 - 13:58
ह्या आमच्या गावच्या घरच्या महालक्ष्मी / गौरी.. ही सजावटीची पद्धत पुर्वापार (किमान पणजोबांपासून) तशीच आहे. जेष्ठा-कनिष्ठा गौरीसमोर कुमार आणि कुमारीपण मांडल्या जातात. दुसर्‍या फोटोत केळीच्या पानावर मांडलेले पुजेचे-प्रसादाचे ताट आहे. पक्वान्नांसोबतच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसादात सोळा प्रकारच्या भाज्या असतात. a b यंदा महालक्ष्म्यांकरीता गावी जाऊ शकलो नाही, त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर दर्शन घेऊन, प्रसादाच्या ताटाच्या आठवणीत उसासे सोडण्याखेरीज काहीही हाती नाही. :(

पैसा गुरुवार, 09/04/2014 - 17:10
लव उ आणि चिगो, गौराया, महालक्ष्म्या मस्त आहेत! @चिगो, एवढ्या सगळ्या प्रकारच्या भाज्या कुठून गोळा करतात?

मुक्त विहारि गुरुवार, 09/04/2014 - 22:13
यानबूत बसल्या बसल्या, गौरी-गणपतींचे दर्शन झाले. एक मिपाकर म्हणून आनंद झाला.

पैसाताईच्या सांगण्यावरुन माझ्या घरच्या हरितालिकेच्या पुजेचे व आमच्या शेफिल्डच्या राजाचे फोटो देत आहे. आमच्या घरी इथे गणपती नसतो पण आम्ही सगळे मिळून दरवर्षी इथल्या मंदिरात गणपती आणतो :) हरितालिका पूजा . . शेफिल्डचा राजा . .

आमच्या सोसायटीचा बाप्पा...

.

सोसायटीचे सभासद हिंदू व मुस्लीम साधारण समसमान संख्येने आणि काही थोडे ख्रिश्चन असे आहे. पण गेल्या दहा-एक वर्षांपासून १० दिवसांचा बाप्पांचा उत्सव सकाळ-संध्याकळची आरती, सगळ्यांनी आणलेला प्रसाद, रोज मुलांचे खेळ आणि एक सामुदायीक जेवण असा बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत साजरा केला जातो.

पैसा Sun, 08/31/2014 - 21:18
अनन्या, अजया, माम्लेदारचा पंखा, मस्त वाटले फोटो पाहून. @ माम्लेदारचा पंखा, मूर्तीचा रंग असा आहे की लाईटिंग केले आहे?

In reply to by अभिरुप

शिद Mon, 09/01/2014 - 17:51
हे गणपतीच्या अंगावर धागेदोरे कसले आहेत? म्हणजे हा काही वेगळा विधी वैगरे आहे का? बाकी सगळ्याच गणेशमुर्ती व सजावट सुंदरच आहेत.

दिपक.कुवेत Mon, 09/01/2014 - 17:00
सगळ्यांचे सगळे बाप्पा आणि त्यासाठि केलेली सजावट आवडुन गेली.

लव उ गुरुवार, 09/04/2014 - 12:35
माझ्या सासरच्या गौरी गणपती g1 गणपती g2 गौरी g3 आणि माझ्या माहेरच्या गौरी गणपती g4 गणपती g5 गौरी g6

In reply to by सूड

लव उ Fri, 09/05/2014 - 11:01
@ सूड - इतक्या वर्षांत त्या चेहर्यांवर फक्त मायाच दिसायची मला त्यामुळे हा नविन दॄष्टिकोन आवडला. धन्यवाद!

In reply to by सूड

लव उ Fri, 09/05/2014 - 11:01
@ सूड - इतक्या वर्षांत त्या चेहर्यांवर फक्त मायाच दिसायची मला त्यामुळे हा नविन दॄष्टिकोन आवडला. धन्यवाद!

चिगो गुरुवार, 09/04/2014 - 13:58
ह्या आमच्या गावच्या घरच्या महालक्ष्मी / गौरी.. ही सजावटीची पद्धत पुर्वापार (किमान पणजोबांपासून) तशीच आहे. जेष्ठा-कनिष्ठा गौरीसमोर कुमार आणि कुमारीपण मांडल्या जातात. दुसर्‍या फोटोत केळीच्या पानावर मांडलेले पुजेचे-प्रसादाचे ताट आहे. पक्वान्नांसोबतच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसादात सोळा प्रकारच्या भाज्या असतात. a b यंदा महालक्ष्म्यांकरीता गावी जाऊ शकलो नाही, त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर दर्शन घेऊन, प्रसादाच्या ताटाच्या आठवणीत उसासे सोडण्याखेरीज काहीही हाती नाही. :(

पैसा गुरुवार, 09/04/2014 - 17:10
लव उ आणि चिगो, गौराया, महालक्ष्म्या मस्त आहेत! @चिगो, एवढ्या सगळ्या प्रकारच्या भाज्या कुठून गोळा करतात?

मुक्त विहारि गुरुवार, 09/04/2014 - 22:13
यानबूत बसल्या बसल्या, गौरी-गणपतींचे दर्शन झाले. एक मिपाकर म्हणून आनंद झाला.

पैसाताईच्या सांगण्यावरुन माझ्या घरच्या हरितालिकेच्या पुजेचे व आमच्या शेफिल्डच्या राजाचे फोटो देत आहे. आमच्या घरी इथे गणपती नसतो पण आम्ही सगळे मिळून दरवर्षी इथल्या मंदिरात गणपती आणतो :) हरितालिका पूजा . . शेफिल्डचा राजा . .

आमच्या सोसायटीचा बाप्पा...

.

सोसायटीचे सभासद हिंदू व मुस्लीम साधारण समसमान संख्येने आणि काही थोडे ख्रिश्चन असे आहे. पण गेल्या दहा-एक वर्षांपासून १० दिवसांचा बाप्पांचा उत्सव सकाळ-संध्याकळची आरती, सगळ्यांनी आणलेला प्रसाद, रोज मुलांचे खेळ आणि एक सामुदायीक जेवण असा बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत साजरा केला जातो.
नमस्कार मंडळी! घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. काहीजणांकडे बाप्पांना पुढच्या वर्षी यायचे निमंत्रण देऊन निरोपही दिला आहे. सगळी मंडळी मोदकांवर ताव मारून सुस्त झालेली असणार! गेल्या वर्षी आपण घरोघरच्या गणेशासाठीच्या सजावटी, मखरे यांच्या फोटोंची स्पर्धा आयोजित केली होती आणि तिला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी मात्र छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त "महास्पर्धा" चालू असल्याने श्रीगणेश सजावटीची स्पर्धा रद्द करत आहोत. मात्र घरबसल्या सर्वांना इतर मिपाकरांच्या घरच्या गणपतीबाप्पाचे दर्शन व्हावे म्हणून हा धागा काढत आहोत.

परदेशातला संस्कृती संगम

कल्पक ·

लेख आवडला.पूर्वी मंडळी भल्या मोठ्या बॅगांतून लोणच्याच्या बरण्या,मेतकूट्,पापड,सांबार पावडर असे अनेक जिन्नस अमेरिकेला वा परदेशी नेत.तो जमाना गेला म्हणायचा. सगळीकडेच आता बर्गर व बटाटेवडे मिळायला लागल्याने खाद्यसंस्कृती संगम झाला म्हणायचा.

दादा कोंडके Sun, 08/31/2014 - 10:38
(मूळ लेख दैनिक लोकसत्ताच्या 'लोकरंग' पुरवणीत १७ ऑगस्ट रोजी प्रकाशित झाला)
खरं तर हा लेख चंपक किंवा तत्त्सम मासिकांमध्ये छापायला योग्य आहे.

In reply to by दादा कोंडके

तू आमच्यासारखाच भारतात राहणारा दिसतो आहेस.असो.आम्चे वय झाले. पण तुला संधी मिळेल केव्हातरी.

In reply to by दादा कोंडके

रामपुरी Wed, 09/03/2014 - 04:43
चंपक नसेल तर मुक्तपीठ चालेल काय?

In reply to by दिपक.कुवेत

सखी Wed, 09/03/2014 - 22:04
आवडला लेख, कोकोनट ब्रेकिंग प्लेस तर खासच. मंगोलियन बार्बेक्यु हे ब-याच मुलांचेही आवडतं ठिकाण आहे, तिथलं कॅरमल कॉबलर (गरम-गरम अॅपल पाय+वॅनिला आईसक्रिम+व्हीप क्रिम कॉम्बो) मस्त असतं. गणेश चतुर्थीला मी सुट्टी घेते तर गेल्या वर्षीच ऑफीसातल्या एका अमेरीकनाने मला 'हॅपी गणेश चतुर्थी' अशी इमेल त्यासोबत लालबागच्या गणपतीचा फोटो पाठवला. दुस-या एका मैत्रिणिला उकडीचे मोदक आणि मसालेभात फार आवडतो. जुन्या ऑफिसतल्या एकीने घरी नान बनवण्याचा ध्यास घेतला होता तिला सांगुन थकले की आम्हीसुद्धा घरी नाही बनवत :)).

रमेश आठवले Mon, 09/01/2014 - 08:35
paris मध्ये unesco च्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत भाग घेण्यासाठी गेलो होतो. तेथे त्यांच्या उपहारगृहात हिरव्या मिरचीचा ठेचा मिळायचा. तसेच संध्याकाळच्या जेवणात हॉटेल जवळ असलेल्या माक्डोनाल्ड मध्ये बर्गर घ्यायचो. वेटरला सांस ( sans ) व्हील (veal ) असे फ्रेंच शब्द सांगितल्यावर गोमासाचे ऐवजी चीज घातलेला बर्गर मिळायचा.

असंका गुरुवार, 09/04/2014 - 15:44
अमेरिकेत सार्वजनिक बसमधून उतरताना वाहकाला Thank you असे म्हणण्याची रीत आहे आणि वाहक त्याला उत्तर म्हणून You are welcome. Have a good evening असे म्हणतात.
:-))

In reply to by असंका

असंका गुरुवार, 09/04/2014 - 15:52
भारतात असं काही करायला गेलात तर उतरताच येणार नाही! तुमचं नमस्कार चमत्कार होइपर्यंत खालचे तुम्हाला परत वर ढकलून देतील. बादवे, सकाळी आठला पण have a good evening असंच म्हणतात का हो? रीत आहे असं म्हणालात म्हणून विचारलं!

लेख आवडला.पूर्वी मंडळी भल्या मोठ्या बॅगांतून लोणच्याच्या बरण्या,मेतकूट्,पापड,सांबार पावडर असे अनेक जिन्नस अमेरिकेला वा परदेशी नेत.तो जमाना गेला म्हणायचा. सगळीकडेच आता बर्गर व बटाटेवडे मिळायला लागल्याने खाद्यसंस्कृती संगम झाला म्हणायचा.

दादा कोंडके Sun, 08/31/2014 - 10:38
(मूळ लेख दैनिक लोकसत्ताच्या 'लोकरंग' पुरवणीत १७ ऑगस्ट रोजी प्रकाशित झाला)
खरं तर हा लेख चंपक किंवा तत्त्सम मासिकांमध्ये छापायला योग्य आहे.

In reply to by दादा कोंडके

तू आमच्यासारखाच भारतात राहणारा दिसतो आहेस.असो.आम्चे वय झाले. पण तुला संधी मिळेल केव्हातरी.

In reply to by दादा कोंडके

रामपुरी Wed, 09/03/2014 - 04:43
चंपक नसेल तर मुक्तपीठ चालेल काय?

In reply to by दिपक.कुवेत

सखी Wed, 09/03/2014 - 22:04
आवडला लेख, कोकोनट ब्रेकिंग प्लेस तर खासच. मंगोलियन बार्बेक्यु हे ब-याच मुलांचेही आवडतं ठिकाण आहे, तिथलं कॅरमल कॉबलर (गरम-गरम अॅपल पाय+वॅनिला आईसक्रिम+व्हीप क्रिम कॉम्बो) मस्त असतं. गणेश चतुर्थीला मी सुट्टी घेते तर गेल्या वर्षीच ऑफीसातल्या एका अमेरीकनाने मला 'हॅपी गणेश चतुर्थी' अशी इमेल त्यासोबत लालबागच्या गणपतीचा फोटो पाठवला. दुस-या एका मैत्रिणिला उकडीचे मोदक आणि मसालेभात फार आवडतो. जुन्या ऑफिसतल्या एकीने घरी नान बनवण्याचा ध्यास घेतला होता तिला सांगुन थकले की आम्हीसुद्धा घरी नाही बनवत :)).

रमेश आठवले Mon, 09/01/2014 - 08:35
paris मध्ये unesco च्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत भाग घेण्यासाठी गेलो होतो. तेथे त्यांच्या उपहारगृहात हिरव्या मिरचीचा ठेचा मिळायचा. तसेच संध्याकाळच्या जेवणात हॉटेल जवळ असलेल्या माक्डोनाल्ड मध्ये बर्गर घ्यायचो. वेटरला सांस ( sans ) व्हील (veal ) असे फ्रेंच शब्द सांगितल्यावर गोमासाचे ऐवजी चीज घातलेला बर्गर मिळायचा.

असंका गुरुवार, 09/04/2014 - 15:44
अमेरिकेत सार्वजनिक बसमधून उतरताना वाहकाला Thank you असे म्हणण्याची रीत आहे आणि वाहक त्याला उत्तर म्हणून You are welcome. Have a good evening असे म्हणतात.
:-))

In reply to by असंका

असंका गुरुवार, 09/04/2014 - 15:52
भारतात असं काही करायला गेलात तर उतरताच येणार नाही! तुमचं नमस्कार चमत्कार होइपर्यंत खालचे तुम्हाला परत वर ढकलून देतील. बादवे, सकाळी आठला पण have a good evening असंच म्हणतात का हो? रीत आहे असं म्हणालात म्हणून विचारलं!
लेखनप्रकार
गेल्या अनेक शतकांपासून माणूस हा शिक्षण, नोकरी, व्यवसाय, समृद्धी ह्या कारणांसाठी स्थलांतर करतोय आणि नविन प्रदेशाशी जुळवून घेताना आपले खाद्यपदार्थ, भाषा, संगीत, कला आणि संस्कृती ह्यांचं आवर्जून जतन करतोय. आज तंत्रज्ञानामुळे आणि प्रगतीच्या संधींमुळे देशादेशातील अंतर कमी होऊन अनेक संस्कृती एकमेकांमध्ये मिसळत आहेत. आणि जागतिक खेड्यातील ह्या संस्कृतीसंगमामध्ये प्रगतीसाठी धडपड हा एक समान धागा आहे. अशा संस्कृतीसंगमामध्ये खाद्य पदार्थ, भाषा, संगीत, कला, ज्ञान यांची देवाणघेवाण होते आहे.

पेरू : भाग ८ : अॅमेझॉन

समर्पक ·

खटपट्या Sun, 08/31/2014 - 01:25
निव्वळ अप्रतिम, फोटो बरेच काही बोलून जातात. मकाव तर फक्त चित्रात आणी सर्कशीत बघितले होते. तुम्हाला एवढे प्रत्यक्ष बघायला मिळाले. टी-शर्ट वरच्या ओळी सार्थ करत आहात.

प्यारे१ Sun, 08/31/2014 - 03:30
आयला, बापमाणूस आहेस बे तू....! ( ते 'एकेरी'वर येणं हे 'फक्त' छायाचित्र बघून केलेलं धाडस. अन्यथा फोटोग्राफी, लिखाणाची शैली आणि इन जनरल मांडतो आहेस ते विचार ह्यात खरंच 'मोठ्ठा' आहेस असं जाणवतंय. आम्ही नावालाच काका . ;) )

In reply to by प्यारे१

समर्पक Sun, 08/31/2014 - 06:47
फार उपदेशपर अविर्भाव आलाय का? मी फिरायला सुरुवात करण्याआधी ज्या माहितीच्या शोधात होतो, ती सर्व लिहीण्याचा प्रयत्न आहे. स्थानविशेष तथा एकल प्रवास या दोन्हीवरील लेखनामागचा, त्यातून पाठच्यास हुरुप व झालंच तर मार्गदर्शन मिळावं हा हेतू. मर्यादोल्लंघन घडले असल्यास क्षमस्व

In reply to by प्यारे१

चौकटराजा Sun, 08/31/2014 - 08:29
काका, तुम्हीही टाका फटू तुमच्या तिथुलले ! आम्ही कवतिक कराया हाएच ! @ समर्पक , पोपटाचे झाड प्रथम पहातोय. बाकी लेखन शैली आपल्या मनाची संवेदनक्षमता दाखविते तर फोटो डोळयांची ! आता इस्पिक एक्कांचे ही काही धागे येणारेत. म्हणजे बिसमिल्ला व व्ही जी जोग यांची जुगलबंदी आम्हाला पहायला मिळणार !

In reply to by चौकटराजा

प्यारे१ Sun, 08/31/2014 - 16:00
कवतिक का? बरं बरं... ;) @ समर्पक, ते क्षमस्व वगैरे जौ दे बारा गडगड्याच्या हिरीत. असाच भारी भारी लिहीत जा आणि फोटो टाकत राहा. खरंच.

कौन्तेय Sun, 08/31/2014 - 09:12
या असल्या फिरण्यातला एक छोटासा भाग नि या चित्रांमधलं एकतरी चित्र मला साधले तरी मी त्याला आयुक्षभराची कमाई समजेन! http://goo.gl/mn5tK7

एस Sun, 08/31/2014 - 14:03
मकॉव् क्ले लिक् फक्त डिस्कवरीवरच पाहिले होते. प्रचंड सुंदर लेख आणि छायाचित्रे...

In reply to by प्रचेतस

झकास लेखमला __/|\__ साधारण लॅटिन अमेरिकेत इतक्या प्रकारचे पक्षी खास करून पोपट आढळतात की देशाची नावे "पेरू" आणि "चिली" शोभून दिसतात :)
ही अ‍ॅमेझॉन नदी कायमच गढूळलेली असते काय?
आमेझोनच जंगल हे विषुववृत्तवर (आणि tropical forest) असल्याने वर्ष-भर आणि सततच्या पावसाने गढूळ असण्यची शक्यता जास्त आहे

In reply to by माझीही शॅम्पेन

विलासराव Sun, 08/31/2014 - 20:43
मला एक बहाद्दर भेटला होत पॅरीसचा. ह्या अ‍ॅमेझॉनच्या उगमापासुन ते समुद्राला मिळेपर्यंतचा प्रवास त्याने केला होता. तेही स्थानीक लोकांबरोबर रहात रहात. त्याला ९ महीने लागले होते. एकदोनदा कुठल्यातरी जमातीने त्याच्यावर हल्लाही केला होता.

In reply to by प्रचेतस

समर्पक Mon, 09/01/2014 - 12:04
होय. प्रचंड प्रमाणात गाळ वाहून नेत असल्याने ही नदी नेहमीच गढूळ असते. हा नकाशा पहा, ब्राझील मधील तिच्या सगळ्यात मोठ्या उपनदीला मनाउस जवळ मिळते तेव्हाचा रंगातील फरक... https://www.google.com/maps/@-3.0851907,-59.8354073,102620m/data=!3m1!1e3

तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही फिरण्याला / इथे फटु टाकण्याला समर्पक कामगीरी करताय. बाकी जंगलात अजुन आंत गेलात तर खुप काही खजिना हाती लागेल. अजुन येवुद्या. आणि ते मकाऊ पोपटांची डॉकुमेंटरी आधी डिस्कवरी चॅनलला पाहिली होती तीची आठवण झाली.

नि३सोलपुरकर Fri, 09/05/2014 - 16:50
टी-शर्ट वरच्या ओळी खरच सार्थ करत आहात. मिपा चे ही खुप खुप आभार ..(" वाचन खुणा " ही सोय उपलब्ध केल्याबद्दल ) त्या योगे ह्या सुंदर रम्य आठवणी(लेख)पुन्हा पुन्हा जागवु /वाचु. झकास लेखमाला भो.. __/\__

अनिंद्य Mon, 07/31/2017 - 13:51
ऑस्सम ! ही मालिका वाचायची कशी राहिली काय माहीत. आज सर्व भाग वाचले !

खटपट्या Sun, 08/31/2014 - 01:25
निव्वळ अप्रतिम, फोटो बरेच काही बोलून जातात. मकाव तर फक्त चित्रात आणी सर्कशीत बघितले होते. तुम्हाला एवढे प्रत्यक्ष बघायला मिळाले. टी-शर्ट वरच्या ओळी सार्थ करत आहात.

प्यारे१ Sun, 08/31/2014 - 03:30
आयला, बापमाणूस आहेस बे तू....! ( ते 'एकेरी'वर येणं हे 'फक्त' छायाचित्र बघून केलेलं धाडस. अन्यथा फोटोग्राफी, लिखाणाची शैली आणि इन जनरल मांडतो आहेस ते विचार ह्यात खरंच 'मोठ्ठा' आहेस असं जाणवतंय. आम्ही नावालाच काका . ;) )

In reply to by प्यारे१

समर्पक Sun, 08/31/2014 - 06:47
फार उपदेशपर अविर्भाव आलाय का? मी फिरायला सुरुवात करण्याआधी ज्या माहितीच्या शोधात होतो, ती सर्व लिहीण्याचा प्रयत्न आहे. स्थानविशेष तथा एकल प्रवास या दोन्हीवरील लेखनामागचा, त्यातून पाठच्यास हुरुप व झालंच तर मार्गदर्शन मिळावं हा हेतू. मर्यादोल्लंघन घडले असल्यास क्षमस्व

In reply to by प्यारे१

चौकटराजा Sun, 08/31/2014 - 08:29
काका, तुम्हीही टाका फटू तुमच्या तिथुलले ! आम्ही कवतिक कराया हाएच ! @ समर्पक , पोपटाचे झाड प्रथम पहातोय. बाकी लेखन शैली आपल्या मनाची संवेदनक्षमता दाखविते तर फोटो डोळयांची ! आता इस्पिक एक्कांचे ही काही धागे येणारेत. म्हणजे बिसमिल्ला व व्ही जी जोग यांची जुगलबंदी आम्हाला पहायला मिळणार !

In reply to by चौकटराजा

प्यारे१ Sun, 08/31/2014 - 16:00
कवतिक का? बरं बरं... ;) @ समर्पक, ते क्षमस्व वगैरे जौ दे बारा गडगड्याच्या हिरीत. असाच भारी भारी लिहीत जा आणि फोटो टाकत राहा. खरंच.

कौन्तेय Sun, 08/31/2014 - 09:12
या असल्या फिरण्यातला एक छोटासा भाग नि या चित्रांमधलं एकतरी चित्र मला साधले तरी मी त्याला आयुक्षभराची कमाई समजेन! http://goo.gl/mn5tK7

एस Sun, 08/31/2014 - 14:03
मकॉव् क्ले लिक् फक्त डिस्कवरीवरच पाहिले होते. प्रचंड सुंदर लेख आणि छायाचित्रे...

In reply to by प्रचेतस

झकास लेखमला __/|\__ साधारण लॅटिन अमेरिकेत इतक्या प्रकारचे पक्षी खास करून पोपट आढळतात की देशाची नावे "पेरू" आणि "चिली" शोभून दिसतात :)
ही अ‍ॅमेझॉन नदी कायमच गढूळलेली असते काय?
आमेझोनच जंगल हे विषुववृत्तवर (आणि tropical forest) असल्याने वर्ष-भर आणि सततच्या पावसाने गढूळ असण्यची शक्यता जास्त आहे

In reply to by माझीही शॅम्पेन

विलासराव Sun, 08/31/2014 - 20:43
मला एक बहाद्दर भेटला होत पॅरीसचा. ह्या अ‍ॅमेझॉनच्या उगमापासुन ते समुद्राला मिळेपर्यंतचा प्रवास त्याने केला होता. तेही स्थानीक लोकांबरोबर रहात रहात. त्याला ९ महीने लागले होते. एकदोनदा कुठल्यातरी जमातीने त्याच्यावर हल्लाही केला होता.

In reply to by प्रचेतस

समर्पक Mon, 09/01/2014 - 12:04
होय. प्रचंड प्रमाणात गाळ वाहून नेत असल्याने ही नदी नेहमीच गढूळ असते. हा नकाशा पहा, ब्राझील मधील तिच्या सगळ्यात मोठ्या उपनदीला मनाउस जवळ मिळते तेव्हाचा रंगातील फरक... https://www.google.com/maps/@-3.0851907,-59.8354073,102620m/data=!3m1!1e3

तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही फिरण्याला / इथे फटु टाकण्याला समर्पक कामगीरी करताय. बाकी जंगलात अजुन आंत गेलात तर खुप काही खजिना हाती लागेल. अजुन येवुद्या. आणि ते मकाऊ पोपटांची डॉकुमेंटरी आधी डिस्कवरी चॅनलला पाहिली होती तीची आठवण झाली.

नि३सोलपुरकर Fri, 09/05/2014 - 16:50
टी-शर्ट वरच्या ओळी खरच सार्थ करत आहात. मिपा चे ही खुप खुप आभार ..(" वाचन खुणा " ही सोय उपलब्ध केल्याबद्दल ) त्या योगे ह्या सुंदर रम्य आठवणी(लेख)पुन्हा पुन्हा जागवु /वाचु. झकास लेखमाला भो.. __/\__

अनिंद्य Mon, 07/31/2017 - 13:51
ऑस्सम ! ही मालिका वाचायची कशी राहिली काय माहीत. आज सर्व भाग वाचले !

सर्वांगीण प्रवासानुभूतीचे अजून एक महत्वाचे अंग म्हणजे निसर्ग. जेथे जातो तेथील निसर्गविशेष शक्य तितक्या जवळून अनुभव करता आलं तर अजून मजा. एक उदाहरण, ग्रँड कॅन्यन बघायला हजारो लोक जातात, पण ते एक कोलोरॉडो नदीचे खननोत्पन्न शिल्प आहे हे लक्षात घेउन ती खोली उतरून त्या गंगेला स्पर्श करण्यास यातले किती जातात? तिथून नदीसह बघितलेली दरीची भव्यता हा त्या विस्मयानुभवाचा पूर्णविराम! या निसर्गानुभवामधे भूरूपे, प्राणि, पक्षी, वनस्पती, कीटक, फळे इत्यादि सर्वांचाच समावेश होतो. मानवी संस्कृती हे या अनुभवाचे एक सोपे माध्यममात्र...

बाप्पाचा नैवैद्य - चुरमा लाडू आणि पंचखाद्याचे मोदक

सानिकास्वप्निल ·

सुरेख. पंचखाद्याच्या सारणाला किंचित ओलसरपणा यावा म्हणुन मी अगदी थोडे कंडेन्स्ड मिल्क घालते. त्यातच साखर असल्यामुळे मग खडीसाखर घालत नाही. दोन्ही पाकृ आवडल्या.

सस्नेह Sun, 08/31/2014 - 08:24
हम गणपतीबाप्पा होते ! (कमीतकमी स्वप्नीलभौ तरी होते ! )

मदनबाण Sun, 08/31/2014 - 09:43
पंचखाद्याचे - खिरापतीचे मोदक मी फस्त केले आहेत असे समजावे. ;) {मोदक प्रेमी} :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गणाधीशा भालचंद्रा गजवक्त्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया :- मोरया

In reply to by अत्रुप्त आत्मा

मुक्त विहारि Mon, 09/01/2014 - 00:48
त्यापेक्षा सानिका ताईंकडे सत्यनारायणाची पुजा सांगायला जा. दक्षिणा पण मिळेल आणि उदरभरण पण होईल. (हा उपयुक्त (अनाहूत?) सल्ला दिल्याबद्दल, तुम्ही मला असिस्टंट म्हणून न्याल, अशी आशा आहे.)

In reply to by मुक्त विहारि

@, तुम्ही मला असिस्टंट म्हणून न्याल, अशी आशा आहे.>>>> :-D असि स्टंट करायची (मला) काहीही जरूरी नाही! :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

मुक्त विहारि Mon, 09/01/2014 - 21:19
चालायचेच.... मला सोडून एकट्याने खायला गेलात तर बघा.... मी पण काटा-किर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र मिसळ यानबूतून पुण्याला येईन आणि तुम्हाला टूक-टूक करून खावून जाईन. वरून, मिपावर फोटो पण टाकीन. (सध्या मुलगा आकूर्डीकर असल्याने पुण्यात चकरा व्हायचे चान्सीस आहेत, ह्याची नोंद करून ठेवावी.)

समीरसूर Mon, 09/01/2014 - 16:56
जे हात झणझणीत चिकन रस्सा बनवती, जे हात सुक्क्या चिकनची मेजवानी सजवती तेच हात लंबोदरासाठी मोदकांची रास रचवती अशा पाकनिपुण हातांसमोर माझे कर जुळती

मनिष Mon, 09/01/2014 - 17:01
झकास आणी फर्मास!! बाप्पा प्रसन्न आहेच हिच्यावर - आता तर काय? :-) फोटोही खूप सुरेख असतात, पाककृतीला आणि प्रेझेंटेशनला योग्य न्याय देतात! :-)

सुरेख. पंचखाद्याच्या सारणाला किंचित ओलसरपणा यावा म्हणुन मी अगदी थोडे कंडेन्स्ड मिल्क घालते. त्यातच साखर असल्यामुळे मग खडीसाखर घालत नाही. दोन्ही पाकृ आवडल्या.

सस्नेह Sun, 08/31/2014 - 08:24
हम गणपतीबाप्पा होते ! (कमीतकमी स्वप्नीलभौ तरी होते ! )

मदनबाण Sun, 08/31/2014 - 09:43
पंचखाद्याचे - खिरापतीचे मोदक मी फस्त केले आहेत असे समजावे. ;) {मोदक प्रेमी} :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गणाधीशा भालचंद्रा गजवक्त्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया :- मोरया

In reply to by अत्रुप्त आत्मा

मुक्त विहारि Mon, 09/01/2014 - 00:48
त्यापेक्षा सानिका ताईंकडे सत्यनारायणाची पुजा सांगायला जा. दक्षिणा पण मिळेल आणि उदरभरण पण होईल. (हा उपयुक्त (अनाहूत?) सल्ला दिल्याबद्दल, तुम्ही मला असिस्टंट म्हणून न्याल, अशी आशा आहे.)

In reply to by मुक्त विहारि

@, तुम्ही मला असिस्टंट म्हणून न्याल, अशी आशा आहे.>>>> :-D असि स्टंट करायची (मला) काहीही जरूरी नाही! :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

मुक्त विहारि Mon, 09/01/2014 - 21:19
चालायचेच.... मला सोडून एकट्याने खायला गेलात तर बघा.... मी पण काटा-किर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र मिसळ यानबूतून पुण्याला येईन आणि तुम्हाला टूक-टूक करून खावून जाईन. वरून, मिपावर फोटो पण टाकीन. (सध्या मुलगा आकूर्डीकर असल्याने पुण्यात चकरा व्हायचे चान्सीस आहेत, ह्याची नोंद करून ठेवावी.)

समीरसूर Mon, 09/01/2014 - 16:56
जे हात झणझणीत चिकन रस्सा बनवती, जे हात सुक्क्या चिकनची मेजवानी सजवती तेच हात लंबोदरासाठी मोदकांची रास रचवती अशा पाकनिपुण हातांसमोर माझे कर जुळती

मनिष Mon, 09/01/2014 - 17:01
झकास आणी फर्मास!! बाप्पा प्रसन्न आहेच हिच्यावर - आता तर काय? :-) फोटोही खूप सुरेख असतात, पाककृतीला आणि प्रेझेंटेशनला योग्य न्याय देतात! :-)
नमस्कार मंडळी. गणपती बाप्प्च्या नैवेद्यासाठी चूरम्याचे लाडू आणि पंचखाद्याचे मोदक देत आहे.

राम गोपाल वर्माने लावलेली आग!

हुप्प्या ·

चिऊकाऊ Sun, 08/31/2014 - 07:08
गणपती बाप्पा असोत की ईतर कोणतेही देव. पुराणातील बहुतेक कथा बुद्धीच्या निकषावर टिकणे कठिण आहे. पण या देवांच्या कथा लिहिणारेसुद्धा मनुष्यप्राणीच होते. देव ही संकल्पना व्यक्तिसापेक्ष असल्याने पुराणातील कथा बुद्धीच्या निकषावर घासून बघावे अथवा नाही हा सुद्धा व्यक्तीगत निर्णय असावा. पण भूत, फूंक यासारखे भुताळी चित्रपट काढतांना मात्र राम गोपाल वर्मांना असे बुद्धिवादी प्रश्ण पडले नाहीत का?

मदनबाण Sun, 08/31/2014 - 09:57
हॅहॅहॅ... रामुला आता कोणी विचारणारे राहिले नाही असं दिसतय ! कुठुन तरी लाईम लाईट मध्ये येण्याची धडपड दिसते ! असो... बर्‍याच दिवसांनी रामु आणि सत्या याच्यामुळे गोली मार भेजे मे हे गाणं मात्र आठवलं....

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गणाधीशा भालचंद्रा गजवक्त्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया :- मोरया

इकडे माफी मागितली आहे. विषय संपला- http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/Ram-Gopal-Verma-apologizes-for-his-unwarranted-tweet-on-Ganesh-Chaturthi/articleshow/41247904.cms आगीत तेल ओतून प्रश्न पेटवत ठेवायचाच असा निर्धार केला असेल तर चालू द्या.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

धर्मराजमुटके Sun, 08/31/2014 - 22:14
काहिही झाले की माझा तो हेतू नव्हता असे बोलून मोकळे व्हायचे. मला वाटते आता सोशल मिडीयाचा वापर करताना तिथे तुमचा हेतू काय असा एक कॉलम टाकावा म्हणजे नंतर त्रास नको.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काळा पहाड Sun, 08/31/2014 - 22:15
आग लावायची आणि मग माफी मागायची हे आता विसरा. "मां बेटे" चं राष्ट्रविरोधी सरकार होतं तोपर्यंत हे चालत होतं. आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी.

In reply to by नितिन थत्ते

सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवायच्या असतील तर धमकीच समजा. कायदेशीर फटके बसतील.

In reply to by मंदार दिलीप जोशी

एम एफ हुसेन भारतातले एक थोर चित्रकार होते, त्यांचा एकेरी उल्लेख करणे टाळावे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तिमा Mon, 09/01/2014 - 17:43
इकडे माफी मागितली आहे. विषय संपला- इकडून माफी मागितली आहे, असं घाईने वाचलं. सदस्य नामामुळे घोटाळा झाला.

विवेकपटाईत Mon, 09/01/2014 - 11:19
विवाद + नाव = प्रसिद्धी (अप्रसिद्धी)= पैसा एक चित्रकार हेच करून प्रसिध्द झाला आणि अमाप पैसा मिळविला. राम गोपाल वर्माचे सिनेमे चालत नाही. सध्या रिकामटेकडे आहे. हिंदू धर्माच्या प्रतीकांना शिव्या दिल्या तर प्रसिद्धी मिळते आणि नुकसान ही काही होत नाही. म्हणूनच मी गणपती पूजे मागची अवधारणा हा लेख लिहिला होता जेणे करून लोकांना आपण गणपतीची पूजा का करतो हे समजावे. http://vivekpatait.blogspot.in/2014/08/blog-post_29.html

मृत्युन्जय Mon, 09/01/2014 - 13:43
जातिभेदाविरुद्ध लढणार्‍या एका थोर समाजसुधारकानेही गणपतीवर अशीच आगपाखड केली होती ना म्हणे? त्यांना तर तुम्ही द्रष्टे, विचारवंत, महान मानता. रामू देखील आता महात्मा बनण्याच्या मार्गावर असावा.

In reply to by मृत्युन्जय

रामगोपाल वर्माने इतर कोणते समाजकार्य केले आहे? ते कार्य महान असेल तर ठीक नैतर लायकी शून्य आणि उगाचच आगपाखड याला काय अर्थ आहे?

In reply to by मंदार दिलीप जोशी

मृत्युन्जय Mon, 09/01/2014 - 17:26
सत्या, कौन यांसारखे अप्रतिम चित्रपट देउन त्यांनीही समाजोपयोगी कामच केले आहे. तरी नशीब त्यांनी गणपतीला शेंबड्या नाही म्हटलेले. बादवे एखाद्या महान लोकोत्तर समाजसेवकाला धार्मिक भावना भडकवणारे आणि जातिय पातळीवर उतरणारे विधान करण्यास परवानगी असते काय?

In reply to by मृत्युन्जय

प्रतापराव Mon, 09/01/2014 - 18:36
सरळ सरळ लिहा न तुम्हाला महात्मा फुले ह्यांच्या बद्दल बोलायचे आहे.महात्मा फुलेंनी गणपतीवर टीका केली त्याबद्दल वाईट वाटते पण आस्तिक विरुद्ध नास्तिक हा संघर्ष आपल्या देशातच नव्हे तर जगातही सतत चालूच असतो त्यात नवे काही नाही..काही लोकांना देवांबद्दल कोणी आक्षेपार्ह लिहिले तर चीड येते तर काही लोकांना समाजातील जातीभेद, गरिबी, धर्माच्या नावाने लुटमार ह्याबद्दल चीड येते. देव हा समर्थ असतो परंतु समाजातील अन्यायग्रस्त पिडीत हे समर्थ नसतात. देवावर कोणी टीका केली तर देव त्याचे बघण्यास समर्थ असतो पण पीडितांचे तसे नसते त्यांना कोणी वाली नसते. एखादी व्यक्ती धार्मिक असेल आयुष्यभर देवाचे गुणगान गाणारी असेल परंतु समाजातील ज्या अन्यायी गोष्टी आहेत त्याच्याशी त्याला काहीही देणे घेणे नसेल तर त्याला अर्थ नाही.परंतु एखादी व्यक्ती नास्तिक असेल देवधर्माशी त्याला काही घेणे देणे नसेल परंतु त्याला समाजातील वंचिताबद्दल जर तळमळ वाटत असेल तर ती व्यक्ती माझ्या दृष्टीने श्रेष्ठ होय. देवाची भक्ती करणे सोपे असते हो पण असे समाजकार्य शतकातून एखादीच व्यक्ती करू शकते.महात्मा फुले जरी नास्तिक होते देवांवर कठोर टीका करत तरी त्यांनी केलेले समाजकार्य हे थोरच राहील. मी गणेश भक्त आहे त्याची पूजा अर्चा करतो परंतु महात्मा फुलेंनी जे स्त्री वर्गासाठी, अस्पृश्यांसाठी समाजसुधारणेचे कार्य केले त्याला माझा मानाचा मुजरा

In reply to by प्रतापराव

प्रतापराव, माझ्या मनातले बोललात (जे मला शब्दात मांडता येत नव्हते ते). मृत्युंजयराव, हेच माझेही उत्तर आहे असे समजा.

In reply to by प्रतापराव

प्रसाद१९७१ Tue, 09/02/2014 - 11:28
स्त्री शिक्षणाच्या बद्दल मला मोठेच कोडे आहे. माझ्या माहीतीत ब्राहम्णांच्या स्त्रिया पूर्वी पासुनच लिहीत वाचित होत्या, अगदी १००% नाही पण बर्‍याच. फुलेंच्या आधी पण पुण्यात ब्राम्हण मुलींना शिकवण्याच्या अगदी शाळा म्हणता येतील अशा नाही पण सोयी होत्या. ते शिक्षण पण त्या वेळेस अनुसरुन लिहीणे वाचणे पाठांतर असेच होते. बंगाल , पंजाब मधे पण मुलींना शिकवण्याची पद्धत त्याच सुमारास हळु हळु का होइना चालू झाली. बंगाल मधे तर कदाचित बरीच आधी. मग हे फुले म्हणजे स्त्री शिक्षण हे कुठुन आले?

In reply to by प्रसाद१९७१

पोटे Tue, 09/02/2014 - 11:42
नुस्ते ब्राह्मण म्हणजे समाज नव्हे. बहुजन समाजात स्त्रीशिक्षणाची प्४अथा सुधारकांनी सुरु केली. ब्राह्मणच कशाला, मोघल स्त्रीयादेखील लिहिण्या वाचण्यात पारंगत होत्या.. शायरी, इतिहास , पाककला याबाबतीत मोघल स्त्रीयांनी विपुल लेखन केलेले आहे. तरीही सामान्य बहुसंख्य जनात स्त्री शिक्षण नव्हते.

In reply to by पोटे

प्रसाद१९७१ Tue, 09/02/2014 - 12:30
माझ्या बंगाल आणि पंजाब च्या स्त्री शिक्षणाच्या बद्दल च्या मताचे काय? त्याबद्दल काही माहीती आहे का? बहुजन समाजात स्त्री शिक्षण नव्हते त्या मागे अडवणुकीची भुमिका ब्राह्मणांची होती का? मी तर ऐकले आहे की फुल्यांच्या शाळे साठी वाडा एका ब्राह्मणानीच दीला होता आणि दगडे पडायची ती पण त्याच वाड्यावर. दुर्दैवानी कींवा मुद्दामुनच त्या वाडा देणार्‍या आणि दगडाचा मार खाणार्‍या ब्राहमणाचे नाव मात्र इतिहासातुन पुसुन टाकलय कोणी तरी

In reply to by प्रतापराव

विवेकपटाईत Tue, 09/02/2014 - 11:57
महात्मा फुले नास्तिक नव्हते. केवळ धर्माच्या नावावर चाललेल्या अत्याचारांचा विरोध होता.

In reply to by मृत्युन्जय

जातिभेदाविरुद्ध लढणार्या एका थोर समाजसुधारकानेही गणपतीवर अशीच आगपाखड केली होती ना म्हणे? त्यांना तर तुम्ही द्रष्टे, विचारवंत, महान मानता. रामू देखील आता महात्मा बनण्याच्या मार्गावर असावा.
खरंय हो ,ह्या महात्म्याने हिंदुंच्या भावना फार दुखावल्या, नवरा मेल्यावर विशिष्ट जातीत केशवपन करुन, आलवण नेसवून बायकांचा उद्धार करायची पद्धत होती, जर या बायका तारुण्यात विधवा झाल्यास पुढील आयुश्य आलवणात फार सुखात जायचे, नवर्यामाघारी नातातल्याच एखाद्याच्या'कृपेने' यांना मुले व्हायची, मग श्रेष्ठ धर्म सांगायचा कि मुले फेकुन द्या ,पण या महात्म्याने व त्याच्या बायकोने अशा स्त्रीयांना व त्यांच्या अनौरस मुलांना सांभाळण्यासाठी आश्रम काढून चक्क धर्म बुडवला हो! काय हे पाप!! कुठे फेडले असेल!!! स्त्रीया शिकल्या तर पुरषांना अश्लील पत्र लिहतील" असा स्पष्ट इशारा धर्ममार्तंडांनी देऊनही या जोडप्याने आशिया खंडातली मुलींसाठीची पहीली शाळा उघडून धर्म बुडवला, शिवाजींची समाधी शोधुन, तिथे दिवाबत्तीची सोय करुन या माणसाने काय साधले? आणि थेट गणपतीवर टीका केली..... लंबोदराकडे पाठ करुन, पोट खपाटीला गेलेल्यांची काळजी करण्याची औदसा फक्त हिंदू धर्मातल्या महात्मांनाच आठवते, आपले दुर्दैव! दुसरे काय?

In reply to by नानासाहेब नेफळे

पोटे Mon, 09/01/2014 - 21:01
आणि त्यांच्या बायकोने पहा काय लिहिले आहे.. पुढे पेशवाई तिने राज्य केले अनाचार देखी अतिशूद्र भ्याले स्वथुकी थुकाया मडके गळी ते खुणा पुसाया ढुंगणी झाप होते... १७ तुला बोलवी बाजी शौरी धनी गं स्वपत्नीस धाडे निलाजरा पती गं अशा ब्राह्मणीला छळे स्त्रेणशाही मुखा बोलती त्या जळो पेशवाई.. १९ ..बावनकशी सुबोध रत्नाकर ... सा. फु. .. ०७.११.१८९२

संपादित

रामू खरेच बोलला की !

In reply to by मृत्युन्जय

पोटे Tue, 09/02/2014 - 10:35
विद्येच्या गावात विद्येच्या देवाबद्दल काहीबाही लिहुनही विद्येच्या विद्यापीठाला त्यांचेच नाव मिळाले. :)

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 15:19
ऐन सणाला, उत्सवमूर्तींबद्दल असे बोलणे तितकेसे प्रसंगोचित वाटत नाही. पण कदाचित हा एक प्रसिद्धी मिळवण्याचा सवंग प्रयत्न अर्थात पब्लिसिटी स्टंट असावा.
सहमत आहे!

प्रतापराव Mon, 09/01/2014 - 17:10
रामू जे बोलला त्याचा निषेध. त्याविरुद्ध पोलिसात तक्रारही दाखल झालीय. परंतु त्याविरुद्ध धमक्या देणे, फटके पडतील असे शब्द वापरणे चुकीचे आहे. पाकिस्तानातील अशाच मनोवृत्तीच्या लोकांमुळे आज पाकिस्तान नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वरती काळा पहाड ह्यांनी "मां बेटे" चं राष्ट्रविरोधी सरकार होतं तोपर्यंत हे चालत होतं. आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी." हे जे विधान केलाय त्या विधानात नि रामूच्या विधानात जास्त फरक नाही आहे. दोन्हीही विधाने मंदपणा दर्शवतात. मी स्वत भाजपचा समर्थक आहे पण कॉंग्रेसचे जे सरकार होत तेही लोकांनीच निवडून दिल होत त्या सरकारला देशद्रोही म्हणन म्हणजे मूर्खपणा आहे.

In reply to by मंदार दिलीप जोशी

"तुमची लोकशाही घाला चुलीत' असे म्हणणार्या दिवंगत ह्रुदयसम्राटाविरुद्ध असे लिहायची हिंमत झाली असती का रे मंदिजो?

In reply to by प्रतापराव

काळा पहाड Mon, 09/01/2014 - 17:40
वरती काळा पहाड ह्यांनी "मां बेटे" चं राष्ट्रविरोधी सरकार होतं तोपर्यंत हे चालत होतं. आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी." हे जे विधान केलाय त्या विधानात नि रामूच्या विधानात जास्त फरक नाही आहे. दोन्हीही विधाने मंदपणा दर्शवतात. मी स्वत भाजपचा समर्थक आहे पण कॉंग्रेसचे जे सरकार होत तेही लोकांनीच निवडून दिल होत त्या सरकारला देशद्रोही म्हणन म्हणजे मूर्खपणा आहे.
अच्छा म्हणजे तुम्ही दुसर्‍याला मूर्ख म्हटलं तर ते चालेल. पण एखाद्या सरकारला देशद्रोही म्हणणं म्हणजे मूर्खपणा. १. मला वाटतं तुम्हाला भाषेमध्ये सिव्हिलिटी हवी होती. ती तुम्ही स्वतः का वापरली नाही? २. श्री श्री श्री मनमोहन सिंग यांचं सरकार हा भ्रष्ट्राचाराचा कळस होतं यात फारसं दुमत नसावं. २.१. जे सरकार "भ्रष्टाचार हेच त्याचं मूळ ध्येयधोरण आहे" अशा प्रकारे वागतं ते राष्ट्रद्रोह करत नाही तर काय करतं? आठवा अण्णा हजारेंचं जनआंदोलन तोडाण्यासाठी या सरकारने काय काय जंग पछाडले होते. आठवा कशा प्रकारे या सरकारचे निर्णय शेतकर्‍यांच्या आणि जवानांच्या जिवावर उठले होते. आठवा या सरकारनं स्वतःला टिकवण्यासाठी कशा तडजोडी केल्या सामान्य जनतेच्या जिवावर. एखादं सरकार जनतेच्या हिताचे निर्णाय न घेता जेव्हा फक्त स्वतःला टिकवण्यासाठी मनमानीपणाने निर्णय घेतं तेव्हा त्याला राष्ट्रद्रोह नाही तर काय म्हणायचं? दोन दोन ब्यूरोक्रॅट्स नी सांगितलेलं आहे की फायली १० जनपथ ला अप्रूव्हल साठी जात होत्या. सोनिया गांधी घटनाबाह्य सत्ताकेंद्र असताना घटनेची शपथ घेतलेला प्रधान् मंत्री या फायली साठी गुपचूप तिकडे पाठवतो आणि वर गुळमुळीत पणे त्याचा इन्कार करतो हे राष्ट्रद्रोह नाही तर काय आहे? कॅगनं - एका घटनादत्त पोस्टवरच्या व्यक्तीनं - स्वतः खुलासा केलाय की त्यांच्यावर सरकार कडून दबाव येत होता नावं गाळण्यासाठी. हा राष्ट्रद्रोह नाही? काय केलं म्हणजे हे सरकार राष्ट्रद्रोही व्हायला पात्र होईल? उदाहरणार्थ, मनमोहन मंत्रीमंडळाने गुप्त कागद्पत्रं शत्रू देशाच्या हवाली करायला हवी तर आणि तरच तुम्ही त्याला राष्ट्रद्रोही मानणार का? २.२. जनतेनं निवडलेलं सरकार राष्ट्रद्रोही असू शकत नाही का? जनतेनं आधी निवड्लं की कोळसाकांड आधी घडलं? जनतेला काय स्वप्न पडलं होतं का असं होणार आहे? की जनतेनं निवड्लं म्हणजे या लोकांना सौ खून माफ? "फटका" शब्दाबद्दल मी स्वतंत्रपणे बोलेनच.

In reply to by काळा पहाड

२. श्री श्री श्री मनमोहन सिंग यांचं सरकार हा भ्रष्ट्राचाराचा कळस होतं यात फारसं दुमत नसावं. २.१. जे सरकार "भ्रष्टाचार हेच त्याचं मूळ ध्येयधोरण आहे" अशा प्रकारे वागतं ते राष्ट्रद्रोह करत नाही तर काय करतं? आठवा अण्णा हजारेंचं जनआंदोलन तोडाण्यासाठी या सरकारने काय काय जंग पछाडले होते. आठवा कशा प्रकारे या सरकारचे निर्णय शेतकर्‍यांच्या आणि जवानांच्या जिवावर उठले होते. आठवा या सरकारनं स्वतःला टिकवण्यासाठी कशा तडजोडी केल्या सामान्य जनतेच्या जिवावर. एखादं सरकार जनतेच्या हिताचे निर्णाय न घेता जेव्हा फक्त स्वतःला टिकवण्यासाठी मनमानीपणाने निर्णय घेतं तेव्हा त्याला राष्ट्रद्रोह नाही तर काय म्हणायचं? दोन दोन ब्यूरोक्रॅट्स नी सांगितलेलं आहे की फायली १० जनपथ ला अप्रूव्हल साठी जात होत्या. सोनिया गांधी घटनाबाह्य सत्ताकेंद्र असताना घटनेची शपथ घेतलेला प्रधान् मंत्री या फायली साठी गुपचूप तिकडे पाठवतो आणि वर गुळमुळीत पणे त्याचा इन्कार करतो हे राष्ट्रद्रोह नाही तर काय आहे? कॅगनं - एका घटनादत्त पोस्टवरच्या व्यक्तीनं - स्वतः खुलासा केलाय की त्यांच्यावर सरकार कडून दबाव येत होता नावं गाळण्यासाठी. हा राष्ट्रद्रोह नाही? काय केलं म्हणजे हे सरकार राष्ट्रद्रोही व्हायला पात्र होईल? उदाहरणार्थ, मनमोहन मंत्रीमंडळाने गुप्त कागद्पत्रं शत्रू देशाच्या हवाली करायला हवी तर आणि तरच तुम्ही त्याला राष्ट्रद्रोही मानणार का? २.२. जनतेनं निवडलेलं सरकार राष्ट्रद्रोही असू शकत नाही का? जनतेनं आधी निवड्लं की कोळसाकांड आधी घडलं? जनतेला काय स्वप्न पडलं होतं का असं होणार आहे? की जनतेनं निवड्लं म्हणजे या लोकांना सौ खून माफ? भारतिय जनतेला समज येतेय हे गेल्या निवडणूकीत दिसू लागले आहे. याचा अर्थ सर्वच भारतियांना समज येईल (किंवा ती येणे त्यांना स्वतःला सोईचे असेलच) असे नाही... हे ही तितकेच सत्य आहे म्हणा. :) :(

In reply to by काळा पहाड

सहमत. झापडमनोवृत्तीच्या लोकांना फटका पचनी पडणार नाही. बाकी अनंत फंदी या काळात झाले असते तर त्यांच्या फटक्यांपायी त्यानाही लोकशाही विरोधी ठरवले असते. :-)

In reply to by काळा पहाड

प्रतापराव Wed, 09/03/2014 - 12:49
देशद्रोह हा शब्द फार मोठा झाला काळा पहाड. जर ते सरकार देशद्रोही होते असे तुमचे मत आहे तर त्यांच्यावर सध्याच्या देशप्रेमी सरकारने काय कृती करावी असे तुमचे मत आहे. आणि जर हे देशप्रेमी सरकार आधीच्या देशद्रोही सरकारवर जर त्यांनी केलेल्या देश्द्रोहाबद्दल काहीहि कृती करणार नसेल तर हे सरकारही देशद्रोही असेल का?

आशु जोग Mon, 09/01/2014 - 17:57
हुप्प्यारावांना काँपिटिशन नाही वर्तमानपत्रे चिकटवण्यात...

In reply to by आशु जोग

सौंदाळा Mon, 09/01/2014 - 17:58
+१

In reply to by आशु जोग

हुप्प्या Wed, 09/03/2014 - 19:58
वर्तमानपत्रे चिकटवणे वगैरे गलिच्छ भाषा वापरायचे प्रयोजन कळले नाही. लेखाच्या विषयात बातमी असे स्पष्ट लिहिले आहे. घडणार्‍या बातम्यांवर चर्चा करायला मला आवडते. तुम्हाला असला उहापोह वर्ज्य वा त्याज्य असेल तर इथून निघा. लेख न वाचण्याचे पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. उगाच वैयक्तिक शेरेबाजी करून ह्या चर्चेत चिखल का फेकत आहात?

In reply to by आशु जोग

आशु जोग गुरुवार, 07/09/2015 - 23:59
हे आपण स्वतः लिहीलंत हे बरं झालं

काळा पहाड Mon, 09/01/2014 - 17:59
आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी.
ही धमकी वगैरे आहे का?
पराचा कावळा करायची गरज आहे का? की पेपर वाचत नाही तुम्ही? ते वाक्य 'केलं तर निस्तरलं पाहीजे' अशा अर्थाचं होतं. बाकी इथं साध्या साध्या घटनेवरून दंगे होतायत. मागे फेस्बुक वरून उसळलेला दंगा विसरला की काय? आम्ही (प्रथमवचनी एकवचनी) फटके ही देत नाही आणि धमकी सुद्धा. फक्त एक शक्यता व्यक्त केली की कदाचित काही संघटना आता हे वाढवतील आणि वर्मा बाबू ना फटके बसतील (कायदेशीर किंवा शारिरिक - जसा त्या संघटनेचा वकूब असेल त्या प्रमाणे). बाकी असं काही झालं तरी सेक्यूलर नसल्यामुळे याचा निषेध काही आम्ही करणार नाही, कारण तसं न करणं हा काही गुन्हा नाही.

In reply to by काळा पहाड

प्रतापराव Wed, 09/03/2014 - 12:42
राम गोपाल वर्मा विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. कायद्याने जो निर्णय व्हायचा तो होईल. पण ह्या घटनेचा फायदा घेवून काही संघटना हिंसाचार करण्याचा जर प्रयत्न करत असतील प्रक्षोभक वक्तव्ये करत असतील,तर त्यांना मोदी सरकारने वेसन घातली पाहिजे.कायदा हाती घेणार्यांना जरब बसवली पाहिजे.देशात न्याय करण्यासाठी न्यापालिका यंत्रणा आहे त्यांच्यापलीकडे जर काही संघटना स्वताला समजत असतील तर त्यांना त्याची जागा दाखवून देण्यास मोदी सरकार समर्थ आहे.

In reply to by प्रतापराव

मृत्युन्जय गुरुवार, 09/04/2014 - 11:11
सरकार नेहमीच समर्थ असते. असतो तो इच्छाशक्तीचा अभाव. या इच्छाशक्तीच्या अभावापायीच सरस्वतीची मुर्ती फोडणारे मोकाट सुटतात. असो. अजुन तरी रामूच्या वक्तव्यामुळे काही हिंसाचार घडल्याचे ऐकले नाही. त्यामुळे कदाचित मोदी सरकारला काही करावे लागणार नाही. बादवे काही दंगा झालाच तर तो निस्तरणे राज्य सरकारचे काम असेल ना? नाही म्हणजे रामू च्या वक्तव्यामुळे देशव्यापी आंदोलन घडण्याची शक्यता कमीच म्हणुन विचारले.

In reply to by मृत्युन्जय

प्रतापराव गुरुवार, 09/04/2014 - 13:04
बरोबर आहे राज्य सरकारच काम राहील. रामू दक्षिणेकडचा आहे तेथे काही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता कमी वाटते. कारण तेथे करुणानिधी नि जयललिता ह्यांची चलती आहे. करुणानिधी स्वताच त्यांच्या श्रीरामा बद्दल केलेल्या वक्तव्यांनी वादग्रस्त आहेत. त्यात जयललिता ह्या ज्या पक्षाच्या प्रमुख आहेत त्या पक्षाचे संस्थापक पेरियार इ वी रामास्वामी होते त्यांचे देवाबद्दलचे विचार इतके जहाल होते कि रामूचे वक्तव्य म्हणजे मामुली वाटेल.

पोटे Mon, 09/01/2014 - 18:47
पण रामु बोलल्ल ते खरेच होते की ! खरे बोलणे हा गुन्हा झाला की

In reply to by प्यारे१

काळा पहाड Mon, 09/01/2014 - 23:45
लक्ष द्यू नका. ते उगीचच रामू खरा बोल्ला वगैरे दोन तीन येळा बोलून काडी टाकाया बग्तंय. फाट्यावर मारा.

तुडतुडी Mon, 07/13/2015 - 14:57
सुदैवाने हिंदू धर्मात देवांची चेष्टा करणे हे इतके अब्रह्मण्यम मानले जात नाही.>>> बरोबर बोललात . हिंदू धर्माची , देवांची चेष्टा आणि बदनामी करायला दुसरं कोणी कशाला हवंय ? हिंदूच ते उत्तम रित्या पार पाडतात . उगीच का इतर धर्मीय त्यांना काफिर , मूर्ख समजतात का ? पुराणातील बहुतेक कथा बुद्धीच्या निकषावर टिकणे कठिण आहे.>>> होय . सामान्य बुद्धीच्या लोकांना काही आशय समजावून सांगण्यासाठी ह्या कथा रचलेल्या आहेत . कारण त्यामागचं खरं तत्व कळणं अवघड होतं . नंतर त्यामागचा खरा उद्देश किवा ते तत्व लोप पावून ह्या सुमार बुद्धीच्या लोकांनी केवळ कथांनाच जिवंत ठेवलं . आणि अति शहाण्या लोकांनी त्यामगे सत्य काय आहे हे शोधण्याचं सोडून पुराणातली वांगी म्हणून त्याची टिंगल केली . मला वाटते आता सोशल मिडीयाचा वापर करताना तिथे तुमचा हेतू काय असा एक कॉलम टाकावा म्हणजे नंतर त्रास नको.>>> हा हा हा … सहमत एखादी व्यक्ती धार्मिक असेल आयुष्यभर देवाचे गुणगान गाणारी असेल परंतु समाजातील ज्या अन्यायी गोष्टी आहेत त्याच्याशी त्याला काहीही देणे घेणे नसेल तर त्याला अर्थ नाही>>> समाजातील अन्यायी गोष्टींच्या विरोधात लढण्याचा ठेका फक्त धार्मिक व्यक्तींनी घायाय्चाय का ? समाजाला हात , पाय , बुद्धी लढण्याची ताकद दिलीये ती काय फक्त स्वार्थीपणा करण्यासाठी ? मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खाण्यासाठी ? हरामीपणा, व्यभिचार करण्यासाठी , काहीही कामधंदा न करता फुकट खाणा साठी ? लायकी आणि ऐपत नसताना खंडीभर पोरं काढून पोरांना दुर्दैवाचे दशावतार बघायला लावण्यासाठी ?तसं असेल तर कशाला काही अर्थ नाही . बरं ह्याची शिक्षा भोगायला लागल्यावर तथाकथित बुद्धिवादी 'देव काही करत नाही' म्हणून गळे काढतात. धार्मिक लोकांनी इतरांवर चिखलफेक केलेलं ह्यांना चालत नाही . पण इतरांनी देवा , धर्मावर चिखलफेक केलेली ह्यांना खुशाल चालते .

तुडतुडी Mon, 07/13/2015 - 14:58
समाजातल्या वाईट , गलिछ चालीरीती , दुसर्यावर अन्याय करण्याच्या नवनवीन युक्त्या ह्या so called ब्राह्मणांनी आणल्यात . त्यासाठी इतर धार्मिक लीकांवर , देवा वर कशासाठी आगपाखड करायची . देवाचा आणि धर्मातल्या चांगल्या वाईट चालीरीतींचा संबंध का लावला जातो ? देवाचा धर्माशी काय संबंध ?

चिऊकाऊ Sun, 08/31/2014 - 07:08
गणपती बाप्पा असोत की ईतर कोणतेही देव. पुराणातील बहुतेक कथा बुद्धीच्या निकषावर टिकणे कठिण आहे. पण या देवांच्या कथा लिहिणारेसुद्धा मनुष्यप्राणीच होते. देव ही संकल्पना व्यक्तिसापेक्ष असल्याने पुराणातील कथा बुद्धीच्या निकषावर घासून बघावे अथवा नाही हा सुद्धा व्यक्तीगत निर्णय असावा. पण भूत, फूंक यासारखे भुताळी चित्रपट काढतांना मात्र राम गोपाल वर्मांना असे बुद्धिवादी प्रश्ण पडले नाहीत का?

मदनबाण Sun, 08/31/2014 - 09:57
हॅहॅहॅ... रामुला आता कोणी विचारणारे राहिले नाही असं दिसतय ! कुठुन तरी लाईम लाईट मध्ये येण्याची धडपड दिसते ! असो... बर्‍याच दिवसांनी रामु आणि सत्या याच्यामुळे गोली मार भेजे मे हे गाणं मात्र आठवलं....

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गणाधीशा भालचंद्रा गजवक्त्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया :- मोरया

इकडे माफी मागितली आहे. विषय संपला- http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/Ram-Gopal-Verma-apologizes-for-his-unwarranted-tweet-on-Ganesh-Chaturthi/articleshow/41247904.cms आगीत तेल ओतून प्रश्न पेटवत ठेवायचाच असा निर्धार केला असेल तर चालू द्या.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

धर्मराजमुटके Sun, 08/31/2014 - 22:14
काहिही झाले की माझा तो हेतू नव्हता असे बोलून मोकळे व्हायचे. मला वाटते आता सोशल मिडीयाचा वापर करताना तिथे तुमचा हेतू काय असा एक कॉलम टाकावा म्हणजे नंतर त्रास नको.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काळा पहाड Sun, 08/31/2014 - 22:15
आग लावायची आणि मग माफी मागायची हे आता विसरा. "मां बेटे" चं राष्ट्रविरोधी सरकार होतं तोपर्यंत हे चालत होतं. आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी.

In reply to by नितिन थत्ते

सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवायच्या असतील तर धमकीच समजा. कायदेशीर फटके बसतील.

In reply to by मंदार दिलीप जोशी

एम एफ हुसेन भारतातले एक थोर चित्रकार होते, त्यांचा एकेरी उल्लेख करणे टाळावे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तिमा Mon, 09/01/2014 - 17:43
इकडे माफी मागितली आहे. विषय संपला- इकडून माफी मागितली आहे, असं घाईने वाचलं. सदस्य नामामुळे घोटाळा झाला.

विवेकपटाईत Mon, 09/01/2014 - 11:19
विवाद + नाव = प्रसिद्धी (अप्रसिद्धी)= पैसा एक चित्रकार हेच करून प्रसिध्द झाला आणि अमाप पैसा मिळविला. राम गोपाल वर्माचे सिनेमे चालत नाही. सध्या रिकामटेकडे आहे. हिंदू धर्माच्या प्रतीकांना शिव्या दिल्या तर प्रसिद्धी मिळते आणि नुकसान ही काही होत नाही. म्हणूनच मी गणपती पूजे मागची अवधारणा हा लेख लिहिला होता जेणे करून लोकांना आपण गणपतीची पूजा का करतो हे समजावे. http://vivekpatait.blogspot.in/2014/08/blog-post_29.html

मृत्युन्जय Mon, 09/01/2014 - 13:43
जातिभेदाविरुद्ध लढणार्‍या एका थोर समाजसुधारकानेही गणपतीवर अशीच आगपाखड केली होती ना म्हणे? त्यांना तर तुम्ही द्रष्टे, विचारवंत, महान मानता. रामू देखील आता महात्मा बनण्याच्या मार्गावर असावा.

In reply to by मृत्युन्जय

रामगोपाल वर्माने इतर कोणते समाजकार्य केले आहे? ते कार्य महान असेल तर ठीक नैतर लायकी शून्य आणि उगाचच आगपाखड याला काय अर्थ आहे?

In reply to by मंदार दिलीप जोशी

मृत्युन्जय Mon, 09/01/2014 - 17:26
सत्या, कौन यांसारखे अप्रतिम चित्रपट देउन त्यांनीही समाजोपयोगी कामच केले आहे. तरी नशीब त्यांनी गणपतीला शेंबड्या नाही म्हटलेले. बादवे एखाद्या महान लोकोत्तर समाजसेवकाला धार्मिक भावना भडकवणारे आणि जातिय पातळीवर उतरणारे विधान करण्यास परवानगी असते काय?

In reply to by मृत्युन्जय

प्रतापराव Mon, 09/01/2014 - 18:36
सरळ सरळ लिहा न तुम्हाला महात्मा फुले ह्यांच्या बद्दल बोलायचे आहे.महात्मा फुलेंनी गणपतीवर टीका केली त्याबद्दल वाईट वाटते पण आस्तिक विरुद्ध नास्तिक हा संघर्ष आपल्या देशातच नव्हे तर जगातही सतत चालूच असतो त्यात नवे काही नाही..काही लोकांना देवांबद्दल कोणी आक्षेपार्ह लिहिले तर चीड येते तर काही लोकांना समाजातील जातीभेद, गरिबी, धर्माच्या नावाने लुटमार ह्याबद्दल चीड येते. देव हा समर्थ असतो परंतु समाजातील अन्यायग्रस्त पिडीत हे समर्थ नसतात. देवावर कोणी टीका केली तर देव त्याचे बघण्यास समर्थ असतो पण पीडितांचे तसे नसते त्यांना कोणी वाली नसते. एखादी व्यक्ती धार्मिक असेल आयुष्यभर देवाचे गुणगान गाणारी असेल परंतु समाजातील ज्या अन्यायी गोष्टी आहेत त्याच्याशी त्याला काहीही देणे घेणे नसेल तर त्याला अर्थ नाही.परंतु एखादी व्यक्ती नास्तिक असेल देवधर्माशी त्याला काही घेणे देणे नसेल परंतु त्याला समाजातील वंचिताबद्दल जर तळमळ वाटत असेल तर ती व्यक्ती माझ्या दृष्टीने श्रेष्ठ होय. देवाची भक्ती करणे सोपे असते हो पण असे समाजकार्य शतकातून एखादीच व्यक्ती करू शकते.महात्मा फुले जरी नास्तिक होते देवांवर कठोर टीका करत तरी त्यांनी केलेले समाजकार्य हे थोरच राहील. मी गणेश भक्त आहे त्याची पूजा अर्चा करतो परंतु महात्मा फुलेंनी जे स्त्री वर्गासाठी, अस्पृश्यांसाठी समाजसुधारणेचे कार्य केले त्याला माझा मानाचा मुजरा

In reply to by प्रतापराव

प्रतापराव, माझ्या मनातले बोललात (जे मला शब्दात मांडता येत नव्हते ते). मृत्युंजयराव, हेच माझेही उत्तर आहे असे समजा.

In reply to by प्रतापराव

प्रसाद१९७१ Tue, 09/02/2014 - 11:28
स्त्री शिक्षणाच्या बद्दल मला मोठेच कोडे आहे. माझ्या माहीतीत ब्राहम्णांच्या स्त्रिया पूर्वी पासुनच लिहीत वाचित होत्या, अगदी १००% नाही पण बर्‍याच. फुलेंच्या आधी पण पुण्यात ब्राम्हण मुलींना शिकवण्याच्या अगदी शाळा म्हणता येतील अशा नाही पण सोयी होत्या. ते शिक्षण पण त्या वेळेस अनुसरुन लिहीणे वाचणे पाठांतर असेच होते. बंगाल , पंजाब मधे पण मुलींना शिकवण्याची पद्धत त्याच सुमारास हळु हळु का होइना चालू झाली. बंगाल मधे तर कदाचित बरीच आधी. मग हे फुले म्हणजे स्त्री शिक्षण हे कुठुन आले?

In reply to by प्रसाद१९७१

पोटे Tue, 09/02/2014 - 11:42
नुस्ते ब्राह्मण म्हणजे समाज नव्हे. बहुजन समाजात स्त्रीशिक्षणाची प्४अथा सुधारकांनी सुरु केली. ब्राह्मणच कशाला, मोघल स्त्रीयादेखील लिहिण्या वाचण्यात पारंगत होत्या.. शायरी, इतिहास , पाककला याबाबतीत मोघल स्त्रीयांनी विपुल लेखन केलेले आहे. तरीही सामान्य बहुसंख्य जनात स्त्री शिक्षण नव्हते.

In reply to by पोटे

प्रसाद१९७१ Tue, 09/02/2014 - 12:30
माझ्या बंगाल आणि पंजाब च्या स्त्री शिक्षणाच्या बद्दल च्या मताचे काय? त्याबद्दल काही माहीती आहे का? बहुजन समाजात स्त्री शिक्षण नव्हते त्या मागे अडवणुकीची भुमिका ब्राह्मणांची होती का? मी तर ऐकले आहे की फुल्यांच्या शाळे साठी वाडा एका ब्राह्मणानीच दीला होता आणि दगडे पडायची ती पण त्याच वाड्यावर. दुर्दैवानी कींवा मुद्दामुनच त्या वाडा देणार्‍या आणि दगडाचा मार खाणार्‍या ब्राहमणाचे नाव मात्र इतिहासातुन पुसुन टाकलय कोणी तरी

In reply to by प्रतापराव

विवेकपटाईत Tue, 09/02/2014 - 11:57
महात्मा फुले नास्तिक नव्हते. केवळ धर्माच्या नावावर चाललेल्या अत्याचारांचा विरोध होता.

In reply to by मृत्युन्जय

जातिभेदाविरुद्ध लढणार्या एका थोर समाजसुधारकानेही गणपतीवर अशीच आगपाखड केली होती ना म्हणे? त्यांना तर तुम्ही द्रष्टे, विचारवंत, महान मानता. रामू देखील आता महात्मा बनण्याच्या मार्गावर असावा.
खरंय हो ,ह्या महात्म्याने हिंदुंच्या भावना फार दुखावल्या, नवरा मेल्यावर विशिष्ट जातीत केशवपन करुन, आलवण नेसवून बायकांचा उद्धार करायची पद्धत होती, जर या बायका तारुण्यात विधवा झाल्यास पुढील आयुश्य आलवणात फार सुखात जायचे, नवर्यामाघारी नातातल्याच एखाद्याच्या'कृपेने' यांना मुले व्हायची, मग श्रेष्ठ धर्म सांगायचा कि मुले फेकुन द्या ,पण या महात्म्याने व त्याच्या बायकोने अशा स्त्रीयांना व त्यांच्या अनौरस मुलांना सांभाळण्यासाठी आश्रम काढून चक्क धर्म बुडवला हो! काय हे पाप!! कुठे फेडले असेल!!! स्त्रीया शिकल्या तर पुरषांना अश्लील पत्र लिहतील" असा स्पष्ट इशारा धर्ममार्तंडांनी देऊनही या जोडप्याने आशिया खंडातली मुलींसाठीची पहीली शाळा उघडून धर्म बुडवला, शिवाजींची समाधी शोधुन, तिथे दिवाबत्तीची सोय करुन या माणसाने काय साधले? आणि थेट गणपतीवर टीका केली..... लंबोदराकडे पाठ करुन, पोट खपाटीला गेलेल्यांची काळजी करण्याची औदसा फक्त हिंदू धर्मातल्या महात्मांनाच आठवते, आपले दुर्दैव! दुसरे काय?

In reply to by नानासाहेब नेफळे

पोटे Mon, 09/01/2014 - 21:01
आणि त्यांच्या बायकोने पहा काय लिहिले आहे.. पुढे पेशवाई तिने राज्य केले अनाचार देखी अतिशूद्र भ्याले स्वथुकी थुकाया मडके गळी ते खुणा पुसाया ढुंगणी झाप होते... १७ तुला बोलवी बाजी शौरी धनी गं स्वपत्नीस धाडे निलाजरा पती गं अशा ब्राह्मणीला छळे स्त्रेणशाही मुखा बोलती त्या जळो पेशवाई.. १९ ..बावनकशी सुबोध रत्नाकर ... सा. फु. .. ०७.११.१८९२

संपादित

रामू खरेच बोलला की !

In reply to by मृत्युन्जय

पोटे Tue, 09/02/2014 - 10:35
विद्येच्या गावात विद्येच्या देवाबद्दल काहीबाही लिहुनही विद्येच्या विद्यापीठाला त्यांचेच नाव मिळाले. :)

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 15:19
ऐन सणाला, उत्सवमूर्तींबद्दल असे बोलणे तितकेसे प्रसंगोचित वाटत नाही. पण कदाचित हा एक प्रसिद्धी मिळवण्याचा सवंग प्रयत्न अर्थात पब्लिसिटी स्टंट असावा.
सहमत आहे!

प्रतापराव Mon, 09/01/2014 - 17:10
रामू जे बोलला त्याचा निषेध. त्याविरुद्ध पोलिसात तक्रारही दाखल झालीय. परंतु त्याविरुद्ध धमक्या देणे, फटके पडतील असे शब्द वापरणे चुकीचे आहे. पाकिस्तानातील अशाच मनोवृत्तीच्या लोकांमुळे आज पाकिस्तान नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वरती काळा पहाड ह्यांनी "मां बेटे" चं राष्ट्रविरोधी सरकार होतं तोपर्यंत हे चालत होतं. आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी." हे जे विधान केलाय त्या विधानात नि रामूच्या विधानात जास्त फरक नाही आहे. दोन्हीही विधाने मंदपणा दर्शवतात. मी स्वत भाजपचा समर्थक आहे पण कॉंग्रेसचे जे सरकार होत तेही लोकांनीच निवडून दिल होत त्या सरकारला देशद्रोही म्हणन म्हणजे मूर्खपणा आहे.

In reply to by मंदार दिलीप जोशी

"तुमची लोकशाही घाला चुलीत' असे म्हणणार्या दिवंगत ह्रुदयसम्राटाविरुद्ध असे लिहायची हिंमत झाली असती का रे मंदिजो?

In reply to by प्रतापराव

काळा पहाड Mon, 09/01/2014 - 17:40
वरती काळा पहाड ह्यांनी "मां बेटे" चं राष्ट्रविरोधी सरकार होतं तोपर्यंत हे चालत होतं. आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी." हे जे विधान केलाय त्या विधानात नि रामूच्या विधानात जास्त फरक नाही आहे. दोन्हीही विधाने मंदपणा दर्शवतात. मी स्वत भाजपचा समर्थक आहे पण कॉंग्रेसचे जे सरकार होत तेही लोकांनीच निवडून दिल होत त्या सरकारला देशद्रोही म्हणन म्हणजे मूर्खपणा आहे.
अच्छा म्हणजे तुम्ही दुसर्‍याला मूर्ख म्हटलं तर ते चालेल. पण एखाद्या सरकारला देशद्रोही म्हणणं म्हणजे मूर्खपणा. १. मला वाटतं तुम्हाला भाषेमध्ये सिव्हिलिटी हवी होती. ती तुम्ही स्वतः का वापरली नाही? २. श्री श्री श्री मनमोहन सिंग यांचं सरकार हा भ्रष्ट्राचाराचा कळस होतं यात फारसं दुमत नसावं. २.१. जे सरकार "भ्रष्टाचार हेच त्याचं मूळ ध्येयधोरण आहे" अशा प्रकारे वागतं ते राष्ट्रद्रोह करत नाही तर काय करतं? आठवा अण्णा हजारेंचं जनआंदोलन तोडाण्यासाठी या सरकारने काय काय जंग पछाडले होते. आठवा कशा प्रकारे या सरकारचे निर्णय शेतकर्‍यांच्या आणि जवानांच्या जिवावर उठले होते. आठवा या सरकारनं स्वतःला टिकवण्यासाठी कशा तडजोडी केल्या सामान्य जनतेच्या जिवावर. एखादं सरकार जनतेच्या हिताचे निर्णाय न घेता जेव्हा फक्त स्वतःला टिकवण्यासाठी मनमानीपणाने निर्णय घेतं तेव्हा त्याला राष्ट्रद्रोह नाही तर काय म्हणायचं? दोन दोन ब्यूरोक्रॅट्स नी सांगितलेलं आहे की फायली १० जनपथ ला अप्रूव्हल साठी जात होत्या. सोनिया गांधी घटनाबाह्य सत्ताकेंद्र असताना घटनेची शपथ घेतलेला प्रधान् मंत्री या फायली साठी गुपचूप तिकडे पाठवतो आणि वर गुळमुळीत पणे त्याचा इन्कार करतो हे राष्ट्रद्रोह नाही तर काय आहे? कॅगनं - एका घटनादत्त पोस्टवरच्या व्यक्तीनं - स्वतः खुलासा केलाय की त्यांच्यावर सरकार कडून दबाव येत होता नावं गाळण्यासाठी. हा राष्ट्रद्रोह नाही? काय केलं म्हणजे हे सरकार राष्ट्रद्रोही व्हायला पात्र होईल? उदाहरणार्थ, मनमोहन मंत्रीमंडळाने गुप्त कागद्पत्रं शत्रू देशाच्या हवाली करायला हवी तर आणि तरच तुम्ही त्याला राष्ट्रद्रोही मानणार का? २.२. जनतेनं निवडलेलं सरकार राष्ट्रद्रोही असू शकत नाही का? जनतेनं आधी निवड्लं की कोळसाकांड आधी घडलं? जनतेला काय स्वप्न पडलं होतं का असं होणार आहे? की जनतेनं निवड्लं म्हणजे या लोकांना सौ खून माफ? "फटका" शब्दाबद्दल मी स्वतंत्रपणे बोलेनच.

In reply to by काळा पहाड

२. श्री श्री श्री मनमोहन सिंग यांचं सरकार हा भ्रष्ट्राचाराचा कळस होतं यात फारसं दुमत नसावं. २.१. जे सरकार "भ्रष्टाचार हेच त्याचं मूळ ध्येयधोरण आहे" अशा प्रकारे वागतं ते राष्ट्रद्रोह करत नाही तर काय करतं? आठवा अण्णा हजारेंचं जनआंदोलन तोडाण्यासाठी या सरकारने काय काय जंग पछाडले होते. आठवा कशा प्रकारे या सरकारचे निर्णय शेतकर्‍यांच्या आणि जवानांच्या जिवावर उठले होते. आठवा या सरकारनं स्वतःला टिकवण्यासाठी कशा तडजोडी केल्या सामान्य जनतेच्या जिवावर. एखादं सरकार जनतेच्या हिताचे निर्णाय न घेता जेव्हा फक्त स्वतःला टिकवण्यासाठी मनमानीपणाने निर्णय घेतं तेव्हा त्याला राष्ट्रद्रोह नाही तर काय म्हणायचं? दोन दोन ब्यूरोक्रॅट्स नी सांगितलेलं आहे की फायली १० जनपथ ला अप्रूव्हल साठी जात होत्या. सोनिया गांधी घटनाबाह्य सत्ताकेंद्र असताना घटनेची शपथ घेतलेला प्रधान् मंत्री या फायली साठी गुपचूप तिकडे पाठवतो आणि वर गुळमुळीत पणे त्याचा इन्कार करतो हे राष्ट्रद्रोह नाही तर काय आहे? कॅगनं - एका घटनादत्त पोस्टवरच्या व्यक्तीनं - स्वतः खुलासा केलाय की त्यांच्यावर सरकार कडून दबाव येत होता नावं गाळण्यासाठी. हा राष्ट्रद्रोह नाही? काय केलं म्हणजे हे सरकार राष्ट्रद्रोही व्हायला पात्र होईल? उदाहरणार्थ, मनमोहन मंत्रीमंडळाने गुप्त कागद्पत्रं शत्रू देशाच्या हवाली करायला हवी तर आणि तरच तुम्ही त्याला राष्ट्रद्रोही मानणार का? २.२. जनतेनं निवडलेलं सरकार राष्ट्रद्रोही असू शकत नाही का? जनतेनं आधी निवड्लं की कोळसाकांड आधी घडलं? जनतेला काय स्वप्न पडलं होतं का असं होणार आहे? की जनतेनं निवड्लं म्हणजे या लोकांना सौ खून माफ? भारतिय जनतेला समज येतेय हे गेल्या निवडणूकीत दिसू लागले आहे. याचा अर्थ सर्वच भारतियांना समज येईल (किंवा ती येणे त्यांना स्वतःला सोईचे असेलच) असे नाही... हे ही तितकेच सत्य आहे म्हणा. :) :(

In reply to by काळा पहाड

सहमत. झापडमनोवृत्तीच्या लोकांना फटका पचनी पडणार नाही. बाकी अनंत फंदी या काळात झाले असते तर त्यांच्या फटक्यांपायी त्यानाही लोकशाही विरोधी ठरवले असते. :-)

In reply to by काळा पहाड

प्रतापराव Wed, 09/03/2014 - 12:49
देशद्रोह हा शब्द फार मोठा झाला काळा पहाड. जर ते सरकार देशद्रोही होते असे तुमचे मत आहे तर त्यांच्यावर सध्याच्या देशप्रेमी सरकारने काय कृती करावी असे तुमचे मत आहे. आणि जर हे देशप्रेमी सरकार आधीच्या देशद्रोही सरकारवर जर त्यांनी केलेल्या देश्द्रोहाबद्दल काहीहि कृती करणार नसेल तर हे सरकारही देशद्रोही असेल का?

आशु जोग Mon, 09/01/2014 - 17:57
हुप्प्यारावांना काँपिटिशन नाही वर्तमानपत्रे चिकटवण्यात...

In reply to by आशु जोग

सौंदाळा Mon, 09/01/2014 - 17:58
+१

In reply to by आशु जोग

हुप्प्या Wed, 09/03/2014 - 19:58
वर्तमानपत्रे चिकटवणे वगैरे गलिच्छ भाषा वापरायचे प्रयोजन कळले नाही. लेखाच्या विषयात बातमी असे स्पष्ट लिहिले आहे. घडणार्‍या बातम्यांवर चर्चा करायला मला आवडते. तुम्हाला असला उहापोह वर्ज्य वा त्याज्य असेल तर इथून निघा. लेख न वाचण्याचे पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. उगाच वैयक्तिक शेरेबाजी करून ह्या चर्चेत चिखल का फेकत आहात?

In reply to by आशु जोग

आशु जोग गुरुवार, 07/09/2015 - 23:59
हे आपण स्वतः लिहीलंत हे बरं झालं

काळा पहाड Mon, 09/01/2014 - 17:59
आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी.
ही धमकी वगैरे आहे का?
पराचा कावळा करायची गरज आहे का? की पेपर वाचत नाही तुम्ही? ते वाक्य 'केलं तर निस्तरलं पाहीजे' अशा अर्थाचं होतं. बाकी इथं साध्या साध्या घटनेवरून दंगे होतायत. मागे फेस्बुक वरून उसळलेला दंगा विसरला की काय? आम्ही (प्रथमवचनी एकवचनी) फटके ही देत नाही आणि धमकी सुद्धा. फक्त एक शक्यता व्यक्त केली की कदाचित काही संघटना आता हे वाढवतील आणि वर्मा बाबू ना फटके बसतील (कायदेशीर किंवा शारिरिक - जसा त्या संघटनेचा वकूब असेल त्या प्रमाणे). बाकी असं काही झालं तरी सेक्यूलर नसल्यामुळे याचा निषेध काही आम्ही करणार नाही, कारण तसं न करणं हा काही गुन्हा नाही.

In reply to by काळा पहाड

प्रतापराव Wed, 09/03/2014 - 12:42
राम गोपाल वर्मा विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. कायद्याने जो निर्णय व्हायचा तो होईल. पण ह्या घटनेचा फायदा घेवून काही संघटना हिंसाचार करण्याचा जर प्रयत्न करत असतील प्रक्षोभक वक्तव्ये करत असतील,तर त्यांना मोदी सरकारने वेसन घातली पाहिजे.कायदा हाती घेणार्यांना जरब बसवली पाहिजे.देशात न्याय करण्यासाठी न्यापालिका यंत्रणा आहे त्यांच्यापलीकडे जर काही संघटना स्वताला समजत असतील तर त्यांना त्याची जागा दाखवून देण्यास मोदी सरकार समर्थ आहे.

In reply to by प्रतापराव

मृत्युन्जय गुरुवार, 09/04/2014 - 11:11
सरकार नेहमीच समर्थ असते. असतो तो इच्छाशक्तीचा अभाव. या इच्छाशक्तीच्या अभावापायीच सरस्वतीची मुर्ती फोडणारे मोकाट सुटतात. असो. अजुन तरी रामूच्या वक्तव्यामुळे काही हिंसाचार घडल्याचे ऐकले नाही. त्यामुळे कदाचित मोदी सरकारला काही करावे लागणार नाही. बादवे काही दंगा झालाच तर तो निस्तरणे राज्य सरकारचे काम असेल ना? नाही म्हणजे रामू च्या वक्तव्यामुळे देशव्यापी आंदोलन घडण्याची शक्यता कमीच म्हणुन विचारले.

In reply to by मृत्युन्जय

प्रतापराव गुरुवार, 09/04/2014 - 13:04
बरोबर आहे राज्य सरकारच काम राहील. रामू दक्षिणेकडचा आहे तेथे काही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता कमी वाटते. कारण तेथे करुणानिधी नि जयललिता ह्यांची चलती आहे. करुणानिधी स्वताच त्यांच्या श्रीरामा बद्दल केलेल्या वक्तव्यांनी वादग्रस्त आहेत. त्यात जयललिता ह्या ज्या पक्षाच्या प्रमुख आहेत त्या पक्षाचे संस्थापक पेरियार इ वी रामास्वामी होते त्यांचे देवाबद्दलचे विचार इतके जहाल होते कि रामूचे वक्तव्य म्हणजे मामुली वाटेल.

पोटे Mon, 09/01/2014 - 18:47
पण रामु बोलल्ल ते खरेच होते की ! खरे बोलणे हा गुन्हा झाला की

In reply to by प्यारे१

काळा पहाड Mon, 09/01/2014 - 23:45
लक्ष द्यू नका. ते उगीचच रामू खरा बोल्ला वगैरे दोन तीन येळा बोलून काडी टाकाया बग्तंय. फाट्यावर मारा.

तुडतुडी Mon, 07/13/2015 - 14:57
सुदैवाने हिंदू धर्मात देवांची चेष्टा करणे हे इतके अब्रह्मण्यम मानले जात नाही.>>> बरोबर बोललात . हिंदू धर्माची , देवांची चेष्टा आणि बदनामी करायला दुसरं कोणी कशाला हवंय ? हिंदूच ते उत्तम रित्या पार पाडतात . उगीच का इतर धर्मीय त्यांना काफिर , मूर्ख समजतात का ? पुराणातील बहुतेक कथा बुद्धीच्या निकषावर टिकणे कठिण आहे.>>> होय . सामान्य बुद्धीच्या लोकांना काही आशय समजावून सांगण्यासाठी ह्या कथा रचलेल्या आहेत . कारण त्यामागचं खरं तत्व कळणं अवघड होतं . नंतर त्यामागचा खरा उद्देश किवा ते तत्व लोप पावून ह्या सुमार बुद्धीच्या लोकांनी केवळ कथांनाच जिवंत ठेवलं . आणि अति शहाण्या लोकांनी त्यामगे सत्य काय आहे हे शोधण्याचं सोडून पुराणातली वांगी म्हणून त्याची टिंगल केली . मला वाटते आता सोशल मिडीयाचा वापर करताना तिथे तुमचा हेतू काय असा एक कॉलम टाकावा म्हणजे नंतर त्रास नको.>>> हा हा हा … सहमत एखादी व्यक्ती धार्मिक असेल आयुष्यभर देवाचे गुणगान गाणारी असेल परंतु समाजातील ज्या अन्यायी गोष्टी आहेत त्याच्याशी त्याला काहीही देणे घेणे नसेल तर त्याला अर्थ नाही>>> समाजातील अन्यायी गोष्टींच्या विरोधात लढण्याचा ठेका फक्त धार्मिक व्यक्तींनी घायाय्चाय का ? समाजाला हात , पाय , बुद्धी लढण्याची ताकद दिलीये ती काय फक्त स्वार्थीपणा करण्यासाठी ? मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खाण्यासाठी ? हरामीपणा, व्यभिचार करण्यासाठी , काहीही कामधंदा न करता फुकट खाणा साठी ? लायकी आणि ऐपत नसताना खंडीभर पोरं काढून पोरांना दुर्दैवाचे दशावतार बघायला लावण्यासाठी ?तसं असेल तर कशाला काही अर्थ नाही . बरं ह्याची शिक्षा भोगायला लागल्यावर तथाकथित बुद्धिवादी 'देव काही करत नाही' म्हणून गळे काढतात. धार्मिक लोकांनी इतरांवर चिखलफेक केलेलं ह्यांना चालत नाही . पण इतरांनी देवा , धर्मावर चिखलफेक केलेली ह्यांना खुशाल चालते .

तुडतुडी Mon, 07/13/2015 - 14:58
समाजातल्या वाईट , गलिछ चालीरीती , दुसर्यावर अन्याय करण्याच्या नवनवीन युक्त्या ह्या so called ब्राह्मणांनी आणल्यात . त्यासाठी इतर धार्मिक लीकांवर , देवा वर कशासाठी आगपाखड करायची . देवाचा आणि धर्मातल्या चांगल्या वाईट चालीरीतींचा संबंध का लावला जातो ? देवाचा धर्माशी काय संबंध ?
अनेक गाजलेले सिनेमे आणि शोलेचा केविलवाणा रिमेक बनवणारा राम गोपाल वर्मा पुन्हा चर्चेत आला आहे. ऐन गणपतीच्या सणाच्या दिवशी त्याने गणपतीबद्दल अनेक वादग्रस्त ट्वीटे करुन खळबळ माजवली आहे. काही नमुने इथे आहेत. http://www.deccanchronicle.com/140829/entertainment-bollywood/article/ram-gopal-verma-sparks-another-controversy-tweets-ganesh ह्यातली काही विधाने म्हटली तर गमतीदार म्हटली तर अपमानकारक आहेत. सुदैवाने हिंदू धर्मात देवांची चेष्टा करणे हे इतके अब्रह्मण्यम मानले जात नाही. (अन्य काही धर्मात थेट शिरच्छेद करायची भाषा झाली असती.

माझे स्वयंपाकाचे प्रयोग

बाप्पू ·

सध्याच ब्राझील वास्तव्यात असताना फ्लॉवरची भाजी खाण्यची (दुर)बुद्धी झाली , अपार्टमेंट वर येता येता रेड चिली (रेड पेपर) ची पूड आणली होती , झणझणीत .करावी म्हणून थोडी(?) जास्तच टाकली गेली , घर भर खत्रड वास भरून राहिला होता , मित्रांनी अति-उत्साहात चव घेतली तरी त्याची बोबडीच वळाली नाका-कानतुन त्याचा जो धूर निघाला ते विचारता सोय नाही नंतर भाजीतील सर्व पाणी काढल , फेकून दील , दोन बटाटे टाकले तरी डोक्याला तिखट ज़ाळ लागलाच !!! :)

मुक्त विहारि Sat, 08/30/2014 - 22:20
परवाच कूकरमध्ये भात करायला टाकला... अन मिपा उघडून बसलो. अशावेळी जे व्हायचे तेच झाले...भात पार करपून गेला. तो करपलेला भात परवडला पण असता, पण करपता-करपता कूकरचा सेफ्टी व्हॉल्व्ह पण घेवून गेला. बादवे, चुकुन माकून कधी यानबूला आलात तर प्रेशर कूकर घेवू या.इथे प्रेशर कूकर अजिबात मिळत नाही.

बहुगुणी Sat, 08/30/2014 - 22:31
१. अनप्लॅन्ड उत्साहः अर्थात्, "अ‍ॅक्सिडेंटल वडे"! २. कांद्याची पातीची पातळ भाजी ? हे अर्थात खूप जुने लेख आहेत, त्यानंतर मिपाला भेटी देऊन देऊन आणि स्ययंपाकघरात बरेचदा 'सुपरव्हाइज्ड' प्रवेश केल्याने परिस्थिती बरीच सुधारली आहे!

प्यारे१ Sun, 08/31/2014 - 03:13
>>>>तिथे राज्य करणार्या व्यक्तीने नुकतीच माझ्या आयुष्यात एण्ट्री केली आहे. बाप्पू, हा मूळ मुद्दा आहे तर.... हार्दिक अभिनंदन. >>>>त्यामूळे आता फक्त हॉल मधे बसून " अग ऐकतेस का... आज पाऊस खूप छान पडतोय. मस्त पैकी कांदाभजी आणि चहा करशील का? " Smile घ्या. ऐश करुन घ्या. हे दिवस फार नसतात. काही मिन्टांच्या स्वप्नांसारखे असतात. >>> तुमच्या कडे देखील आसेच काही गमतीशीर किस्से आसतील तर जरूर सांगा. कशाला हिरमोड करायचा तुमचा? ;)

स्पंदना Wed, 09/03/2014 - 06:21
बाप्पु मी अगदी सिरियसली सांगते. कारण आज जरी,"अग ऐकलस का....." असलं तरी थोड्याच दिवसात त्याच ,"अरे ऐकलस का..." होणार आहे हे ध्यानात घ्या. तर काय सांगत होते...कोल्हापुरी रश्श्याचा लाल्भडक रंग.....त्यासाठी आधी बाजुला एका छोट्या अथवा फोडणीच्या भांड्यात २चमचे तेल तापवुन घ्या. अगदी धुर येउ दे. मग गॅस बंद करुन तिखट पावडर जेव्हढी हवी तेव्हढी मोजुन घ्या. जरा तेल थंड होउ द्द्या अन मग र्त्या तेलात हे तिखट टाका. जमल तर घराबाहेर पळा नाहीतर ठसकत तेथेच उभे रहा. तिखट थोडे हलवुन शिजलेल्या चिकन मसाल्यावर टाका. बहुत अच्छा रंग आयेगा. और आपके जीवन मे भी रंग लायेगा... सुप्पर आयटीवाल्याची बायको अपर्णा

पैसा Wed, 09/03/2014 - 17:03
मस्त! लेख आवडला! लग्न केल्याबद्दल अभिनंदन! थोडे दिवस थांबा, मग स्वयंपाकात आणि गृहकृत्यात एक्सपर्ट व्हालच!

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/04/2014 - 03:19
थोडे दिवस थांबा, मग स्वयंपाकात आणि गृहकृत्यात एक्सपर्ट व्हालच! आम्ही आमच्या जखमा झाकून ठेवतो आहोत, कोणी तरी ह्यांच्या हातातून तो मिठाचा सट तेव्हढा काढून घ्या बरं..!

दिपक.कुवेत Sun, 09/07/2014 - 12:49
थोडक्यात काय तर तुमचं नविन लग्न झालय आणि तुमच्याकडे "किस्से" आहेत. पण थोड्यात दिवसात त्या किश्श्यांच्या कथा होतात कि नाहि ते पहा....

सध्याच ब्राझील वास्तव्यात असताना फ्लॉवरची भाजी खाण्यची (दुर)बुद्धी झाली , अपार्टमेंट वर येता येता रेड चिली (रेड पेपर) ची पूड आणली होती , झणझणीत .करावी म्हणून थोडी(?) जास्तच टाकली गेली , घर भर खत्रड वास भरून राहिला होता , मित्रांनी अति-उत्साहात चव घेतली तरी त्याची बोबडीच वळाली नाका-कानतुन त्याचा जो धूर निघाला ते विचारता सोय नाही नंतर भाजीतील सर्व पाणी काढल , फेकून दील , दोन बटाटे टाकले तरी डोक्याला तिखट ज़ाळ लागलाच !!! :)

मुक्त विहारि Sat, 08/30/2014 - 22:20
परवाच कूकरमध्ये भात करायला टाकला... अन मिपा उघडून बसलो. अशावेळी जे व्हायचे तेच झाले...भात पार करपून गेला. तो करपलेला भात परवडला पण असता, पण करपता-करपता कूकरचा सेफ्टी व्हॉल्व्ह पण घेवून गेला. बादवे, चुकुन माकून कधी यानबूला आलात तर प्रेशर कूकर घेवू या.इथे प्रेशर कूकर अजिबात मिळत नाही.

बहुगुणी Sat, 08/30/2014 - 22:31
१. अनप्लॅन्ड उत्साहः अर्थात्, "अ‍ॅक्सिडेंटल वडे"! २. कांद्याची पातीची पातळ भाजी ? हे अर्थात खूप जुने लेख आहेत, त्यानंतर मिपाला भेटी देऊन देऊन आणि स्ययंपाकघरात बरेचदा 'सुपरव्हाइज्ड' प्रवेश केल्याने परिस्थिती बरीच सुधारली आहे!

प्यारे१ Sun, 08/31/2014 - 03:13
>>>>तिथे राज्य करणार्या व्यक्तीने नुकतीच माझ्या आयुष्यात एण्ट्री केली आहे. बाप्पू, हा मूळ मुद्दा आहे तर.... हार्दिक अभिनंदन. >>>>त्यामूळे आता फक्त हॉल मधे बसून " अग ऐकतेस का... आज पाऊस खूप छान पडतोय. मस्त पैकी कांदाभजी आणि चहा करशील का? " Smile घ्या. ऐश करुन घ्या. हे दिवस फार नसतात. काही मिन्टांच्या स्वप्नांसारखे असतात. >>> तुमच्या कडे देखील आसेच काही गमतीशीर किस्से आसतील तर जरूर सांगा. कशाला हिरमोड करायचा तुमचा? ;)

स्पंदना Wed, 09/03/2014 - 06:21
बाप्पु मी अगदी सिरियसली सांगते. कारण आज जरी,"अग ऐकलस का....." असलं तरी थोड्याच दिवसात त्याच ,"अरे ऐकलस का..." होणार आहे हे ध्यानात घ्या. तर काय सांगत होते...कोल्हापुरी रश्श्याचा लाल्भडक रंग.....त्यासाठी आधी बाजुला एका छोट्या अथवा फोडणीच्या भांड्यात २चमचे तेल तापवुन घ्या. अगदी धुर येउ दे. मग गॅस बंद करुन तिखट पावडर जेव्हढी हवी तेव्हढी मोजुन घ्या. जरा तेल थंड होउ द्द्या अन मग र्त्या तेलात हे तिखट टाका. जमल तर घराबाहेर पळा नाहीतर ठसकत तेथेच उभे रहा. तिखट थोडे हलवुन शिजलेल्या चिकन मसाल्यावर टाका. बहुत अच्छा रंग आयेगा. और आपके जीवन मे भी रंग लायेगा... सुप्पर आयटीवाल्याची बायको अपर्णा

पैसा Wed, 09/03/2014 - 17:03
मस्त! लेख आवडला! लग्न केल्याबद्दल अभिनंदन! थोडे दिवस थांबा, मग स्वयंपाकात आणि गृहकृत्यात एक्सपर्ट व्हालच!

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/04/2014 - 03:19
थोडे दिवस थांबा, मग स्वयंपाकात आणि गृहकृत्यात एक्सपर्ट व्हालच! आम्ही आमच्या जखमा झाकून ठेवतो आहोत, कोणी तरी ह्यांच्या हातातून तो मिठाचा सट तेव्हढा काढून घ्या बरं..!

दिपक.कुवेत Sun, 09/07/2014 - 12:49
थोडक्यात काय तर तुमचं नविन लग्न झालय आणि तुमच्याकडे "किस्से" आहेत. पण थोड्यात दिवसात त्या किश्श्यांच्या कथा होतात कि नाहि ते पहा....
लेखनविषय:
लेखनप्रकार
1) कोल्हापुरी चिकन मसाला. रविवार निवांत बारा वाजेपर्यंत लोळून कंटाळा आला. मग मध्येच चिकन खायची हुक्की आली. मनात आले की आज सुट्टी आहे तर हॉटेल मध्ये जाण्यापेक्षा स्वतःच बणवुया . लगेचच बाजारातून सगळे समान घेऊन आलो. जसे की चिकन, सुहना मसाला, कोथिंबीर, कांदे, तीळ, ओले खोबरे ई. आज काहीही झाले तरी झणझणीत चिकन बनवायचे आणि मिपावर पाककृती टाकून प्रतिसादांचा पाऊस पाडायचा असे मनात ठरवून मी स्वयंपाक घराकडे वळलो. चिकन बनवण्यासाठी जे काही मसल्याचे वाटण करतात ते करत असताना त्यात ओले खोबरे घालावे लागते.. मी मुद्दाम थोडे जास्त खोबरे घातले...

Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत...

vrushali n ·

मार्क ट्वेन Sat, 08/30/2014 - 19:49
पण PayTM वाले फोन न देत नाहीत्,इमेल करावा लागतो
How to reach Paytm Level 1: You can write to us at care@paytm.com. You can even reach out to us on Facebook, Twitter or Google+. You can put your grievances on these online pages You can write to us on Paytm.com/help. You can also call us on 1800-1800-1234 हे काय आहे??

कंजूस Sat, 08/30/2014 - 20:16
यापुढे एक वेगळे अका० मध्ये दहा हजार अथवा कमी पैसे ठेवून त्यावर एटीएम काढणे. धोका झाल्यास तेवढीच लहान रकम नुकसानीत जाईल. तुमचे आताचे पैसे परत मिळोत.

vrushali n Sat, 08/30/2014 - 21:21
ग्राहक मंच/NATIONAL CONSUMER COMPLAINT FORUM मधे पण कम्प्लेंट दाखल केलिये आज

In reply to by vrushali n

दशानन Sat, 08/30/2014 - 21:43
NATIONAL CONSUMER COMPLAINT FORUM ऑनलाईन केली का? हो हे उत्तर असेल, तर सर्वात आधी सर्व पुरावे घेऊन, पोलिस मध्ये तक्रार करा, लिखित बैन्केत तक्रार द्या, पुरावे जपून ठेवा. बैकिन्ग मधील सर्व पासवर्ड बदला, पीन बदला, जास्त गरज नसेल तर तात्पुरते कार्ड ब्लॉक करुन टाका. शक्य असेल तर सर्वाची तारिख्,वेळ व ज्या ज्या व्यक्तिला तक्रारी दिल्या याची नोंद करा. तुमच्या शहरातील "ग्राहक न्यायलय शोधून" तेथे लिखित तक्रार द्या, जेवढा वेळ जाईल तेवढे जास्त नुकसान तुमचे होईल. काळजी घ्या,

मग काय अ‍ॅक्शन घ्यायची ती घ्या. कार्ड हॅक झालं तरी पीन नंबर शिवाय मर्चंट-मशीनवर स्वाइप होऊ शकत नाही. सिस्टममधल्या घोटाळ्यानं तुम्हाला डेबिट आलं असेल तर पैसे उशिरा का होईना, शहानिशा होऊन परत मिळतील. SBI Card Department ला फोन करुन RM Level च्या ऑफिसरचा फोन नंबर घ्या आणि तक्रार करा, लगेच अ‍ॅक्शन होईल. आणि (नेहमी प्रमाणे इतरांसारखं) पुढे काय झालं ते लिहीण्याचं टाळू नका.

होकाका Sun, 08/31/2014 - 13:50
Directorate of Public Grievances, Government of India, URL: http://dpg.gov.in/ या साइटवर तुमची तक्रार थोडक्यात लिहा/ पाठवा. आठेक दिवसांत काम होईल.

In reply to by होकाका

vrushali n Mon, 09/01/2014 - 10:12
हे फ्रॉड कोणत्या सेक्टर मधे कव्हर होइल? तिथे सायबर क्राइम असा पर्याय दिसत नहिये.बॅंकींग इथे टाकाव काय्?पण बँकेने तर फ्रॉड केल नाहिये.प्लीझ जर माहीती असेल तर सांगाल काय??

In reply to by vrushali n

होकाका Tue, 09/02/2014 - 17:06
अर्थातच बँकींग. यामध्ये एक मुद्दा असा आहे की एका नॅशनलाइझ्ड बँकेने तुमच्या वडिलांच्या संमतीशिवाय कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी त्यांचे पैसे का दुसरीकडे वळवले? मग ते paytm असोत वा आणखी कोंणी...

vrushali n Sun, 08/31/2014 - 17:28
वाल्यांचा असा मेसेज आला आहे Dear Vasanta, We are unable to refund the amount as product has been delivered. Unfortunately, we can not share the beneficiary details to you unless it is asked by your bank or any cyber cell agency.You can also attach the copy of FIR आता आम्ही पोलीस तक्रार करणार आहोत

कार्ड ब्लॉक करा. त्या खात्यावरचे उरलेले पैसे दुसर्‍या खात्यावर जमा करा. बँक ओंबुड्समन कडे तक्रार करा. सायबर क्राईम कडे पण तक्रार करा. म्हणजे बेनेफिसिअरी पर्सन चा थोडा फार पाठपुरावा होऊ शकेल. आणि इथुन पुढे ज्या खात्याचं डेबिट कार्ड असेल त्या खात्यावर फक्त गरजेपुरतेचं पैसे ठेवा. बाकी असं होणं ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. तुमचे पैसे परत मिळोत हिचं अपेक्षा. बाकी ह्यात बँक दोषी आढळली तर स्यु करायला विसरु नका.

कंजूस Mon, 09/01/2014 - 10:57
कार्डाची कॉपी मारून आणि पिन नं मिळवणारा फार पोहोचलेला आहे. याअगोदर कुठे कार्ड वापरले ते आठवून त्याठिकाणच्या घटनाच काही सुगावा लागू देतील. हॉटेलात बिल पेमेंट करणयासाठी वेटरने कार्ड नेले होते का? वेटरने पिन विचारला होता का? त्या पेमेँट आणि डल्ला मारला त्या पेमेंटची वेळ जवळपास असेल.

In reply to by कंजूस

असा आतापर्यंतच्या सर्व सायबर क्राईम्सचा निष्कर्श आहे. लेखिकेनं नक्की काय झालं होतं ते मात्र इथे लिहायला हवं.

vrushali n Mon, 09/01/2014 - 12:27
बाबा घरच्या पी.सी वरुन डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन परचेस करतात , बाकी अजुन ईतर ठीकानी नाही बँक अधीकारी म्हणत आहेत् आता ते विसरुन जा,आधीच डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन परचेस करता येत नाही,उगाच तक्रार केली तर नुसती चौकशी मागे लागेल

In reply to by vrushali n

मनिष Mon, 09/01/2014 - 12:36
असे लिहून द्यायला तयर आहेत का बँकेचे अधिकारी? जर डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन परचेस करता येत नाही, तर पेमेंट गेटवे ला हा पर्याय कशासाठी असतो. तक्रार कराच!!

In reply to by vrushali n

गवि Mon, 09/01/2014 - 12:40
आधीच डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन परचेस करता येत नाही, ------ असे कोण म्हणाले ? का बुवा नाही करता येणार ? चौकशी कसली मागे लागेल ? एटीएम स्किमींगचा प्रकार असू शकेल. हे कार्ड एखाद्या स्किमिंग डिव्हाईस लावलेल्या एटीएममधे वापरले गेले असू शकेल. किंवा पिन नंबर वेटरला वगैरे दिला असेल तर. पण तेवढी काळजी जनरली लोक घेतात. जास्त करुन हा टेक्नोलोजी बेस्ड चोरीचा प्रकार वाटतोय. निष्काळजीपणापेक्षा.

In reply to by vrushali n

कोणं म्हणालं की डेबिट वरुन ऑनलाईन खरेदी करता येत नाही म्हणुन? एकतर तुमच्या घरच्या संगणकामधे चांगला अ‍ॅंटीव्हायरस आणि फायरवॉल नसेल, की-लॉगर्स वरुन सुद्धा माहिती चोरता येते. फिजिकल कीबोर्ड ऐवजी व्हर्चुअल की-बोर्ड वापरत चला, धोका बराच कमी होईल. आणि बँक सहकार्य करत नसेल तर तक्रार कराच. कदाचित आतली मिली भगत सुद्धा असु शकेल.

In reply to by vrushali n

चिगो Tue, 09/02/2014 - 15:07
बँक अधीकारी म्हणत आहेत् आता ते विसरुन जा,आधीच डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन परचेस करता येत नाही,उगाच तक्रार केली तर नुसती चौकशी मागे लागेल
हा काय प्रकार? च्यामारी, आता बँकवालेपण सरकारी नोकरांसारखे बिनबुडाच्या धमक्या द्यायला लागलेत का काय? जर असं करता येत नसेल, तर पेमेंट गेटवेत तो पर्याय का असतो? सगळेच बँकवाले" आमचं डेबीट कार्ड घ्या. बघा, य्यंव होतं नी त्यंव होतं".. "अमुकतमुक बँक डेबीट कार्ड धारकांना ह्या-त्या सवलती".. आणि ते कार्डच मागंमागं धावत येतं अस्या जाहीराती कश्या करतात मग? चांगलं झापडा ह्या असल्या धमक्या देणार्‍यांना..

In reply to by चिगो

बाळ सप्रे Tue, 09/02/2014 - 15:46
धमक्या नसतीलही.. जुन्या पिढीतल्या बँकेलत्या काही लोकांना कार्ड्स, इंटरनेट वगैरे अजुन तितकसं नाही समजत. अज्ञानातुन आलेला सल्ला असण्याची शक्यता जास्त आहे.

vrushali n Mon, 09/01/2014 - 13:04
त्यांच्या मते आधीच बाबांनी खुप transaction करुन ठेवलेत,(हे बँके अधीकारी बाबांचे चांगले मित्र आहेत्,त्यांच्या स्वताच्या बायकोने असे १.७५ लाख बुडवलेत्,त्यांनी स्वनुभवाने सल्ला दिलाय्)की आता निव्रुत्त झाल्यावर कशाला नुसत्या चौकशीत अडकता?

In reply to by vrushali n

गवि Mon, 09/01/2014 - 13:15
काहीही कळले नाही. आधीच बरीच transaction 'करुन ठेवली' म्हणजे काय? आधी बरीच ट्रांझॅक्षंस केलेली असण्याचा या fraud शी काय संबंध ? त्या अधिका-याच्या पत्नीने अमुक लाख 'बुडवले' ?? ..आणि त्या अनुभवावरुन सल्ला दिला म्हणून, चौकशी नको व्हायला म्हणून विसरुन ज? रिटायरमेंटनंतर चौकशीत अडकणे ? जे कार्डधारक खुद्द फसवले गेलेत ते चौकशीत 'अडकतील' कसे ? मला वाटते इथे पूर्ण माहिती आणि चित्र कळत नाहीये. पण असो.

In reply to by गवि

कळले नाही. केवळ चौकशीत अडकायचे नाही म्हणून किंवा अमुक एक व्यक्ती म्हणते म्हणून गेलेले सगळे पैसे बुडले असे म्हणून सोडून द्यायचे? असे काही विसरून कसे जायचे. उलट पाठपुरावा करायला हवा की नेमके काय झाले आहे. आत्ता असे झाले म्हणजे परत कधीतरी होऊ शकतेच. मग तेव्हा परत हेच प्रश्न येतील. पेट्रोल पंपावर कार्ड दिल्यानंतर थोड्या वेळाने अशा पद्धतीने पैसे चोरीला गेले असे मध्यंतरी वाचले होते. नेमकी कुठल्या वर्तमानपत्रात ही बातमी होती हे आठवत नाही पण एसबीआयच्याच कार्ड बद्दल होते. पैसे परत मिळावेत म्हणून शुभेच्छा.

In reply to by vrushali n

प्रसाद१९७१ Mon, 09/01/2014 - 14:19
खरेच काही कळले नाही. १. डेबिट कार्ड वर खुप ट्रँझक्शन करणे गुन्हा आहे का? २. डेबित कार्ड ऑनलाईन नक्कीच चालते. असे तर नाही ना की तुमचे बाबा बरिच ऑनलाईन Transactions करतात म्हणुन हे चुकीचे Transaction पण तुमच्या बाबांनीच केले आहे असा अर्थ काढला जाईल.

vrushali n Mon, 09/01/2014 - 15:16
बाबा हा विषय पैसे गेलेत असे समजुन टाळत आहेत( बोलुन परत बाबांना बीपी/शुगर चा त्रास होइल म्हणुन टाळत आहोत) मला हे सगळ माझ्या बहिनीने सांगितलय आज सकाळी ११ वाजता ती त्या बँक अधीकारी सोबत बोललीये,त्यांच्या स्वताच्या बायकोने असेच transaction केलेत आणी एकुन १.७५ लाख बुडवले ,जे कधीच परत मिळाले नाहीत्,आता त्यांनीच अस सांगीतल्यवर आम्हला फरस काही करता येण्यासारख नाहिये(त्यांनी कळकळीनी सांगीतल) बाबांची आता या प्रकरणात पुढे करायची इछा नाहिये... आता मी पण शांत रहायच ठरवल आहे पुढे काळजी घेउत धन्यवाद सगळ्यन्ना

In reply to by vrushali n

आयुर्हित Mon, 09/01/2014 - 16:00
त्याने त्याच्या बँकेच्या ग्राहक हिताचे संरक्षण कर ण्यास पुढाकार घेतला पाहिजे. पण तो स्वतःची कातडी वाचवतो आहे.त्याने नक्किच काहितरी घोटाळे करुन ठेवले असणार आणि आता तो ते लपवत आहे. आपल्याला भावनिकरित्या गंडवत आहे. काही झाले तरि आपण तक्रार कराच. जमल्यास आरबीआय गव्हर्नरलाही तक्रार पाठवा व त्यांनाही कळू द्या.

In reply to by इनिगोय

कार्ड होल्डरच्या गहाळपणा शिवाय फ्रॉड होऊ शकत नाही असा आतापर्यंतच्या सर्व सायबर क्राईम्सचा निष्कर्श आहे. लेखिकेनं नक्की काय झालं होतं ते मात्र इथे लिहायला हवं.

In reply to by इनिगोय

गवि Mon, 09/01/2014 - 16:05
-1 त्यांना अडचणीच्या , मनस्तापाच्या वेळी आपल्याशी शेअर करावंसं वाटलं हेच किती चांगलं आहे. आपण इथे फावला वेळ असतो म्हणूनच येतो. मनातलं काही मोकळेपणी लिहिताना कोणी इतका विचार करु नये.. अगदी आधी सल्ला मदत मागितली आणि नंतर मन बदलले तरी सर्वांचा वेळ वाया गेला असा formal विचार इथे नकोच.. असे माझे मत.

In reply to by गवि

तर हा प्रश्न आला नसता. एकेक गहन पैलू नंतर उघड करुन, `आम्ही पुढे तक्रार करणार नाही' असं म्हटल्यावर, सल्ला देणार्‍यांचा पोपट होतो. त्यामुळे ज्यांनी मनःपूर्वक मदत केली त्यांना `कशाला घेतला त्रास' वाटणं स्वाभाविक आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रसाद१९७१ Mon, 09/01/2014 - 16:18
सल्ला देण्याच्या त्रासा पेक्षा, खरे काय घडले हे न सांगता नुस्तेच "आता तक्रार करणार नाही " असे विधान करुन चर्चा आटोपती घेणे त्रासदायक आहे. हे तर सस्पेंस सिनेमा सारखे झाले. खुनी कोण कळायच्या आधीच लाइट गेले. नक्की काय घडले हे सांगण्याची जबाबदारी पण लेखिकेची आहेच.

In reply to by प्रसाद१९७१

vrushali n Mon, 09/01/2014 - 16:46
मी नगर ला शिकते,सगळ्या बहीनी दुसरी कडे,आई वडील दुसर्या गावाला आहेत वडीलांनी मी फोन केला तेव्हा जुजबी माहीती दिली,वरुन तुम्ही टेन्शन घेउ नका असेही सांगत होते मलाच ८८००० रु बुडल्यामुळे काहीतरी करावस वाट्ल्,म्हनुन सगळे उपद्याप सुरु होते आता सकाळी बहिनीने जितक सांगीतल तितक मि शेअर केलय ह्या उपर बोलायची वडीलांची इछ्छा नाहीये,तर मी आणखी काय करु शकते

In reply to by संजय क्षीरसागर

इनिगोय Mon, 09/01/2014 - 16:39
+१ आम्हाला हे प्रकरण लावून धरायचं नाही, पण हे हे असं झालं, तुम्ही काळजी घ्या.. असं सांगितलं तर वाचणा-यांना मदतच होईल की. इथे वेगवेगळी विधानं केल्यामुळे 'डेबिट कार्ड आॅनलाईन वापरता येत नाही', 'बरेच व्यवहार केल्यानंतर फसवले गेल्यास तक्रार करणे त्रासाचे ठरू शकते', असे गैरसमज व्हायला वाव आहे. खाली पैसाताईने दिलंय त्याप्रमाणे इतक्या मोठ्या रकमांना फसवले जाऊनही गप्प का बसावंसं वाटलं असेल हाही प्रश्न आहेच.

In reply to by गवि

पैसा Mon, 09/01/2014 - 16:19
आपल्याकडे अशा गुन्ह्यांशी मुकाबला करायला काहीही यंत्रणा नाही. पोलीस इतक्या जुनाट पद्धती वापरतात की ऑनलाईन कंप्लेंट दिली तरी पोलीस चौकीत जाऊन लेखी कंप्लेंट द्यावी लागते. मुळात एकदा माझे क्रेडिट कार्ड पर्सबरोबर हरवले तेव्हा क्रेडिट कार्ड कसे वापरायचे यावर मी पोलीस स्टेशनातल्या साहेब लोकांची शिकवणी घेतली होती. त्यामुळेच लोक नाद सोडून देतात. मात्र ४२००० आणि ४५००० या खूपच मोठ्या रकमा आहेत. आणि बँक अधिकार्‍याचे १.७५ लाख जाऊन तो गप्प बसत असेल तर मला (या केसमध्येही) त्याचाच पहिला संशय येईल.

vrushali n Mon, 09/01/2014 - 16:54
माझ्या मते लेखिकेच्या वडलांनी काहीतरी मोठी खरेदी केली असणार, ती सांगितली नसेल कींवा लपवायची असेल > ते वडीलांचे पैसे आहेत्,त्यांनी काय खरेदि करावी किवा करु नये हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे मला फक्त पैसे जर उगाच कापले गेलेत तर काय काय करता येउ शकेल ही माहीती हवी होती,म्हनुन मी इथे लिहिले मला माफ करा, इथे लिहुन माझी मोठी चुक झाली ह्या उप्पर मला घरचे धुणे चौकात धुवायचे नाही धन्यवाद

In reply to by vrushali n

गवि Mon, 09/01/2014 - 17:26
प्रतिसाद देताना मूळ लेखकाला एखादी बाब शेअर केल्याचा पश्चात्ताप व्हावा ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. त्यांना आणखी प्रश्न विचारणं, क्लॅरिटी मिळवणं हे वेगळं आणि वेगवेगळी कनक्लुजन काढून बळीलाच जबाबदार ठरवणे वेगळे. खेळीमेळीत एकमेकांना कोपरखळ्या देणे आणि कानकोंडे करणारी बेदरकार टीका यात बराच फरक आहे. एकदा पूर्वपरीक्षणाचे बटण दाबून आपल्या प्रतिसादात कुठे उगीचच तोडून टाकणारा भाव उमटलाय का हे बघावं सर्वानीच. हे मी माझं मत केवळ सर्वांसमोर म्हणून पाहतोय. बाकी आपण स्वत:चे बेस्ट जज्ज.

In reply to by गवि

गणपा Mon, 09/01/2014 - 17:51
खेळीमेळीत एकमेकांना कोपरखळ्या देणे आणि कानकोंडे करणारी बेदरकार टीका यात बराच फरक आहे. एकदा पूर्वपरीक्षणाचे बटण दाबून आपल्या प्रतिसादात कुठे उगीचच तोडून टाकणारा भाव उमटलाय का हे बघावं सर्वानीच.
शतशः सहमत. -(तोंड पोळुन घेतलेला) गणा

In reply to by गणपा

एस Mon, 09/01/2014 - 18:04
हजारदा सहमत. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली कधीकधी बोटांतून कीबोर्डावर काहीही घरंगळतं इथे. असोत. लेखिकेच्या दु:खात सहभागी आहे. यानिमित्ताने वेगवेगळ्या यंत्रणांची बेफिकिरी पाहून आश्चर्ययुक्त संताप वाटला. आपणांस इथे बरेच सल्ले मिळाले आहेतच, पण पोलिसांच्या सायबर सेलकडे तुम्ही तक्रार केलीय का? हा विभाग बराच कार्यक्षम आहे असे मी तरी ऐकलंय.

In reply to by गवि

प्रसाद१९७१ Mon, 09/01/2014 - 19:49
@ गवि - एक तर मला काही वाईट बोलायचे नव्हते. एकुणच सर्व गोष्टी गोंधळात टाकणार्‍या होत्या. त्यांच्या बाबांनी नेट वर अमाउंट टाकताना २ शुन्य जास्त टाकली असे नाही का होऊ शकत? तुम्ही गोष्टी कशा घडल्या त्याचा क्रम लक्षात घेत नाहीयेत. १.आधी समस्या मांडण्यात आली. त्यात सर्वांनी चांगले सल्ले दिले. माझ्या कडे अधिक काही लिहीण्यासारखे नसल्यामुळे तेंव्हा मी काही लिहीले नव्हते. २. मग त्या बँक अधिकार्‍याची कथा मधेच आली. त्याच्या बायकोने १.७५ लाख अश्याच Transactions मधे गमवले असे लिहीले होते. ह्या वर लोकांनी शंका व्यक्त केल्या. ३. मग डेबीट कार्ड वापरुन नेट वर खरेदी केली तर चौकशी मागे लागेल असे कोणी तरी सांगीतले अशी कथा आली. ४. ४०-४५ हजार असे सहज सोडणे शक्य वाटते का? हे जे काही सांगितले गेले आहे ते तुम्हाला तरी पूर्ण वाटते का? एका गोष्टीचा दुसर्‍याशी सबंध तरी आहे असे दिसतो आहे का? एकदा लेखिकेने विषय चालू केल्यावर आणि आधी तरी इतक्या लोकांनी चांगले सल्ले दिल्यावर, अचानक आता काही नाही, मी हा विषय बंद केलाय हे म्हणणे पटते का?

In reply to by प्रसाद१९७१

vrushali n Mon, 09/01/2014 - 23:51
आधीच आम्ही जवळ्पास ८८००० हजार रुपयांनी नुकसनीत असताना १अशी कथा आली २ उत्कंठा वाढवुन पळु नका अशी भाषा वपरने शोभते काय?मी तुमची उत्कंठा वाढवायला इथे पोवाडा सांगते/गाते आहे काय? इतकी संवेदनहीनतेची नीच पातळी लोक गठु शकतात? मजजवळ transaction ची कॉपी आहे,पण ती इथे कशी डकवावी हे कळत नाहिये ४०-४५ हजार असे सहज सोडणे शक्य वाटते का>>>>जर कोणी प्राध्यापक+lay out buisness+पत्नी माध्यमिक शाळेत शिक्षक असेल आणी त्यांना उगाच हाती काही न लागता वरुन नसत्या पोलीस चौकशीच्या भानगडीत पडायचे नसेल तर? जो माणुस आपल्या मुलींना ओपन मधुन खासगी महविद्यलयात MD/BDS पुर्ण फीज भरुन शीकवीत असेल तर त्या व्यक्तीला रकमेवर दोन शुन्य जास्त पड्लेत की कमी हे समजत नसेल काय? माफ करा म्हट्ल तर "उत्कंठा" वाढवुन पळु नका म्हनायचे आणी जे घडल ते सांगीतल कि खुसपट काढायची "ह्या अमकी रक्कम कशी सोडु शकतात्?ढमक्या रकमेची खरेदी केली असेल आणी लपवयची असेल्,कथा सांगत आहेत!!! मजजवळ transaction चे डीटेल्स आहेत्,ते इथे कसे चढवावेत(m s office picture manager मधे आहेत)

In reply to by गवि

vikramaditya Mon, 09/01/2014 - 20:32
आपण फार चांगला मुद्दा मांडलात. तुमच्या प्रतिसादातील प्रत्येक वाक्य आणि शब्द अचूक आहे. "धागा काढलात तर आता प्रतिक्रिया तर येणार", हा व्यक्तिस्वातंत्र्याचा काढलेला फार मोठा चुकिचा निष्कर्ष आहे. "म्हणजे आता पोलिस स्टेशन किंवा कोर्टात गेल्यावर मदत मिळो ना मिळो , मानहानी तर होणारच" ह्या गोष्टीचा पुरस्कार केल्यासारखे झाले. मिपा सारख्या प्रसिद्ध मंचावर (मराठी बांधवांच्या) सहज मनातील विचार मांडावे, अथवा एखादी माहिती विचारावी म्हणून एखादा धागा काढावा आणि नंतर "मदत नको पण प्रतिक्रिया आवर" अशी धागाकर्त्याची अवस्था व्हावी हे केवळ दुर्दैव. There are some souls (though in minority) here who actually relish the fact that they have ensured through their remarks that the person who started the thread is embarrassed, insulted and vows never to write again on this forum. This , they consider as their victory and declare so on this very forum. They are always on the lookout for such 'victories' सं.म. : व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेल्या ह्या प्रकारावर आपली काय प्रतिक्रिया आहे?

In reply to by vrushali n

इनिगोय Mon, 09/01/2014 - 17:50
प्रसाद१९७१ यांच्या मूळ प्रतिसादात असा काही निगेटिव्ह टोन असल्याचे जाणवले नाही. लेखिकेने अपूर्ण माहिती दिलीय, ती पूर्ण द्यावी एवढेच तर म्हणणे होते. आणि मुळात इथे 'जाहीर धागा काढलाय तर सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया येणारच' या सुचनेची अपेक्षा होती.

In reply to by इनिगोय

गणपा Mon, 09/01/2014 - 17:54
'जाहीर धागा काढलाय तर सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया येणारच' या सुचनेची अपेक्षा होती.
याचा अर्थ एखाद्याच्या तिर्थरुपांवर वैयक्तिक हल्ले करावेत का? ते ही काही ओळख-पाळख नसताना.

In reply to by गणपा

इनिगोय Mon, 09/01/2014 - 18:00
अर्थातच नाही. मोठी खरेदी करून ती सरप्राईज ठेवायची असेल असा अर्थ काढण्याजोगं वाक्य होतं ते. अर्थात नेमकं काय म्हणायचं होतं ते तेच सांगू शकतील.

In reply to by स्पा

इनिगोय Wed, 09/03/2014 - 15:26
स्पाजोबा, गाडी चुकलीय, गणपाने ज्या प्रतिसादाला उद्देशून ते लिहिलंय, तो उडवला गेलाय, आणि तो माझा नव्हता. बेटर लक नेक्ष्ट टाइम.

In reply to by इनिगोय

प्रसाद१९७१ Mon, 09/01/2014 - 19:52
अजुन एक गंमत बघा. धागा काढताना लिहीले ४३,३५० चे डेबिट पडले नंतर लिहीले ८८०००
मलाच ८८००० रु बुडल्यामुळे काहीतरी करावस वाट्ल्,म्हनुन सगळे उपद्याप सुरु होते
:-)

In reply to by प्रसाद१९७१

vrushali n Mon, 09/01/2014 - 21:42
३००० हजार bsnl 3g recharge चे कापल्या गेलेत्,अजुन recharge पण झाला नाही आणी रक्कम पण मिळाली नाही,ति किरकोळ अस्ल्याने मी लिहिली नाही आधी रक्कम कापल्या गेल्याचा मेसेज आल्याबरोबर बँकेत जाउन card block केले आणी बँक अधीकारी लोकांशी बोललेत paytm वाल्यांशी आधी इमेल आणी नंतर त्यांनी नं दिल्यावर ते लोक बोललेत कि त्या पैशांचे product deliver झाले आहे आणी FIR/Bank statment दिल्याशिवाय ते लोक आम्हाला काही माहीती देणार नाही त्या बँक अधीकार्याच्या पत्नीने असेच डेबिट कार्ड वापरुन पैसे बुडवले ,जे परत नाही मिळाले,ते म्हणाले अशा प्रकरणात चौकशी तिही आपल्याच मागे लगते आणी पैसे परत मिळ्त नाही,मग इतका मनस्ताप करुन घेण्यापेक्शा आणी इतर ठीकाणी सांगितलेल्य करणांमुळे बाबा शांत बसुन आहेत्,आम्ही पोलीसांकडे तक्रार करा म्हटल ,पण त्यांची इछ्छा नाहिये ते त्यांनीच कमवलेले अस्ल्याने त्यांना हव तस करण्यचा पुर्ण अधीकार आहे आणी तुम्ही कोण सांगणारे लोकांनी किती पैसे बुडल्यावर शांत बसावे आणी किती किती पैसे बुडल्यावर हातपाय मारावेत(कदाचीत त्यांना जे पैसे मिळ्णारच नाहीत्,त्यांच्या मगे लागुन मनस्ताप करुन घेण्यपेक्शा तितकेच पैसे कसे कमवता येतील हा विचार करणे योग्य वाटत असेल) to each his own right?

In reply to by vrushali n

फक्त एक गोष्ट क्लिअर कराल का?
त्या बँक अधीकार्याच्या पत्नीने असेच डेबिट कार्ड वापरुन पैसे बुडवले ,जे परत नाही मिळाले,ते म्हणाले अशा प्रकरणात चौकशी तिही आपल्याच मागे लगते आणी पैसे परत मिळ्त नाही,
म्हणजे त्या अधिकार्‍याच्या पत्नीचे पैसे असेच कार्ड हॅक होऊन गेलेत (त्याला बुडवले म्हटल्यामुळे आमचा गैरसमज झाला) आता एक साधी शंका आहे, जर कार्डहोल्डरनं कार्ड वापरलंच नव्हतं तर चवकशीचा ससेमिरा कसा लागेल? कुणी किती पैसे सोडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, एकदम मान्य! पण कार्ड वापरलं नाही आणि शंभर रुपये जरी डेबिट झाले तरी आम्ही बँकेच्या नाकी नऊ आणतो म्हणून इंटरेस्ट आहे. कृपया व्यक्तिगत घेऊ नका. तुमच्या स्पष्टीकरणानं आमचं कार्ड प्रोटेक्ट होईल.

In reply to by प्रसाद१९७१

vrushali n Tue, 09/02/2014 - 14:07
debit card XXXXX for a purchase worth Rs 43350 on POS xxxxxxx at PayTM IN txn#xxxxx care@paytm वर इमेल केली,ते लोक तीन दिवसांनी रिप्लाय देउन बॅन्केचे स्टेट्मेन्ट मागत आहेत्,जे आम्ही आज दिले,तेव्हा अजुन ४२००० रुपये PayTM इथे कापलेले दिसलेत गंमतच आहे बाइ लोक पुर्ण वाचायचे कष्टही घेत नाहीत

vrushali n Mon, 09/01/2014 - 17:51
गडबड असेल तर ती paytm वाल्यांची आहे हे नक्की बाकी माझे वडील कधीही पोलिस स्टेशन ची पायरी न चढल्याने कींवा त्यांचा पोलीसांवर विश्वास नसल्याने मी समजु शकते,बाकी वडीलांच् पण बिसनेस करतांना कधीकधी नुकसान झाले असल्याने त्यांनी हे प्रकरण फारसे लावुन धरले नाही,आणी बाकी आम्ही बहीणी सगळ्या डॉक्टर( MBBS,MD,BDS)व इन्जीनीअर अस्ल्याने,ही रक्कम आम्ही नक्कीच भरुन काढू बाकी काही माहीत नसतांना derogatory नाही लिहील तरी चालेल

In reply to by vrushali n

कवितानागेश Mon, 09/01/2014 - 18:03
बॅम्क सुरुवातीला नेहमीच हात वर करत असते. पण हॅकिन्ग झालेले असेल तर ती बॅन्केचीसुद्धा जब्बबदारी आहे. बॅन्केच्या अजून वरच्या ऑफिसरला भेटा आणि बॅन्केविरुद्धच तक्रार करा ग्राहक मंचाकडे. मग ते मदत करतील. मागे मी १००० रुपयासाठी HDFC च्या लोकांचे डोके खाल्ले होते.

In reply to by कवितानागेश

मागे मी १००० रुपयासाठी HDFC च्या लोकांचे डोके खाल्ले होते.
हजार रुपयेही खूप झाले माऊली ... मी तर एकदा डी मार्ट मधे विकत घेतलेले प्रॉडक्ट हे एक्पायर्ड आहे लक्षात आल्यावर तत्क्षणी परत केले त्याची किम्मत काहीतरी १२३.६० पैसे होत म्हणुन मला तिथल्या सेल्समॅनेजर ने १२३.०० रुपये परत दिले. तेव्हा मी ६० पैशासाठी भांडलो होतो... आपला हक्काची कमाई, कष्टाची कमाई,हलाल कमाई आहे ... मग एक हलाला तरी का सोडा ? *biggrin* बाकी सदर प्रकरणात आपला एकच सल्ला आहे : तुम्हाला जर तुमच्या बाजुने काहीच चुक नाही ह्याची खात्री असेल तर हे प्रकरण लावुन धरा पोलीसात जा , आर बी आय कडे जा ग्राहक मंचा कडे जा, मीडीयात बोंब ठोका... शेवटी न्याय मिळेलच ... कारण सत्यमेव जयते ! ( अनुभवाचे बोल आहेत हे , मागे एकदा मला १३ हजाराला गंडा बसला होता , जेव्हा पोलीसात जाऊन बोंब ठोकली तेव्हा पै न पै परत मिळाली ) )हां , अर्थात तुम्ही जर गच्छम काळ्या पैशाच्या ईस्टेटीची मालकी बाळगुन असाल तर जाऊन द्या , विषय सोडुन द्या न्याय झाला असे समजुन विसरुन जावा .... कारण कर्मणो गहना गति !! *biggrin*

In reply to by vrushali n

मंदार कात्रे Mon, 09/15/2014 - 19:07
तुम्ही चूक करताय व्रुशालीजी ... तुम्हि भगिनी उच्चपदस्थ अथवा सधन असल्याने ८८,०००/- रुपये भरुन देउ वगैरे मुद्दे विसन्गत आहेत. मूळ प्रश्न पैसे कसे व का गेले ? हा आहे. पोलिस/ सायबर क्राइम अथवा पेटीएम वाले /बॅन्क यांच्या भोंगळ कारभार अथवा त्रुटी याबद्दल नक्कीच चर्चा करणे अथवा दाद मागणे आवश्यक आहे.

vrushali n Mon, 09/01/2014 - 17:59
मानहानिकारक बरोबर आहे काहितरि गडबड आहे हे वाक्य मला माझ्याकरीता अथवा घरच्यांसाठी मानहानिकारक वाटले

In reply to by vrushali n

सुहास पाटील Mon, 09/01/2014 - 18:30
> काहितरि गडबड आहे हे वाक्य मला माझ्याकरीता अथवा घरच्यांसाठी मानहानिकारक वाटले हे वाक्य मी तुमच्या साठी किवा तुमच्या घरच्यान साठी नाही लिहिले ते त्या बँक वाल्या करता होते जो सांगतो कि डेबिट कार्ड ने online purchas केल्यास प्रोब्लेम होतो निव्वळ लबाड पणा आहे हा त्या बँक वाल्याचा

पहिल्यांदा हे ठरवा, लेखिकेला सहानुभूती हवीये का सल्ला? सल्ला हवा असेल तर सगळ्या गोष्टी क्लिअर द्यायला हव्यात. सहानुभूती हवी असेल तर सल्ल्याचा प्रश्नच येत नाही. अर्थात, सल्ला घेतला असेल तर शेवटी काय झालं हे इथे कळवणं ही किमान जवाबदारी आहे कारण त्याचा सर्वांना उपयोग होईल. आणि सहानुभूती हवी असेल तर स्वतःची चूक नसतांना फटका बसला इतपत बाजू स्पष्ट असायला हवी. लेखिकेनं फायनली घेतलेला स्टँड असाय :
ते वडीलांचे पैसे आहेत्,त्यांनी काय खरेदि करावी किवा करु नये हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. मला फक्त पैसे जर उगाच कापले गेलेत तर काय काय करता येउ शकेल ही माहीती हवी होती,म्हनुन मी इथे लिहिले
सगळे धाग्यात इंटरेस्टेड आहेत कारण धाग्याचं शीर्षकंच भन्नाट आहे (Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत). आणि अशी वेळ कुणावरही येऊ शकते म्हणून सगळे इथे जमलेत. It is that simple! आता तो उलगडा करायला, झालेल्या नुकसानाची शहानिशा करायला कार्डहोल्डरच तयार नाही. इथपर्यंत काही हरकत नाही कारण तो त्यांचा प्रश्न आहे. पण ...
त्यांच्या मते आधीच बाबांनी खुप transaction करुन ठेवलेत,(हे बँके अधीकारी बाबांचे चांगले मित्र आहेत्,त्यांच्या स्वताच्या बायकोने असे १.७५ लाख बुडवलेत्,त्यांनी स्वनुभवाने सल्ला दिलाय्)की आता निव्रुत्त झाल्यावर कशाला नुसत्या चौकशीत अडकता?
यामुळे धागा गोंधळात गेलायं. इथे व्यक्तीस्वातंत्र्य, धागा काढून पश्चात्ताप वगैरे मुद्दे गैर लागू आहेत. अगदी साधी गोष्ट आहे, कार्डहोल्डरनं ट्रन्झॅक्शस केली होती का नाही? विषय संपला!

In reply to by संजय क्षीरसागर

आदूबाळ Mon, 09/01/2014 - 21:48
सहमत आहे. आधी किती का वैध ट्रान्झॅक्शन करेना, त्याचा कार्डच्या अवैध वापराशी काय संबंध? "कर नाही त्याला डर कशाला" या तत्त्वाप्रमाणे चौकशी झाली तर प्रॉब्लेम काय आहे? प्रस्तुत बँक मॅनेजरचा सल्ला - अ‍ॅट बेस्ट - चुकीचा आहे हे वर अनेकांनी लिहिलंच आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

इनिगोय Tue, 09/02/2014 - 10:21
शत प्रतिशत सहमत. मदत करण्याच्या हेतूने आलेल्या प्रतिसादांचा अशा त-हेने वेगळा अर्थ काढून काय साध्य झाले? सुहास पाटील यांच्या प्रतिक्रियेबाबतही तसंच. जर झालेल्या ट्रान्झॅक्शन्सचे लिखित पुरावे हातात असतील तर नेटाने पाठपुरावा करून नुकसानभरपाई मिळवता येतेच. मिळवलेली आहे. नियमित ट्रान्झॅक्शन्स करणा-या व्यक्तीला तर अधिकच जाणीवपूर्वक पाठपुरावा करणे शक्य आहे. ज्या बँकांचे उल्लेख इथे केलेत, त्या नावाजलेल्या, प्रतिष्ठा जपणा-या नक्कीच आहेत, अशावेळी 'त्यांच्या फेसबुक पेजवर झालेला प्रकार पोस्ट करणे' एवढा साधा उपायसुद्धा लागू पडू शकतो. संक्षींनी म्हटल्याप्रमाणे सल्ला हवाय, तर तो लागू पडला का, हे सांगणे हे ज्यांनी प्रतिसाद दिले त्यांच्यासाठी आवश्यक नाही का? मुदलात लोक इथे प्रतिसाद देत आहेत ते तुमच्या वडिलांचे स्वकष्टाचे पैसे परत मिळावेत या चांगल्या हेतूने, हे तरी मान्य करायला हरकत नसावी..

In reply to by इनिगोय

लोक इथे प्रतिसाद देत आहेत ते तुमच्या वडिलांचे स्वकष्टाचे पैसे परत मिळावेत या चांगल्या हेतूने
जर लेखिका म्हणतेयं त्याप्रमाणे कार्डहोल्डर ट्रॅन्झॅक्शन्स घरच्या डेस्कटॉपवरनं करत असेल आणि हा फटका कार्ड हॅकिंगमुळे (म्हणजे कार्ड त्यांच्या ताब्यात असतांना) बसला असेल तर मी हे काम प्रोफेशनल असाईन्मंट म्हणून घ्यायला तयार आहे! सगळ्या फॅक्टस वर्णन केल्याप्रमाणे असतील तर पैसे नक्की परत मिळतील.

In reply to by संजय क्षीरसागर

vrushali n Tue, 09/02/2014 - 14:30
याहू वर इमेल केला आहे तुम्ही काही करु शकलात तर बघा,बाकी व्य.नी तुन बोलुया

In reply to by संजय क्षीरसागर

संक्षी , आपला प्रतिसाद वाचुन उत्सुकता निर्माण झाली ... आपला फायनान्शीयल क्राईम डीटेक्शन मधे काही अनुभव आहे काय ? मागे , ह्या धीच्या जॉब मधे , मी जॉब / लॉटरी वगैरेंशी संबंधीत फ्रॉड डिटेक्ट/ प्रेडीक्ट करायची मॉडेल बनवत होतो :)

In reply to by मृत्युन्जय

माझ्याकडे पेपर्स आल्यापासनं चार तासाच्या आत ही प्रगती आहे :
पण बाबा relax आहेत, कोणी हॅक केल नाही म्हणुन एनीवेज थँक्य सगळ्यांना

In reply to by संजय क्षीरसागर

vrushali n Tue, 09/02/2014 - 19:58
जरी सायबार क्राइम वाले असे म्हणत आहेत की हॅकींग झाले नाही,तरीही तुम्ही एक बाब बघितली का?बाबांनी जेव्हा जेव्हा रिचार्ज केलेत्,त्याच्या दुसर्याच दिवशी मोठया रकमा काढल्या गेल्यात हा प्रत्येक वेळेस योगयोग असु शकतो की paytm चा कोणी व्यक्ती असु शकतो,अस बाबांनी मला आत्ता फोन वर सांगीतल आहे (रच्याकने मी मला जितकी तुट्पुंजी माहीती मिळतेय्,मी लगेच इथे क्रिकेट मॅच च्या प्रत्येक ओव्हर सारखी लगेच अपडेट करतेय...मला वाट्तेय मी पुर्ण माहीती निघाल्याशिवाय इथे जास्त काही बोलु नये हे उत्तम)

सदर लेखिकेने रीअल टाईम ट्रान्साक्शन रेकॉर्ड्स बँकेकडे मागावेत. म्हणजे पैसे कोणी काढले, कशासाठी काढले ह्या गोष्टींचा उलगडा होईल.

दशानन Tue, 09/02/2014 - 00:10
असो! आमचे काही शब्द वाया गेले, हरकत नाही. इतर कोणालातरी कामी येतीलच. पण, हा प्रकार पुन्हा घडू नये ही आशा.

आयुर्हित Tue, 09/02/2014 - 01:42
To make online shopping safer, the RBI has made it mandatory, from 1st August onwards, for all online transactions to have an extra level of authentication. The ‘extra’ level, is a password that you will have to enter after entering your credit/debit card details while making online payments. You will require this ‘extra password’ for transacting on any website in India. This new technology is called VBV – Verified by Visa or MSC – MasterCard SecureCode. All you have to do is log on to your bank’s website, register your card for Verified by Visa (or MasterCard SecureCode) and get your password. Each bank has its own process for card registration. So, hop on to your bank’s website and register now:

पिलीयन रायडर Tue, 09/02/2014 - 10:38
सगळा धागा आणि प्रतिक्रिया वाचल्या. खरं तर एकंदरीतच कधी कुणी कुणाची उगाच मापं काढु नयेत हा संकेत आहे.. वास्तव जगात..आभासी जगात..कुठेही.. त्यात आपल्याला सगळंच माहिती नसतं हे एक कारण आहे.. आणि माहिती असलं तरी कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. त्यामुळे कुणी लेखिकेला / त्यांच्या वडिलांना अर्धवट माहितीवर काही बोलणे चुकच आहे.. पण लेखिकेला एकच मुद्दा सांगावा वाटतो की ही जी काही अर्धवट माहिती लोकांकडे आहे, ती तुम्हीच दिली आहेत.. आधी सल्ला मागितलात तेव्हा तो सगळ्यांनी मनापासुन दिला.. पण मग जेव्हा तुम्ही एक एक माहिती द्यायला सुरवात केलीत त्यामुळे इथे गोंधळाचे वातावरण तयार झाले असे दिसते. लोकांनी गोंधळ उडाल्यास सुद्धा भाषा जपुन वापरावी ही तुमची अपेक्षा गैर नाही, पण अपेक्षा दुहेरी असतात.. तुम्ही सुद्धा गोंधळात पडणारी माहिती द्यायला नको होती ही लोकांची अपेक्षा गैर नाही. (मलाही बँक मॅनेजरच्या बायकोने पैसे "बुडवले" हे समजलेलं नाही. बाकि प्रतिसादात तुमचे मराठी उत्तम आहे असे दिसते.. मग तुम्हाला नक्की "बुडवले" असंच म्हणायचं आहे का? कारण तुमच्या वडीलांच्या ह्या परिस्थितीची तुलना तुम्ही सतत त्या बाईंच्या परिस्थिती सोबत करत आहात.. आणि तुमच्या वडीलांनी पैसे बुडवलेले नसुन त्यांनाच फटका पडला आहे..) दुसरं असं की आधी तुम्हाला ८८०००/- ही रक्कम जास्त वाटली आणि स्वतःला वडिल आणि बहीणी कडुन जुजबी माहिती असतानाच वडिलांना काहीतरी मदत व्हावी ह्या हेतुने तुम्ही इथे धागा काढलात. आणि आता तुम्ही "मनस्ताप होण्यापेक्षा जाऊ देत ८८०००/-" असा पवित्रा घेतला आहेत. मुळात ८८०००/- जाऊ देत असे म्हणु शकणारी मंडळी इथे कमीच असतील.. आम्हाला १००/- जरी विनाकारण गेले तरी बँकेत जाउन पाठपुरावा करण्याची सवय आहे.. शिवाय ह्या प्रकरणात तुमच्या वडीलांची काहीच चुक नाही, तुम्हीच म्हणताय त्या प्रमाणे एवढा शिकला सवरलेला माणुस दोन शुन्य जास्त टाकली वगैरे चुका करणार नाही.. तर त्यांना हे ही कळत असेलच की बँकेच अधिकारी जे सांगत आहेत (की चौकशी तुमच्याच मागे लागेल..) ते तद्दन खोटे आहे.. तरीही ते हा सल्ला मान्य करत आहेत हे गोंधळात पाडणारे नाही का? चौकशी मागे केव्हा लागते? जेव्हा तुम्हीच काही तरी गुन्हा केलाय असं पोलीसांना वाटतं.. पण असं मुळात होईलच कशाला? जो माणुस असे काही गफले करेल आणि ट्रान्झॅक्शन लपवु पाहिल, तो पोलीस स्टेशनात जाउन तक्रारी कशाला करत बसेल? शिवाय तुम्ही म्हणताय तसं तुमच्या कडे पुरावे आहेतच.. अशा वेळेस तुमच्या "जाउ देत" ह्या स्टॅण्ड ने लोक हैराण झाले तर नवल काय? { तुम्हाला "चौकशी मागे लागेल" म्हणजे "आपल्यालाच खेटे मारावे लागतील" असे मह्णायचे आहे का? कारण चौकशी मागे लागणेचा अर्थ वेगळा होतो } मला त्याहुनही एका गोष्टीची काळजी वाटते की आपले कार्ड / अकाउंट असे हॅक झाले.. तर कुणीही आधी तक्रार देऊन ठेवेल. कारण उद्या कुणी तुमच्या अकाउंटचा गैरवापर केला (जसे की देशविघातक कृत्य वगैरे..) तर पुरावा म्हणुन तुमच्या कडे तक्रार हवीच (आमची गाडी चोरीला गेली तेव्हा आम्ही पहिल्यांना तक्रार नोंदवुन ठेवली.. कारण गाडी कुठे चोर्‍या करायला वापरल्या गेली तर ती तेव्हा आमच्याकडे नव्हती ह्याचा पुरावा..) अशावेळी मागे हटणे मी समजु शकत नाही.. अर्थातच तुमच्या वडीलांचे पैसे आहेत.. त्यांनी काय करावं हा त्यांचाच प्रश्न आहे... तुम्ही केवळ वडीलांना मदत व्हावी ह्या हेतुने धागा काढलात.. मिपाकरांना तेवढे जवळचे समजलात हे ही चांगलेच आहे.. तुम्हाला नंतर अजुन वेगवेगळी माहिती मिळत गेली आणि सरते शेवटी तुम्ही गप्प बसण्याचा निर्णय घेतलात. त्याचाही आदर आहेच. मिपा आपलंच आहे... धन्यवाद...

In reply to by पिलीयन रायडर

आधीचे व्यवहार, पोलिसांचा ससेमिरा वगैरे लागत नाही. FIR फक्त फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यापुरता असतो. FIR चा अर्थ इतकाच की तक्रार जेन्युईन आहे. पुढची सगळी कामं पोलीस, बँक आणि पेमंट ऑपरेटरच्या मागे लागून करुन घ्यायला बांधिल असतात. फक्त तीन गोष्टी सिद्ध कराव्या लागतात : १) कार्ड, कार्डहोल्डरच्या ताब्यात होतं २) कार्डहोल्डरला फोन-पीन आला नाही, आणि ३) रक्कम खात्याला डेबीट झालीये. बास! मग सगळी जवाबदारी बँक आणि पेमंट गेट वे ऑपरेटरची आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

पिलीयन रायडर Tue, 09/02/2014 - 12:55
हो मग तेच तर म्हणतेय मी.. ह्यात आपल्याच मागे चौकशी लागली असं कसं होईल?

In reply to by प्रसाद१९७१

प्यारे१ Tue, 09/02/2014 - 12:52
प्रसादराव, तुमचा आमचा नि सरांचा प्रॉब्लेम हाच आहे. (एका लायनीत बसवत नाही, शक्यच नाहीये ते ;) ) सांगतो ते 'कसं' सांगतो हे फार फार महत्त्वाचं असतंय. आपल्या (मी माझं सांगतो) लक्षात येत नाही बर्‍याचदा.

In reply to by प्रसाद१९७१

पिलीयन रायडर Tue, 09/02/2014 - 13:00
शब्दच तर महत्वाचे असतात ना भाऊ..!! आत्ता त्या टेन्शन मध्ये असणार.. त्यामुळे त्यांच्यावर लोक का शंका घेत आहेत हे लक्षात न घेता त्यांना राग येत असेल.. म्हणुन गोड गोड..! (अर्थात कुणी त्यांच्या वडीलांवर घसरलं तर त्यांना राग येणारच..) पण ह्या रागा लोभापेक्षा सुद्धा त्यांच्या वडिलांचे पैसे मिळणं आणि असं नेमकी कसं झालं ह्याच उत्तर शोधुन खबरदारी घेणं हे जास्त महत्वाचं आहे.. खरं तर इथे सल्ले देताना लोक "आपल्यासोबत सुद्धा असं होऊ शकतं" ह्या विचारानी जास्तीत जास्त चर्चा घडवुन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.. त्यामुळे संभाव्य धोक्यांची माहिती मिळु शकते.. त्यामुळे सिरियसली.. होऊ दे चर्चा...

In reply to by प्रसाद१९७१

गवि Tue, 09/02/2014 - 13:02
कोणाच्याही मूळ जेन्युइन मदतीच्या हेतूबद्दल कधीच शंका नव्हती. पिरा यानी संयतपणे लिहून उदाहरणानेच बरेच काही दाखवून दिले. उत्तम.

In reply to by गवि

मृत्युन्जय Tue, 09/02/2014 - 13:12
हो पण आता धागाकर्तीच्या वैयक्तिक प्रश्नांबद्दलची चर्चा खुप झाली. त्यांनी अर्धवट माहिती दिली की खोटी याबद्दल अशी खुलेआम चर्चा करण्यात काही हशील आहे असे वाटत नाही खास्करुन जेव्हा धागाकर्तीने इथे कोणालाही फसवलेले नाही, तिचा कोणाचीही थट्टा करण्याचा अथवा त्याला लुबाडण्याचा हेतु नव्हता, धागाकर्ती स्वतः बास झाले आता सांगत आहेत. अगदी खरे सांगु का इथे मला काय वाटते आहे? एखाद्या मुलीची अब्रु लुटली गेली आहे आणि गल्लीतले लोक "तिनेच फूस लावली असेल हो" किंवा "दिवसाढवळ्या असे कसे होउ शकते" किंवा " पोलिसात तक्रार केली नाही म्हणजे नक्कीच काहितरी काळेबेरे आहे" किंवा "ती कपडे थोडे असेतसेच घालायची म्हणा" असली काहितरी विधाने करत आहेत. बास झाले ना आता. गपा की. या विषयाच्या अनुषंगाने काय काळजी घ्यावी, काय उपाय असु शकतात यावर चर्च करा वाटल्यास. धागाकर्ती, तिचे वडील, बँक मॅनेजरची बायको या वैयक्तिक गोष्टी कशाला? खासकरुन धागाकर्तीलाच ते आता नको असताना.

In reply to by पिलीयन रायडर

vrushali n Tue, 09/02/2014 - 14:17
तुमच्या वडीलांनी पैसे बुडवलेले नसुन त्यांनाच फटका पडला आहे >तसेच त्या बँके अधिकार्‍याच्या बाइकोसोबत झाले मला असे म्हणायचे होते(ते काका बाबांचे चांगले मित्र आहेत) बाकी तुमचे मुद्दे अत्यंत योग्य आहेत मला त्याहुनही एका गोष्टीची काळजी वाटते की आपले कार्ड / अकाउंट असे हॅक झाले.. तर कुणीही आधी तक्रार देऊन ठेवेल. कारण उद्या कुणी तुमच्या अकाउंटचा गैरवापर केला (जसे की देशविघातक कृत्य वगैरे..) तर पुरावा म्हणुन तुमच्या कडे तक्रार हवीच मला हे पटलेले आहे,बाबांना convince करुन तक्रार करा असे सांगणे महत्त्वाचे झाले आहे आणी सं.क्षी. सर फारश्या कटकटकीतुन न जाता आपले पैसे मिळु शकत असेल तर क्या कहने!! बाकी कोणाला अधीक उने बोलले गेले असल्यास क्षमस्व

In reply to by vrushali n

पिलीयन रायडर Tue, 09/02/2014 - 15:25
ताई, तुम्ही सतत त्या बँक मॅनेजरचा उल्लेख करत आहात आणि सांगत आहात की ते तुमच्या वडीलांचे चांगले मित्र आहेत. पण इथे आलेल्या प्रतिक्रिया वाचुन हे तरी नक्की समजले असेल ना की एक बँक मॅनेजर असुन त्यांनी दिलेला सल्ला अगदी चुकीचा आहे. तुम्ही थोडावेळ मैत्री बाजुला ठेवा आणि विचार करा की एखादा बँक मॅनेजर असा सल्ला का देत असेल? अगदी त्यांच्या बायकोचे १.७५ लाख गेले तरी कुणी स्वस्थ कसं बसु शकतं? आपण स्वतः त्याच बँकेत मोठ्या पदावर असुनही? ह्यात वरकरणी तुमच्या वडीलांची काहीच चुक, हलगर्जी / निष्काळजीपणा दिसत नाही.. मग नक्की का स्वस्थ बसा? आणि ८८०००/- ही काही सामान्य रक्कम नाही.. आणि तुम्हाला अर्थात थोडा पाठपुरावा करावा लागणारच.. वडीलांच्या वतीने तो तुम्ही करु शकता. पण संक्षी म्हणतात तसं हे पैसे परत मिळु शकतात.. तुम्ही हा मुद्दा सोडु नये.. मिपावर ह्या प्रश्ना संबधित क्षेत्रात काम करणारे अनेक लोक आहेत.. त्यांची मदत जरुर घ्या..

In reply to by पिलीयन रायडर

चिगो Tue, 09/02/2014 - 15:27
पिराताईंशी आणि संक्षीजींशी पुर्णपणे सहमत.. प्रश्न "कर नाही त्याला डर कशाला" ह्याचा असावा. ज्यांनीपण सल्ले दिलेत, त्यांनी कळकळीने, मनापासून सल्ले दिलेत. मला अजूनही कन्फ्युअजन आहे ते हे, की त्या बँक अधिकार्‍याच्या पत्नीने पैसे "बुडवले" की तिचे पैसे "बुडले"? जर पैसे बुडले असतील तर एवढे पैसे (१.७५ लाख रुपये) बुडूनही गप्प बसण्याचा निर्णय घेणे आणि तसाच सल्ला दुसर्‍याला देणे, नक्कीच संशयास्पद आहे.. आणखी एक गोष्ट, काहीही कारण नसतांना लोक उगाचच पोलिसांबद्दल गैरसमज करुन बसतात आणि फैलवतात. माझ्या पोलिसांशी आलेल्या संबंधावरुन (पुर्वीचा किंवा आताचा) तक्रारीची बाबतीत मलातरी कधीच वाईट अनुभव आला नाहीये. तेव्हा, आपलं नाणं खणखणीत असेल तर घाबरायची गरज नाही, हेच सांगतो..

vrushali n Tue, 09/02/2014 - 16:02
नुकतेच बाबांकडुन कळले आहे की आमच्या जावयाने पोलीस तक्रार करा असे सांगीतल्या बरोबर लगेच काल पोलीसांकडे गेलेत( मी डोक फोडुन सांगुनही एकत नव्हते,आणी म्हने जावयाच म्हणन कसटाळायचे?)पुरुष प्रधान संस्कुती ती हीच!!! असो आज चंद्रपुर च्या सायबर क्राइम मधु१५१ तासाआधी कळले की ज्याला बाबांचे सगळे पिन नं आणी इतर नं माहीती आहेत त्या व्यक्तीचे हे काम आहे, ४२००० हजाराची एक खरेदी कळली ती आहे apple iphone,पण तो कोणी घेतल ते नाव fir केल्याशिवाय शकत नाही?आणी fir झाले तर अशा गुन्ह्यात अटक झाल्याशिवाय रहात नाही,आम्ही केस मागे घेतो म्हंटल तरीही आता बाबांची चांगली पंचाइत होउन आहे घरच्या p c ला access असणारे लोक कमी आहेत,आणी बाबा सगळ्या शकयता पडताळुन बघताहेत बघु आता काय होइल ते पण बाबा relax आहेत,कोणी हॅक केल नाही म्हणुन एनीवेज थँक्य सगळ्यांना

In reply to by vrushali n

पण बाबा relax आहेत,कोणी हॅक केल नाही म्हणुन
येवढ्या लगेच रीलॅक्स होवु नका . अ‍ॅपलची अजुन बरीच प्रॉडक्ट आहेत बाजारात *blum3* बाकी आयफोन हाच सर्व पापांचे मुळ कारण आहे ! आयफोनखिलं पापमुलम ! *biggrin*

In reply to by vrushali n

प्रसाद१९७१ Tue, 09/02/2014 - 17:59
हा प्रतिसाद वाचुन मनात काही बेसिक प्रश्न आले आहेत, पण आधीच भाषेच्या वापरा मुळे मार खाल्या मुळे आता विचारणार नाही. पण मला मारणार्‍यांनी तरी विचार करावा की मला जे प्रश्न पडत होते ते चुकीचे होते का?

अकिलिज Tue, 09/02/2014 - 19:52
माझ्या बाबांच्या बाबतीत एक प्रकार घडला होता. सांगलीला एटीएम मधून रात्रीचे पैसे काढताना कार्ड आणि पैसे एटीएम मध्येच अडकले. थोड्या वेळ विचार करुन बाबा घरी आले. दुस-या दिवशी सकाळी बँकेत तक्रार नोंदवायला गेल्यावर बँकवाले 'असे कसे कार्ड सोडून घरी गेलात म्हणून तुमचीच चूक आहे' म्हणून टाळाटाळ करत होते. आता रात्रीच्या वेळी जर एकट्या माणसाला एटीएम बाहेर राखण करत बसणे सोईचेहि नव्हते. मुख्य म्हणजे बँकेला कार्ड आणि पैसेहि मिळाले नव्हते. शेवटी पोलीस तक्रार केली. थोड्या दिवसांनी (२ महीन्यांनी) पाठपुरावा करून पैसे परत मिळवले. अर्थात पोलीसांना चौकशी करणे, उलटे अर्थ काढणे आणि बँकेने कार्ड वापरायच्या सूचनांची अंमलबजावणी न करणे या आरोपांमूळे थोडा त्रास झाला. पण यात आपली काही चूक नाही या एका गोष्टीवर बाबांचा आत्मविश्वास टिकून होता. सरकारी नोकरीत आयुष्या काढणा-या माणसाला उतारवयात संगणक, अ‍ॅन्ड्रॉईड, एटीएम अश्या गोष्टींचा सामना करणं थोडं जडच जातं. पण समजून घेतल्यावर भीड चेपली जाते. काळजी करू नका. तुमच्या बाबांचेही पैसे बुडणार नाहीत याचा त्यांना विश्वास द्या.

In reply to by अकिलिज

vrushali n Tue, 09/02/2014 - 20:13
माझे बाबा पण आत्ता इंटरनेट वरुन खरेदी करायला शिकलेत वरुन आपली सगळी महत्त्वाची माहीती ,पिन नं एका फोल्डर मधे ठेवली,पी.सी बाहेरच्याच रुम मधे आहे आता घरी इतके येणारे जाणारे असतांना कोणी ती माहीती बघीतली कि बाबांना transaction करतांना कोणी बघुन ठेवल? की paytm चा कोणी आहे,जो आम्ही रीचर्ज केल्यावर लगेच दोनदा दुसर्या दिवशी इतक्या मोठ्या रकमांची खरेदी केली हे येत्या दोनेक दिवसांत कळेल(एक तर अ‍ॅपल फोन आहे असे सायबर क्राइम वाले पोलीसांना म्हणत आहेत)

In reply to by vrushali n

किसन शिंदे Wed, 09/03/2014 - 00:00
आपली सगळी महत्त्वाची माहीती ,पिन नं एका फोल्डर मधे ठेवली,पी.सी बाहेरच्याच रुम मधे आहे आता घरी इतके येणारे जाणारे असतांना कोणी ती माहीती बघीतली कि बाबांना transaction करतांना कोणी बघुन ठेवल? की paytm चा कोणी आहे,जो आम्ही रीचर्ज केल्यावर लगेच दोनदा दुसर्या दिवशी इतक्या मोठ्या रकमांची खरेदी केली हे येत्या दोनेक दिवसांत कळेल
हा परिच्छेद वाचून 'पुन्हा' बरेच प्रश्न पडलेत, पण आता विचारत नाही. कदाचित उद्या धागा द्विशतकी होताना आणखी काही गोष्टी नव्याने माहीत पडतील.

In reply to by कवितानागेश

vrushali n Wed, 09/03/2014 - 19:42
नेट बँकींग नाही,पैसे डिरेक्टली डेबीट कार्ड मधुन वळते झालेत्,त्यात one time pin ची गरज नसते,फोन वर डिरेक्ट transaction च मेसेज येतो

रेवती Tue, 09/02/2014 - 20:36
वाचतिये. नस्ते उपद्व्याप मागे लागले की चिडचिड होते अगदी! मलाही माझ्या कार्डांची काळजी वाटायला लागलीये. संक्षीच्या उपायांना यश येवो आणि तुमचे पैसे परत मिळोत.

काळा पहाड Tue, 09/02/2014 - 23:52
वरुन आपली सगळी महत्त्वाची माहीती ,पिन नं एका फोल्डर मधे ठेवली,पी.सी बाहेरच्याच रुम मधे आहे आता घरी इतके येणारे जाणारे असतांना कोणी ती माहीती बघीतली कि बाबांना transaction करतांना कोणी बघुन ठेवल? की paytm चा कोणी आहे,जो आम्ही रीचर्ज केल्यावर लगेच दोनदा दुसर्या दिवशी इतक्या मोठ्या रकमांची खरेदी केली हे येत्या दोनेक दिवसांत कळेल
ए अरे हे काय चाल्लंय? कुणीतरी "इस्कटून" सांगेल का नक्की काय चाल्लय ते? डोक्याचं दही झालंय.

In reply to by काळा पहाड

प्यारे१ Tue, 09/02/2014 - 23:57
तपास सुरु आहे. योग्य वेळी माहिती देण्यात येईल. (धागाकर्तीस डिस्क्लेमर: आपली कुठल्याही प्रकारची चेष्टा करण्याचा कोणताही हेतू नाही.)

प्रसाद१९७१ Wed, 09/03/2014 - 10:34
४२००० हजाराची एक खरेदी कळली ती आहे apple iphone,पण तो कोणी घेतल ते नाव fir केल्याशिवाय शकत नाही?आणी fir झाले तर अशा गुन्ह्यात अटक झाल्याशिवाय रहात नाही,आम्ही केस मागे घेतो म्हंटल तरीही आता बाबांची चांगली पंचाइत होउन आहे
कोणाला अटक होयची असेल तर होऊ दे की. तुम्ही FIR करणे गरजेचे आहे. त्या शिवाय पैसे परत मिळणार नाहीत.

vrushali n Wed, 09/03/2014 - 10:57
येत्या काही दिवसांत फायनल कळेल ते सांगते श्री किसन शिंदे धागा असल्या कारणांसाठी द्वीशतकी किंवा शतकी व्हावा,तेही अख्खे घरचे धींडवडे निघुन असे मलातरी वाटत नाही, जितकी छटाक माहीती होती ती सांगितली ही माझी मोठी चुक होती,आता पुर्ण तपास झाल्यावार इथे माहीती देइल(बाबा पोलीसांकडे आधी जायला इछ्छुक नव्हते,आता झालेत्,सायबर वाल्यांच व्हरडीक्ट काय आहे,ते तपास करत आहेत्,शेवटी पैसे परत मिळतात की नाही हे सांगते नक्की

In reply to by vrushali n

सुहास पाटील Wed, 09/03/2014 - 11:18
इथे मला वाटत नाही तुमच्या घरचे धिंडवडे निघाले आहेत कदाचित कोणालाच असा वाटत नसावे. पण पैसे मिळाले कि नक्की सांगा. आता प्रतिसाद देणार्यांनी इतके आयकून घेतले आहे कि जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर फार वाइट वाटेल इथे आलेल्या सगळ्यांना

vrushali n Wed, 09/03/2014 - 11:29
आणी कमाल आहे ,म्हणे प्रतिसाद देणार्यांनी इतके आयकून घेतले आहे >की लोकांनी आमची इज्जत काढलीये प्रतीसादक उवाच १ धागा शतकी झाला की पैसे परत मिळतील अशी बातमी येइल्, २ कदाचित उद्या धागा द्विशतकी होताना आणखी काही गोष्टी नव्याने माहीत पडतील. ३ ह्यांनीच मोठी खरेदी केली आणी लपवायची आहे ४ कोणी इतके पैसे सोडतात का? ५ कथा सांगत आहेत ६" उत्कंठा" वाढवुन पळुन जात आहेत अजुन काही राहीले असेल तर सांगा बुवा

In reply to by vrushali n

काळा पहाड Wed, 09/03/2014 - 13:05
हो. वृषाली काकू, मला वाटतंय की तुम्ही एक्तर खोटं बोलताय किंवा तुम्हाला मानसिक उपचाराची गरज आहे. इथे बरेच प्रतिसाद संयत आणि कळकळ दाखवणारे आहेत. पण तुमच्या सगळ्या पोष्ट पाहिल्या तर भडक आणि दुसर्‍यावर सरळ सरळ आरोप वगैरे करणार्‍या आहेत. बाकी लोकाना ष्टोर्‍या ऐकण्यामध्ये ईंटरेस्ट असतो, तुमचे पुरूष प्रधान संस्कृती बद्दलचे उच्च विचार आणि तुमची प्रत्येक पोष्ट्बद्दल होणारी जळजळ आणि किटकिट ऐकण्यात नाही. आणि खरं सांगायचं तर लोकांनी जी काही इज्जत वगैरे काढलीय असं तुम्ही म्हणताय, ते तुमच्या पोष्ट, तुमचं सामान्यज्ञान आणि तुमचा अ‍ॅटिट्युड वगैरे बघता त्यात काही नवल नाही. खरं तर लोकांनी इतकं ऐकून घेतलय हेच नवल. तुम्ही असं बोलताय कि इथे तुम्हाला उत्तर देणारे तुमच्या घरी पाणी भरायला वगैरे कामाला आहेत. तुमच्या पोष्टवरून असं दिसतय की तुमच्या घरातीलच कुणी तरी तुमच्या पिताश्रींना चुना लावून आयफोन की काय तो विकत घेतलेला आहे. आणि म्हणूनच तुमचे पिताश्री एफ.आय.आर. करायला का-कू करताहेत. (कारण तुम्हीच म्हटल्याप्रमाणे अटक तर होणारच वगैरे). तेव्हा ही सोंगं बंद करा आणि तुमची कापडं तुमच्या घरीच धुवा. तुम्हाला इतके डिटेल पोष्ट लिहायला वेळ आहे, तर घरच्यांच्यावर उपकार करा आणि तो वेळ जरा कारणी लावा आणि अभ्यास करा.

In reply to by काळा पहाड

vrushali n Wed, 09/03/2014 - 14:24
मी एकही वाक्य तुम्हाला उद्देशुन बोललेले नसताना इतक चिडुन बोलयचे काय कारण आहे? तुम्ही मला अथवा माझ्या वडीलांना ओळ्खता काय? नाही तर त्यांच्यवर असे आरोप लावायचे कारण कळु शकेल काय? मिसळपाव वर असे व्यक्तीगत आरोप असलेले वाक्य चालतात काय? मी आधीच माफ करा,माझी चुक झाली म्ह्ट्ल्यावर ,आमचेपण मागेपुढे असेच नुकसान होउ शकते,ते टाळण्यासाठी अशा बाबी वर चर्चा व्हायला हवी असे का म्हणत होतेत मी जेव्हा तुमचे पुरूष प्रधान संस्कृती म्हटल तेव्हा ते कौतुकाने म्हटल होत(आम्ही सांगुन एकत नव्हते,रसीक नी एकदा म्हट्ल्याबरोबर तक्रार करायला गेलेत म्हणुन) बरेच प्रतिसाद संयत आणि कळकळ दाखवणारे आहेत> त्या प्रतीसादांना मी मजकडुन प्रामाणीक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे,मी सं.क्षी सरांना सगळे इमेल पण पाठवलेत्,मग पुढचा तपास सायबर क्राइम का करेनात तुम्ही असं बोलताय कि इथे तुम्हाला उत्तर देणारे तुमच्या घरी पाणी भरायला वगैरे कामाला आहेत >तसेच आम्हीपण इथे कोणाकडे पाणी भरत नाही,मग श्री प्रसाद ह्यांना असे आरोप का करावसे वाटलेत? बाकी माझ्या अभ्यासाची काळजी घेण्यास मी समर्थ आहे,काळजी नसावी,धन्यवाद्,लक्षात ठेवुन अभ्यासाची काळजी घेतल्यबद्दल क्रुपया मी तुम्हाला उद्देशुन काहीही बोललेले नसतांना आणी तुम्हाला ह्या केस मधले शेंडा न बुड माहीत नसतांना व्यक्तीगत आरोप टाळावेत धन्यावाद

In reply to by vrushali n

किसन शिंदे Wed, 09/03/2014 - 13:11
कदाचित उद्या धागा द्विशतकी होताना आणखी काही गोष्टी नव्याने माहीत पडतील.
यात तुमच्या घरच्या लोकांची इज्जत काढण्यासारखं काय होतं हे कृपया विस्कटून सांगाल का?

In reply to by किसन शिंदे

मलाही हेच कळत नाहीये. प्रत्येक प्रतिसादाचा आणि वाक्याचा रोख धागाकर्तीच्या घरच्यांना मानहानीकारक आहे असे का वाटते आहे? कोणी इतके पैसे सोडते का? हा प्रश्न खरंच पडला मला (आणि इतरांनाही). म्हणून तसे सांगितले. यात पैसे परत मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत एवढीच इच्छा होती. इथले अनेक प्रतिसाद तळमळीने फक्त पैसे परत मिळावेत यासाठीच होते. तुम्ही न घाबरता तक्रार करा, पैसे परत मिळतील असा धीर देणारे होते. यात अपमान कुठे केला गेला हे नाही कळले.

योगी९०० Wed, 09/03/2014 - 13:22
सो आज चंद्रपुर च्या सायबर क्राइम मधु१५१ तासाआधी कळले की ज्याला बाबांचे सगळे पिन नं आणी इतर नं माहीती आहेत त्या व्यक्तीचे हे काम आहे, ..... पण बाबा relax आहेत,कोणी हॅक केल नाही म्हणुन आता मला सांगा की हे हॅकींग नाहीतर दुसरे काय? बाबांनी स्वतः कोणाला पिन व इतर details तर नाही ना दिले?

In reply to by योगी९००

vrushali n Wed, 09/03/2014 - 14:35
मला हॅक म्हणजे कोणीतरी जबरदस्तीनी अकाउंट फोडले नाही असे म्हणायचे होते,ज्या व्यक्तीला सगळ माहीत आहे,असे लोक कमी असतील सहज सापडु शकतील ना,मग ते त्या paytm चे का असेना कदाचीत known devil is better than unknown असे त्यांना वाटले असावे आणी बाबांना हे समधान की बाबांनी कुठल्याही suspicious email/phone entertain केले नाही,म्हणजे त्यांची कसलीच चुक नाही,आणी आता अश्या व्यवहारांना अटकाव होउ शकेल ना? जर त्यांनी suspicious email/phone entertain केले असते तर त्यांच मन त्यांना नक्कीच खात असत अस मला वाटत बाबांनी अजुन कोणालाही स्वताहुन पिन व इतर details दिले नाहीत

In reply to by vrushali n

योगी९०० Wed, 09/03/2014 - 17:12
मला हॅक म्हणजे कोणीतरी जबरदस्तीनी अकाउंट फोडले नाही असे म्हणायचे होते जबरदस्तीने जर कोणी तुमचा पासवर्ड / पिन घेतला तर त्याला हॅक म्हणतच नाहीत... known devil is better than unknown आम्हाला तर ओळखीचा चोर जीवानिशी मारी हेच माहित आहे. बाकी हॅकर घरचा असो वा बाहेरचा त्याला पोलिसांपर्यंत घेऊनच जा..८८००० ही काही कमी रक्कम नाही आहे. त्यातून आम्हा सर्वांना पिन / पासवर्ड कसे सांभाळावेत हे सुद्धा कळेल.

इरसाल Wed, 09/03/2014 - 13:47
आणी बाकी आम्ही बहीणी सगळ्या डॉक्टर( MBBS,MD,BDS)व इन्जीनीअर अस्ल्याने,ही रक्कम आम्ही नक्कीच भरुन काढू हे वाचले असतेत ना आधी तर धपाधप सल्ले पाडले नसतेत तुम्ही. आणी हो माझ्या मनात तुमच्या सम्स्येविषयी बिलकुलही शंका नाही. जे झाले ते योग्य नाही पण पब्लिक देत आहे ना सल्ले सगळे स्वीकारयलाच हवे असे नाही.११५ प्रतिसादात ५ वाकडे असतील पण ११० तिकडे आहेत त्यांचा मान ठेवा .

In reply to by इरसाल

vrushali n Wed, 09/03/2014 - 15:01
मला खरच कळत नव्हत कोण खवट बोलतोय्,कोण ह्या क्या फेक रही म्हणतोय मला जे genuine वाटलेत्,त्यांना मी खरच प्रमानीक पणे उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय(अर्थातच मलाच छ्टाक माहीती असताना,त्यामुळे काही कच्चे दुवे नक्कीच राहिले असतील्,हे मी नाकारत नाही)

पिलीयन रायडर Wed, 09/03/2014 - 13:51
अरे बापरे.. खुप काही झालय की ह्या धाग्यावर... कुणी तरी व्यवस्थित प्न नंबर वापरुन खरेदी केली आहे.. आता जर एखाद्या फोल्डर मध्ये सगळी माहिती लिहुन ठेवली असेल तर ती कुणीही वापरु शकतं.. आणि मग हे कसं प्रुव्ह करणार की ती खरेदी तुम्ही केलेली नाही तर कुणा दुसर्‍याने केली आहे..? (हा मी सिरियस प्रश्न विचारत आहे..) परत घरतल्या कॉम्पुटर वरुन ही माहिती चोराला मिळली तर असा अ‍ॅक्सेस कुणाकुणाला आहे.. अर्थातच जवळच्याच व्यक्तिंना.. मग तुमचे वडील रिलॅक्स कसे? उलट जास्तच वैतागले असायला हवेत कारण अशा केस मध्ये डायरेक्ट अटक वगैरे पर्यंत जाता येत नाही.. ऑनलाईन खरेदी केली तर ऑर्डर कुठल्या तरी पत्त्यावर मागवावी लागते ना? मग जो काही अ‍ॅपलचा फोन मागवला आहे तो नक्की कोणत्या पत्त्यावर मागवलाय हे तरी शोधता येईल का? तुमच्या घरच्याच पीसीला वापरुन हे काम केलं असेल तर काही हिस्टरी मध्ये वगैरे जाऊन बघता येईल का की कोणत्या आयडीने खरेदी झाली? समजा दुसरा पीसी वापरला असेल तर त्याचा आयपी वगैरे शोधणे शक्य असते का? मुळात इअतकी महत्वाची माहिती एका फोल्डर मधे लिहुन ठेवुन तो पीसी बाहेरच्या रुम मध्ये ठेवला.. ती माहिती कुणी तरी घेतली आणि वापरुन मोकळा पण झाला... आता मला ८८०००/- का सोडावे लागणारेत हे समजतय.. आणि हो.. paytm मधला कुणी व्यक्ति असं करत असावा असं वाटत नाही कारण नक्कीच त्या सिस्टिम तेवढ्या फुल्प्रुफ असाव्यात.. (मलातरी तसं वाटतं.. अर्थात मी जाणकार नाही... योग्य लोक सांगतीलच काय ते..)

प्रसाद१९७१ Wed, 09/03/2014 - 13:58
.. paytm मधला कुणी व्यक्ति असं करत असावा असं वाटत नाही कारण नक्कीच त्या सिस्टिम तेवढ्या फुल्प्रुफ असाव्यात
नक्कीच असतात त्यांना जो पासवर्ड, पीन वगैरे जातो तो Encrypted असतो, कोणी ऐरागैरा तो शोधु शकत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

vrushali n Wed, 09/03/2014 - 14:39
त्या paytm वाल्याच्या जेव्हा लक्षात आले की रक्कम मोठी आहे,तेव्हा त्यांनी नं दिला,तेव्हा तो व्यक्ती बाबांना असे बोलला की " सर इसका मतलब कंपनीमे बहोत बडा फॉड चल रहा,मुझे बॉस से बात करनी पडेगी" ह्याचा अर्थ आत्ता आम्ही लावत बसलोत

In reply to by vrushali n

पिलीयन रायडर Wed, 09/03/2014 - 14:48
" सर इसका मतलब कंपनीमे बहोत बडा फॉड चल रहा,मुझे बॉस से बात करनी पडेगी"
असं लोक स्वतःच्या कंपनीबद्दल बोलतात? कस्टमर सोबत? डायरेक्ट? आणि केवळ मोठी रक्कम आहे म्हणुन कंपनीमध्ये फ्रॉड आहे असा निष्कर्ष पण काढतात? आणि तो लागलीच बोलुन दाखवतात? ऐकावं ते नवलच होत चाललय आता...

In reply to by पिलीयन रायडर

vrushali n Wed, 09/03/2014 - 14:56
जेव्हा ४३३५० वाला मेसेज आला,तेव्हा १ तासात आम्ही इमेल केली के तो व्यवहार आमचा नाही थांबवा लगेच,तर हे लोक तीन दिवसांनी इमेल पाठवुन म्हणतात,we are sorry product is delivered,plz sent bank statment or through cyber cell बाबांनी त्याला काहीतरी माणुसकी ठेवा,तुम्ही लगेच का कार्यवाही केली नाही? फोन न क देत नाहीतल्,फोन असता तर लगेच हे थांबवता आल असत ना? आम्ही आता काय करायच अस म्हट्ल्यावर तो ओशाळुन असे बोलला आत्ता त्य वाक्याचा अर्थ शोधत आहोत आम्ही

In reply to by vrushali n

पिलीयन रायडर Wed, 09/03/2014 - 15:12
अर्थ शोधताय? कशाला? अहो काहीही बोलला तो.. तोंडाला येईल ते.. कंपनीत फ्रॉड चालु आहे असं कुणी कस्टमर केअर लेव्हलचा माणुस म्हणले का? बरं म्हणलाच.. तुम्ही तरी काय मनावर घेताय... त्यांनी ३ दिवस उत्तर दिलं नाही ह्यावर तुम्ही तक्रार करु शकता. मुद्दे बघा.. "माणुसकी" वगैरे भावना सोडा... मुळात माझा प्रश्न हा आहे की समजा घरातल्या कुणी त्या माहितीचा गैरवापर करुन खरेदी केली असेल तर तुम्ही ते सायबर सेल समोर प्रुव्ह करणार कसं? की ही खरेदी तुमच्या वडिलांनी केलेली नाही... किंवा तो माणूस सापडलाच तर तो असंही म्हणेल की तुमच्या वडीलांनीच मला हे डिटेल्स दिले.. (अर्थात त्यांनी दिलेले नाहीत...पण चोराच्या उलट्या बोंबा..) तरी जवळचा माणूस असेल तर पुन्हा तुम्ही ते सिद्ध करणार कसं? तुम्हीच म्ह्णताय की हे हॅकिंग नाही.. (paytm नी जर तुमच्या माहितीचा वापर केला असेल तर ते हॅकिंगच.. पण ती शक्यता खरंच फार फार कमी आहे.. ते तुम्ही सोडाच..)...

In reply to by पिलीयन रायडर

vrushali n Wed, 09/03/2014 - 16:52
एक तर तो माणुस असा बोलला वरुन बँक स्टेटमेंट असे दाखवत आहे की ज्या वेळेस बाबांनी रीचर्ज केलेत्,अगदी त्याच वेळेस अथवा त्याच्या दुसर्या दिवशी सगळ्या मोठ्या रकमा दुसरीकडे वळवल्या गेल्यात्,एकदा योगायोग असु शकतो,पण तीनदा?पोलीस इन्स्पेक्टर पण ह्या तर्काला पुष्टी देताहेत आणी आत्ताच श्री धर्मराज ह्यांच्या नातेवाइकांच्या अनुभवान असाच काहीसा आहे आणी fir दाखल केली आहे,सायबर क्राइम वाले आपले काम करीत आहेत दोन्ही ठीकाणी अत्यंत ह्दय अनुभव आलेत ,पोलीस इन्स्पेक्टर बाबांसोबत लगेच चन्द्र्पुर च्या सायबर सेल मधे गेलेत आणी ते बाबांना म्हणत होते की आम्ही काहीही झाले तरीही तुमचे पैसे परत मिळ्वुन देउ,आणी त्यांनी पोलीसांबद्दलचा गंड कमी करा असे इतरांना सांगायला सांगितले आहे

In reply to by vrushali n

पिलीयन रायडर Wed, 09/03/2014 - 16:55
हे तर फारच छान! नेटाने प्रयत्न करत आहात आणि इथेही उत्तरे देत आहात.. तुमच्या प्रयत्नांना नक्की यश येईल..!

In reply to by पिलीयन रायडर

म्हणजे उद्या हीच रक्कम ४०० रुपये किंवा १०००० असती किंवा कदाचित ४ लाख असती तर उत्तर बदलले असते का? बदलायला हवे का? ही रक्कम जास्त आहे हे आता कुणी ठरवले? त्या पेटीएम वाल्याने? आणि हो, वृषाली ताई, हा प्रश्न खरंच पडलाय. तुमच्या घरच्यांविषयी यात काही नाही.

प्यारे१ Wed, 09/03/2014 - 14:14
सध्या आपण काही गोष्टी गृहीत धरतोय असं वाटतंय. गृहीतकं धाग्यावर दिलेल्या माहितीवर आधारित आहेत आणि त्यापेक्षा जास्त आपल्या आपल्या अनुभवांवर नि अकलेवर अवलंबून आहेत. १. सगळ्यांना इंटरनेट उत्तम समजतं. २. सगळ्यांना ऑनलाईन व्यवहार जमतात. ३. सगळ्यांना कार्ड आणि पिन नंबर ह्यांची माहिती गुप्त ठेवावी ह्याचं ज्ञान असतं. ४. सगळे जण संगणकाशी तितकेच सक्षमपणं जोडले गेलेले आहेत. (मटामराठी प्रभाव) ५. धागाकर्तीला पैसे महत्त्वाचे नाहीत. ६. धागाकर्तीच्या वडलांची सगळ्या उस्तवार्‍या करण्याची क्षमता आहे. मागच्या पिढीतल्या एका फार मोठ्या नसलेल्या गावातल्या एका प्राध्यापकांनी थोड्या अपुर्‍या माहितीवर नि कशाला कोण काय करतंय अशा निष्काळजीपणानं (त्यांच्या लेखी ते निष्काळजीपण नाही कारण माहिती कमी आहे) हॉलमध्ये असलेल्या पीसीमध्ये एक फोल्डर ठेवला ज्यात सगळी माहिती होती. (माझ्या आईकडं एकदा डेबिट कार्ड देऊन पिन नंबर सांगितलेला. आईनं आपल्या टेलिफोन डायरीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवला होता. नसतं माहिती राव. लेट्स अ‍ॅक्सेप्ट.) कुणीतरी ओळखीच्याच व्यक्तीनं/ पीसी सर्व्हिसिंग करणारानं हे उद्योग केलेले असण्याची जास्त शक्यता आहे. तपास तशा प्रकारे करावा असं वाटतं.

In reply to by प्यारे१

vrushali n Wed, 09/03/2014 - 14:48
असे असेल अथवा payमधला,कारण तो प्रतीनीधी असा बोलला " सर इसका मतलब कंपनीमे बहोत बडा फ्रॉड चल रहा,मुझे बॉस से बात करनी पडेगी" ह्या वाक्याचे अनेक अर्थ निघु शकतात ना?

मार्क ट्वेन Sat, 08/30/2014 - 19:49
पण PayTM वाले फोन न देत नाहीत्,इमेल करावा लागतो
How to reach Paytm Level 1: You can write to us at care@paytm.com. You can even reach out to us on Facebook, Twitter or Google+. You can put your grievances on these online pages You can write to us on Paytm.com/help. You can also call us on 1800-1800-1234 हे काय आहे??

कंजूस Sat, 08/30/2014 - 20:16
यापुढे एक वेगळे अका० मध्ये दहा हजार अथवा कमी पैसे ठेवून त्यावर एटीएम काढणे. धोका झाल्यास तेवढीच लहान रकम नुकसानीत जाईल. तुमचे आताचे पैसे परत मिळोत.

vrushali n Sat, 08/30/2014 - 21:21
ग्राहक मंच/NATIONAL CONSUMER COMPLAINT FORUM मधे पण कम्प्लेंट दाखल केलिये आज

In reply to by vrushali n

दशानन Sat, 08/30/2014 - 21:43
NATIONAL CONSUMER COMPLAINT FORUM ऑनलाईन केली का? हो हे उत्तर असेल, तर सर्वात आधी सर्व पुरावे घेऊन, पोलिस मध्ये तक्रार करा, लिखित बैन्केत तक्रार द्या, पुरावे जपून ठेवा. बैकिन्ग मधील सर्व पासवर्ड बदला, पीन बदला, जास्त गरज नसेल तर तात्पुरते कार्ड ब्लॉक करुन टाका. शक्य असेल तर सर्वाची तारिख्,वेळ व ज्या ज्या व्यक्तिला तक्रारी दिल्या याची नोंद करा. तुमच्या शहरातील "ग्राहक न्यायलय शोधून" तेथे लिखित तक्रार द्या, जेवढा वेळ जाईल तेवढे जास्त नुकसान तुमचे होईल. काळजी घ्या,

मग काय अ‍ॅक्शन घ्यायची ती घ्या. कार्ड हॅक झालं तरी पीन नंबर शिवाय मर्चंट-मशीनवर स्वाइप होऊ शकत नाही. सिस्टममधल्या घोटाळ्यानं तुम्हाला डेबिट आलं असेल तर पैसे उशिरा का होईना, शहानिशा होऊन परत मिळतील. SBI Card Department ला फोन करुन RM Level च्या ऑफिसरचा फोन नंबर घ्या आणि तक्रार करा, लगेच अ‍ॅक्शन होईल. आणि (नेहमी प्रमाणे इतरांसारखं) पुढे काय झालं ते लिहीण्याचं टाळू नका.

होकाका Sun, 08/31/2014 - 13:50
Directorate of Public Grievances, Government of India, URL: http://dpg.gov.in/ या साइटवर तुमची तक्रार थोडक्यात लिहा/ पाठवा. आठेक दिवसांत काम होईल.

In reply to by होकाका

vrushali n Mon, 09/01/2014 - 10:12
हे फ्रॉड कोणत्या सेक्टर मधे कव्हर होइल? तिथे सायबर क्राइम असा पर्याय दिसत नहिये.बॅंकींग इथे टाकाव काय्?पण बँकेने तर फ्रॉड केल नाहिये.प्लीझ जर माहीती असेल तर सांगाल काय??

In reply to by vrushali n

होकाका Tue, 09/02/2014 - 17:06
अर्थातच बँकींग. यामध्ये एक मुद्दा असा आहे की एका नॅशनलाइझ्ड बँकेने तुमच्या वडिलांच्या संमतीशिवाय कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी त्यांचे पैसे का दुसरीकडे वळवले? मग ते paytm असोत वा आणखी कोंणी...

vrushali n Sun, 08/31/2014 - 17:28
वाल्यांचा असा मेसेज आला आहे Dear Vasanta, We are unable to refund the amount as product has been delivered. Unfortunately, we can not share the beneficiary details to you unless it is asked by your bank or any cyber cell agency.You can also attach the copy of FIR आता आम्ही पोलीस तक्रार करणार आहोत

कार्ड ब्लॉक करा. त्या खात्यावरचे उरलेले पैसे दुसर्‍या खात्यावर जमा करा. बँक ओंबुड्समन कडे तक्रार करा. सायबर क्राईम कडे पण तक्रार करा. म्हणजे बेनेफिसिअरी पर्सन चा थोडा फार पाठपुरावा होऊ शकेल. आणि इथुन पुढे ज्या खात्याचं डेबिट कार्ड असेल त्या खात्यावर फक्त गरजेपुरतेचं पैसे ठेवा. बाकी असं होणं ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. तुमचे पैसे परत मिळोत हिचं अपेक्षा. बाकी ह्यात बँक दोषी आढळली तर स्यु करायला विसरु नका.

कंजूस Mon, 09/01/2014 - 10:57
कार्डाची कॉपी मारून आणि पिन नं मिळवणारा फार पोहोचलेला आहे. याअगोदर कुठे कार्ड वापरले ते आठवून त्याठिकाणच्या घटनाच काही सुगावा लागू देतील. हॉटेलात बिल पेमेंट करणयासाठी वेटरने कार्ड नेले होते का? वेटरने पिन विचारला होता का? त्या पेमेँट आणि डल्ला मारला त्या पेमेंटची वेळ जवळपास असेल.

In reply to by कंजूस

असा आतापर्यंतच्या सर्व सायबर क्राईम्सचा निष्कर्श आहे. लेखिकेनं नक्की काय झालं होतं ते मात्र इथे लिहायला हवं.

vrushali n Mon, 09/01/2014 - 12:27
बाबा घरच्या पी.सी वरुन डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन परचेस करतात , बाकी अजुन ईतर ठीकानी नाही बँक अधीकारी म्हणत आहेत् आता ते विसरुन जा,आधीच डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन परचेस करता येत नाही,उगाच तक्रार केली तर नुसती चौकशी मागे लागेल

In reply to by vrushali n

मनिष Mon, 09/01/2014 - 12:36
असे लिहून द्यायला तयर आहेत का बँकेचे अधिकारी? जर डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन परचेस करता येत नाही, तर पेमेंट गेटवे ला हा पर्याय कशासाठी असतो. तक्रार कराच!!

In reply to by vrushali n

गवि Mon, 09/01/2014 - 12:40
आधीच डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन परचेस करता येत नाही, ------ असे कोण म्हणाले ? का बुवा नाही करता येणार ? चौकशी कसली मागे लागेल ? एटीएम स्किमींगचा प्रकार असू शकेल. हे कार्ड एखाद्या स्किमिंग डिव्हाईस लावलेल्या एटीएममधे वापरले गेले असू शकेल. किंवा पिन नंबर वेटरला वगैरे दिला असेल तर. पण तेवढी काळजी जनरली लोक घेतात. जास्त करुन हा टेक्नोलोजी बेस्ड चोरीचा प्रकार वाटतोय. निष्काळजीपणापेक्षा.

In reply to by vrushali n

कोणं म्हणालं की डेबिट वरुन ऑनलाईन खरेदी करता येत नाही म्हणुन? एकतर तुमच्या घरच्या संगणकामधे चांगला अ‍ॅंटीव्हायरस आणि फायरवॉल नसेल, की-लॉगर्स वरुन सुद्धा माहिती चोरता येते. फिजिकल कीबोर्ड ऐवजी व्हर्चुअल की-बोर्ड वापरत चला, धोका बराच कमी होईल. आणि बँक सहकार्य करत नसेल तर तक्रार कराच. कदाचित आतली मिली भगत सुद्धा असु शकेल.

In reply to by vrushali n

चिगो Tue, 09/02/2014 - 15:07
बँक अधीकारी म्हणत आहेत् आता ते विसरुन जा,आधीच डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन परचेस करता येत नाही,उगाच तक्रार केली तर नुसती चौकशी मागे लागेल
हा काय प्रकार? च्यामारी, आता बँकवालेपण सरकारी नोकरांसारखे बिनबुडाच्या धमक्या द्यायला लागलेत का काय? जर असं करता येत नसेल, तर पेमेंट गेटवेत तो पर्याय का असतो? सगळेच बँकवाले" आमचं डेबीट कार्ड घ्या. बघा, य्यंव होतं नी त्यंव होतं".. "अमुकतमुक बँक डेबीट कार्ड धारकांना ह्या-त्या सवलती".. आणि ते कार्डच मागंमागं धावत येतं अस्या जाहीराती कश्या करतात मग? चांगलं झापडा ह्या असल्या धमक्या देणार्‍यांना..

In reply to by चिगो

बाळ सप्रे Tue, 09/02/2014 - 15:46
धमक्या नसतीलही.. जुन्या पिढीतल्या बँकेलत्या काही लोकांना कार्ड्स, इंटरनेट वगैरे अजुन तितकसं नाही समजत. अज्ञानातुन आलेला सल्ला असण्याची शक्यता जास्त आहे.

vrushali n Mon, 09/01/2014 - 13:04
त्यांच्या मते आधीच बाबांनी खुप transaction करुन ठेवलेत,(हे बँके अधीकारी बाबांचे चांगले मित्र आहेत्,त्यांच्या स्वताच्या बायकोने असे १.७५ लाख बुडवलेत्,त्यांनी स्वनुभवाने सल्ला दिलाय्)की आता निव्रुत्त झाल्यावर कशाला नुसत्या चौकशीत अडकता?

In reply to by vrushali n

गवि Mon, 09/01/2014 - 13:15
काहीही कळले नाही. आधीच बरीच transaction 'करुन ठेवली' म्हणजे काय? आधी बरीच ट्रांझॅक्षंस केलेली असण्याचा या fraud शी काय संबंध ? त्या अधिका-याच्या पत्नीने अमुक लाख 'बुडवले' ?? ..आणि त्या अनुभवावरुन सल्ला दिला म्हणून, चौकशी नको व्हायला म्हणून विसरुन ज? रिटायरमेंटनंतर चौकशीत अडकणे ? जे कार्डधारक खुद्द फसवले गेलेत ते चौकशीत 'अडकतील' कसे ? मला वाटते इथे पूर्ण माहिती आणि चित्र कळत नाहीये. पण असो.

In reply to by गवि

कळले नाही. केवळ चौकशीत अडकायचे नाही म्हणून किंवा अमुक एक व्यक्ती म्हणते म्हणून गेलेले सगळे पैसे बुडले असे म्हणून सोडून द्यायचे? असे काही विसरून कसे जायचे. उलट पाठपुरावा करायला हवा की नेमके काय झाले आहे. आत्ता असे झाले म्हणजे परत कधीतरी होऊ शकतेच. मग तेव्हा परत हेच प्रश्न येतील. पेट्रोल पंपावर कार्ड दिल्यानंतर थोड्या वेळाने अशा पद्धतीने पैसे चोरीला गेले असे मध्यंतरी वाचले होते. नेमकी कुठल्या वर्तमानपत्रात ही बातमी होती हे आठवत नाही पण एसबीआयच्याच कार्ड बद्दल होते. पैसे परत मिळावेत म्हणून शुभेच्छा.

In reply to by vrushali n

प्रसाद१९७१ Mon, 09/01/2014 - 14:19
खरेच काही कळले नाही. १. डेबिट कार्ड वर खुप ट्रँझक्शन करणे गुन्हा आहे का? २. डेबित कार्ड ऑनलाईन नक्कीच चालते. असे तर नाही ना की तुमचे बाबा बरिच ऑनलाईन Transactions करतात म्हणुन हे चुकीचे Transaction पण तुमच्या बाबांनीच केले आहे असा अर्थ काढला जाईल.

vrushali n Mon, 09/01/2014 - 15:16
बाबा हा विषय पैसे गेलेत असे समजुन टाळत आहेत( बोलुन परत बाबांना बीपी/शुगर चा त्रास होइल म्हणुन टाळत आहोत) मला हे सगळ माझ्या बहिनीने सांगितलय आज सकाळी ११ वाजता ती त्या बँक अधीकारी सोबत बोललीये,त्यांच्या स्वताच्या बायकोने असेच transaction केलेत आणी एकुन १.७५ लाख बुडवले ,जे कधीच परत मिळाले नाहीत्,आता त्यांनीच अस सांगीतल्यवर आम्हला फरस काही करता येण्यासारख नाहिये(त्यांनी कळकळीनी सांगीतल) बाबांची आता या प्रकरणात पुढे करायची इछा नाहिये... आता मी पण शांत रहायच ठरवल आहे पुढे काळजी घेउत धन्यवाद सगळ्यन्ना

In reply to by vrushali n

आयुर्हित Mon, 09/01/2014 - 16:00
त्याने त्याच्या बँकेच्या ग्राहक हिताचे संरक्षण कर ण्यास पुढाकार घेतला पाहिजे. पण तो स्वतःची कातडी वाचवतो आहे.त्याने नक्किच काहितरी घोटाळे करुन ठेवले असणार आणि आता तो ते लपवत आहे. आपल्याला भावनिकरित्या गंडवत आहे. काही झाले तरि आपण तक्रार कराच. जमल्यास आरबीआय गव्हर्नरलाही तक्रार पाठवा व त्यांनाही कळू द्या.

In reply to by इनिगोय

कार्ड होल्डरच्या गहाळपणा शिवाय फ्रॉड होऊ शकत नाही असा आतापर्यंतच्या सर्व सायबर क्राईम्सचा निष्कर्श आहे. लेखिकेनं नक्की काय झालं होतं ते मात्र इथे लिहायला हवं.

In reply to by इनिगोय

गवि Mon, 09/01/2014 - 16:05
-1 त्यांना अडचणीच्या , मनस्तापाच्या वेळी आपल्याशी शेअर करावंसं वाटलं हेच किती चांगलं आहे. आपण इथे फावला वेळ असतो म्हणूनच येतो. मनातलं काही मोकळेपणी लिहिताना कोणी इतका विचार करु नये.. अगदी आधी सल्ला मदत मागितली आणि नंतर मन बदलले तरी सर्वांचा वेळ वाया गेला असा formal विचार इथे नकोच.. असे माझे मत.

In reply to by गवि

तर हा प्रश्न आला नसता. एकेक गहन पैलू नंतर उघड करुन, `आम्ही पुढे तक्रार करणार नाही' असं म्हटल्यावर, सल्ला देणार्‍यांचा पोपट होतो. त्यामुळे ज्यांनी मनःपूर्वक मदत केली त्यांना `कशाला घेतला त्रास' वाटणं स्वाभाविक आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रसाद१९७१ Mon, 09/01/2014 - 16:18
सल्ला देण्याच्या त्रासा पेक्षा, खरे काय घडले हे न सांगता नुस्तेच "आता तक्रार करणार नाही " असे विधान करुन चर्चा आटोपती घेणे त्रासदायक आहे. हे तर सस्पेंस सिनेमा सारखे झाले. खुनी कोण कळायच्या आधीच लाइट गेले. नक्की काय घडले हे सांगण्याची जबाबदारी पण लेखिकेची आहेच.

In reply to by प्रसाद१९७१

vrushali n Mon, 09/01/2014 - 16:46
मी नगर ला शिकते,सगळ्या बहीनी दुसरी कडे,आई वडील दुसर्या गावाला आहेत वडीलांनी मी फोन केला तेव्हा जुजबी माहीती दिली,वरुन तुम्ही टेन्शन घेउ नका असेही सांगत होते मलाच ८८००० रु बुडल्यामुळे काहीतरी करावस वाट्ल्,म्हनुन सगळे उपद्याप सुरु होते आता सकाळी बहिनीने जितक सांगीतल तितक मि शेअर केलय ह्या उपर बोलायची वडीलांची इछ्छा नाहीये,तर मी आणखी काय करु शकते

In reply to by संजय क्षीरसागर

इनिगोय Mon, 09/01/2014 - 16:39
+१ आम्हाला हे प्रकरण लावून धरायचं नाही, पण हे हे असं झालं, तुम्ही काळजी घ्या.. असं सांगितलं तर वाचणा-यांना मदतच होईल की. इथे वेगवेगळी विधानं केल्यामुळे 'डेबिट कार्ड आॅनलाईन वापरता येत नाही', 'बरेच व्यवहार केल्यानंतर फसवले गेल्यास तक्रार करणे त्रासाचे ठरू शकते', असे गैरसमज व्हायला वाव आहे. खाली पैसाताईने दिलंय त्याप्रमाणे इतक्या मोठ्या रकमांना फसवले जाऊनही गप्प का बसावंसं वाटलं असेल हाही प्रश्न आहेच.

In reply to by गवि

पैसा Mon, 09/01/2014 - 16:19
आपल्याकडे अशा गुन्ह्यांशी मुकाबला करायला काहीही यंत्रणा नाही. पोलीस इतक्या जुनाट पद्धती वापरतात की ऑनलाईन कंप्लेंट दिली तरी पोलीस चौकीत जाऊन लेखी कंप्लेंट द्यावी लागते. मुळात एकदा माझे क्रेडिट कार्ड पर्सबरोबर हरवले तेव्हा क्रेडिट कार्ड कसे वापरायचे यावर मी पोलीस स्टेशनातल्या साहेब लोकांची शिकवणी घेतली होती. त्यामुळेच लोक नाद सोडून देतात. मात्र ४२००० आणि ४५००० या खूपच मोठ्या रकमा आहेत. आणि बँक अधिकार्‍याचे १.७५ लाख जाऊन तो गप्प बसत असेल तर मला (या केसमध्येही) त्याचाच पहिला संशय येईल.

vrushali n Mon, 09/01/2014 - 16:54
माझ्या मते लेखिकेच्या वडलांनी काहीतरी मोठी खरेदी केली असणार, ती सांगितली नसेल कींवा लपवायची असेल > ते वडीलांचे पैसे आहेत्,त्यांनी काय खरेदि करावी किवा करु नये हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे मला फक्त पैसे जर उगाच कापले गेलेत तर काय काय करता येउ शकेल ही माहीती हवी होती,म्हनुन मी इथे लिहिले मला माफ करा, इथे लिहुन माझी मोठी चुक झाली ह्या उप्पर मला घरचे धुणे चौकात धुवायचे नाही धन्यवाद

In reply to by vrushali n

गवि Mon, 09/01/2014 - 17:26
प्रतिसाद देताना मूळ लेखकाला एखादी बाब शेअर केल्याचा पश्चात्ताप व्हावा ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. त्यांना आणखी प्रश्न विचारणं, क्लॅरिटी मिळवणं हे वेगळं आणि वेगवेगळी कनक्लुजन काढून बळीलाच जबाबदार ठरवणे वेगळे. खेळीमेळीत एकमेकांना कोपरखळ्या देणे आणि कानकोंडे करणारी बेदरकार टीका यात बराच फरक आहे. एकदा पूर्वपरीक्षणाचे बटण दाबून आपल्या प्रतिसादात कुठे उगीचच तोडून टाकणारा भाव उमटलाय का हे बघावं सर्वानीच. हे मी माझं मत केवळ सर्वांसमोर म्हणून पाहतोय. बाकी आपण स्वत:चे बेस्ट जज्ज.

In reply to by गवि

गणपा Mon, 09/01/2014 - 17:51
खेळीमेळीत एकमेकांना कोपरखळ्या देणे आणि कानकोंडे करणारी बेदरकार टीका यात बराच फरक आहे. एकदा पूर्वपरीक्षणाचे बटण दाबून आपल्या प्रतिसादात कुठे उगीचच तोडून टाकणारा भाव उमटलाय का हे बघावं सर्वानीच.
शतशः सहमत. -(तोंड पोळुन घेतलेला) गणा

In reply to by गणपा

एस Mon, 09/01/2014 - 18:04
हजारदा सहमत. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली कधीकधी बोटांतून कीबोर्डावर काहीही घरंगळतं इथे. असोत. लेखिकेच्या दु:खात सहभागी आहे. यानिमित्ताने वेगवेगळ्या यंत्रणांची बेफिकिरी पाहून आश्चर्ययुक्त संताप वाटला. आपणांस इथे बरेच सल्ले मिळाले आहेतच, पण पोलिसांच्या सायबर सेलकडे तुम्ही तक्रार केलीय का? हा विभाग बराच कार्यक्षम आहे असे मी तरी ऐकलंय.

In reply to by गवि

प्रसाद१९७१ Mon, 09/01/2014 - 19:49
@ गवि - एक तर मला काही वाईट बोलायचे नव्हते. एकुणच सर्व गोष्टी गोंधळात टाकणार्‍या होत्या. त्यांच्या बाबांनी नेट वर अमाउंट टाकताना २ शुन्य जास्त टाकली असे नाही का होऊ शकत? तुम्ही गोष्टी कशा घडल्या त्याचा क्रम लक्षात घेत नाहीयेत. १.आधी समस्या मांडण्यात आली. त्यात सर्वांनी चांगले सल्ले दिले. माझ्या कडे अधिक काही लिहीण्यासारखे नसल्यामुळे तेंव्हा मी काही लिहीले नव्हते. २. मग त्या बँक अधिकार्‍याची कथा मधेच आली. त्याच्या बायकोने १.७५ लाख अश्याच Transactions मधे गमवले असे लिहीले होते. ह्या वर लोकांनी शंका व्यक्त केल्या. ३. मग डेबीट कार्ड वापरुन नेट वर खरेदी केली तर चौकशी मागे लागेल असे कोणी तरी सांगीतले अशी कथा आली. ४. ४०-४५ हजार असे सहज सोडणे शक्य वाटते का? हे जे काही सांगितले गेले आहे ते तुम्हाला तरी पूर्ण वाटते का? एका गोष्टीचा दुसर्‍याशी सबंध तरी आहे असे दिसतो आहे का? एकदा लेखिकेने विषय चालू केल्यावर आणि आधी तरी इतक्या लोकांनी चांगले सल्ले दिल्यावर, अचानक आता काही नाही, मी हा विषय बंद केलाय हे म्हणणे पटते का?

In reply to by प्रसाद१९७१

vrushali n Mon, 09/01/2014 - 23:51
आधीच आम्ही जवळ्पास ८८००० हजार रुपयांनी नुकसनीत असताना १अशी कथा आली २ उत्कंठा वाढवुन पळु नका अशी भाषा वपरने शोभते काय?मी तुमची उत्कंठा वाढवायला इथे पोवाडा सांगते/गाते आहे काय? इतकी संवेदनहीनतेची नीच पातळी लोक गठु शकतात? मजजवळ transaction ची कॉपी आहे,पण ती इथे कशी डकवावी हे कळत नाहिये ४०-४५ हजार असे सहज सोडणे शक्य वाटते का>>>>जर कोणी प्राध्यापक+lay out buisness+पत्नी माध्यमिक शाळेत शिक्षक असेल आणी त्यांना उगाच हाती काही न लागता वरुन नसत्या पोलीस चौकशीच्या भानगडीत पडायचे नसेल तर? जो माणुस आपल्या मुलींना ओपन मधुन खासगी महविद्यलयात MD/BDS पुर्ण फीज भरुन शीकवीत असेल तर त्या व्यक्तीला रकमेवर दोन शुन्य जास्त पड्लेत की कमी हे समजत नसेल काय? माफ करा म्हट्ल तर "उत्कंठा" वाढवुन पळु नका म्हनायचे आणी जे घडल ते सांगीतल कि खुसपट काढायची "ह्या अमकी रक्कम कशी सोडु शकतात्?ढमक्या रकमेची खरेदी केली असेल आणी लपवयची असेल्,कथा सांगत आहेत!!! मजजवळ transaction चे डीटेल्स आहेत्,ते इथे कसे चढवावेत(m s office picture manager मधे आहेत)

In reply to by गवि

vikramaditya Mon, 09/01/2014 - 20:32
आपण फार चांगला मुद्दा मांडलात. तुमच्या प्रतिसादातील प्रत्येक वाक्य आणि शब्द अचूक आहे. "धागा काढलात तर आता प्रतिक्रिया तर येणार", हा व्यक्तिस्वातंत्र्याचा काढलेला फार मोठा चुकिचा निष्कर्ष आहे. "म्हणजे आता पोलिस स्टेशन किंवा कोर्टात गेल्यावर मदत मिळो ना मिळो , मानहानी तर होणारच" ह्या गोष्टीचा पुरस्कार केल्यासारखे झाले. मिपा सारख्या प्रसिद्ध मंचावर (मराठी बांधवांच्या) सहज मनातील विचार मांडावे, अथवा एखादी माहिती विचारावी म्हणून एखादा धागा काढावा आणि नंतर "मदत नको पण प्रतिक्रिया आवर" अशी धागाकर्त्याची अवस्था व्हावी हे केवळ दुर्दैव. There are some souls (though in minority) here who actually relish the fact that they have ensured through their remarks that the person who started the thread is embarrassed, insulted and vows never to write again on this forum. This , they consider as their victory and declare so on this very forum. They are always on the lookout for such 'victories' सं.म. : व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेल्या ह्या प्रकारावर आपली काय प्रतिक्रिया आहे?

In reply to by vrushali n

इनिगोय Mon, 09/01/2014 - 17:50
प्रसाद१९७१ यांच्या मूळ प्रतिसादात असा काही निगेटिव्ह टोन असल्याचे जाणवले नाही. लेखिकेने अपूर्ण माहिती दिलीय, ती पूर्ण द्यावी एवढेच तर म्हणणे होते. आणि मुळात इथे 'जाहीर धागा काढलाय तर सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया येणारच' या सुचनेची अपेक्षा होती.

In reply to by इनिगोय

गणपा Mon, 09/01/2014 - 17:54
'जाहीर धागा काढलाय तर सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया येणारच' या सुचनेची अपेक्षा होती.
याचा अर्थ एखाद्याच्या तिर्थरुपांवर वैयक्तिक हल्ले करावेत का? ते ही काही ओळख-पाळख नसताना.

In reply to by गणपा

इनिगोय Mon, 09/01/2014 - 18:00
अर्थातच नाही. मोठी खरेदी करून ती सरप्राईज ठेवायची असेल असा अर्थ काढण्याजोगं वाक्य होतं ते. अर्थात नेमकं काय म्हणायचं होतं ते तेच सांगू शकतील.

In reply to by स्पा

इनिगोय Wed, 09/03/2014 - 15:26
स्पाजोबा, गाडी चुकलीय, गणपाने ज्या प्रतिसादाला उद्देशून ते लिहिलंय, तो उडवला गेलाय, आणि तो माझा नव्हता. बेटर लक नेक्ष्ट टाइम.

In reply to by इनिगोय

प्रसाद१९७१ Mon, 09/01/2014 - 19:52
अजुन एक गंमत बघा. धागा काढताना लिहीले ४३,३५० चे डेबिट पडले नंतर लिहीले ८८०००
मलाच ८८००० रु बुडल्यामुळे काहीतरी करावस वाट्ल्,म्हनुन सगळे उपद्याप सुरु होते
:-)

In reply to by प्रसाद१९७१

vrushali n Mon, 09/01/2014 - 21:42
३००० हजार bsnl 3g recharge चे कापल्या गेलेत्,अजुन recharge पण झाला नाही आणी रक्कम पण मिळाली नाही,ति किरकोळ अस्ल्याने मी लिहिली नाही आधी रक्कम कापल्या गेल्याचा मेसेज आल्याबरोबर बँकेत जाउन card block केले आणी बँक अधीकारी लोकांशी बोललेत paytm वाल्यांशी आधी इमेल आणी नंतर त्यांनी नं दिल्यावर ते लोक बोललेत कि त्या पैशांचे product deliver झाले आहे आणी FIR/Bank statment दिल्याशिवाय ते लोक आम्हाला काही माहीती देणार नाही त्या बँक अधीकार्याच्या पत्नीने असेच डेबिट कार्ड वापरुन पैसे बुडवले ,जे परत नाही मिळाले,ते म्हणाले अशा प्रकरणात चौकशी तिही आपल्याच मागे लगते आणी पैसे परत मिळ्त नाही,मग इतका मनस्ताप करुन घेण्यापेक्शा आणी इतर ठीकाणी सांगितलेल्य करणांमुळे बाबा शांत बसुन आहेत्,आम्ही पोलीसांकडे तक्रार करा म्हटल ,पण त्यांची इछ्छा नाहिये ते त्यांनीच कमवलेले अस्ल्याने त्यांना हव तस करण्यचा पुर्ण अधीकार आहे आणी तुम्ही कोण सांगणारे लोकांनी किती पैसे बुडल्यावर शांत बसावे आणी किती किती पैसे बुडल्यावर हातपाय मारावेत(कदाचीत त्यांना जे पैसे मिळ्णारच नाहीत्,त्यांच्या मगे लागुन मनस्ताप करुन घेण्यपेक्शा तितकेच पैसे कसे कमवता येतील हा विचार करणे योग्य वाटत असेल) to each his own right?

In reply to by vrushali n

फक्त एक गोष्ट क्लिअर कराल का?
त्या बँक अधीकार्याच्या पत्नीने असेच डेबिट कार्ड वापरुन पैसे बुडवले ,जे परत नाही मिळाले,ते म्हणाले अशा प्रकरणात चौकशी तिही आपल्याच मागे लगते आणी पैसे परत मिळ्त नाही,
म्हणजे त्या अधिकार्‍याच्या पत्नीचे पैसे असेच कार्ड हॅक होऊन गेलेत (त्याला बुडवले म्हटल्यामुळे आमचा गैरसमज झाला) आता एक साधी शंका आहे, जर कार्डहोल्डरनं कार्ड वापरलंच नव्हतं तर चवकशीचा ससेमिरा कसा लागेल? कुणी किती पैसे सोडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, एकदम मान्य! पण कार्ड वापरलं नाही आणि शंभर रुपये जरी डेबिट झाले तरी आम्ही बँकेच्या नाकी नऊ आणतो म्हणून इंटरेस्ट आहे. कृपया व्यक्तिगत घेऊ नका. तुमच्या स्पष्टीकरणानं आमचं कार्ड प्रोटेक्ट होईल.

In reply to by प्रसाद१९७१

vrushali n Tue, 09/02/2014 - 14:07
debit card XXXXX for a purchase worth Rs 43350 on POS xxxxxxx at PayTM IN txn#xxxxx care@paytm वर इमेल केली,ते लोक तीन दिवसांनी रिप्लाय देउन बॅन्केचे स्टेट्मेन्ट मागत आहेत्,जे आम्ही आज दिले,तेव्हा अजुन ४२००० रुपये PayTM इथे कापलेले दिसलेत गंमतच आहे बाइ लोक पुर्ण वाचायचे कष्टही घेत नाहीत

vrushali n Mon, 09/01/2014 - 17:51
गडबड असेल तर ती paytm वाल्यांची आहे हे नक्की बाकी माझे वडील कधीही पोलिस स्टेशन ची पायरी न चढल्याने कींवा त्यांचा पोलीसांवर विश्वास नसल्याने मी समजु शकते,बाकी वडीलांच् पण बिसनेस करतांना कधीकधी नुकसान झाले असल्याने त्यांनी हे प्रकरण फारसे लावुन धरले नाही,आणी बाकी आम्ही बहीणी सगळ्या डॉक्टर( MBBS,MD,BDS)व इन्जीनीअर अस्ल्याने,ही रक्कम आम्ही नक्कीच भरुन काढू बाकी काही माहीत नसतांना derogatory नाही लिहील तरी चालेल

In reply to by vrushali n

कवितानागेश Mon, 09/01/2014 - 18:03
बॅम्क सुरुवातीला नेहमीच हात वर करत असते. पण हॅकिन्ग झालेले असेल तर ती बॅन्केचीसुद्धा जब्बबदारी आहे. बॅन्केच्या अजून वरच्या ऑफिसरला भेटा आणि बॅन्केविरुद्धच तक्रार करा ग्राहक मंचाकडे. मग ते मदत करतील. मागे मी १००० रुपयासाठी HDFC च्या लोकांचे डोके खाल्ले होते.

In reply to by कवितानागेश

मागे मी १००० रुपयासाठी HDFC च्या लोकांचे डोके खाल्ले होते.
हजार रुपयेही खूप झाले माऊली ... मी तर एकदा डी मार्ट मधे विकत घेतलेले प्रॉडक्ट हे एक्पायर्ड आहे लक्षात आल्यावर तत्क्षणी परत केले त्याची किम्मत काहीतरी १२३.६० पैसे होत म्हणुन मला तिथल्या सेल्समॅनेजर ने १२३.०० रुपये परत दिले. तेव्हा मी ६० पैशासाठी भांडलो होतो... आपला हक्काची कमाई, कष्टाची कमाई,हलाल कमाई आहे ... मग एक हलाला तरी का सोडा ? *biggrin* बाकी सदर प्रकरणात आपला एकच सल्ला आहे : तुम्हाला जर तुमच्या बाजुने काहीच चुक नाही ह्याची खात्री असेल तर हे प्रकरण लावुन धरा पोलीसात जा , आर बी आय कडे जा ग्राहक मंचा कडे जा, मीडीयात बोंब ठोका... शेवटी न्याय मिळेलच ... कारण सत्यमेव जयते ! ( अनुभवाचे बोल आहेत हे , मागे एकदा मला १३ हजाराला गंडा बसला होता , जेव्हा पोलीसात जाऊन बोंब ठोकली तेव्हा पै न पै परत मिळाली ) )हां , अर्थात तुम्ही जर गच्छम काळ्या पैशाच्या ईस्टेटीची मालकी बाळगुन असाल तर जाऊन द्या , विषय सोडुन द्या न्याय झाला असे समजुन विसरुन जावा .... कारण कर्मणो गहना गति !! *biggrin*

In reply to by vrushali n

मंदार कात्रे Mon, 09/15/2014 - 19:07
तुम्ही चूक करताय व्रुशालीजी ... तुम्हि भगिनी उच्चपदस्थ अथवा सधन असल्याने ८८,०००/- रुपये भरुन देउ वगैरे मुद्दे विसन्गत आहेत. मूळ प्रश्न पैसे कसे व का गेले ? हा आहे. पोलिस/ सायबर क्राइम अथवा पेटीएम वाले /बॅन्क यांच्या भोंगळ कारभार अथवा त्रुटी याबद्दल नक्कीच चर्चा करणे अथवा दाद मागणे आवश्यक आहे.

vrushali n Mon, 09/01/2014 - 17:59
मानहानिकारक बरोबर आहे काहितरि गडबड आहे हे वाक्य मला माझ्याकरीता अथवा घरच्यांसाठी मानहानिकारक वाटले

In reply to by vrushali n

सुहास पाटील Mon, 09/01/2014 - 18:30
> काहितरि गडबड आहे हे वाक्य मला माझ्याकरीता अथवा घरच्यांसाठी मानहानिकारक वाटले हे वाक्य मी तुमच्या साठी किवा तुमच्या घरच्यान साठी नाही लिहिले ते त्या बँक वाल्या करता होते जो सांगतो कि डेबिट कार्ड ने online purchas केल्यास प्रोब्लेम होतो निव्वळ लबाड पणा आहे हा त्या बँक वाल्याचा

पहिल्यांदा हे ठरवा, लेखिकेला सहानुभूती हवीये का सल्ला? सल्ला हवा असेल तर सगळ्या गोष्टी क्लिअर द्यायला हव्यात. सहानुभूती हवी असेल तर सल्ल्याचा प्रश्नच येत नाही. अर्थात, सल्ला घेतला असेल तर शेवटी काय झालं हे इथे कळवणं ही किमान जवाबदारी आहे कारण त्याचा सर्वांना उपयोग होईल. आणि सहानुभूती हवी असेल तर स्वतःची चूक नसतांना फटका बसला इतपत बाजू स्पष्ट असायला हवी. लेखिकेनं फायनली घेतलेला स्टँड असाय :
ते वडीलांचे पैसे आहेत्,त्यांनी काय खरेदि करावी किवा करु नये हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. मला फक्त पैसे जर उगाच कापले गेलेत तर काय काय करता येउ शकेल ही माहीती हवी होती,म्हनुन मी इथे लिहिले
सगळे धाग्यात इंटरेस्टेड आहेत कारण धाग्याचं शीर्षकंच भन्नाट आहे (Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत). आणि अशी वेळ कुणावरही येऊ शकते म्हणून सगळे इथे जमलेत. It is that simple! आता तो उलगडा करायला, झालेल्या नुकसानाची शहानिशा करायला कार्डहोल्डरच तयार नाही. इथपर्यंत काही हरकत नाही कारण तो त्यांचा प्रश्न आहे. पण ...
त्यांच्या मते आधीच बाबांनी खुप transaction करुन ठेवलेत,(हे बँके अधीकारी बाबांचे चांगले मित्र आहेत्,त्यांच्या स्वताच्या बायकोने असे १.७५ लाख बुडवलेत्,त्यांनी स्वनुभवाने सल्ला दिलाय्)की आता निव्रुत्त झाल्यावर कशाला नुसत्या चौकशीत अडकता?
यामुळे धागा गोंधळात गेलायं. इथे व्यक्तीस्वातंत्र्य, धागा काढून पश्चात्ताप वगैरे मुद्दे गैर लागू आहेत. अगदी साधी गोष्ट आहे, कार्डहोल्डरनं ट्रन्झॅक्शस केली होती का नाही? विषय संपला!

In reply to by संजय क्षीरसागर

आदूबाळ Mon, 09/01/2014 - 21:48
सहमत आहे. आधी किती का वैध ट्रान्झॅक्शन करेना, त्याचा कार्डच्या अवैध वापराशी काय संबंध? "कर नाही त्याला डर कशाला" या तत्त्वाप्रमाणे चौकशी झाली तर प्रॉब्लेम काय आहे? प्रस्तुत बँक मॅनेजरचा सल्ला - अ‍ॅट बेस्ट - चुकीचा आहे हे वर अनेकांनी लिहिलंच आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

इनिगोय Tue, 09/02/2014 - 10:21
शत प्रतिशत सहमत. मदत करण्याच्या हेतूने आलेल्या प्रतिसादांचा अशा त-हेने वेगळा अर्थ काढून काय साध्य झाले? सुहास पाटील यांच्या प्रतिक्रियेबाबतही तसंच. जर झालेल्या ट्रान्झॅक्शन्सचे लिखित पुरावे हातात असतील तर नेटाने पाठपुरावा करून नुकसानभरपाई मिळवता येतेच. मिळवलेली आहे. नियमित ट्रान्झॅक्शन्स करणा-या व्यक्तीला तर अधिकच जाणीवपूर्वक पाठपुरावा करणे शक्य आहे. ज्या बँकांचे उल्लेख इथे केलेत, त्या नावाजलेल्या, प्रतिष्ठा जपणा-या नक्कीच आहेत, अशावेळी 'त्यांच्या फेसबुक पेजवर झालेला प्रकार पोस्ट करणे' एवढा साधा उपायसुद्धा लागू पडू शकतो. संक्षींनी म्हटल्याप्रमाणे सल्ला हवाय, तर तो लागू पडला का, हे सांगणे हे ज्यांनी प्रतिसाद दिले त्यांच्यासाठी आवश्यक नाही का? मुदलात लोक इथे प्रतिसाद देत आहेत ते तुमच्या वडिलांचे स्वकष्टाचे पैसे परत मिळावेत या चांगल्या हेतूने, हे तरी मान्य करायला हरकत नसावी..

In reply to by इनिगोय

लोक इथे प्रतिसाद देत आहेत ते तुमच्या वडिलांचे स्वकष्टाचे पैसे परत मिळावेत या चांगल्या हेतूने
जर लेखिका म्हणतेयं त्याप्रमाणे कार्डहोल्डर ट्रॅन्झॅक्शन्स घरच्या डेस्कटॉपवरनं करत असेल आणि हा फटका कार्ड हॅकिंगमुळे (म्हणजे कार्ड त्यांच्या ताब्यात असतांना) बसला असेल तर मी हे काम प्रोफेशनल असाईन्मंट म्हणून घ्यायला तयार आहे! सगळ्या फॅक्टस वर्णन केल्याप्रमाणे असतील तर पैसे नक्की परत मिळतील.

In reply to by संजय क्षीरसागर

vrushali n Tue, 09/02/2014 - 14:30
याहू वर इमेल केला आहे तुम्ही काही करु शकलात तर बघा,बाकी व्य.नी तुन बोलुया

In reply to by संजय क्षीरसागर

संक्षी , आपला प्रतिसाद वाचुन उत्सुकता निर्माण झाली ... आपला फायनान्शीयल क्राईम डीटेक्शन मधे काही अनुभव आहे काय ? मागे , ह्या धीच्या जॉब मधे , मी जॉब / लॉटरी वगैरेंशी संबंधीत फ्रॉड डिटेक्ट/ प्रेडीक्ट करायची मॉडेल बनवत होतो :)

In reply to by मृत्युन्जय

माझ्याकडे पेपर्स आल्यापासनं चार तासाच्या आत ही प्रगती आहे :
पण बाबा relax आहेत, कोणी हॅक केल नाही म्हणुन एनीवेज थँक्य सगळ्यांना

In reply to by संजय क्षीरसागर

vrushali n Tue, 09/02/2014 - 19:58
जरी सायबार क्राइम वाले असे म्हणत आहेत की हॅकींग झाले नाही,तरीही तुम्ही एक बाब बघितली का?बाबांनी जेव्हा जेव्हा रिचार्ज केलेत्,त्याच्या दुसर्याच दिवशी मोठया रकमा काढल्या गेल्यात हा प्रत्येक वेळेस योगयोग असु शकतो की paytm चा कोणी व्यक्ती असु शकतो,अस बाबांनी मला आत्ता फोन वर सांगीतल आहे (रच्याकने मी मला जितकी तुट्पुंजी माहीती मिळतेय्,मी लगेच इथे क्रिकेट मॅच च्या प्रत्येक ओव्हर सारखी लगेच अपडेट करतेय...मला वाट्तेय मी पुर्ण माहीती निघाल्याशिवाय इथे जास्त काही बोलु नये हे उत्तम)

सदर लेखिकेने रीअल टाईम ट्रान्साक्शन रेकॉर्ड्स बँकेकडे मागावेत. म्हणजे पैसे कोणी काढले, कशासाठी काढले ह्या गोष्टींचा उलगडा होईल.

दशानन Tue, 09/02/2014 - 00:10
असो! आमचे काही शब्द वाया गेले, हरकत नाही. इतर कोणालातरी कामी येतीलच. पण, हा प्रकार पुन्हा घडू नये ही आशा.

आयुर्हित Tue, 09/02/2014 - 01:42
To make online shopping safer, the RBI has made it mandatory, from 1st August onwards, for all online transactions to have an extra level of authentication. The ‘extra’ level, is a password that you will have to enter after entering your credit/debit card details while making online payments. You will require this ‘extra password’ for transacting on any website in India. This new technology is called VBV – Verified by Visa or MSC – MasterCard SecureCode. All you have to do is log on to your bank’s website, register your card for Verified by Visa (or MasterCard SecureCode) and get your password. Each bank has its own process for card registration. So, hop on to your bank’s website and register now:

पिलीयन रायडर Tue, 09/02/2014 - 10:38
सगळा धागा आणि प्रतिक्रिया वाचल्या. खरं तर एकंदरीतच कधी कुणी कुणाची उगाच मापं काढु नयेत हा संकेत आहे.. वास्तव जगात..आभासी जगात..कुठेही.. त्यात आपल्याला सगळंच माहिती नसतं हे एक कारण आहे.. आणि माहिती असलं तरी कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. त्यामुळे कुणी लेखिकेला / त्यांच्या वडिलांना अर्धवट माहितीवर काही बोलणे चुकच आहे.. पण लेखिकेला एकच मुद्दा सांगावा वाटतो की ही जी काही अर्धवट माहिती लोकांकडे आहे, ती तुम्हीच दिली आहेत.. आधी सल्ला मागितलात तेव्हा तो सगळ्यांनी मनापासुन दिला.. पण मग जेव्हा तुम्ही एक एक माहिती द्यायला सुरवात केलीत त्यामुळे इथे गोंधळाचे वातावरण तयार झाले असे दिसते. लोकांनी गोंधळ उडाल्यास सुद्धा भाषा जपुन वापरावी ही तुमची अपेक्षा गैर नाही, पण अपेक्षा दुहेरी असतात.. तुम्ही सुद्धा गोंधळात पडणारी माहिती द्यायला नको होती ही लोकांची अपेक्षा गैर नाही. (मलाही बँक मॅनेजरच्या बायकोने पैसे "बुडवले" हे समजलेलं नाही. बाकि प्रतिसादात तुमचे मराठी उत्तम आहे असे दिसते.. मग तुम्हाला नक्की "बुडवले" असंच म्हणायचं आहे का? कारण तुमच्या वडीलांच्या ह्या परिस्थितीची तुलना तुम्ही सतत त्या बाईंच्या परिस्थिती सोबत करत आहात.. आणि तुमच्या वडीलांनी पैसे बुडवलेले नसुन त्यांनाच फटका पडला आहे..) दुसरं असं की आधी तुम्हाला ८८०००/- ही रक्कम जास्त वाटली आणि स्वतःला वडिल आणि बहीणी कडुन जुजबी माहिती असतानाच वडिलांना काहीतरी मदत व्हावी ह्या हेतुने तुम्ही इथे धागा काढलात. आणि आता तुम्ही "मनस्ताप होण्यापेक्षा जाऊ देत ८८०००/-" असा पवित्रा घेतला आहेत. मुळात ८८०००/- जाऊ देत असे म्हणु शकणारी मंडळी इथे कमीच असतील.. आम्हाला १००/- जरी विनाकारण गेले तरी बँकेत जाउन पाठपुरावा करण्याची सवय आहे.. शिवाय ह्या प्रकरणात तुमच्या वडीलांची काहीच चुक नाही, तुम्हीच म्हणताय त्या प्रमाणे एवढा शिकला सवरलेला माणुस दोन शुन्य जास्त टाकली वगैरे चुका करणार नाही.. तर त्यांना हे ही कळत असेलच की बँकेच अधिकारी जे सांगत आहेत (की चौकशी तुमच्याच मागे लागेल..) ते तद्दन खोटे आहे.. तरीही ते हा सल्ला मान्य करत आहेत हे गोंधळात पाडणारे नाही का? चौकशी मागे केव्हा लागते? जेव्हा तुम्हीच काही तरी गुन्हा केलाय असं पोलीसांना वाटतं.. पण असं मुळात होईलच कशाला? जो माणुस असे काही गफले करेल आणि ट्रान्झॅक्शन लपवु पाहिल, तो पोलीस स्टेशनात जाउन तक्रारी कशाला करत बसेल? शिवाय तुम्ही म्हणताय तसं तुमच्या कडे पुरावे आहेतच.. अशा वेळेस तुमच्या "जाउ देत" ह्या स्टॅण्ड ने लोक हैराण झाले तर नवल काय? { तुम्हाला "चौकशी मागे लागेल" म्हणजे "आपल्यालाच खेटे मारावे लागतील" असे मह्णायचे आहे का? कारण चौकशी मागे लागणेचा अर्थ वेगळा होतो } मला त्याहुनही एका गोष्टीची काळजी वाटते की आपले कार्ड / अकाउंट असे हॅक झाले.. तर कुणीही आधी तक्रार देऊन ठेवेल. कारण उद्या कुणी तुमच्या अकाउंटचा गैरवापर केला (जसे की देशविघातक कृत्य वगैरे..) तर पुरावा म्हणुन तुमच्या कडे तक्रार हवीच (आमची गाडी चोरीला गेली तेव्हा आम्ही पहिल्यांना तक्रार नोंदवुन ठेवली.. कारण गाडी कुठे चोर्‍या करायला वापरल्या गेली तर ती तेव्हा आमच्याकडे नव्हती ह्याचा पुरावा..) अशावेळी मागे हटणे मी समजु शकत नाही.. अर्थातच तुमच्या वडीलांचे पैसे आहेत.. त्यांनी काय करावं हा त्यांचाच प्रश्न आहे... तुम्ही केवळ वडीलांना मदत व्हावी ह्या हेतुने धागा काढलात.. मिपाकरांना तेवढे जवळचे समजलात हे ही चांगलेच आहे.. तुम्हाला नंतर अजुन वेगवेगळी माहिती मिळत गेली आणि सरते शेवटी तुम्ही गप्प बसण्याचा निर्णय घेतलात. त्याचाही आदर आहेच. मिपा आपलंच आहे... धन्यवाद...

In reply to by पिलीयन रायडर

आधीचे व्यवहार, पोलिसांचा ससेमिरा वगैरे लागत नाही. FIR फक्त फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यापुरता असतो. FIR चा अर्थ इतकाच की तक्रार जेन्युईन आहे. पुढची सगळी कामं पोलीस, बँक आणि पेमंट ऑपरेटरच्या मागे लागून करुन घ्यायला बांधिल असतात. फक्त तीन गोष्टी सिद्ध कराव्या लागतात : १) कार्ड, कार्डहोल्डरच्या ताब्यात होतं २) कार्डहोल्डरला फोन-पीन आला नाही, आणि ३) रक्कम खात्याला डेबीट झालीये. बास! मग सगळी जवाबदारी बँक आणि पेमंट गेट वे ऑपरेटरची आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

पिलीयन रायडर Tue, 09/02/2014 - 12:55
हो मग तेच तर म्हणतेय मी.. ह्यात आपल्याच मागे चौकशी लागली असं कसं होईल?

In reply to by प्रसाद१९७१

प्यारे१ Tue, 09/02/2014 - 12:52
प्रसादराव, तुमचा आमचा नि सरांचा प्रॉब्लेम हाच आहे. (एका लायनीत बसवत नाही, शक्यच नाहीये ते ;) ) सांगतो ते 'कसं' सांगतो हे फार फार महत्त्वाचं असतंय. आपल्या (मी माझं सांगतो) लक्षात येत नाही बर्‍याचदा.

In reply to by प्रसाद१९७१

पिलीयन रायडर Tue, 09/02/2014 - 13:00
शब्दच तर महत्वाचे असतात ना भाऊ..!! आत्ता त्या टेन्शन मध्ये असणार.. त्यामुळे त्यांच्यावर लोक का शंका घेत आहेत हे लक्षात न घेता त्यांना राग येत असेल.. म्हणुन गोड गोड..! (अर्थात कुणी त्यांच्या वडीलांवर घसरलं तर त्यांना राग येणारच..) पण ह्या रागा लोभापेक्षा सुद्धा त्यांच्या वडिलांचे पैसे मिळणं आणि असं नेमकी कसं झालं ह्याच उत्तर शोधुन खबरदारी घेणं हे जास्त महत्वाचं आहे.. खरं तर इथे सल्ले देताना लोक "आपल्यासोबत सुद्धा असं होऊ शकतं" ह्या विचारानी जास्तीत जास्त चर्चा घडवुन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.. त्यामुळे संभाव्य धोक्यांची माहिती मिळु शकते.. त्यामुळे सिरियसली.. होऊ दे चर्चा...

In reply to by प्रसाद१९७१

गवि Tue, 09/02/2014 - 13:02
कोणाच्याही मूळ जेन्युइन मदतीच्या हेतूबद्दल कधीच शंका नव्हती. पिरा यानी संयतपणे लिहून उदाहरणानेच बरेच काही दाखवून दिले. उत्तम.

In reply to by गवि

मृत्युन्जय Tue, 09/02/2014 - 13:12
हो पण आता धागाकर्तीच्या वैयक्तिक प्रश्नांबद्दलची चर्चा खुप झाली. त्यांनी अर्धवट माहिती दिली की खोटी याबद्दल अशी खुलेआम चर्चा करण्यात काही हशील आहे असे वाटत नाही खास्करुन जेव्हा धागाकर्तीने इथे कोणालाही फसवलेले नाही, तिचा कोणाचीही थट्टा करण्याचा अथवा त्याला लुबाडण्याचा हेतु नव्हता, धागाकर्ती स्वतः बास झाले आता सांगत आहेत. अगदी खरे सांगु का इथे मला काय वाटते आहे? एखाद्या मुलीची अब्रु लुटली गेली आहे आणि गल्लीतले लोक "तिनेच फूस लावली असेल हो" किंवा "दिवसाढवळ्या असे कसे होउ शकते" किंवा " पोलिसात तक्रार केली नाही म्हणजे नक्कीच काहितरी काळेबेरे आहे" किंवा "ती कपडे थोडे असेतसेच घालायची म्हणा" असली काहितरी विधाने करत आहेत. बास झाले ना आता. गपा की. या विषयाच्या अनुषंगाने काय काळजी घ्यावी, काय उपाय असु शकतात यावर चर्च करा वाटल्यास. धागाकर्ती, तिचे वडील, बँक मॅनेजरची बायको या वैयक्तिक गोष्टी कशाला? खासकरुन धागाकर्तीलाच ते आता नको असताना.

In reply to by पिलीयन रायडर

vrushali n Tue, 09/02/2014 - 14:17
तुमच्या वडीलांनी पैसे बुडवलेले नसुन त्यांनाच फटका पडला आहे >तसेच त्या बँके अधिकार्‍याच्या बाइकोसोबत झाले मला असे म्हणायचे होते(ते काका बाबांचे चांगले मित्र आहेत) बाकी तुमचे मुद्दे अत्यंत योग्य आहेत मला त्याहुनही एका गोष्टीची काळजी वाटते की आपले कार्ड / अकाउंट असे हॅक झाले.. तर कुणीही आधी तक्रार देऊन ठेवेल. कारण उद्या कुणी तुमच्या अकाउंटचा गैरवापर केला (जसे की देशविघातक कृत्य वगैरे..) तर पुरावा म्हणुन तुमच्या कडे तक्रार हवीच मला हे पटलेले आहे,बाबांना convince करुन तक्रार करा असे सांगणे महत्त्वाचे झाले आहे आणी सं.क्षी. सर फारश्या कटकटकीतुन न जाता आपले पैसे मिळु शकत असेल तर क्या कहने!! बाकी कोणाला अधीक उने बोलले गेले असल्यास क्षमस्व

In reply to by vrushali n

पिलीयन रायडर Tue, 09/02/2014 - 15:25
ताई, तुम्ही सतत त्या बँक मॅनेजरचा उल्लेख करत आहात आणि सांगत आहात की ते तुमच्या वडीलांचे चांगले मित्र आहेत. पण इथे आलेल्या प्रतिक्रिया वाचुन हे तरी नक्की समजले असेल ना की एक बँक मॅनेजर असुन त्यांनी दिलेला सल्ला अगदी चुकीचा आहे. तुम्ही थोडावेळ मैत्री बाजुला ठेवा आणि विचार करा की एखादा बँक मॅनेजर असा सल्ला का देत असेल? अगदी त्यांच्या बायकोचे १.७५ लाख गेले तरी कुणी स्वस्थ कसं बसु शकतं? आपण स्वतः त्याच बँकेत मोठ्या पदावर असुनही? ह्यात वरकरणी तुमच्या वडीलांची काहीच चुक, हलगर्जी / निष्काळजीपणा दिसत नाही.. मग नक्की का स्वस्थ बसा? आणि ८८०००/- ही काही सामान्य रक्कम नाही.. आणि तुम्हाला अर्थात थोडा पाठपुरावा करावा लागणारच.. वडीलांच्या वतीने तो तुम्ही करु शकता. पण संक्षी म्हणतात तसं हे पैसे परत मिळु शकतात.. तुम्ही हा मुद्दा सोडु नये.. मिपावर ह्या प्रश्ना संबधित क्षेत्रात काम करणारे अनेक लोक आहेत.. त्यांची मदत जरुर घ्या..

In reply to by पिलीयन रायडर

चिगो Tue, 09/02/2014 - 15:27
पिराताईंशी आणि संक्षीजींशी पुर्णपणे सहमत.. प्रश्न "कर नाही त्याला डर कशाला" ह्याचा असावा. ज्यांनीपण सल्ले दिलेत, त्यांनी कळकळीने, मनापासून सल्ले दिलेत. मला अजूनही कन्फ्युअजन आहे ते हे, की त्या बँक अधिकार्‍याच्या पत्नीने पैसे "बुडवले" की तिचे पैसे "बुडले"? जर पैसे बुडले असतील तर एवढे पैसे (१.७५ लाख रुपये) बुडूनही गप्प बसण्याचा निर्णय घेणे आणि तसाच सल्ला दुसर्‍याला देणे, नक्कीच संशयास्पद आहे.. आणखी एक गोष्ट, काहीही कारण नसतांना लोक उगाचच पोलिसांबद्दल गैरसमज करुन बसतात आणि फैलवतात. माझ्या पोलिसांशी आलेल्या संबंधावरुन (पुर्वीचा किंवा आताचा) तक्रारीची बाबतीत मलातरी कधीच वाईट अनुभव आला नाहीये. तेव्हा, आपलं नाणं खणखणीत असेल तर घाबरायची गरज नाही, हेच सांगतो..

vrushali n Tue, 09/02/2014 - 16:02
नुकतेच बाबांकडुन कळले आहे की आमच्या जावयाने पोलीस तक्रार करा असे सांगीतल्या बरोबर लगेच काल पोलीसांकडे गेलेत( मी डोक फोडुन सांगुनही एकत नव्हते,आणी म्हने जावयाच म्हणन कसटाळायचे?)पुरुष प्रधान संस्कुती ती हीच!!! असो आज चंद्रपुर च्या सायबर क्राइम मधु१५१ तासाआधी कळले की ज्याला बाबांचे सगळे पिन नं आणी इतर नं माहीती आहेत त्या व्यक्तीचे हे काम आहे, ४२००० हजाराची एक खरेदी कळली ती आहे apple iphone,पण तो कोणी घेतल ते नाव fir केल्याशिवाय शकत नाही?आणी fir झाले तर अशा गुन्ह्यात अटक झाल्याशिवाय रहात नाही,आम्ही केस मागे घेतो म्हंटल तरीही आता बाबांची चांगली पंचाइत होउन आहे घरच्या p c ला access असणारे लोक कमी आहेत,आणी बाबा सगळ्या शकयता पडताळुन बघताहेत बघु आता काय होइल ते पण बाबा relax आहेत,कोणी हॅक केल नाही म्हणुन एनीवेज थँक्य सगळ्यांना

In reply to by vrushali n

पण बाबा relax आहेत,कोणी हॅक केल नाही म्हणुन
येवढ्या लगेच रीलॅक्स होवु नका . अ‍ॅपलची अजुन बरीच प्रॉडक्ट आहेत बाजारात *blum3* बाकी आयफोन हाच सर्व पापांचे मुळ कारण आहे ! आयफोनखिलं पापमुलम ! *biggrin*

In reply to by vrushali n

प्रसाद१९७१ Tue, 09/02/2014 - 17:59
हा प्रतिसाद वाचुन मनात काही बेसिक प्रश्न आले आहेत, पण आधीच भाषेच्या वापरा मुळे मार खाल्या मुळे आता विचारणार नाही. पण मला मारणार्‍यांनी तरी विचार करावा की मला जे प्रश्न पडत होते ते चुकीचे होते का?

अकिलिज Tue, 09/02/2014 - 19:52
माझ्या बाबांच्या बाबतीत एक प्रकार घडला होता. सांगलीला एटीएम मधून रात्रीचे पैसे काढताना कार्ड आणि पैसे एटीएम मध्येच अडकले. थोड्या वेळ विचार करुन बाबा घरी आले. दुस-या दिवशी सकाळी बँकेत तक्रार नोंदवायला गेल्यावर बँकवाले 'असे कसे कार्ड सोडून घरी गेलात म्हणून तुमचीच चूक आहे' म्हणून टाळाटाळ करत होते. आता रात्रीच्या वेळी जर एकट्या माणसाला एटीएम बाहेर राखण करत बसणे सोईचेहि नव्हते. मुख्य म्हणजे बँकेला कार्ड आणि पैसेहि मिळाले नव्हते. शेवटी पोलीस तक्रार केली. थोड्या दिवसांनी (२ महीन्यांनी) पाठपुरावा करून पैसे परत मिळवले. अर्थात पोलीसांना चौकशी करणे, उलटे अर्थ काढणे आणि बँकेने कार्ड वापरायच्या सूचनांची अंमलबजावणी न करणे या आरोपांमूळे थोडा त्रास झाला. पण यात आपली काही चूक नाही या एका गोष्टीवर बाबांचा आत्मविश्वास टिकून होता. सरकारी नोकरीत आयुष्या काढणा-या माणसाला उतारवयात संगणक, अ‍ॅन्ड्रॉईड, एटीएम अश्या गोष्टींचा सामना करणं थोडं जडच जातं. पण समजून घेतल्यावर भीड चेपली जाते. काळजी करू नका. तुमच्या बाबांचेही पैसे बुडणार नाहीत याचा त्यांना विश्वास द्या.

In reply to by अकिलिज

vrushali n Tue, 09/02/2014 - 20:13
माझे बाबा पण आत्ता इंटरनेट वरुन खरेदी करायला शिकलेत वरुन आपली सगळी महत्त्वाची माहीती ,पिन नं एका फोल्डर मधे ठेवली,पी.सी बाहेरच्याच रुम मधे आहे आता घरी इतके येणारे जाणारे असतांना कोणी ती माहीती बघीतली कि बाबांना transaction करतांना कोणी बघुन ठेवल? की paytm चा कोणी आहे,जो आम्ही रीचर्ज केल्यावर लगेच दोनदा दुसर्या दिवशी इतक्या मोठ्या रकमांची खरेदी केली हे येत्या दोनेक दिवसांत कळेल(एक तर अ‍ॅपल फोन आहे असे सायबर क्राइम वाले पोलीसांना म्हणत आहेत)

In reply to by vrushali n

किसन शिंदे Wed, 09/03/2014 - 00:00
आपली सगळी महत्त्वाची माहीती ,पिन नं एका फोल्डर मधे ठेवली,पी.सी बाहेरच्याच रुम मधे आहे आता घरी इतके येणारे जाणारे असतांना कोणी ती माहीती बघीतली कि बाबांना transaction करतांना कोणी बघुन ठेवल? की paytm चा कोणी आहे,जो आम्ही रीचर्ज केल्यावर लगेच दोनदा दुसर्या दिवशी इतक्या मोठ्या रकमांची खरेदी केली हे येत्या दोनेक दिवसांत कळेल
हा परिच्छेद वाचून 'पुन्हा' बरेच प्रश्न पडलेत, पण आता विचारत नाही. कदाचित उद्या धागा द्विशतकी होताना आणखी काही गोष्टी नव्याने माहीत पडतील.

In reply to by कवितानागेश

vrushali n Wed, 09/03/2014 - 19:42
नेट बँकींग नाही,पैसे डिरेक्टली डेबीट कार्ड मधुन वळते झालेत्,त्यात one time pin ची गरज नसते,फोन वर डिरेक्ट transaction च मेसेज येतो

रेवती Tue, 09/02/2014 - 20:36
वाचतिये. नस्ते उपद्व्याप मागे लागले की चिडचिड होते अगदी! मलाही माझ्या कार्डांची काळजी वाटायला लागलीये. संक्षीच्या उपायांना यश येवो आणि तुमचे पैसे परत मिळोत.

काळा पहाड Tue, 09/02/2014 - 23:52
वरुन आपली सगळी महत्त्वाची माहीती ,पिन नं एका फोल्डर मधे ठेवली,पी.सी बाहेरच्याच रुम मधे आहे आता घरी इतके येणारे जाणारे असतांना कोणी ती माहीती बघीतली कि बाबांना transaction करतांना कोणी बघुन ठेवल? की paytm चा कोणी आहे,जो आम्ही रीचर्ज केल्यावर लगेच दोनदा दुसर्या दिवशी इतक्या मोठ्या रकमांची खरेदी केली हे येत्या दोनेक दिवसांत कळेल
ए अरे हे काय चाल्लंय? कुणीतरी "इस्कटून" सांगेल का नक्की काय चाल्लय ते? डोक्याचं दही झालंय.

In reply to by काळा पहाड

प्यारे१ Tue, 09/02/2014 - 23:57
तपास सुरु आहे. योग्य वेळी माहिती देण्यात येईल. (धागाकर्तीस डिस्क्लेमर: आपली कुठल्याही प्रकारची चेष्टा करण्याचा कोणताही हेतू नाही.)

प्रसाद१९७१ Wed, 09/03/2014 - 10:34
४२००० हजाराची एक खरेदी कळली ती आहे apple iphone,पण तो कोणी घेतल ते नाव fir केल्याशिवाय शकत नाही?आणी fir झाले तर अशा गुन्ह्यात अटक झाल्याशिवाय रहात नाही,आम्ही केस मागे घेतो म्हंटल तरीही आता बाबांची चांगली पंचाइत होउन आहे
कोणाला अटक होयची असेल तर होऊ दे की. तुम्ही FIR करणे गरजेचे आहे. त्या शिवाय पैसे परत मिळणार नाहीत.

vrushali n Wed, 09/03/2014 - 10:57
येत्या काही दिवसांत फायनल कळेल ते सांगते श्री किसन शिंदे धागा असल्या कारणांसाठी द्वीशतकी किंवा शतकी व्हावा,तेही अख्खे घरचे धींडवडे निघुन असे मलातरी वाटत नाही, जितकी छटाक माहीती होती ती सांगितली ही माझी मोठी चुक होती,आता पुर्ण तपास झाल्यावार इथे माहीती देइल(बाबा पोलीसांकडे आधी जायला इछ्छुक नव्हते,आता झालेत्,सायबर वाल्यांच व्हरडीक्ट काय आहे,ते तपास करत आहेत्,शेवटी पैसे परत मिळतात की नाही हे सांगते नक्की

In reply to by vrushali n

सुहास पाटील Wed, 09/03/2014 - 11:18
इथे मला वाटत नाही तुमच्या घरचे धिंडवडे निघाले आहेत कदाचित कोणालाच असा वाटत नसावे. पण पैसे मिळाले कि नक्की सांगा. आता प्रतिसाद देणार्यांनी इतके आयकून घेतले आहे कि जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर फार वाइट वाटेल इथे आलेल्या सगळ्यांना

vrushali n Wed, 09/03/2014 - 11:29
आणी कमाल आहे ,म्हणे प्रतिसाद देणार्यांनी इतके आयकून घेतले आहे >की लोकांनी आमची इज्जत काढलीये प्रतीसादक उवाच १ धागा शतकी झाला की पैसे परत मिळतील अशी बातमी येइल्, २ कदाचित उद्या धागा द्विशतकी होताना आणखी काही गोष्टी नव्याने माहीत पडतील. ३ ह्यांनीच मोठी खरेदी केली आणी लपवायची आहे ४ कोणी इतके पैसे सोडतात का? ५ कथा सांगत आहेत ६" उत्कंठा" वाढवुन पळुन जात आहेत अजुन काही राहीले असेल तर सांगा बुवा

In reply to by vrushali n

काळा पहाड Wed, 09/03/2014 - 13:05
हो. वृषाली काकू, मला वाटतंय की तुम्ही एक्तर खोटं बोलताय किंवा तुम्हाला मानसिक उपचाराची गरज आहे. इथे बरेच प्रतिसाद संयत आणि कळकळ दाखवणारे आहेत. पण तुमच्या सगळ्या पोष्ट पाहिल्या तर भडक आणि दुसर्‍यावर सरळ सरळ आरोप वगैरे करणार्‍या आहेत. बाकी लोकाना ष्टोर्‍या ऐकण्यामध्ये ईंटरेस्ट असतो, तुमचे पुरूष प्रधान संस्कृती बद्दलचे उच्च विचार आणि तुमची प्रत्येक पोष्ट्बद्दल होणारी जळजळ आणि किटकिट ऐकण्यात नाही. आणि खरं सांगायचं तर लोकांनी जी काही इज्जत वगैरे काढलीय असं तुम्ही म्हणताय, ते तुमच्या पोष्ट, तुमचं सामान्यज्ञान आणि तुमचा अ‍ॅटिट्युड वगैरे बघता त्यात काही नवल नाही. खरं तर लोकांनी इतकं ऐकून घेतलय हेच नवल. तुम्ही असं बोलताय कि इथे तुम्हाला उत्तर देणारे तुमच्या घरी पाणी भरायला वगैरे कामाला आहेत. तुमच्या पोष्टवरून असं दिसतय की तुमच्या घरातीलच कुणी तरी तुमच्या पिताश्रींना चुना लावून आयफोन की काय तो विकत घेतलेला आहे. आणि म्हणूनच तुमचे पिताश्री एफ.आय.आर. करायला का-कू करताहेत. (कारण तुम्हीच म्हटल्याप्रमाणे अटक तर होणारच वगैरे). तेव्हा ही सोंगं बंद करा आणि तुमची कापडं तुमच्या घरीच धुवा. तुम्हाला इतके डिटेल पोष्ट लिहायला वेळ आहे, तर घरच्यांच्यावर उपकार करा आणि तो वेळ जरा कारणी लावा आणि अभ्यास करा.

In reply to by काळा पहाड

vrushali n Wed, 09/03/2014 - 14:24
मी एकही वाक्य तुम्हाला उद्देशुन बोललेले नसताना इतक चिडुन बोलयचे काय कारण आहे? तुम्ही मला अथवा माझ्या वडीलांना ओळ्खता काय? नाही तर त्यांच्यवर असे आरोप लावायचे कारण कळु शकेल काय? मिसळपाव वर असे व्यक्तीगत आरोप असलेले वाक्य चालतात काय? मी आधीच माफ करा,माझी चुक झाली म्ह्ट्ल्यावर ,आमचेपण मागेपुढे असेच नुकसान होउ शकते,ते टाळण्यासाठी अशा बाबी वर चर्चा व्हायला हवी असे का म्हणत होतेत मी जेव्हा तुमचे पुरूष प्रधान संस्कृती म्हटल तेव्हा ते कौतुकाने म्हटल होत(आम्ही सांगुन एकत नव्हते,रसीक नी एकदा म्हट्ल्याबरोबर तक्रार करायला गेलेत म्हणुन) बरेच प्रतिसाद संयत आणि कळकळ दाखवणारे आहेत> त्या प्रतीसादांना मी मजकडुन प्रामाणीक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे,मी सं.क्षी सरांना सगळे इमेल पण पाठवलेत्,मग पुढचा तपास सायबर क्राइम का करेनात तुम्ही असं बोलताय कि इथे तुम्हाला उत्तर देणारे तुमच्या घरी पाणी भरायला वगैरे कामाला आहेत >तसेच आम्हीपण इथे कोणाकडे पाणी भरत नाही,मग श्री प्रसाद ह्यांना असे आरोप का करावसे वाटलेत? बाकी माझ्या अभ्यासाची काळजी घेण्यास मी समर्थ आहे,काळजी नसावी,धन्यवाद्,लक्षात ठेवुन अभ्यासाची काळजी घेतल्यबद्दल क्रुपया मी तुम्हाला उद्देशुन काहीही बोललेले नसतांना आणी तुम्हाला ह्या केस मधले शेंडा न बुड माहीत नसतांना व्यक्तीगत आरोप टाळावेत धन्यावाद

In reply to by vrushali n

किसन शिंदे Wed, 09/03/2014 - 13:11
कदाचित उद्या धागा द्विशतकी होताना आणखी काही गोष्टी नव्याने माहीत पडतील.
यात तुमच्या घरच्या लोकांची इज्जत काढण्यासारखं काय होतं हे कृपया विस्कटून सांगाल का?

In reply to by किसन शिंदे

मलाही हेच कळत नाहीये. प्रत्येक प्रतिसादाचा आणि वाक्याचा रोख धागाकर्तीच्या घरच्यांना मानहानीकारक आहे असे का वाटते आहे? कोणी इतके पैसे सोडते का? हा प्रश्न खरंच पडला मला (आणि इतरांनाही). म्हणून तसे सांगितले. यात पैसे परत मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत एवढीच इच्छा होती. इथले अनेक प्रतिसाद तळमळीने फक्त पैसे परत मिळावेत यासाठीच होते. तुम्ही न घाबरता तक्रार करा, पैसे परत मिळतील असा धीर देणारे होते. यात अपमान कुठे केला गेला हे नाही कळले.

योगी९०० Wed, 09/03/2014 - 13:22
सो आज चंद्रपुर च्या सायबर क्राइम मधु१५१ तासाआधी कळले की ज्याला बाबांचे सगळे पिन नं आणी इतर नं माहीती आहेत त्या व्यक्तीचे हे काम आहे, ..... पण बाबा relax आहेत,कोणी हॅक केल नाही म्हणुन आता मला सांगा की हे हॅकींग नाहीतर दुसरे काय? बाबांनी स्वतः कोणाला पिन व इतर details तर नाही ना दिले?

In reply to by योगी९००

vrushali n Wed, 09/03/2014 - 14:35
मला हॅक म्हणजे कोणीतरी जबरदस्तीनी अकाउंट फोडले नाही असे म्हणायचे होते,ज्या व्यक्तीला सगळ माहीत आहे,असे लोक कमी असतील सहज सापडु शकतील ना,मग ते त्या paytm चे का असेना कदाचीत known devil is better than unknown असे त्यांना वाटले असावे आणी बाबांना हे समधान की बाबांनी कुठल्याही suspicious email/phone entertain केले नाही,म्हणजे त्यांची कसलीच चुक नाही,आणी आता अश्या व्यवहारांना अटकाव होउ शकेल ना? जर त्यांनी suspicious email/phone entertain केले असते तर त्यांच मन त्यांना नक्कीच खात असत अस मला वाटत बाबांनी अजुन कोणालाही स्वताहुन पिन व इतर details दिले नाहीत

In reply to by vrushali n

योगी९०० Wed, 09/03/2014 - 17:12
मला हॅक म्हणजे कोणीतरी जबरदस्तीनी अकाउंट फोडले नाही असे म्हणायचे होते जबरदस्तीने जर कोणी तुमचा पासवर्ड / पिन घेतला तर त्याला हॅक म्हणतच नाहीत... known devil is better than unknown आम्हाला तर ओळखीचा चोर जीवानिशी मारी हेच माहित आहे. बाकी हॅकर घरचा असो वा बाहेरचा त्याला पोलिसांपर्यंत घेऊनच जा..८८००० ही काही कमी रक्कम नाही आहे. त्यातून आम्हा सर्वांना पिन / पासवर्ड कसे सांभाळावेत हे सुद्धा कळेल.

इरसाल Wed, 09/03/2014 - 13:47
आणी बाकी आम्ही बहीणी सगळ्या डॉक्टर( MBBS,MD,BDS)व इन्जीनीअर अस्ल्याने,ही रक्कम आम्ही नक्कीच भरुन काढू हे वाचले असतेत ना आधी तर धपाधप सल्ले पाडले नसतेत तुम्ही. आणी हो माझ्या मनात तुमच्या सम्स्येविषयी बिलकुलही शंका नाही. जे झाले ते योग्य नाही पण पब्लिक देत आहे ना सल्ले सगळे स्वीकारयलाच हवे असे नाही.११५ प्रतिसादात ५ वाकडे असतील पण ११० तिकडे आहेत त्यांचा मान ठेवा .

In reply to by इरसाल

vrushali n Wed, 09/03/2014 - 15:01
मला खरच कळत नव्हत कोण खवट बोलतोय्,कोण ह्या क्या फेक रही म्हणतोय मला जे genuine वाटलेत्,त्यांना मी खरच प्रमानीक पणे उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय(अर्थातच मलाच छ्टाक माहीती असताना,त्यामुळे काही कच्चे दुवे नक्कीच राहिले असतील्,हे मी नाकारत नाही)

पिलीयन रायडर Wed, 09/03/2014 - 13:51
अरे बापरे.. खुप काही झालय की ह्या धाग्यावर... कुणी तरी व्यवस्थित प्न नंबर वापरुन खरेदी केली आहे.. आता जर एखाद्या फोल्डर मध्ये सगळी माहिती लिहुन ठेवली असेल तर ती कुणीही वापरु शकतं.. आणि मग हे कसं प्रुव्ह करणार की ती खरेदी तुम्ही केलेली नाही तर कुणा दुसर्‍याने केली आहे..? (हा मी सिरियस प्रश्न विचारत आहे..) परत घरतल्या कॉम्पुटर वरुन ही माहिती चोराला मिळली तर असा अ‍ॅक्सेस कुणाकुणाला आहे.. अर्थातच जवळच्याच व्यक्तिंना.. मग तुमचे वडील रिलॅक्स कसे? उलट जास्तच वैतागले असायला हवेत कारण अशा केस मध्ये डायरेक्ट अटक वगैरे पर्यंत जाता येत नाही.. ऑनलाईन खरेदी केली तर ऑर्डर कुठल्या तरी पत्त्यावर मागवावी लागते ना? मग जो काही अ‍ॅपलचा फोन मागवला आहे तो नक्की कोणत्या पत्त्यावर मागवलाय हे तरी शोधता येईल का? तुमच्या घरच्याच पीसीला वापरुन हे काम केलं असेल तर काही हिस्टरी मध्ये वगैरे जाऊन बघता येईल का की कोणत्या आयडीने खरेदी झाली? समजा दुसरा पीसी वापरला असेल तर त्याचा आयपी वगैरे शोधणे शक्य असते का? मुळात इअतकी महत्वाची माहिती एका फोल्डर मधे लिहुन ठेवुन तो पीसी बाहेरच्या रुम मध्ये ठेवला.. ती माहिती कुणी तरी घेतली आणि वापरुन मोकळा पण झाला... आता मला ८८०००/- का सोडावे लागणारेत हे समजतय.. आणि हो.. paytm मधला कुणी व्यक्ति असं करत असावा असं वाटत नाही कारण नक्कीच त्या सिस्टिम तेवढ्या फुल्प्रुफ असाव्यात.. (मलातरी तसं वाटतं.. अर्थात मी जाणकार नाही... योग्य लोक सांगतीलच काय ते..)

प्रसाद१९७१ Wed, 09/03/2014 - 13:58
.. paytm मधला कुणी व्यक्ति असं करत असावा असं वाटत नाही कारण नक्कीच त्या सिस्टिम तेवढ्या फुल्प्रुफ असाव्यात
नक्कीच असतात त्यांना जो पासवर्ड, पीन वगैरे जातो तो Encrypted असतो, कोणी ऐरागैरा तो शोधु शकत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

vrushali n Wed, 09/03/2014 - 14:39
त्या paytm वाल्याच्या जेव्हा लक्षात आले की रक्कम मोठी आहे,तेव्हा त्यांनी नं दिला,तेव्हा तो व्यक्ती बाबांना असे बोलला की " सर इसका मतलब कंपनीमे बहोत बडा फॉड चल रहा,मुझे बॉस से बात करनी पडेगी" ह्याचा अर्थ आत्ता आम्ही लावत बसलोत

In reply to by vrushali n

पिलीयन रायडर Wed, 09/03/2014 - 14:48
" सर इसका मतलब कंपनीमे बहोत बडा फॉड चल रहा,मुझे बॉस से बात करनी पडेगी"
असं लोक स्वतःच्या कंपनीबद्दल बोलतात? कस्टमर सोबत? डायरेक्ट? आणि केवळ मोठी रक्कम आहे म्हणुन कंपनीमध्ये फ्रॉड आहे असा निष्कर्ष पण काढतात? आणि तो लागलीच बोलुन दाखवतात? ऐकावं ते नवलच होत चाललय आता...

In reply to by पिलीयन रायडर

vrushali n Wed, 09/03/2014 - 14:56
जेव्हा ४३३५० वाला मेसेज आला,तेव्हा १ तासात आम्ही इमेल केली के तो व्यवहार आमचा नाही थांबवा लगेच,तर हे लोक तीन दिवसांनी इमेल पाठवुन म्हणतात,we are sorry product is delivered,plz sent bank statment or through cyber cell बाबांनी त्याला काहीतरी माणुसकी ठेवा,तुम्ही लगेच का कार्यवाही केली नाही? फोन न क देत नाहीतल्,फोन असता तर लगेच हे थांबवता आल असत ना? आम्ही आता काय करायच अस म्हट्ल्यावर तो ओशाळुन असे बोलला आत्ता त्य वाक्याचा अर्थ शोधत आहोत आम्ही

In reply to by vrushali n

पिलीयन रायडर Wed, 09/03/2014 - 15:12
अर्थ शोधताय? कशाला? अहो काहीही बोलला तो.. तोंडाला येईल ते.. कंपनीत फ्रॉड चालु आहे असं कुणी कस्टमर केअर लेव्हलचा माणुस म्हणले का? बरं म्हणलाच.. तुम्ही तरी काय मनावर घेताय... त्यांनी ३ दिवस उत्तर दिलं नाही ह्यावर तुम्ही तक्रार करु शकता. मुद्दे बघा.. "माणुसकी" वगैरे भावना सोडा... मुळात माझा प्रश्न हा आहे की समजा घरातल्या कुणी त्या माहितीचा गैरवापर करुन खरेदी केली असेल तर तुम्ही ते सायबर सेल समोर प्रुव्ह करणार कसं? की ही खरेदी तुमच्या वडिलांनी केलेली नाही... किंवा तो माणूस सापडलाच तर तो असंही म्हणेल की तुमच्या वडीलांनीच मला हे डिटेल्स दिले.. (अर्थात त्यांनी दिलेले नाहीत...पण चोराच्या उलट्या बोंबा..) तरी जवळचा माणूस असेल तर पुन्हा तुम्ही ते सिद्ध करणार कसं? तुम्हीच म्ह्णताय की हे हॅकिंग नाही.. (paytm नी जर तुमच्या माहितीचा वापर केला असेल तर ते हॅकिंगच.. पण ती शक्यता खरंच फार फार कमी आहे.. ते तुम्ही सोडाच..)...

In reply to by पिलीयन रायडर

vrushali n Wed, 09/03/2014 - 16:52
एक तर तो माणुस असा बोलला वरुन बँक स्टेटमेंट असे दाखवत आहे की ज्या वेळेस बाबांनी रीचर्ज केलेत्,अगदी त्याच वेळेस अथवा त्याच्या दुसर्या दिवशी सगळ्या मोठ्या रकमा दुसरीकडे वळवल्या गेल्यात्,एकदा योगायोग असु शकतो,पण तीनदा?पोलीस इन्स्पेक्टर पण ह्या तर्काला पुष्टी देताहेत आणी आत्ताच श्री धर्मराज ह्यांच्या नातेवाइकांच्या अनुभवान असाच काहीसा आहे आणी fir दाखल केली आहे,सायबर क्राइम वाले आपले काम करीत आहेत दोन्ही ठीकाणी अत्यंत ह्दय अनुभव आलेत ,पोलीस इन्स्पेक्टर बाबांसोबत लगेच चन्द्र्पुर च्या सायबर सेल मधे गेलेत आणी ते बाबांना म्हणत होते की आम्ही काहीही झाले तरीही तुमचे पैसे परत मिळ्वुन देउ,आणी त्यांनी पोलीसांबद्दलचा गंड कमी करा असे इतरांना सांगायला सांगितले आहे

In reply to by vrushali n

पिलीयन रायडर Wed, 09/03/2014 - 16:55
हे तर फारच छान! नेटाने प्रयत्न करत आहात आणि इथेही उत्तरे देत आहात.. तुमच्या प्रयत्नांना नक्की यश येईल..!

In reply to by पिलीयन रायडर

म्हणजे उद्या हीच रक्कम ४०० रुपये किंवा १०००० असती किंवा कदाचित ४ लाख असती तर उत्तर बदलले असते का? बदलायला हवे का? ही रक्कम जास्त आहे हे आता कुणी ठरवले? त्या पेटीएम वाल्याने? आणि हो, वृषाली ताई, हा प्रश्न खरंच पडलाय. तुमच्या घरच्यांविषयी यात काही नाही.

प्यारे१ Wed, 09/03/2014 - 14:14
सध्या आपण काही गोष्टी गृहीत धरतोय असं वाटतंय. गृहीतकं धाग्यावर दिलेल्या माहितीवर आधारित आहेत आणि त्यापेक्षा जास्त आपल्या आपल्या अनुभवांवर नि अकलेवर अवलंबून आहेत. १. सगळ्यांना इंटरनेट उत्तम समजतं. २. सगळ्यांना ऑनलाईन व्यवहार जमतात. ३. सगळ्यांना कार्ड आणि पिन नंबर ह्यांची माहिती गुप्त ठेवावी ह्याचं ज्ञान असतं. ४. सगळे जण संगणकाशी तितकेच सक्षमपणं जोडले गेलेले आहेत. (मटामराठी प्रभाव) ५. धागाकर्तीला पैसे महत्त्वाचे नाहीत. ६. धागाकर्तीच्या वडलांची सगळ्या उस्तवार्‍या करण्याची क्षमता आहे. मागच्या पिढीतल्या एका फार मोठ्या नसलेल्या गावातल्या एका प्राध्यापकांनी थोड्या अपुर्‍या माहितीवर नि कशाला कोण काय करतंय अशा निष्काळजीपणानं (त्यांच्या लेखी ते निष्काळजीपण नाही कारण माहिती कमी आहे) हॉलमध्ये असलेल्या पीसीमध्ये एक फोल्डर ठेवला ज्यात सगळी माहिती होती. (माझ्या आईकडं एकदा डेबिट कार्ड देऊन पिन नंबर सांगितलेला. आईनं आपल्या टेलिफोन डायरीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवला होता. नसतं माहिती राव. लेट्स अ‍ॅक्सेप्ट.) कुणीतरी ओळखीच्याच व्यक्तीनं/ पीसी सर्व्हिसिंग करणारानं हे उद्योग केलेले असण्याची जास्त शक्यता आहे. तपास तशा प्रकारे करावा असं वाटतं.

In reply to by प्यारे१

vrushali n Wed, 09/03/2014 - 14:48
असे असेल अथवा payमधला,कारण तो प्रतीनीधी असा बोलला " सर इसका मतलब कंपनीमे बहोत बडा फ्रॉड चल रहा,मुझे बॉस से बात करनी पडेगी" ह्या वाक्याचे अनेक अर्थ निघु शकतात ना?
नमस्कार, पुन्हा थोडा त्रास देतीये आत्ता दोन दिवसांपुर्वी बाबांच्या मोबाइलवर असा मेसेज आला thank you for using your sbi debit card XXXXX for a purchase worth Rs 43350 on POS xxxxxxx at PayTM IN txn#xxxxxxxx बाबांनी असली काहीही खरेदि केलेली नाहिये,बाबा लगेच बॅन्केत गेलेत्, atm मधे जाउन चेक केले तेव्हा पैसे कापलेले दिसलेत्,बॅन्केच्या अधीकारी लोकांनी हात वर केलेत PayTM वाले फोन न देत नाहीत(१८००१८००१२३४ वर फक्त मेसेज रेकॉड करता येतो) care@paytm वर इमेल केली,ते लोक तीन दिवसांनी रिप्लाय देउन बॅन्केचे स्टेट्मेन्ट मागत आहेत्,जे आम्ही आज दिले,तेव्हा अजुन ४२००० रुपये PayTM इथे कापलेले दिसलेत CCAven

आदि कैलास ओमपर्वत दर्शन - भाग ३

खुशि ·

टवाळ कार्टा Sat, 08/30/2014 - 22:11
मन्दिरा समोर एक मोठा गोल गुळगुळीत दगड आहे,तो एका माणसाला साधा हलवताही येत नाही पण नऊ माणसानी फक्त एक बोट दगडाला लावुन नऊ नऊ नऊ असे म्हटले की तो डोक्या पर्यंत वरती उचलला जातॉ.आठ किंवा दहा माणसानी असे केले तरी तो उचलता येत नाही.
नक्की का?

In reply to by टवाळ कार्टा

खुशि Sun, 08/31/2014 - 13:20
हो नक्की आम्ही उचलला होता.शंका असेल तर आपण तिथे जा तुमच्या बरोबर आठ लोकाना घेऊन आणि खात्री करुन घ्या.

In reply to by खुशि

टवाळ कार्टा Sun, 08/31/2014 - 15:17
नक्की म्हणजे ९ ऐवजी १० किंवा जास्त माणसांनी उचलला जातो की नाही ते बघितलेले का?? आणि त्या सगळ्यांमधे एकसुध्धा स्थानीक नसताना... काहीवेळेस एखाद्या ठिकाणाचे एखदे वैशिश्ठ्य तसेच रहावे यासाठी स्थानिक लोकसुध्धा चिटींग करतात

कवितानागेश Sat, 08/30/2014 - 22:50
हिमालयातले फोटो टाकाच खुशिताई. अल्बममधल्या फोटोचे डिजिटल फोटो काढा किंवा स्कॅनरवर स्कॅन करा. मग अपलोड करा. क्वालिटी थोडी उतरते पण तरिही फोटो बघायला आवडतीलच. हा एक देतेय तो साध्या फिल्मच्या कॅमेरानी काढ्लेला आणि साध्या स्केनरवर स्कॅन केलेला फोटो आहे. तशी क्वालिटी नक्की येइल. v शिवाय हल्ली संक्षी आजोबा तुमचे धागे आवडीनी वाचतायत. निदान त्यांच्यासाठीतरी तेवढा एक घोरपडीच्या शेपटीचा फोटो टाकाच. (ह.घ्या.) ;)

टवाळ कार्टा Sat, 08/30/2014 - 22:11
मन्दिरा समोर एक मोठा गोल गुळगुळीत दगड आहे,तो एका माणसाला साधा हलवताही येत नाही पण नऊ माणसानी फक्त एक बोट दगडाला लावुन नऊ नऊ नऊ असे म्हटले की तो डोक्या पर्यंत वरती उचलला जातॉ.आठ किंवा दहा माणसानी असे केले तरी तो उचलता येत नाही.
नक्की का?

In reply to by टवाळ कार्टा

खुशि Sun, 08/31/2014 - 13:20
हो नक्की आम्ही उचलला होता.शंका असेल तर आपण तिथे जा तुमच्या बरोबर आठ लोकाना घेऊन आणि खात्री करुन घ्या.

In reply to by खुशि

टवाळ कार्टा Sun, 08/31/2014 - 15:17
नक्की म्हणजे ९ ऐवजी १० किंवा जास्त माणसांनी उचलला जातो की नाही ते बघितलेले का?? आणि त्या सगळ्यांमधे एकसुध्धा स्थानीक नसताना... काहीवेळेस एखाद्या ठिकाणाचे एखदे वैशिश्ठ्य तसेच रहावे यासाठी स्थानिक लोकसुध्धा चिटींग करतात

कवितानागेश Sat, 08/30/2014 - 22:50
हिमालयातले फोटो टाकाच खुशिताई. अल्बममधल्या फोटोचे डिजिटल फोटो काढा किंवा स्कॅनरवर स्कॅन करा. मग अपलोड करा. क्वालिटी थोडी उतरते पण तरिही फोटो बघायला आवडतीलच. हा एक देतेय तो साध्या फिल्मच्या कॅमेरानी काढ्लेला आणि साध्या स्केनरवर स्कॅन केलेला फोटो आहे. तशी क्वालिटी नक्की येइल. v शिवाय हल्ली संक्षी आजोबा तुमचे धागे आवडीनी वाचतायत. निदान त्यांच्यासाठीतरी तेवढा एक घोरपडीच्या शेपटीचा फोटो टाकाच. (ह.घ्या.) ;)
दुसरा मुक्काम असतो ३५०कि.मि.

गणेश उत्सव २०१४ भाग २

मदनबाण ·
काल जमतील तितकी आमच्या कॉलनी मधील गणेश मंडळे /घरगुती गणपती बाप्पा फिरलो,आणि गणपती बाप्पाचे विविध रुप टिपले.

In reply to by विलासराव

मदनबाण Sat, 08/30/2014 - 11:15
पगडी आणी तलवारवाला बाप्पा आवडला. आधीच्या धाग्यात सांगितल्या प्रमाणे यावेळी खंडेरायांच्या रुपातील गणपतीच्या मूर्तीला प्रचंड मागणी होती. :) जय मल्हार या मालिकेचे टायटल गाणे सुरेख आहेच,पण या मालिकेतील सर्वच आलाप मला फार आवडतात ! :) जय मल्हार या मालिकेचे २ टायटल गाणी इथे देतो, एक मूळ आणि एक शब्द रचने सकट.

In reply to by भिंगरी

मदनबाण Sat, 08/30/2014 - 21:35
गाण्यात नीळा घोडा असा उल्लेख आहे,पण खंडेराय बसलेला घोडा नीळा वाटत नाही. तुमच म्हणण बरोबर आहे, परंतु काही जुन्या रचनांमधे नीळा किंवा नीळ्या घोडा असा उल्लेख आढळतो. उदा. रेणुका मातेच्या एका आरतीच्या रचनेत असाच उल्लेख आहे. कानडी सपन सांगते अहो सांगते | ऐका राजस बाई निळ्या घोड्यावरी स्वार हो अहो स्वार हो | पहिली येते यमाई आणिक दोघिया संगती | माय भैरव बाई आणिक चौसष्ट योगिनी अहो योगिनी | उदो बाले तुकाई अंबा माये तू अंबिके जगदंबिके | महामाये रेणूके भक्तांसी मुक्ती तू देई हो अहो देई हो ||३|| नीळाच घोडा का ? असा प्रश्न मलाही पडलेला आहे. यात नीळा घोडा हा रंग अभिप्रेत आहे की नीळा ही घोड्याची एक विशिष्ठ जात जी वार्‍याच्या वेगाने {अर्थात वेगवान} धावणारी आहे ते माहित नाही. दुसरा संदर्भ महाराष्ट्रीय ज्ञानकोशात चित्रसंग्रहालयें मधे अलमगीर पातशहाचा घोडा नीळा थोरला. असा चित्रांसंदर्भात मिळतो आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टिम टिम टिंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}

In reply to by मदनबाण

किसन शिंदे Sat, 08/30/2014 - 21:36
मुळात ते "हरि मदन मल्हारी" नसून "मणि मर्दन मल्हारी" असं आहे/असं असावं. मणि नावाच्या दैत्याचे मल्हारीने(खंडोबाने) मर्दन केले, त्याचे पारिपात्य केले असा त्याचा अर्थ होतो. विडिओत दाखवलेल्या हरि मदन मल्हारी या वाक्याचा काहीच अर्थ निघत नाही, ते पुर्णतः चुकीचे आहे. कदाचित वाद्यांच्या ठणठणामुळे आदर्श शिंदेचे शब्द नीटशे ऐकायला आले नसावेत.

In reply to by किसन शिंदे

मदनबाण Sat, 08/30/2014 - 22:04
मणि नावाच्या दैत्याचे मल्हारीने(खंडोबाने) मर्दन केले स्कंद पर्वतावर शंकराने मणि आणि मल्ल या राक्षसांचा वध खंडा अर्थात तलवारीने केला त्याच खंडामुळे खंडोबा हे नामकरण झाले. त्यामुळे तू म्हणते योग्य असावे.

गवि Sat, 08/30/2014 - 12:19
मबा.. मस्त रे. आता देवासोबतच भक्त , जल्लोष, ढमरक टमरक तडम तडम ढोलताशांचा नाद आणि लेझीमची लय , झगमगते मंडप असा आजुबाजूचा माहोलही छायाचित्रात टिपलेला पाहायला आवडेल. कठीण आहे.. मान्य.. पण..

मुक्त विहारि Sat, 08/30/2014 - 22:11
आजकाल बाप्पाचे पोट बारीक का होत चालले आहे? पुर्वी बाप्पाचे पोट बर्‍यापैकी लंबोदर असायचे. प्लॅस्टर ऑफ पॅरीसचा भाव बराच वाढलेला दिसत आहे.

In reply to by विलासराव

मदनबाण Sat, 08/30/2014 - 11:15
पगडी आणी तलवारवाला बाप्पा आवडला. आधीच्या धाग्यात सांगितल्या प्रमाणे यावेळी खंडेरायांच्या रुपातील गणपतीच्या मूर्तीला प्रचंड मागणी होती. :) जय मल्हार या मालिकेचे टायटल गाणे सुरेख आहेच,पण या मालिकेतील सर्वच आलाप मला फार आवडतात ! :) जय मल्हार या मालिकेचे २ टायटल गाणी इथे देतो, एक मूळ आणि एक शब्द रचने सकट.

In reply to by भिंगरी

मदनबाण Sat, 08/30/2014 - 21:35
गाण्यात नीळा घोडा असा उल्लेख आहे,पण खंडेराय बसलेला घोडा नीळा वाटत नाही. तुमच म्हणण बरोबर आहे, परंतु काही जुन्या रचनांमधे नीळा किंवा नीळ्या घोडा असा उल्लेख आढळतो. उदा. रेणुका मातेच्या एका आरतीच्या रचनेत असाच उल्लेख आहे. कानडी सपन सांगते अहो सांगते | ऐका राजस बाई निळ्या घोड्यावरी स्वार हो अहो स्वार हो | पहिली येते यमाई आणिक दोघिया संगती | माय भैरव बाई आणिक चौसष्ट योगिनी अहो योगिनी | उदो बाले तुकाई अंबा माये तू अंबिके जगदंबिके | महामाये रेणूके भक्तांसी मुक्ती तू देई हो अहो देई हो ||३|| नीळाच घोडा का ? असा प्रश्न मलाही पडलेला आहे. यात नीळा घोडा हा रंग अभिप्रेत आहे की नीळा ही घोड्याची एक विशिष्ठ जात जी वार्‍याच्या वेगाने {अर्थात वेगवान} धावणारी आहे ते माहित नाही. दुसरा संदर्भ महाराष्ट्रीय ज्ञानकोशात चित्रसंग्रहालयें मधे अलमगीर पातशहाचा घोडा नीळा थोरला. असा चित्रांसंदर्भात मिळतो आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टिम टिम टिंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}

In reply to by मदनबाण

किसन शिंदे Sat, 08/30/2014 - 21:36
मुळात ते "हरि मदन मल्हारी" नसून "मणि मर्दन मल्हारी" असं आहे/असं असावं. मणि नावाच्या दैत्याचे मल्हारीने(खंडोबाने) मर्दन केले, त्याचे पारिपात्य केले असा त्याचा अर्थ होतो. विडिओत दाखवलेल्या हरि मदन मल्हारी या वाक्याचा काहीच अर्थ निघत नाही, ते पुर्णतः चुकीचे आहे. कदाचित वाद्यांच्या ठणठणामुळे आदर्श शिंदेचे शब्द नीटशे ऐकायला आले नसावेत.

In reply to by किसन शिंदे

मदनबाण Sat, 08/30/2014 - 22:04
मणि नावाच्या दैत्याचे मल्हारीने(खंडोबाने) मर्दन केले स्कंद पर्वतावर शंकराने मणि आणि मल्ल या राक्षसांचा वध खंडा अर्थात तलवारीने केला त्याच खंडामुळे खंडोबा हे नामकरण झाले. त्यामुळे तू म्हणते योग्य असावे.

गवि Sat, 08/30/2014 - 12:19
मबा.. मस्त रे. आता देवासोबतच भक्त , जल्लोष, ढमरक टमरक तडम तडम ढोलताशांचा नाद आणि लेझीमची लय , झगमगते मंडप असा आजुबाजूचा माहोलही छायाचित्रात टिपलेला पाहायला आवडेल. कठीण आहे.. मान्य.. पण..

मुक्त विहारि Sat, 08/30/2014 - 22:11
आजकाल बाप्पाचे पोट बारीक का होत चालले आहे? पुर्वी बाप्पाचे पोट बर्‍यापैकी लंबोदर असायचे. प्लॅस्टर ऑफ पॅरीसचा भाव बराच वाढलेला दिसत आहे.

सखे तुझ्या कवितेत...

अनाम ·
लेखनविषय:
सखे, तुझ्या कवितेत छान वर्णन असतं, आभाळाचं, पावसाचं, गर्द झाडीचं, पानाफुलांचं, भविष्याच्या स्वप्नाचं. शब्दाशब्दातून पाऊस पडत असतो, आणि दुर डोंगरावर रंगतही असतात, शब्दांची रानंफुलं. झाडांच्या पानाआड बसुन जमीनीतून उमलणा-या रोपाशी खेळत म्हणते- उमलू दे रे तुझा जीव फुलु दे तुझं मन, झुरु दे रे हृदय, साठवू दे तुला, पानापानातुन निथळणा-या चुकार थेंबांचा..