मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तपस्या

जयनीत ·

सस्नेह Wed, 08/27/2014 - 20:44
सिद्धहस्त ज्योतिषाचा शोध लागल्यावर मलाही कळवा.

In reply to by सस्नेह

जयनीत गुरुवार, 08/28/2014 - 17:48
नक्कीच. तुमचा नंबर पैला. एकदा त्यांचा पत्ता मिळाल्यावर सा-या जगाला सांगून अखिल मानव जातीवर अनंत उपकार करून समाजाचे ऋण वगैरे फेडून प्लस मध्ये राहण्याच्या विचारात मी आहे. ( पण हे शिक्रेट सध्याच कुणाला सांगू नका )

पोटे गुरुवार, 08/28/2014 - 09:42
लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली पुशिसनी गेल कुंकू रेखा उघडी पडली देवा तुझ्याबी घरचा झरा धनाचा आटला धन रेखाच्या चरयाने तयहात रे फाटला बापा नको मारू थापा असो खऱ्या असो खोट्या नाही नशीब नशीब तयहाताच्या रेघोट्या अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले नशीबाचे नऊ गिर्हे ते बी फिरत राह्यले राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगन त्यात आले रे नशीब काय सान्गे पंचागन नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू माझ दैव माले कये माझ्या दारी नको येऊ – बहिणाबाई चौधरी

In reply to by पोटे

जयनीत गुरुवार, 08/28/2014 - 20:57
सन १८८० ते १९५१ मराठी साहित्याचा स्वर्णीम कालखंड….वगैरे वगैरे साहित्याच्या क्षितिजावर अनेक दैदिप्यमान तारे तळपत होते…. इत्यादी इत्यादी काळात अनेक शिलेदार मराठी साहित्याचे कधीही भरून न येणारे नुकसान करून अन कधीही न भरून येणारी पोकळी वगैरे निर्माण करून अनंतात विलीन होत होते…. अरे रे! च च च विविध संमेलनामध्ये टाळ्यांचा कडकडाट होत होता हार तुरे अर्पण होत होते…. वाहवा वाहवा ह्या कशा बद्दलही तक्रार नाही. फक्त खंत इतकीच कि ह्याच काळात बहिणाबाई होऊन गेल्या अन त्यांची कुठेही दखलही नव्हती कारण गावरान भाषा. त्यांच्या फक्त ६१ कविता वाचल्या त्याही त्यांच्या मुलाने अन भाच्याने उतरून ठेवल्या म्हणून. बहिणाबाईंच्या लेखनाबद्दल काय बोलाणार? इतकं सहज सुंदर आणि अर्थपूर्ण लेखन अतिशय दुर्मिळ. फक्त एकच म्हणू शकतो माय मराठीची होती प्रेमाने भरवत भूक लेकराची छोटी गेलं वाहून अमृत

प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/28/2014 - 10:10
जयनीत, नाही विचलीत मी अपराजित प्रण मनात घोर तपस्येचा फळतील माझे प्रयत्न भगीरथ घेईन वेध भविष्याचा यशस्वी जीवनासाठी आणखिन काय पाहिजे? प्रयत्नांती परमेश्वरही भेटतो म्हणतात. हिम्मत हारू नका. आपलं नशिब स्वतःच घडवा. कविता आणि त्यातून प्रसवलेले विचार आवडले, हे वेगळे सांगायला नकोच.

सस्नेह Wed, 08/27/2014 - 20:44
सिद्धहस्त ज्योतिषाचा शोध लागल्यावर मलाही कळवा.

In reply to by सस्नेह

जयनीत गुरुवार, 08/28/2014 - 17:48
नक्कीच. तुमचा नंबर पैला. एकदा त्यांचा पत्ता मिळाल्यावर सा-या जगाला सांगून अखिल मानव जातीवर अनंत उपकार करून समाजाचे ऋण वगैरे फेडून प्लस मध्ये राहण्याच्या विचारात मी आहे. ( पण हे शिक्रेट सध्याच कुणाला सांगू नका )

पोटे गुरुवार, 08/28/2014 - 09:42
लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली पुशिसनी गेल कुंकू रेखा उघडी पडली देवा तुझ्याबी घरचा झरा धनाचा आटला धन रेखाच्या चरयाने तयहात रे फाटला बापा नको मारू थापा असो खऱ्या असो खोट्या नाही नशीब नशीब तयहाताच्या रेघोट्या अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले नशीबाचे नऊ गिर्हे ते बी फिरत राह्यले राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगन त्यात आले रे नशीब काय सान्गे पंचागन नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू माझ दैव माले कये माझ्या दारी नको येऊ – बहिणाबाई चौधरी

In reply to by पोटे

जयनीत गुरुवार, 08/28/2014 - 20:57
सन १८८० ते १९५१ मराठी साहित्याचा स्वर्णीम कालखंड….वगैरे वगैरे साहित्याच्या क्षितिजावर अनेक दैदिप्यमान तारे तळपत होते…. इत्यादी इत्यादी काळात अनेक शिलेदार मराठी साहित्याचे कधीही भरून न येणारे नुकसान करून अन कधीही न भरून येणारी पोकळी वगैरे निर्माण करून अनंतात विलीन होत होते…. अरे रे! च च च विविध संमेलनामध्ये टाळ्यांचा कडकडाट होत होता हार तुरे अर्पण होत होते…. वाहवा वाहवा ह्या कशा बद्दलही तक्रार नाही. फक्त खंत इतकीच कि ह्याच काळात बहिणाबाई होऊन गेल्या अन त्यांची कुठेही दखलही नव्हती कारण गावरान भाषा. त्यांच्या फक्त ६१ कविता वाचल्या त्याही त्यांच्या मुलाने अन भाच्याने उतरून ठेवल्या म्हणून. बहिणाबाईंच्या लेखनाबद्दल काय बोलाणार? इतकं सहज सुंदर आणि अर्थपूर्ण लेखन अतिशय दुर्मिळ. फक्त एकच म्हणू शकतो माय मराठीची होती प्रेमाने भरवत भूक लेकराची छोटी गेलं वाहून अमृत

प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/28/2014 - 10:10
जयनीत, नाही विचलीत मी अपराजित प्रण मनात घोर तपस्येचा फळतील माझे प्रयत्न भगीरथ घेईन वेध भविष्याचा यशस्वी जीवनासाठी आणखिन काय पाहिजे? प्रयत्नांती परमेश्वरही भेटतो म्हणतात. हिम्मत हारू नका. आपलं नशिब स्वतःच घडवा. कविता आणि त्यातून प्रसवलेले विचार आवडले, हे वेगळे सांगायला नकोच.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अमका सांगतो एक तमक्याचे ठोकताळे दुसरेच खमका करतो दावा छातीठोक घडते प्रत्यक्षात वेगळेच प्रारब्ध माझे अधर अनिश्चित खडतर काळ प्रतीक्षेचा नाही विचलीत मी अपराजित प्रण मनात घोर तपस्येचा फळतील माझे प्रयत्न भगीरथ घेईन वेध भविष्याचा शोध सुरुच सतत अविरत सिद्धहस्त ज्योतिष्याचा

पुण्यातला गणेशोत्सव -माहिती हवी आहे

माम्लेदारचा पन्खा ·

विजुभाऊ Wed, 08/27/2014 - 17:42
कशाला नाही त्या भानगडीत पडताय. मुलांना गणपतीत दाखवण्यासारखे देखावे काही ठीकाणी असतात. गणेशोत्सवाचा उद्देश सामाजीकजागृती वगैरे असावा अशी किंचीतही शंकासुद्धा येवु शकणार नाही अशी चोख व्यवस्था केलेली असते पुण्यात. केवळ स्वस्त मनोरम्जन या उपर फारसे काही पुण्यातील गणेशोत्सवातून साधत असेल असे काही अनुभवास येत नाही. पूर्वीचा गणेशोत्सव( ८०च्या दशका पर्यन्तचा) काहीतरी वेगळेपणा असायचा. स्पर्धा , कार्यक्रम वगैरे असायचे. पण जेंव्हापासून गणेशोत्सव पुणेफेस्टीव्हल बनला त्यानंतर गणेशोत्सव हे दादागिरी दाखवण्याचे आणि पैशे कमवण्याचे साधन बनले आहे. अर्थात मुम्बैतही परिस्थिती वेगळी नाही. गणेशोत्सवाची सामाजीक सोबत केंव्हाच हरवली आहे. आता उत्सव सम्पून इव्हेन्ट उरले आहेत.

आदूबाळ Wed, 08/27/2014 - 17:52
हो. मानाचे गणपती चालत जाण्याच्या अंतरावर आहेत. वाहनांना तसाही प्रवेश नसतो. कसबा - तांबडी जोगेश्वरी - (आतल्या गल्लीतून) - गुरुजी तालीम - तुळशीबाग - केसरीवाडा असा क्रम सोपा पडतो. तुळशीबागेतून दगडूशेठ आणि मंडई हेही जवळच आहेत. सकाळी लवकर (म्हणजे भल्या पहाटे) गेल्यास सुखकर पडतं असा अनुभव आहे. गर्दीही नसते आणि वातावरण प्रसन्न असतं.

विजुभाऊ Wed, 08/27/2014 - 17:53
या शहराची नाळ त्याच्या आराध्य दैवताशी ज्या प्रकारे जोडली गेली आहे ते पाहता ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असूच शकत नाहीत ह्याची खात्री पटते…. खरा पुणेकर आणि इतकंच काय ह्या पुण्यनगरीत आलेला प्रत्येक माणूस त्या दहा दिवसात भक्तिरसात नखशिखांत न्हाऊन निघतो.
हे वाचून तुमच्या भाबडेपणाची कमाल आहे असेच म्हणावे लागेल. पुण्यात या दिवसात बारची किती चलती असते ते एकदा पहा. गणपती उत्सवनाम्तर होणार्‍या गर्भपात आणि व्ही डी मधे होणारी संख्यात्मक वाढ एकदा पडतालून पहा. म्हणजे ते नागरीक कोणत्या भक्तीरंगात न्हात असतात ते कळेल. कोणत्याही मांडवाच्या मागे पडलेल्या बीयरच्या/दारुच्या बाटल्या किंवा सिगारेटची थोटके तसेच गुटख्याच्या पुड्या पाहिल्या तरीही ते कळेल. एवढे मोठाल्ले मांडव उभारणारी / देखावे दाखवणारी मंडळे नक्की काय सामाजीक कार्य करत असतात हे कोणीच विचारत नाही. ( उगाच एखादे घ्यायचे म्हणून दगडू शेठ गणपती ट्रस्ट चे नाव साम्गु नका.) अर्थात दगडू शेठ गणपती मंडळाच्या "कोणत्यातरी मंदीराची रोषणाई असलेली प्रतीकृती" यातूनतरी काय सामाजीक जाणीव निर्माण होते ते माहीत नाही. पुणेरी गणेशोत्सव म्हणजे असह्य गोंगाट , दादागिरी , विजेचा भरपूर अपव्यय आणि पैशांचा चुराडा ( अर्थात हस्तांतरण सुद्धा) या पेक्षा वेगळे काही नाही. त्या उलट कोकणात गणपतीच्या सणाचे पावित्र्य साधेपणा आणि त्यातील भाव खूपच जाणवतो. तेथे भजन स्पर्धा , नाटके किंवा इतर छोटेमोठे सामाजीक उपक्रम ( उदा लेझीम स्पर्धा , राम्गोळी स्पर्धा इत्यादी ) यांची रेलचेल असते.

In reply to by विजुभाऊ

सौंदाळा Wed, 08/27/2014 - 18:42
गर्भपात आणि व्ही डी मधे होणारी संख्यात्मक वाढ
हाच प्रकार गुजरातमधे नवरात्री दांडीया उत्सवादरम्यान होतो. तसेच वेल्लाभटाने लिहील्याप्रमाणे शहरातील दहीहंडी उत्सवपण निव्वळ बडेजाव म्हणुन केला जातो. काही महिन्यापुर्वी (कदाचित वडापाव ने)दिवाळीवर पण असाच लेख लिहीला होता. धुळवडीला पण तेच कोणत्याही मोठ्या शहरात होणार्‍या कोणत्याही सार्वजनिक उत्सवात हीच परिस्थिती असते
उत्सव सम्पून इव्हेन्ट उरले आहेत.
सामान्य माणसे आता तेच एंजॉय करतायत. मात्र पुण्या-मुंबईतपण कॉलनी/सोसायट्यांमधे जी गणपती मंडळे असतात ती तुम्ही म्हटल्याप्रमाणे भजन,रांगोळी, पाककृती स्पर्धा घेत असतात.

In reply to by विजुभाऊ

तुमचे म्हणणे रास्त आहे पण आपण जातो ते गणपतीचे दर्शन घ्यायला…. मंडपाच्या मागचा तमाशा पाहायला नाही…. छिद्रान्वेषी पद्धतीने जगायचे ठरवले तर सगळेच अवघड आहे ….

In reply to by काळा पहाड

एसमाळी Wed, 08/27/2014 - 19:46
काळा पहाड यांच्याशी सहमत.च्यायला सकाळी 5amला झोप मोड करणारे भोंगे आणी उत्सवात कानाचे पडदे फाडणारे ढोल आणी डिजे.दोन्ही विट आणतात.

In reply to by काळा पहाड

सह्यमित्र गुरुवार, 08/28/2014 - 13:05
ही टोकाची भूमिका झालि. नासके आम्बे दूर करण्या ऐवजी सगळी पेटिच फेकून द्या म्हणण्या सारखे आहे हे. असो, तुमचे मत.

In reply to by सह्यमित्र

काळा पहाड गुरुवार, 08/28/2014 - 13:23
नाही. जरी गणपती अत्यंत संयमाने आणि संस्कृती जपून साजरे करता येत असतील तरी सुद्धा माझे हेच मत असेल. धर्म घराच्या किंवा मग मंदिराच्या आत. बाहेर पावूल टाकले की धर्म संपला पाहिजे. Strict separation between state and religion. आमच्या ऑफिसमध्ये एका विशिष्ट धर्माच्या लोकांना (काँग्रेसची भाषा, दुसरं काय!) दिवसात किमान एक वेळा एका डोस्कं टेकण्यासाठी मिटींग रूम दिलेली आहे. पहिल्यांदा मला वाटलं की हे लोक उगिचच आगावूपणा करतायत. नंतर कळलं ऑफीस ची ऑफिशियल पॉलिसी आहे धार्मिक विविधता जपून त्याला "बढावा" देण्याची. हा अर्थातच मूर्खपणा आहे. उद्या एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी तिथं टाळ बडवायला सुरू केली तर कसं दिसेल? पण या मल्टीनॅशनल कंपन्यांना भिती वाटते की त्यांच्यावर धार्मिक संकुचितपणाचा आरोप होईल म्हणून.

In reply to by काळा पहाड

बाळ सप्रे गुरुवार, 08/28/2014 - 14:00
करेक्ट!! आमच्या ऑफिसमध्ये गणपतीत होणार्‍या आरतीबद्दलही माझे हेच मत आहे.. रस्ते तर फक्त आणि फक्त वहातुकीसाठी असावेत.

In reply to by काळा पहाड

रेवती गुरुवार, 08/28/2014 - 17:32
एका विशिष्ट धर्माच्या लोकांना (काँग्रेसची भाषा, दुसरं काय!) दिवसात किमान एक वेळा एका डोस्कं टेकण्यासाठी मिटींग रूम दिलेली आहे भयंकर सहमत. हापिसात डोके टेकण्याचा खोल्या पसंत नाहीत पण मला विचारतय कोण? ;)

In reply to by रेवती

शेखरमोघे गुरुवार, 08/28/2014 - 21:26
डोके टेकणे हे गणपति उत्सवात बहुतान्शि सगळेच करतात - रात्री भसाड्या भोन्ग्यान्चे गायन उशिरापर्यन्त चालूच असेल तर झोपमोड ही होणारच आणि "बॉस" ची वळलेली पाठ दिसत असल्यास जमेल तेथे डोके हे टेकले जाणारच !

In reply to by शेखरमोघे

रेवती गुरुवार, 08/28/2014 - 21:30
हा हा. तसे नाही, आजकाल बोलायची पंचाईत होते हो. भावनादुखी झालीये बर्‍याचजणांन्ला. तुमचा विनोद आवडला. तोही खराच आहे म्हणा!

In reply to by काळा पहाड

पगला गजोधर Mon, 09/01/2014 - 16:42
परवा दगडूशेटसमोर रजनीकांत ढोल बडवत होता, तेवढ्यात परग्रहावरून ऐक एलियनशिप तिथे मजूरअड्ड्यावर ल्यांड झाली, त्यातून ऐक एलियन बाहेर पडला, त्याने रजनीकांतला ढोल जरा हळू बडवायची विनंती केली, कारण एलियनच्या मुलाला परीक्षेसाठी अभ्यास करता येत नव्हता.

सौंदाळा Wed, 08/27/2014 - 18:54
तुम्ही शिवाजी रस्त्याने (शनिवारवाड्याकडे तोंड केल्यावर डाव्या बाजुचा रस्ता)चालायला सुरु करा. नवग्रह, कसबा, दगडुशेठ, बाबुगेनु, मंडई, हिराबाग करुन यु टर्न घ्या येताना तुळशीबाग, तांबडी जोगेश्वरी, केसरीवाडा, गुरुजी तालीम, नातुबाग वगैरे करुन बाजीराव रस्त्याने (शनिवारवाड्याकडे तोंड केल्यावर उजव्या बाजुचा रस्ता) परत या. रस्त्यात अजुन अनेक मंडळांचे देखावे बघायला मिळतील. अंदाजे ३/४ तास लागतील. मधेच पोट्पुजापण करुन घ्या. वर दिलेले अंतर अंदाजे ४-५ किमी असावे. तेवढे चालायला जमतय का बघा. काळजी म्हणजे लहान मुले, पाकीट, मोबाईल वगैरे नीट सांभाळा गणेशोत्सवाच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा…. गणपती बाप्पा मोरया

रेवती Wed, 08/27/2014 - 19:00
बापरे! तुम्हाला शुभेच्छा! पाच मानाचे गणपती बघून लवकर घरी परत जावा. अगदी भीती घालत नाहीये पण गर्दीतून जाताना क्षेत्राच्या ठिकाणी जशी काळजी घ्यायची तशीच घ्यावीत असे सुचवते. बाकी मुंबैच्या गर्दीला सरावलेल्या तुम्हाला आम्ही काय सांगणार हेही आहेच!

अनंत छंदी Wed, 08/27/2014 - 20:56
खिसा पाकीट, मोबाईल, सोबत स्त्रीवर्ग असेल तर दागिने सांभाळा. या कालावधीत पाकीटमार, गुन्हेगारांच्या टोळ्या खास कमाईसाठी पुण्यात आलेल्या असतात. :(

विअर्ड विक्स Wed, 08/27/2014 - 20:57
प्रश्न पाहून आनंद झाला नि प्रतिसाद पाहून दुखः असो. मी स्वतः गिरगावकर आहे नि गेली ५-६ वर्षे न चुकता पुण्यातील गणेशोत्सवात जातो. एक वर्षी तर हिराबाग वाल्यांनी बर्ड फ्लू च्या भीतीने त्यांचा देखावा रद्द केला होता आणि त्या वर्षी बर्ड फ्लू च्या भीतीने एवढी गर्दी सुद्धा नव्हती. आणि त्यावर्षी सुद्धा मी दर्शनास गेलो होतो. हे सांगण्याचे कारण एकच " हौसेला मोल नसते!!!" आपणास बासुंदी आवडत नसेल म्हणून दुधाचे विरजण लावण्याची कृती सांगू नये. आपल्या माहितीसाठी सांगतो कि पुण्यातील मोठ्या मूर्तींचे विसर्जन होत नाही. त्यामुळे दरवर्षी मूर्ती एकच असते. दगडूशेठ गणपतीची मूर्ती फक्त देवळातून मंडपात हलवितात. पुण्यातील गणपतीसाठी योग्य वेळ हि रात्री ११.०० नंतरची आहे. कारण हवेत गारवा असतो आणि रस्त्य्वरील गर्दी हि फक्त गणेश दर्शनासाठीच असते. आपण मुंबईहून जाणार असाल तर स्वारगेट वा शिवाजीनगरला उतरावे. स्वारगेटला उतरणे जास्ती श्रेयस्कर. अगर रात्री ज्यादा उशीर झाल्यास स्वार गेट जवळील नटराज हॉटेल ला जावे. अगर आपण खवय्ये असाल तर संध्याकाळी थोडे लवकर पोहोचून दुर्वांकुरला जावे.नटराज हॉटेल चांगले आहे. पण दुर्वांकुरला जेवायची हौस असून योग आलेला नाही.एकदा तर रांग पाहून परतलो होतो. शिवाजी नि बाजीराव मार्ग हे स्वार गेट हून शनिवारवाड्याकडे येणारे मार्ग. दोन्ही मार्गावर एकेरी वाहतूक असते.कोणता शिवाजी नि कोणता बाजीराव हे सांगण्याचे धाडस करत नाही कारण इतकी वर्षे जाऊनसुद्धा माझा घोळ होतो. कारण मी गणेश दर्शनाची सुरुवात स्वारगेटला उतरून पायी करतो. अगर आपण शिवाजी नगरहून आलात तर शनिवारवाड्याजवळ उतरून स्वारगेट च्या दिशेने पदभ्रमण करा. रात्री ११.०० ला सुरुवात केली तर ३-४ तासात त्या परिसरातील अनेक गणपती बघून होतात. महत्वाची गोष्ट म्हणजे इथले सर्व गणपती पडद्याआड नसतात. तसेच रांगासुद्धा वेगाने सरकतात... PASS, VIP PASS असला प्रकार नसतो. काही देखावे तर प्रेक्षणीय नि श्रवणीय असतात. सौंदाल्यांचा प्रतिसाद अतिशय उपयुक्त आहे. त्या क्रमाने आपण गणपती पाहू शकता. आणि गर्दीचे म्हणाल तर आपण मामालेदारचे पंखे आहात.ठाण्यातील SATIS पूर्व आणि नंतरची गर्दी आपणास चांगलीच माहिती आहे. जो मुंबईत फीट तो जगात फीट!!!! ता.क - दगडूशेठ नि बाबू गेनू मंडळाचे देखावे जरूर पहा. हिराबाग गणपती तिठ्यावर आहे.

In reply to by विअर्ड विक्स

सखी Wed, 08/27/2014 - 23:06
बाबू गेनू मंडळाच्या गणपतीची लाईंटींग फेमस होती म्हणजे काहीतरी रिदम धरुन असायची. आणि त्यातुनही 'होटो पे ऐसी बात' या एका गाण्यासाठी पब्लिक वाट बघुन असायचं काही वर्षांपूर्वीपर्यत. हिराबागेचा हलता देखावा कलात्मक रितीने साजरा केला जायचा खूप वर्षांपासुन. पण दोन्ही गणपतीबाबत सध्याचे माहीती नाही.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सह्यमित्र गुरुवार, 08/28/2014 - 12:49
तुमचा घोळ होतोय शास्त्रीय देखाव्यांसाठी प्रसिध्द असलेला गणपति नातूवाड्यचा. तो शनिवार पेठेत आहे. अप्पा बळवन्त चौका जवळ. नातूबागे चा गणपति हा बाजीराव रस्त्यावर, केळ्कर सन्ग्रहालया जवळ आहे.

In reply to by विअर्ड विक्स

काळा पहाड गुरुवार, 08/28/2014 - 00:02
आपणास बासुंदी आवडत नसेल म्हणून दुधाचे विरजण लावण्याची कृती सांगू नये.
या एकाच वाक्यावरून आपल्याला पुण्याचे नागरिकत्व मिळायला हरकत नसावी.

विजुभाऊ गुरुवार, 08/28/2014 - 12:19
आपणास बासुंदी आवडत नसेल म्हणून दुधाचे विरजण लावण्याची कृती सांगू नये.
हम्म...... एखाद्या फालतू गोष्टीचे एवढे उदात्तीकरण कशासाठी? पुण्यात गणेशोत्सव नावाचा एक भीषण गोंगाटी धांगडधिंगा चालतो त्यावर कोणी काही प्रतिक्रीयाच व्यक्त करू नये यासाठीच अशी पुणेरी प्रतिक्रीया असावी. असो. एखाद्याने नासकवणीलाच बासुंदी म्हणायचे ठरवले तर त्याला कोणी अडवायचे? गोष्टीतल्या राजाच्या अंगावरच्या तलम वस्त्रांप्रमाणे घडतय. राजाच्या अंगावर वस्त्रेच नाहीत असे म्हणणाराच खोटा ठरत होता.

In reply to by विजुभाऊ

सह्यमित्र गुरुवार, 08/28/2014 - 12:54
बहुतेक मंडळांचा कल हा धांगडधिंगा करण्या कडे अस्तो. हे जरी खरे असले तरी,सरसकट सर्वाना एकाच मापत तोलणे बरोबर नाही.

In reply to by विजुभाऊ

सूड गुरुवार, 08/28/2014 - 14:59
>>पुण्यात गणेशोत्सव नावाचा एक भीषण गोंगाटी धांगडधिंगा चालतो त्यावर कोणी काही प्रतिक्रीयाच व्यक्त करू नये यासाठीच अशी पुणेरी प्रतिक्रीया असावी. ओके, मग मुंबई आणि इतर ठिकाणी काय अथर्वशीर्षाची आवर्तनं चालतात का रात्रंदिवस?

In reply to by सूड

विजुभाऊ गुरुवार, 08/28/2014 - 19:13
सूड काका मुम्बै या बाबतीत पुण्याच्या वरताणच असेल बहुतेक. पण इथे निदान मंडळे आम्ही देखावे दाखवतो / आम्ही समाजप्रबोधन करतो असला आव आणत नाहीत. जे आहे ते स्पष्ट बोलतात उगाच मोठेपणाचा आव आणत नाहीत. महत्वाचे म्हणजे मुम्बैतील मंडळे कितीही मोठ्या मूर्ती असल्या तरी त्यांचे विसर्जन करतात.दरवर्षी नवीन मूर्ती बसवतात.आणि उगाच वर्षभर ( म्हणजे कायमचीच) मूर्ती जपण्याच्या नावाखाली भरचौकातील कोपर्‍याची जागा अडवत नाहीत.

In reply to by विजुभाऊ

उदय के'सागर गुरुवार, 08/28/2014 - 16:05
मी ही अता पुणेकर झालेलो असूनही कित्येक वर्षात गणपती पहायला गेलो नाहीये. कारणं तीच - गर्दी, घाण, गोंगाट, पाकीटमार, चोर्‍या आणि शेवटी मानसिक नी शारिरीक थकवा. पण "विअर्ड विक्स" म्हणाले तसं रात्री ११:०० गेल्यास चांगला अनुभव आलेला आहे (हे ९-१० वर्षा पुर्वी अनुभवलं होतं, त्यानंतर नाही). पण अगदी फालतू वगैरे म्हणण्यासारखं काही नाहीये त्यात - ज्याची त्याची आवड.

धर्मराजमुटके गुरुवार, 08/28/2014 - 12:30
पुण्यातच कशाला ? मुंबईत देखील चांगले चांगले गणपती आहेत. साधारण तुमच्या मागणीप्रमाणे पुरवठा. १. जर एखादा नवस करायचा असेल तर लालबागचा राजा, सिद्धीविनायक किंवा जीएसबीचा माटुंगा येथील गणपती. २. मोठे देखावे, रोषणाई पाहायची असेल तर भाई लोकांच्या मंडळांनी स्थापन केलेले गणपती. नावे सांगत नाही. :) ३. भजन किर्तन किंवा तत्सम कार्यक्रम पहायचे असतील तर कोणत्याही गल्लीतील गणपती. वेळ रात्री १० च्या पुढे. ४. सांस्कृतीत कार्यक्रम ( उदा. ऑर्केस्ट्रा, बॉलीवुडी गाण्यांवरचा नाच, आयटम नं इ.) तर गणेश विसर्जनाच्या आधिचा दिवस. ज्यादिवशी सकाळी सत्यनारायण पुजा असते. अधिक माहितीसाठी त्या त्या मंडळाचे वार्षिक अहवाल पहावेत.

श्रीगुरुजी गुरुवार, 08/28/2014 - 12:57
आगाऊपणे नकारात्मक सल्ला देतोय त्याबद्दल क्षमस्व! शहाणे असाल तर पुण्यात गणपतीचे देखावे बघायला जाण्याच्या भानगडीत पडू नका. विशेषत: दगडूशेठ, मंडई इ. प्रसिद्ध मंडळांचे गणपती आणि विसर्जनाची मिरवणूक अवश्य टाळा. नाहीतर नंतर पश्चाताप होईल. त्याऐवजी १० दिवस कोणत्यातरी शांत पर्यटनस्थळी जा.

काळा पहाड गुरुवार, 08/28/2014 - 13:08
तुम्हाला खरंच बासुंदी खायची इच्छा असेल, तर रात्री गणपती बघायला जाण्याऐवजी विसर्जनाची मिरवणूक जी अनंतचतुर्दशीला सकाळी १० वाजता सुरु होते, त्यातले मानाचे पहिले ५ गणपती पहा. दगडूशेठ गणपती विसर्जनात मध्यरात्रीनंतर सहभागी होतो. पहायचा असेल तर तोही पाहू शकता.

In reply to by काळा पहाड

विअर्ड विक्स गुरुवार, 08/28/2014 - 22:43
दगडूशेठचा गणपती मध्यरात्री सहभागी होतो. मिरवणुकीत त्याच्या आसपासच दगडू शेठच्या मूर्तीशी साधर्म्य असणारा एक गणपती असतो. त्यावरील चित्ररथ प्रेक्षणीय असतो. माझ्यामते जिलब्या मारुती चा गणपती असावा तो ... जाणकार सांगतीलच म्हणा..... लालबागमधील एक गणेश मूर्ती पुलाजवळ पडली होती. त्यावर्षी पुण्यास गेलो होतो. आपणास ढोल पथक ऐकायची हौस असेल तर "नादब्रह्म" पथक असेल तेथे जरूर जा. त्या पथकाचे नाव अगदी सार्थ आहे. पण विसर्जन मिरवणुकीपेक्षा एखाद्या रात्रीच जा... मिरवणुकीत देखावे पहावयास मिळत नाही.आणि रस्ते चिंचोळे असल्याने काहीवेळेस अक्षरशः कोंडी होते. नि आपणास दुसर्या दिवशी ऑफिसही गाठायचे असते.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 08/28/2014 - 13:22
पुण्यातला गणेशोत्सव म्हणजे गर्दी,गोंगाट,धक्काबुक्की,ध्वनीवर्धकांच्या भिंती,ट्रॅफिक आणि वरती माहीतगार लोकांनी म्हटल्याप्रमाणे पाकीटमारी,गर्भपात वगैरे वगैरे आहेच. पण त्या वातावरणाचा फील आहे ना, तो घ्यायला तुन्ही पुण्यात याच राव.काळा पहाड,विअर्ड विक्स्,सौन्दाळा यांनी सांगितलेला क्रम चांगला आहे. मलातरी सण समारंभातुन आपल्याकडे जी ईकॉनॉमी बहरते ना तिचे फार महत्व वाटते. गणपती काय दहीहंडी काय,दिवाळी दसरा काय...होऊ दे खर्च

प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/28/2014 - 13:35
भारतातल्या सर्वच सार्वजनिक उत्सवांवर कायद्याच्या नियंत्रणाची गरज आहे. उत्सवांच्या मिरवणूकीत उत्सवापेक्षा 'उन्माद' जास्त प्रमाणात दिसून येतो. भक्तीभाव केंव्हाच हरपला आहे. भक्तगण भारावण्यामागच्या अनेक कारणांपैकी एक असते की 'गेल्या कित्येक वर्षात मी एकदाही दर्शन चुकविलेले नाही.' हा स्टेटस सिंबॉल. देवावर (म्हणजे अर्थातच सर्व चांगल्या गोष्टींवर) माझा विश्वास आहे हा सहज उभा करता येणारा देखावा. देव नाही, श्रद्धा ठेवू नका असं माझं म्हणणं नाही. भक्तीभावाचा व्यापार होऊ देऊ नका. देवाला मानवी ऐहिक भावनेत तोलू नका. न खात्या देवाला नैवेद्य दाखविण्यापेक्षा खाणार्‍या गरीबाच्या तोंडी घास द्या. आपला देव आपल्या मनांत, घरात पुजा. रस्त्यावर आणून र॑हदारीला अडथळा निर्माण करून, कर्णकर्कश्य आवाजाने वृद्धांना, रुग्णांना असह्य वेदना देऊन कोणते समाजकार्य होत असते? ह्या, आधीच हाताबाहेर गेलेल्या सार्वजनिक उत्सवांना आपल्या उपस्थितीने हातभार लावून समाजविघातक शक्तींचे हात बळकट करू नका. बाकी प्रत्येकाची इच्छा आणि श्रद्धा.

In reply to by प्रभाकर पेठकर

विजुभाऊ गुरुवार, 08/28/2014 - 14:45
बरोबर आहे पेठकर काका. गाडगेबाबा म्हणतात ते किती चपखल आहे पहा. "जत्रा मे फतरा बिठाया, तीरथ बनाया पानी, दुनिया भयी दिवानी भई पैसे की धूलधानी" अर्थातच ज्याला धांगडहिंगाण्यातच रस आहे त्याना हा व्यक्तीस्वातन्त्र्यावर हल्ला वाटतो. धार्मीक ढवळाढवळ वाटते. मशीदीवरील कर्ण्याबद्दल बोलणारे मात्र नवरात्र / गणपती /गोविंदा समोरील स्पीकरच्या भिंतींबद्दल बोलत नाहीत. रोज सकाळी सकाळी सरकारी रेडीओ आकाशवाणी वर वाजणारी भक्तीगीते तसेच विवीध टीव्ही चॅनलवरील विवीध देवळातील आरत्यांचे दर्शन किंवा तत्सम उबग आणणारे विवीध बाबांचे कार्यक्रम , यात सत्यसाईबाबा , राधे मां , आसाराम बापूं , निर्मल,नित्यानंद असल्या खोटारड्याना संत म्हणवत त्यांची जहीरातबाजी करणारी प्रवचने यांबद्दल बोलताच तोंडी मिठाची गुळणी धरतात. त्याना या गोष्टी दिसतच नाहीत. अगदी खरे सांगायचे तर आजकाल ज्याला धार्मीक उत्सव्/कार्यक्रम म्हणतो ते सगळेच रद्द करायला हवेत. कारण हे बहुतेक सगळे इव्हेन्ट कोणत्या ना कोणत्या आर्थीक जमवाजमवीचा भाग असतात.

In reply to by विजुभाऊ

धर्मराजमुटके गुरुवार, 08/28/2014 - 15:00
अर्थातच ज्याला धांगडहिंगाण्यातच रस आहे त्याना हा व्यक्तीस्वातन्त्र्यावर हल्ला वाटतो. धार्मीक ढवळाढवळ वाटते. - सहमत रोज सकाळी सकाळी सरकारी रेडीओ आकाशवाणी वर वाजणारी भक्तीगीते तसेच विवीध टीव्ही चॅनलवरील विवीध देवळातील आरत्यांचे दर्शन किंवा तत्सम उबग आणणारे विवीध बाबांचे कार्यक्रम , यात सत्यसाईबाबा , राधे मां , आसाराम बापूं , निर्मल,नित्यानंद असल्या खोटारड्याना संत म्हणवत त्यांची जहीरातबाजी करणारी प्रवचने यांबद्दल बोलताच तोंडी मिठाची गुळणी धरतात. त्याना या गोष्टी दिसतच नाहीत. - याबाबत असहमत. एकतर सरकारी आकाशवाणी आता जास्त कोणी ऐकत नाहीये एफएम. पण रेडीओवरील भक्तीगीते जी सकाळी लागतात ती खरोखरच कर्णमधूर असतात आणि त्याचा कोणाला जास्त त्रास होत नाही. शिवाय रेडीओ / टिव्हीचा गळा दाबणे तुमच्या हातात असते.

In reply to by प्रभाकर पेठकर

काळा पहाड गुरुवार, 08/28/2014 - 14:02
बासुंदी चांगली फक्त कुरुंदवाडची. चितळे वगैरे म्हणजे पुणेरी पाणीदार बासुंदी देणारे. पुण्यात कुरुंदवाडची बासुंदी बर्‍याच ठिकाणी मिळते.

In reply to by काळा पहाड

सौंदाळा गुरुवार, 08/28/2014 - 14:20
पुण्यात कुरुंदवाडची बासुंदी बर्‍याच ठिकाणी मिळते.
कुठे मिळते सांगा की राव आम्हाला पण

In reply to by कपिलमुनी

काळा पहाड गुरुवार, 08/28/2014 - 18:05
खरं म्हणजे मलाही हेच म्हणायचं होतं पण उगीच ती प्रसिद्ध झाली तर हे मुंबै पुणे वाले त्या गोष्टी महाग करतात. म्हणून..

In reply to by काळा पहाड

आसिफ गुरुवार, 08/28/2014 - 23:40
बासुंदी चांगली फक्त कुरुंदवाडची>>> या वाक्याला प्रचंड सहमत .. एकदा पाहुण्यांना बासुंदी दिली जाताना, दुसर्‍या दिवशी त्यांचा फोन्..तक्रारीच्या सुरात बोलले 'बासुंदी चांगली होती हो पण फारच घट्ट' आम्हाला हसावे की रडावे कळेना. ~आसिफ.

In reply to by काळा पहाड

मृत्युन्जय Mon, 09/01/2014 - 12:39
कुरुंदवाडची बासुंदी पुण्यात कुठे मिळते? वाडीची मिळते. तीच आवडते देखील. एरवी आठवल्यांकडे आणि पुरोहितकडे चांगली बासुंदी मिळते. चितळ्यांकडे बरी मिळते. पण चांगली म्हणवत नाही. त्याला पुणेरी पाणीदार बासुंदी म्हणणे म्हणजे मात्र निव्वळ आकस आहे. अर्थात सणासूदीला कधीतरी त्यांनी तसे केले असल्यास मला माहिती नाही. मी काही चितळे बासुंदीचा मोठा भोक्ता नाही.

In reply to by स्पा

श्रीगुरुजी Fri, 08/29/2014 - 12:02
गणेश पेठेत गुरूद्वाराजवळील एका हलवायाच्या दुकानात गरमागरम बासुंदी खूप चांगली असते (म्हणे).

In reply to by विजुभाऊ

काळा पहाड गुरुवार, 08/28/2014 - 18:07
चितळ्यांकडे मिळते तो बासुंदीचा झी सारेगमप असतो. कुमारांचं गाणं माहीत असणारे त्याला चांगलं म्हणत नाहीत.

In reply to by स्पा

@बुवा मस्तानी/ बासुंदी दील , तो सुदिन>>> :-/ हा हल कट माणूस http://www.sherv.net/cm/emoticons/playful/making-funny-face-with-poked-out-tongue-smiley-emoticon.gif पुण्याला यील..तो(च) सगळ्या अखिल विश्वातला सूऊऊऊऊऊउदीन! :p बिन कामाचा ये एकदा(तरी!) हवी-ती मस्तानी देइन. http://www.sherv.net/cm/emoticons/playful/mocking-with-tongue-sticking-out-smiley-emoticon.gif

In reply to by प्रचेतस

@तुम्हालाही अगदी गदगदून हसू आलंय बघा की.>>> काय करणार? आंम्हाला (तुमच्या..सारखं!) मनातल्या मनात हसता नै येत ना!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :p =)) :p

धन्या Sat, 08/30/2014 - 10:19
मानाचे गणपती काय प्रकरण आहे? बिनमानाचे गणपतीही असतात का? मानाचा गणपती ठरवण्याचे निकष काय असतात? की पाच मानाचे गणपती पूर्वीच ठरले आहेत आणि आता त्यात बदल होणार नाही?

In reply to by धन्या

आदूबाळ Mon, 09/01/2014 - 14:28
मानाचे गणपती पूर्वीच ठरले आहेत. आता त्यात बदल होणे नाही. निकषच शोधायचे झाले तर: १. कसबा गणपती - पुण्याचे ग्रामदैवत २. तांबडी जोगेश्वरी - पुण्याची ग्रामदेवता ३. गुरुजी तालीम - (कारण माहीत नाही) ४. तुळशीबाग - पुण्याचे "केअरटेकर" सरदार तुळशीबागवाल्यांचा गणपती ५. केसरीवाडा - सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक लो. टि़ळकांचा गणपती आता यात शंका काढायच्याच झाल्या तर पुष्कळ आहेत. उदा. पहिला सार्वजनिक गणपती "भाऊ रंगारी" मानाचा का नाही? गुरुजी तालमीपेक्षा प्रसिद्ध असलेली साखळीपीर तालीम मानात का नाही? असो.

In reply to by आदूबाळ

सुहास.. Mon, 09/01/2014 - 18:14
सगळे टिळकांनीच सुरु केलेले आहेत , मानाचा पहिला याचा अर्थ त्या वेळी दहा दिवस पहिल्यांदा ठेवण्यात आला तो , दुसरा आणि तिसरा ही त्याच वर्षी ठेवण्यात आले होते, पण गुरुजी तालीमीमध्ये सत्यनारायण नव्हते घातले ...पुढे टिळकांनी अजुन दोन सुरू केले मण ...गणोशोत्सव सार्वजनीक झाला ...असो बासुंदीच्या कथा चालुच आहेत ...चितळे पेक्षा गणेश पेठेतील बासुंदी सदैव आवडत आलेलीच आहे ....खाण्यापिण्याची चंगळ असते डेक्कन चौपाटीला ..सध्या नदीला पाणी च पाणीच असल्याने फील ही चांगला येतो, आयडिया चेंज केल्यामुळे ..बाईक डेक्कन ला पार्क करुन लक्ष्मी रोडच्या दिशेने हल्ली दर्शन करत जातो ..स्वारगेट पर्यंत आणि म्ग येतान पुन्हा, कुंभारवाडा कॉर्पोरेशन करत परत येतो...रात्रभर डिजे जा गोंगाट ई. असतो हे ज्या गाढवाने सांगीतले त्याला आमच्या सांष्टांग दंडवत सांगा ...रात्री दहा नंतर अर्ध्या डेसिबल च्या वर आवाज जात नाही ...ज्यांनी रोषणाई केली त्यांची ती लायटिंग अगदी जवळ जावुन पहावी लागते ...यावर्षी पुर्ण आवाजात एकायची असेल तर सराफ बाजारात १० च्या आधी सराफांचाच अष्ट विनायक मित्र मंडळाचा फारिन वरुन मागविलेला संच नक्की बघुन या !! शिवाय टिंबर मार्केट ला कामगारांचा एक गणपती असतो ..तिथे रोज जेवण असते ..साधेच ..शाक , पुरी आणी मसाले भात ...उभ्या उभ्या खायला !! कसबेत शिरायच्या आधी कुभारवाडा गल्लीच्या शेवटच्या टोकाला, सात-तोटी हौद चौकातला एक नक्की बघा , दर वर्षी लांबलचक लाईन असते देखावा बघण्यासाठी ...किमा पंधरा ते वीस मिनीटे असतो आणि ठराविक संख्याच आत मध्ये सोडतात ...अजुन राहिलेतच ...घालेन भर हळु हळु ...कंसामध्ये एकदा गणेशौत्सवाविषयी लिहाव वाटत पुण्याच्या :) खायचं ठिक आहे ...पण प्यासा आणि सरगम दोन्ही एतिहासिक वास्तु रात्रभर ( पश्चिम दिशेच्या गेटवरुन ) उघड्या असते ..हेच काय ते दुर्दैव पुण्याचे !!

विजुभाऊ Sun, 08/31/2014 - 20:41
मानाचा गणपती म्हणजे खरेतर गणपती चा आणि मानाचा संबन्ध नाही. गणपती बसवणारी जी मंडळे आहेत त्यानी काही क्रमानुसार विसर्जन मिरवणूकीत सामिल व्हावे असे अभिप्रेत आहे. या क्रमात काही मंडळाना अगोदरचे क्रम दिले आहेत. कोत्या मनाची जनता या क्रमाला "मान" असे समजते. यात नक्की काय मान किंवा सन्मान मिळाला हे उमगत नाही. अर्थात पुण्यात कशाला काय म्हणतील हे साम्गता येत नाही. अवांतरः "नागझरी " असे सुंदर नाव ऐकुन काही पहायला जावे तर ते चक्क दारुवाला पुलाखालचे गटार निघावे अशा पुण्या ला काय म्हणावे?

In reply to by विजुभाऊ

अनुप ढेरे Sun, 08/31/2014 - 22:08
कोत्या मनाची जनता या क्रमाला "मान" असे समजते.
यात कोतेपणा कुठे आला ते समजलं नाही.
यात नक्की काय मान किंवा सन्मान मिळाला हे उमगत नाही.
तुम्हाला समजलं नाही तर लगेच तो कोतेपणा???

In reply to by विजुभाऊ

सह्यमित्र Mon, 09/01/2014 - 12:30
अहो नागझरी नावाचा ओढाच होता तो काही शतका पूर्वी पर्यन्त. आता वाढत्या लोकसंख्ये च्या विळख्यामुळे नदीचेच गटार झाले आहे तिथे छोट्या नागझरी ची काय कथा. इथे पुण्यात कशाला काय म्हणतील असे म्हणायची काहीच गरज नाहॆ. हे पुण्यातच नवे तर थोड्याफार फरकाने बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये झाले आहे.

विजुभाऊ Mon, 09/01/2014 - 16:28
@ अनूप काका : डॉक्टरकडे जाताना अपॉईंटमेंट मिळाली याला जर एखादा मान किंवा सन्मान समजत असेल तर त्याला कोणत्या मनाचे म्हणावयचे ? केवळ विसर्जन लवकर करायला मिळणे हा मान आहे असे म्हणवत नाही. इतका क्षीण विचार करने हा कोतेपणाच झाला .त्यापेक्षा समाजकार्य केले म्हणून काही गौरव प्राप्त झाला तर त्याला "मान" म्हणणे हे योग्य ठरेल.

काय अडचण आहे ?? धाग्याला प्रतिसाद देताना अवांतर गप्पा मारू नयेत असं पत्रक छापून वाटू का सगळ्या मिपावाल्यांमध्ये ?? मै क्या बोल रहा है …तुम सब लोक क्या बोल रहा है …. पुणे के गणपती के बारे मे बोल रहा है मै…उसके दर्शन के बारे मे पुछ रहा है मै !!

In reply to by माम्लेदारचा पन्खा

किसन शिंदे Mon, 09/01/2014 - 23:41
धाग्याला प्रतिसाद देताना अवांतर गप्पा मारू नयेत असं पत्रक छापून वाटू का सगळ्या मिपावाल्यांमध्ये ??
पत्रकं फुकट जातील हो! :)

In reply to by किसन शिंदे

प्यारे१ Mon, 09/01/2014 - 23:48
असं कसं असं कसं? कागदाचे विविध उपयोग कसे करावेत ह्याचा परामर्श (लई दिवसांनी वापरला बगा) घेतला जाईल की ह्याच्च धाग्यावर. ;)

मिपाकरांनी मनापासून केलेल्या सूचना आणि सल्ले लक्षात घेऊन आम्ही सरतेशेवटी कालच्या विकांताला पुण्यनगरीत पोहोचलोच ! शनिवारवाडा पाहून सुरुवात केली आणि कसबा पेठ , दगडूशेठ हलवाई ,गुरुजी तालीम, तुळशीबाग , तांबडी जोगेश्वरी , केसरीवाडा आणि त्याच बरोबर रस्त्यातले इतर मंडळांचे गणपती असे सगळ्या गणेशांचे दर्शन घेऊन जीवाचे पुणे केले. गर्दी अशी विशेष वाटली नाही कारण मुंबईमध्ये राहून यथायोग्य सराव झाला आहे. सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर दर्शनासाठी नसलेली कुठलीही आडकाठी मनाला सुखावून गेली. सगळ्या गणपतींचे मनसोक्त दर्शन घेऊन पुण्यनगरीत आल्याचे सार्थक झाले. पुण्याच्या ट्राफिक ने मात्र जीव नकोसा केला. सगळे गणपती झाल्यानंतर पोटपूजा ही उरकली आणि सगळ्यात शेवटी बाजीराव रस्त्यावर असलेल्या वाड्यात पुणे मनपाने आयोजित केलेलं पुनवडी ते पुण्यनगरी हे प्रदर्शनही पाहिलं आणि पुण्याचा संपूर्ण इतिहास जाणून घेतला. सगळ्या मिपाकरांचे मनापासून आभार !! आता दर वर्षी गणेशोत्सवासाठी पुण्याला फेरी मारायची ठरवलेली आहे !! गणपती बाप्पा मोरया !!

विजुभाऊ Wed, 08/27/2014 - 17:42
कशाला नाही त्या भानगडीत पडताय. मुलांना गणपतीत दाखवण्यासारखे देखावे काही ठीकाणी असतात. गणेशोत्सवाचा उद्देश सामाजीकजागृती वगैरे असावा अशी किंचीतही शंकासुद्धा येवु शकणार नाही अशी चोख व्यवस्था केलेली असते पुण्यात. केवळ स्वस्त मनोरम्जन या उपर फारसे काही पुण्यातील गणेशोत्सवातून साधत असेल असे काही अनुभवास येत नाही. पूर्वीचा गणेशोत्सव( ८०च्या दशका पर्यन्तचा) काहीतरी वेगळेपणा असायचा. स्पर्धा , कार्यक्रम वगैरे असायचे. पण जेंव्हापासून गणेशोत्सव पुणेफेस्टीव्हल बनला त्यानंतर गणेशोत्सव हे दादागिरी दाखवण्याचे आणि पैशे कमवण्याचे साधन बनले आहे. अर्थात मुम्बैतही परिस्थिती वेगळी नाही. गणेशोत्सवाची सामाजीक सोबत केंव्हाच हरवली आहे. आता उत्सव सम्पून इव्हेन्ट उरले आहेत.

आदूबाळ Wed, 08/27/2014 - 17:52
हो. मानाचे गणपती चालत जाण्याच्या अंतरावर आहेत. वाहनांना तसाही प्रवेश नसतो. कसबा - तांबडी जोगेश्वरी - (आतल्या गल्लीतून) - गुरुजी तालीम - तुळशीबाग - केसरीवाडा असा क्रम सोपा पडतो. तुळशीबागेतून दगडूशेठ आणि मंडई हेही जवळच आहेत. सकाळी लवकर (म्हणजे भल्या पहाटे) गेल्यास सुखकर पडतं असा अनुभव आहे. गर्दीही नसते आणि वातावरण प्रसन्न असतं.

विजुभाऊ Wed, 08/27/2014 - 17:53
या शहराची नाळ त्याच्या आराध्य दैवताशी ज्या प्रकारे जोडली गेली आहे ते पाहता ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असूच शकत नाहीत ह्याची खात्री पटते…. खरा पुणेकर आणि इतकंच काय ह्या पुण्यनगरीत आलेला प्रत्येक माणूस त्या दहा दिवसात भक्तिरसात नखशिखांत न्हाऊन निघतो.
हे वाचून तुमच्या भाबडेपणाची कमाल आहे असेच म्हणावे लागेल. पुण्यात या दिवसात बारची किती चलती असते ते एकदा पहा. गणपती उत्सवनाम्तर होणार्‍या गर्भपात आणि व्ही डी मधे होणारी संख्यात्मक वाढ एकदा पडतालून पहा. म्हणजे ते नागरीक कोणत्या भक्तीरंगात न्हात असतात ते कळेल. कोणत्याही मांडवाच्या मागे पडलेल्या बीयरच्या/दारुच्या बाटल्या किंवा सिगारेटची थोटके तसेच गुटख्याच्या पुड्या पाहिल्या तरीही ते कळेल. एवढे मोठाल्ले मांडव उभारणारी / देखावे दाखवणारी मंडळे नक्की काय सामाजीक कार्य करत असतात हे कोणीच विचारत नाही. ( उगाच एखादे घ्यायचे म्हणून दगडू शेठ गणपती ट्रस्ट चे नाव साम्गु नका.) अर्थात दगडू शेठ गणपती मंडळाच्या "कोणत्यातरी मंदीराची रोषणाई असलेली प्रतीकृती" यातूनतरी काय सामाजीक जाणीव निर्माण होते ते माहीत नाही. पुणेरी गणेशोत्सव म्हणजे असह्य गोंगाट , दादागिरी , विजेचा भरपूर अपव्यय आणि पैशांचा चुराडा ( अर्थात हस्तांतरण सुद्धा) या पेक्षा वेगळे काही नाही. त्या उलट कोकणात गणपतीच्या सणाचे पावित्र्य साधेपणा आणि त्यातील भाव खूपच जाणवतो. तेथे भजन स्पर्धा , नाटके किंवा इतर छोटेमोठे सामाजीक उपक्रम ( उदा लेझीम स्पर्धा , राम्गोळी स्पर्धा इत्यादी ) यांची रेलचेल असते.

In reply to by विजुभाऊ

सौंदाळा Wed, 08/27/2014 - 18:42
गर्भपात आणि व्ही डी मधे होणारी संख्यात्मक वाढ
हाच प्रकार गुजरातमधे नवरात्री दांडीया उत्सवादरम्यान होतो. तसेच वेल्लाभटाने लिहील्याप्रमाणे शहरातील दहीहंडी उत्सवपण निव्वळ बडेजाव म्हणुन केला जातो. काही महिन्यापुर्वी (कदाचित वडापाव ने)दिवाळीवर पण असाच लेख लिहीला होता. धुळवडीला पण तेच कोणत्याही मोठ्या शहरात होणार्‍या कोणत्याही सार्वजनिक उत्सवात हीच परिस्थिती असते
उत्सव सम्पून इव्हेन्ट उरले आहेत.
सामान्य माणसे आता तेच एंजॉय करतायत. मात्र पुण्या-मुंबईतपण कॉलनी/सोसायट्यांमधे जी गणपती मंडळे असतात ती तुम्ही म्हटल्याप्रमाणे भजन,रांगोळी, पाककृती स्पर्धा घेत असतात.

In reply to by विजुभाऊ

तुमचे म्हणणे रास्त आहे पण आपण जातो ते गणपतीचे दर्शन घ्यायला…. मंडपाच्या मागचा तमाशा पाहायला नाही…. छिद्रान्वेषी पद्धतीने जगायचे ठरवले तर सगळेच अवघड आहे ….

In reply to by काळा पहाड

एसमाळी Wed, 08/27/2014 - 19:46
काळा पहाड यांच्याशी सहमत.च्यायला सकाळी 5amला झोप मोड करणारे भोंगे आणी उत्सवात कानाचे पडदे फाडणारे ढोल आणी डिजे.दोन्ही विट आणतात.

In reply to by काळा पहाड

सह्यमित्र गुरुवार, 08/28/2014 - 13:05
ही टोकाची भूमिका झालि. नासके आम्बे दूर करण्या ऐवजी सगळी पेटिच फेकून द्या म्हणण्या सारखे आहे हे. असो, तुमचे मत.

In reply to by सह्यमित्र

काळा पहाड गुरुवार, 08/28/2014 - 13:23
नाही. जरी गणपती अत्यंत संयमाने आणि संस्कृती जपून साजरे करता येत असतील तरी सुद्धा माझे हेच मत असेल. धर्म घराच्या किंवा मग मंदिराच्या आत. बाहेर पावूल टाकले की धर्म संपला पाहिजे. Strict separation between state and religion. आमच्या ऑफिसमध्ये एका विशिष्ट धर्माच्या लोकांना (काँग्रेसची भाषा, दुसरं काय!) दिवसात किमान एक वेळा एका डोस्कं टेकण्यासाठी मिटींग रूम दिलेली आहे. पहिल्यांदा मला वाटलं की हे लोक उगिचच आगावूपणा करतायत. नंतर कळलं ऑफीस ची ऑफिशियल पॉलिसी आहे धार्मिक विविधता जपून त्याला "बढावा" देण्याची. हा अर्थातच मूर्खपणा आहे. उद्या एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी तिथं टाळ बडवायला सुरू केली तर कसं दिसेल? पण या मल्टीनॅशनल कंपन्यांना भिती वाटते की त्यांच्यावर धार्मिक संकुचितपणाचा आरोप होईल म्हणून.

In reply to by काळा पहाड

बाळ सप्रे गुरुवार, 08/28/2014 - 14:00
करेक्ट!! आमच्या ऑफिसमध्ये गणपतीत होणार्‍या आरतीबद्दलही माझे हेच मत आहे.. रस्ते तर फक्त आणि फक्त वहातुकीसाठी असावेत.

In reply to by काळा पहाड

रेवती गुरुवार, 08/28/2014 - 17:32
एका विशिष्ट धर्माच्या लोकांना (काँग्रेसची भाषा, दुसरं काय!) दिवसात किमान एक वेळा एका डोस्कं टेकण्यासाठी मिटींग रूम दिलेली आहे भयंकर सहमत. हापिसात डोके टेकण्याचा खोल्या पसंत नाहीत पण मला विचारतय कोण? ;)

In reply to by रेवती

शेखरमोघे गुरुवार, 08/28/2014 - 21:26
डोके टेकणे हे गणपति उत्सवात बहुतान्शि सगळेच करतात - रात्री भसाड्या भोन्ग्यान्चे गायन उशिरापर्यन्त चालूच असेल तर झोपमोड ही होणारच आणि "बॉस" ची वळलेली पाठ दिसत असल्यास जमेल तेथे डोके हे टेकले जाणारच !

In reply to by शेखरमोघे

रेवती गुरुवार, 08/28/2014 - 21:30
हा हा. तसे नाही, आजकाल बोलायची पंचाईत होते हो. भावनादुखी झालीये बर्‍याचजणांन्ला. तुमचा विनोद आवडला. तोही खराच आहे म्हणा!

In reply to by काळा पहाड

पगला गजोधर Mon, 09/01/2014 - 16:42
परवा दगडूशेटसमोर रजनीकांत ढोल बडवत होता, तेवढ्यात परग्रहावरून ऐक एलियनशिप तिथे मजूरअड्ड्यावर ल्यांड झाली, त्यातून ऐक एलियन बाहेर पडला, त्याने रजनीकांतला ढोल जरा हळू बडवायची विनंती केली, कारण एलियनच्या मुलाला परीक्षेसाठी अभ्यास करता येत नव्हता.

सौंदाळा Wed, 08/27/2014 - 18:54
तुम्ही शिवाजी रस्त्याने (शनिवारवाड्याकडे तोंड केल्यावर डाव्या बाजुचा रस्ता)चालायला सुरु करा. नवग्रह, कसबा, दगडुशेठ, बाबुगेनु, मंडई, हिराबाग करुन यु टर्न घ्या येताना तुळशीबाग, तांबडी जोगेश्वरी, केसरीवाडा, गुरुजी तालीम, नातुबाग वगैरे करुन बाजीराव रस्त्याने (शनिवारवाड्याकडे तोंड केल्यावर उजव्या बाजुचा रस्ता) परत या. रस्त्यात अजुन अनेक मंडळांचे देखावे बघायला मिळतील. अंदाजे ३/४ तास लागतील. मधेच पोट्पुजापण करुन घ्या. वर दिलेले अंतर अंदाजे ४-५ किमी असावे. तेवढे चालायला जमतय का बघा. काळजी म्हणजे लहान मुले, पाकीट, मोबाईल वगैरे नीट सांभाळा गणेशोत्सवाच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा…. गणपती बाप्पा मोरया

रेवती Wed, 08/27/2014 - 19:00
बापरे! तुम्हाला शुभेच्छा! पाच मानाचे गणपती बघून लवकर घरी परत जावा. अगदी भीती घालत नाहीये पण गर्दीतून जाताना क्षेत्राच्या ठिकाणी जशी काळजी घ्यायची तशीच घ्यावीत असे सुचवते. बाकी मुंबैच्या गर्दीला सरावलेल्या तुम्हाला आम्ही काय सांगणार हेही आहेच!

अनंत छंदी Wed, 08/27/2014 - 20:56
खिसा पाकीट, मोबाईल, सोबत स्त्रीवर्ग असेल तर दागिने सांभाळा. या कालावधीत पाकीटमार, गुन्हेगारांच्या टोळ्या खास कमाईसाठी पुण्यात आलेल्या असतात. :(

विअर्ड विक्स Wed, 08/27/2014 - 20:57
प्रश्न पाहून आनंद झाला नि प्रतिसाद पाहून दुखः असो. मी स्वतः गिरगावकर आहे नि गेली ५-६ वर्षे न चुकता पुण्यातील गणेशोत्सवात जातो. एक वर्षी तर हिराबाग वाल्यांनी बर्ड फ्लू च्या भीतीने त्यांचा देखावा रद्द केला होता आणि त्या वर्षी बर्ड फ्लू च्या भीतीने एवढी गर्दी सुद्धा नव्हती. आणि त्यावर्षी सुद्धा मी दर्शनास गेलो होतो. हे सांगण्याचे कारण एकच " हौसेला मोल नसते!!!" आपणास बासुंदी आवडत नसेल म्हणून दुधाचे विरजण लावण्याची कृती सांगू नये. आपल्या माहितीसाठी सांगतो कि पुण्यातील मोठ्या मूर्तींचे विसर्जन होत नाही. त्यामुळे दरवर्षी मूर्ती एकच असते. दगडूशेठ गणपतीची मूर्ती फक्त देवळातून मंडपात हलवितात. पुण्यातील गणपतीसाठी योग्य वेळ हि रात्री ११.०० नंतरची आहे. कारण हवेत गारवा असतो आणि रस्त्य्वरील गर्दी हि फक्त गणेश दर्शनासाठीच असते. आपण मुंबईहून जाणार असाल तर स्वारगेट वा शिवाजीनगरला उतरावे. स्वारगेटला उतरणे जास्ती श्रेयस्कर. अगर रात्री ज्यादा उशीर झाल्यास स्वार गेट जवळील नटराज हॉटेल ला जावे. अगर आपण खवय्ये असाल तर संध्याकाळी थोडे लवकर पोहोचून दुर्वांकुरला जावे.नटराज हॉटेल चांगले आहे. पण दुर्वांकुरला जेवायची हौस असून योग आलेला नाही.एकदा तर रांग पाहून परतलो होतो. शिवाजी नि बाजीराव मार्ग हे स्वार गेट हून शनिवारवाड्याकडे येणारे मार्ग. दोन्ही मार्गावर एकेरी वाहतूक असते.कोणता शिवाजी नि कोणता बाजीराव हे सांगण्याचे धाडस करत नाही कारण इतकी वर्षे जाऊनसुद्धा माझा घोळ होतो. कारण मी गणेश दर्शनाची सुरुवात स्वारगेटला उतरून पायी करतो. अगर आपण शिवाजी नगरहून आलात तर शनिवारवाड्याजवळ उतरून स्वारगेट च्या दिशेने पदभ्रमण करा. रात्री ११.०० ला सुरुवात केली तर ३-४ तासात त्या परिसरातील अनेक गणपती बघून होतात. महत्वाची गोष्ट म्हणजे इथले सर्व गणपती पडद्याआड नसतात. तसेच रांगासुद्धा वेगाने सरकतात... PASS, VIP PASS असला प्रकार नसतो. काही देखावे तर प्रेक्षणीय नि श्रवणीय असतात. सौंदाल्यांचा प्रतिसाद अतिशय उपयुक्त आहे. त्या क्रमाने आपण गणपती पाहू शकता. आणि गर्दीचे म्हणाल तर आपण मामालेदारचे पंखे आहात.ठाण्यातील SATIS पूर्व आणि नंतरची गर्दी आपणास चांगलीच माहिती आहे. जो मुंबईत फीट तो जगात फीट!!!! ता.क - दगडूशेठ नि बाबू गेनू मंडळाचे देखावे जरूर पहा. हिराबाग गणपती तिठ्यावर आहे.

In reply to by विअर्ड विक्स

सखी Wed, 08/27/2014 - 23:06
बाबू गेनू मंडळाच्या गणपतीची लाईंटींग फेमस होती म्हणजे काहीतरी रिदम धरुन असायची. आणि त्यातुनही 'होटो पे ऐसी बात' या एका गाण्यासाठी पब्लिक वाट बघुन असायचं काही वर्षांपूर्वीपर्यत. हिराबागेचा हलता देखावा कलात्मक रितीने साजरा केला जायचा खूप वर्षांपासुन. पण दोन्ही गणपतीबाबत सध्याचे माहीती नाही.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सह्यमित्र गुरुवार, 08/28/2014 - 12:49
तुमचा घोळ होतोय शास्त्रीय देखाव्यांसाठी प्रसिध्द असलेला गणपति नातूवाड्यचा. तो शनिवार पेठेत आहे. अप्पा बळवन्त चौका जवळ. नातूबागे चा गणपति हा बाजीराव रस्त्यावर, केळ्कर सन्ग्रहालया जवळ आहे.

In reply to by विअर्ड विक्स

काळा पहाड गुरुवार, 08/28/2014 - 00:02
आपणास बासुंदी आवडत नसेल म्हणून दुधाचे विरजण लावण्याची कृती सांगू नये.
या एकाच वाक्यावरून आपल्याला पुण्याचे नागरिकत्व मिळायला हरकत नसावी.

विजुभाऊ गुरुवार, 08/28/2014 - 12:19
आपणास बासुंदी आवडत नसेल म्हणून दुधाचे विरजण लावण्याची कृती सांगू नये.
हम्म...... एखाद्या फालतू गोष्टीचे एवढे उदात्तीकरण कशासाठी? पुण्यात गणेशोत्सव नावाचा एक भीषण गोंगाटी धांगडधिंगा चालतो त्यावर कोणी काही प्रतिक्रीयाच व्यक्त करू नये यासाठीच अशी पुणेरी प्रतिक्रीया असावी. असो. एखाद्याने नासकवणीलाच बासुंदी म्हणायचे ठरवले तर त्याला कोणी अडवायचे? गोष्टीतल्या राजाच्या अंगावरच्या तलम वस्त्रांप्रमाणे घडतय. राजाच्या अंगावर वस्त्रेच नाहीत असे म्हणणाराच खोटा ठरत होता.

In reply to by विजुभाऊ

सह्यमित्र गुरुवार, 08/28/2014 - 12:54
बहुतेक मंडळांचा कल हा धांगडधिंगा करण्या कडे अस्तो. हे जरी खरे असले तरी,सरसकट सर्वाना एकाच मापत तोलणे बरोबर नाही.

In reply to by विजुभाऊ

सूड गुरुवार, 08/28/2014 - 14:59
>>पुण्यात गणेशोत्सव नावाचा एक भीषण गोंगाटी धांगडधिंगा चालतो त्यावर कोणी काही प्रतिक्रीयाच व्यक्त करू नये यासाठीच अशी पुणेरी प्रतिक्रीया असावी. ओके, मग मुंबई आणि इतर ठिकाणी काय अथर्वशीर्षाची आवर्तनं चालतात का रात्रंदिवस?

In reply to by सूड

विजुभाऊ गुरुवार, 08/28/2014 - 19:13
सूड काका मुम्बै या बाबतीत पुण्याच्या वरताणच असेल बहुतेक. पण इथे निदान मंडळे आम्ही देखावे दाखवतो / आम्ही समाजप्रबोधन करतो असला आव आणत नाहीत. जे आहे ते स्पष्ट बोलतात उगाच मोठेपणाचा आव आणत नाहीत. महत्वाचे म्हणजे मुम्बैतील मंडळे कितीही मोठ्या मूर्ती असल्या तरी त्यांचे विसर्जन करतात.दरवर्षी नवीन मूर्ती बसवतात.आणि उगाच वर्षभर ( म्हणजे कायमचीच) मूर्ती जपण्याच्या नावाखाली भरचौकातील कोपर्‍याची जागा अडवत नाहीत.

In reply to by विजुभाऊ

उदय के'सागर गुरुवार, 08/28/2014 - 16:05
मी ही अता पुणेकर झालेलो असूनही कित्येक वर्षात गणपती पहायला गेलो नाहीये. कारणं तीच - गर्दी, घाण, गोंगाट, पाकीटमार, चोर्‍या आणि शेवटी मानसिक नी शारिरीक थकवा. पण "विअर्ड विक्स" म्हणाले तसं रात्री ११:०० गेल्यास चांगला अनुभव आलेला आहे (हे ९-१० वर्षा पुर्वी अनुभवलं होतं, त्यानंतर नाही). पण अगदी फालतू वगैरे म्हणण्यासारखं काही नाहीये त्यात - ज्याची त्याची आवड.

धर्मराजमुटके गुरुवार, 08/28/2014 - 12:30
पुण्यातच कशाला ? मुंबईत देखील चांगले चांगले गणपती आहेत. साधारण तुमच्या मागणीप्रमाणे पुरवठा. १. जर एखादा नवस करायचा असेल तर लालबागचा राजा, सिद्धीविनायक किंवा जीएसबीचा माटुंगा येथील गणपती. २. मोठे देखावे, रोषणाई पाहायची असेल तर भाई लोकांच्या मंडळांनी स्थापन केलेले गणपती. नावे सांगत नाही. :) ३. भजन किर्तन किंवा तत्सम कार्यक्रम पहायचे असतील तर कोणत्याही गल्लीतील गणपती. वेळ रात्री १० च्या पुढे. ४. सांस्कृतीत कार्यक्रम ( उदा. ऑर्केस्ट्रा, बॉलीवुडी गाण्यांवरचा नाच, आयटम नं इ.) तर गणेश विसर्जनाच्या आधिचा दिवस. ज्यादिवशी सकाळी सत्यनारायण पुजा असते. अधिक माहितीसाठी त्या त्या मंडळाचे वार्षिक अहवाल पहावेत.

श्रीगुरुजी गुरुवार, 08/28/2014 - 12:57
आगाऊपणे नकारात्मक सल्ला देतोय त्याबद्दल क्षमस्व! शहाणे असाल तर पुण्यात गणपतीचे देखावे बघायला जाण्याच्या भानगडीत पडू नका. विशेषत: दगडूशेठ, मंडई इ. प्रसिद्ध मंडळांचे गणपती आणि विसर्जनाची मिरवणूक अवश्य टाळा. नाहीतर नंतर पश्चाताप होईल. त्याऐवजी १० दिवस कोणत्यातरी शांत पर्यटनस्थळी जा.

काळा पहाड गुरुवार, 08/28/2014 - 13:08
तुम्हाला खरंच बासुंदी खायची इच्छा असेल, तर रात्री गणपती बघायला जाण्याऐवजी विसर्जनाची मिरवणूक जी अनंतचतुर्दशीला सकाळी १० वाजता सुरु होते, त्यातले मानाचे पहिले ५ गणपती पहा. दगडूशेठ गणपती विसर्जनात मध्यरात्रीनंतर सहभागी होतो. पहायचा असेल तर तोही पाहू शकता.

In reply to by काळा पहाड

विअर्ड विक्स गुरुवार, 08/28/2014 - 22:43
दगडूशेठचा गणपती मध्यरात्री सहभागी होतो. मिरवणुकीत त्याच्या आसपासच दगडू शेठच्या मूर्तीशी साधर्म्य असणारा एक गणपती असतो. त्यावरील चित्ररथ प्रेक्षणीय असतो. माझ्यामते जिलब्या मारुती चा गणपती असावा तो ... जाणकार सांगतीलच म्हणा..... लालबागमधील एक गणेश मूर्ती पुलाजवळ पडली होती. त्यावर्षी पुण्यास गेलो होतो. आपणास ढोल पथक ऐकायची हौस असेल तर "नादब्रह्म" पथक असेल तेथे जरूर जा. त्या पथकाचे नाव अगदी सार्थ आहे. पण विसर्जन मिरवणुकीपेक्षा एखाद्या रात्रीच जा... मिरवणुकीत देखावे पहावयास मिळत नाही.आणि रस्ते चिंचोळे असल्याने काहीवेळेस अक्षरशः कोंडी होते. नि आपणास दुसर्या दिवशी ऑफिसही गाठायचे असते.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 08/28/2014 - 13:22
पुण्यातला गणेशोत्सव म्हणजे गर्दी,गोंगाट,धक्काबुक्की,ध्वनीवर्धकांच्या भिंती,ट्रॅफिक आणि वरती माहीतगार लोकांनी म्हटल्याप्रमाणे पाकीटमारी,गर्भपात वगैरे वगैरे आहेच. पण त्या वातावरणाचा फील आहे ना, तो घ्यायला तुन्ही पुण्यात याच राव.काळा पहाड,विअर्ड विक्स्,सौन्दाळा यांनी सांगितलेला क्रम चांगला आहे. मलातरी सण समारंभातुन आपल्याकडे जी ईकॉनॉमी बहरते ना तिचे फार महत्व वाटते. गणपती काय दहीहंडी काय,दिवाळी दसरा काय...होऊ दे खर्च

प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/28/2014 - 13:35
भारतातल्या सर्वच सार्वजनिक उत्सवांवर कायद्याच्या नियंत्रणाची गरज आहे. उत्सवांच्या मिरवणूकीत उत्सवापेक्षा 'उन्माद' जास्त प्रमाणात दिसून येतो. भक्तीभाव केंव्हाच हरपला आहे. भक्तगण भारावण्यामागच्या अनेक कारणांपैकी एक असते की 'गेल्या कित्येक वर्षात मी एकदाही दर्शन चुकविलेले नाही.' हा स्टेटस सिंबॉल. देवावर (म्हणजे अर्थातच सर्व चांगल्या गोष्टींवर) माझा विश्वास आहे हा सहज उभा करता येणारा देखावा. देव नाही, श्रद्धा ठेवू नका असं माझं म्हणणं नाही. भक्तीभावाचा व्यापार होऊ देऊ नका. देवाला मानवी ऐहिक भावनेत तोलू नका. न खात्या देवाला नैवेद्य दाखविण्यापेक्षा खाणार्‍या गरीबाच्या तोंडी घास द्या. आपला देव आपल्या मनांत, घरात पुजा. रस्त्यावर आणून र॑हदारीला अडथळा निर्माण करून, कर्णकर्कश्य आवाजाने वृद्धांना, रुग्णांना असह्य वेदना देऊन कोणते समाजकार्य होत असते? ह्या, आधीच हाताबाहेर गेलेल्या सार्वजनिक उत्सवांना आपल्या उपस्थितीने हातभार लावून समाजविघातक शक्तींचे हात बळकट करू नका. बाकी प्रत्येकाची इच्छा आणि श्रद्धा.

In reply to by प्रभाकर पेठकर

विजुभाऊ गुरुवार, 08/28/2014 - 14:45
बरोबर आहे पेठकर काका. गाडगेबाबा म्हणतात ते किती चपखल आहे पहा. "जत्रा मे फतरा बिठाया, तीरथ बनाया पानी, दुनिया भयी दिवानी भई पैसे की धूलधानी" अर्थातच ज्याला धांगडहिंगाण्यातच रस आहे त्याना हा व्यक्तीस्वातन्त्र्यावर हल्ला वाटतो. धार्मीक ढवळाढवळ वाटते. मशीदीवरील कर्ण्याबद्दल बोलणारे मात्र नवरात्र / गणपती /गोविंदा समोरील स्पीकरच्या भिंतींबद्दल बोलत नाहीत. रोज सकाळी सकाळी सरकारी रेडीओ आकाशवाणी वर वाजणारी भक्तीगीते तसेच विवीध टीव्ही चॅनलवरील विवीध देवळातील आरत्यांचे दर्शन किंवा तत्सम उबग आणणारे विवीध बाबांचे कार्यक्रम , यात सत्यसाईबाबा , राधे मां , आसाराम बापूं , निर्मल,नित्यानंद असल्या खोटारड्याना संत म्हणवत त्यांची जहीरातबाजी करणारी प्रवचने यांबद्दल बोलताच तोंडी मिठाची गुळणी धरतात. त्याना या गोष्टी दिसतच नाहीत. अगदी खरे सांगायचे तर आजकाल ज्याला धार्मीक उत्सव्/कार्यक्रम म्हणतो ते सगळेच रद्द करायला हवेत. कारण हे बहुतेक सगळे इव्हेन्ट कोणत्या ना कोणत्या आर्थीक जमवाजमवीचा भाग असतात.

In reply to by विजुभाऊ

धर्मराजमुटके गुरुवार, 08/28/2014 - 15:00
अर्थातच ज्याला धांगडहिंगाण्यातच रस आहे त्याना हा व्यक्तीस्वातन्त्र्यावर हल्ला वाटतो. धार्मीक ढवळाढवळ वाटते. - सहमत रोज सकाळी सकाळी सरकारी रेडीओ आकाशवाणी वर वाजणारी भक्तीगीते तसेच विवीध टीव्ही चॅनलवरील विवीध देवळातील आरत्यांचे दर्शन किंवा तत्सम उबग आणणारे विवीध बाबांचे कार्यक्रम , यात सत्यसाईबाबा , राधे मां , आसाराम बापूं , निर्मल,नित्यानंद असल्या खोटारड्याना संत म्हणवत त्यांची जहीरातबाजी करणारी प्रवचने यांबद्दल बोलताच तोंडी मिठाची गुळणी धरतात. त्याना या गोष्टी दिसतच नाहीत. - याबाबत असहमत. एकतर सरकारी आकाशवाणी आता जास्त कोणी ऐकत नाहीये एफएम. पण रेडीओवरील भक्तीगीते जी सकाळी लागतात ती खरोखरच कर्णमधूर असतात आणि त्याचा कोणाला जास्त त्रास होत नाही. शिवाय रेडीओ / टिव्हीचा गळा दाबणे तुमच्या हातात असते.

In reply to by प्रभाकर पेठकर

काळा पहाड गुरुवार, 08/28/2014 - 14:02
बासुंदी चांगली फक्त कुरुंदवाडची. चितळे वगैरे म्हणजे पुणेरी पाणीदार बासुंदी देणारे. पुण्यात कुरुंदवाडची बासुंदी बर्‍याच ठिकाणी मिळते.

In reply to by काळा पहाड

सौंदाळा गुरुवार, 08/28/2014 - 14:20
पुण्यात कुरुंदवाडची बासुंदी बर्‍याच ठिकाणी मिळते.
कुठे मिळते सांगा की राव आम्हाला पण

In reply to by कपिलमुनी

काळा पहाड गुरुवार, 08/28/2014 - 18:05
खरं म्हणजे मलाही हेच म्हणायचं होतं पण उगीच ती प्रसिद्ध झाली तर हे मुंबै पुणे वाले त्या गोष्टी महाग करतात. म्हणून..

In reply to by काळा पहाड

आसिफ गुरुवार, 08/28/2014 - 23:40
बासुंदी चांगली फक्त कुरुंदवाडची>>> या वाक्याला प्रचंड सहमत .. एकदा पाहुण्यांना बासुंदी दिली जाताना, दुसर्‍या दिवशी त्यांचा फोन्..तक्रारीच्या सुरात बोलले 'बासुंदी चांगली होती हो पण फारच घट्ट' आम्हाला हसावे की रडावे कळेना. ~आसिफ.

In reply to by काळा पहाड

मृत्युन्जय Mon, 09/01/2014 - 12:39
कुरुंदवाडची बासुंदी पुण्यात कुठे मिळते? वाडीची मिळते. तीच आवडते देखील. एरवी आठवल्यांकडे आणि पुरोहितकडे चांगली बासुंदी मिळते. चितळ्यांकडे बरी मिळते. पण चांगली म्हणवत नाही. त्याला पुणेरी पाणीदार बासुंदी म्हणणे म्हणजे मात्र निव्वळ आकस आहे. अर्थात सणासूदीला कधीतरी त्यांनी तसे केले असल्यास मला माहिती नाही. मी काही चितळे बासुंदीचा मोठा भोक्ता नाही.

In reply to by स्पा

श्रीगुरुजी Fri, 08/29/2014 - 12:02
गणेश पेठेत गुरूद्वाराजवळील एका हलवायाच्या दुकानात गरमागरम बासुंदी खूप चांगली असते (म्हणे).

In reply to by विजुभाऊ

काळा पहाड गुरुवार, 08/28/2014 - 18:07
चितळ्यांकडे मिळते तो बासुंदीचा झी सारेगमप असतो. कुमारांचं गाणं माहीत असणारे त्याला चांगलं म्हणत नाहीत.

In reply to by स्पा

@बुवा मस्तानी/ बासुंदी दील , तो सुदिन>>> :-/ हा हल कट माणूस http://www.sherv.net/cm/emoticons/playful/making-funny-face-with-poked-out-tongue-smiley-emoticon.gif पुण्याला यील..तो(च) सगळ्या अखिल विश्वातला सूऊऊऊऊऊउदीन! :p बिन कामाचा ये एकदा(तरी!) हवी-ती मस्तानी देइन. http://www.sherv.net/cm/emoticons/playful/mocking-with-tongue-sticking-out-smiley-emoticon.gif

In reply to by प्रचेतस

@तुम्हालाही अगदी गदगदून हसू आलंय बघा की.>>> काय करणार? आंम्हाला (तुमच्या..सारखं!) मनातल्या मनात हसता नै येत ना!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :p =)) :p

धन्या Sat, 08/30/2014 - 10:19
मानाचे गणपती काय प्रकरण आहे? बिनमानाचे गणपतीही असतात का? मानाचा गणपती ठरवण्याचे निकष काय असतात? की पाच मानाचे गणपती पूर्वीच ठरले आहेत आणि आता त्यात बदल होणार नाही?

In reply to by धन्या

आदूबाळ Mon, 09/01/2014 - 14:28
मानाचे गणपती पूर्वीच ठरले आहेत. आता त्यात बदल होणे नाही. निकषच शोधायचे झाले तर: १. कसबा गणपती - पुण्याचे ग्रामदैवत २. तांबडी जोगेश्वरी - पुण्याची ग्रामदेवता ३. गुरुजी तालीम - (कारण माहीत नाही) ४. तुळशीबाग - पुण्याचे "केअरटेकर" सरदार तुळशीबागवाल्यांचा गणपती ५. केसरीवाडा - सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक लो. टि़ळकांचा गणपती आता यात शंका काढायच्याच झाल्या तर पुष्कळ आहेत. उदा. पहिला सार्वजनिक गणपती "भाऊ रंगारी" मानाचा का नाही? गुरुजी तालमीपेक्षा प्रसिद्ध असलेली साखळीपीर तालीम मानात का नाही? असो.

In reply to by आदूबाळ

सुहास.. Mon, 09/01/2014 - 18:14
सगळे टिळकांनीच सुरु केलेले आहेत , मानाचा पहिला याचा अर्थ त्या वेळी दहा दिवस पहिल्यांदा ठेवण्यात आला तो , दुसरा आणि तिसरा ही त्याच वर्षी ठेवण्यात आले होते, पण गुरुजी तालीमीमध्ये सत्यनारायण नव्हते घातले ...पुढे टिळकांनी अजुन दोन सुरू केले मण ...गणोशोत्सव सार्वजनीक झाला ...असो बासुंदीच्या कथा चालुच आहेत ...चितळे पेक्षा गणेश पेठेतील बासुंदी सदैव आवडत आलेलीच आहे ....खाण्यापिण्याची चंगळ असते डेक्कन चौपाटीला ..सध्या नदीला पाणी च पाणीच असल्याने फील ही चांगला येतो, आयडिया चेंज केल्यामुळे ..बाईक डेक्कन ला पार्क करुन लक्ष्मी रोडच्या दिशेने हल्ली दर्शन करत जातो ..स्वारगेट पर्यंत आणि म्ग येतान पुन्हा, कुंभारवाडा कॉर्पोरेशन करत परत येतो...रात्रभर डिजे जा गोंगाट ई. असतो हे ज्या गाढवाने सांगीतले त्याला आमच्या सांष्टांग दंडवत सांगा ...रात्री दहा नंतर अर्ध्या डेसिबल च्या वर आवाज जात नाही ...ज्यांनी रोषणाई केली त्यांची ती लायटिंग अगदी जवळ जावुन पहावी लागते ...यावर्षी पुर्ण आवाजात एकायची असेल तर सराफ बाजारात १० च्या आधी सराफांचाच अष्ट विनायक मित्र मंडळाचा फारिन वरुन मागविलेला संच नक्की बघुन या !! शिवाय टिंबर मार्केट ला कामगारांचा एक गणपती असतो ..तिथे रोज जेवण असते ..साधेच ..शाक , पुरी आणी मसाले भात ...उभ्या उभ्या खायला !! कसबेत शिरायच्या आधी कुभारवाडा गल्लीच्या शेवटच्या टोकाला, सात-तोटी हौद चौकातला एक नक्की बघा , दर वर्षी लांबलचक लाईन असते देखावा बघण्यासाठी ...किमा पंधरा ते वीस मिनीटे असतो आणि ठराविक संख्याच आत मध्ये सोडतात ...अजुन राहिलेतच ...घालेन भर हळु हळु ...कंसामध्ये एकदा गणेशौत्सवाविषयी लिहाव वाटत पुण्याच्या :) खायचं ठिक आहे ...पण प्यासा आणि सरगम दोन्ही एतिहासिक वास्तु रात्रभर ( पश्चिम दिशेच्या गेटवरुन ) उघड्या असते ..हेच काय ते दुर्दैव पुण्याचे !!

विजुभाऊ Sun, 08/31/2014 - 20:41
मानाचा गणपती म्हणजे खरेतर गणपती चा आणि मानाचा संबन्ध नाही. गणपती बसवणारी जी मंडळे आहेत त्यानी काही क्रमानुसार विसर्जन मिरवणूकीत सामिल व्हावे असे अभिप्रेत आहे. या क्रमात काही मंडळाना अगोदरचे क्रम दिले आहेत. कोत्या मनाची जनता या क्रमाला "मान" असे समजते. यात नक्की काय मान किंवा सन्मान मिळाला हे उमगत नाही. अर्थात पुण्यात कशाला काय म्हणतील हे साम्गता येत नाही. अवांतरः "नागझरी " असे सुंदर नाव ऐकुन काही पहायला जावे तर ते चक्क दारुवाला पुलाखालचे गटार निघावे अशा पुण्या ला काय म्हणावे?

In reply to by विजुभाऊ

अनुप ढेरे Sun, 08/31/2014 - 22:08
कोत्या मनाची जनता या क्रमाला "मान" असे समजते.
यात कोतेपणा कुठे आला ते समजलं नाही.
यात नक्की काय मान किंवा सन्मान मिळाला हे उमगत नाही.
तुम्हाला समजलं नाही तर लगेच तो कोतेपणा???

In reply to by विजुभाऊ

सह्यमित्र Mon, 09/01/2014 - 12:30
अहो नागझरी नावाचा ओढाच होता तो काही शतका पूर्वी पर्यन्त. आता वाढत्या लोकसंख्ये च्या विळख्यामुळे नदीचेच गटार झाले आहे तिथे छोट्या नागझरी ची काय कथा. इथे पुण्यात कशाला काय म्हणतील असे म्हणायची काहीच गरज नाहॆ. हे पुण्यातच नवे तर थोड्याफार फरकाने बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये झाले आहे.

विजुभाऊ Mon, 09/01/2014 - 16:28
@ अनूप काका : डॉक्टरकडे जाताना अपॉईंटमेंट मिळाली याला जर एखादा मान किंवा सन्मान समजत असेल तर त्याला कोणत्या मनाचे म्हणावयचे ? केवळ विसर्जन लवकर करायला मिळणे हा मान आहे असे म्हणवत नाही. इतका क्षीण विचार करने हा कोतेपणाच झाला .त्यापेक्षा समाजकार्य केले म्हणून काही गौरव प्राप्त झाला तर त्याला "मान" म्हणणे हे योग्य ठरेल.

काय अडचण आहे ?? धाग्याला प्रतिसाद देताना अवांतर गप्पा मारू नयेत असं पत्रक छापून वाटू का सगळ्या मिपावाल्यांमध्ये ?? मै क्या बोल रहा है …तुम सब लोक क्या बोल रहा है …. पुणे के गणपती के बारे मे बोल रहा है मै…उसके दर्शन के बारे मे पुछ रहा है मै !!

In reply to by माम्लेदारचा पन्खा

किसन शिंदे Mon, 09/01/2014 - 23:41
धाग्याला प्रतिसाद देताना अवांतर गप्पा मारू नयेत असं पत्रक छापून वाटू का सगळ्या मिपावाल्यांमध्ये ??
पत्रकं फुकट जातील हो! :)

In reply to by किसन शिंदे

प्यारे१ Mon, 09/01/2014 - 23:48
असं कसं असं कसं? कागदाचे विविध उपयोग कसे करावेत ह्याचा परामर्श (लई दिवसांनी वापरला बगा) घेतला जाईल की ह्याच्च धाग्यावर. ;)

मिपाकरांनी मनापासून केलेल्या सूचना आणि सल्ले लक्षात घेऊन आम्ही सरतेशेवटी कालच्या विकांताला पुण्यनगरीत पोहोचलोच ! शनिवारवाडा पाहून सुरुवात केली आणि कसबा पेठ , दगडूशेठ हलवाई ,गुरुजी तालीम, तुळशीबाग , तांबडी जोगेश्वरी , केसरीवाडा आणि त्याच बरोबर रस्त्यातले इतर मंडळांचे गणपती असे सगळ्या गणेशांचे दर्शन घेऊन जीवाचे पुणे केले. गर्दी अशी विशेष वाटली नाही कारण मुंबईमध्ये राहून यथायोग्य सराव झाला आहे. सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर दर्शनासाठी नसलेली कुठलीही आडकाठी मनाला सुखावून गेली. सगळ्या गणपतींचे मनसोक्त दर्शन घेऊन पुण्यनगरीत आल्याचे सार्थक झाले. पुण्याच्या ट्राफिक ने मात्र जीव नकोसा केला. सगळे गणपती झाल्यानंतर पोटपूजा ही उरकली आणि सगळ्यात शेवटी बाजीराव रस्त्यावर असलेल्या वाड्यात पुणे मनपाने आयोजित केलेलं पुनवडी ते पुण्यनगरी हे प्रदर्शनही पाहिलं आणि पुण्याचा संपूर्ण इतिहास जाणून घेतला. सगळ्या मिपाकरांचे मनापासून आभार !! आता दर वर्षी गणेशोत्सवासाठी पुण्याला फेरी मारायची ठरवलेली आहे !! गणपती बाप्पा मोरया !!
विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलंय. घराघरात आपल्या लाडक्या दैवताच्या तयारीची लगबग आणि धावपळ अगदी मनापासून सुरु आहे. ज्यांचा घरचा गणपती कोकणात आहे त्यांची तर तऱ्हाच वेगळी….गणपती म्हटला की मनात पहिल्यांदा आठवतं ते पुणं …. ह्या शहराची नाळ त्याच्या आराध्य दैवताशी ज्या प्रकारे जोडली गेली आहे ते पाहता ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असूच शकत नाहीत ह्याची खात्री पटते….

भिमाशंकरचा रानडुकर

कंजूस ·

प्रभाकर पेठकर Wed, 08/27/2014 - 16:03
वर्णन अतिशय सुरेख जमले आहे. तुम्हा डोंगरदर्‍यात फिरणार्‍या मित्रांचे फार कौतुक आणि हेवा वाटतो. आता हे सुख पुढच्या जन्मीच बहुतेक (माणुस म्हणून किंवा निदान रानडुक्कर म्हणून तरी).

In reply to by कंजूस

एस Wed, 08/27/2014 - 16:26
आधी फक्त थोडासा भाग टाकलेला वाचला होता म्हणून तसा प्रतिसाद दिला होता. हा घोगोळ घाट म्हणजे पदरगडाला (इथे कलावंतीणचा संबंध नाही. तो कलावंतीण सुळका प्रबळगडाचा वेगळा) अर्धा वेढा घालून पुढे एका धनगरवाड्याला नाळेतून उतरते तोच ना? आम्ही रात्रीच्या अंधारात उतरला होता फार पूर्वी. पदरगडाच्या त्या खिंडीतून परत येतेवेळेस डावीकडे भिमाशंकराची वाट आहे, तर उजवीकडे जामरुखला पूर्वी उतरायची वाट होती असे गावकरी सांगतात. आता ती वाट वापरात नाही. रानडुकराची शिकार गोप्या घाटात पाहिली होती एकदा. मस्त लेख. फक्त सर्व लेख एकत्रच प्रसिद्ध करा शक्यतो. आणि फोटोपण टाका.

In reply to by एस

विअर्ड विक्स Wed, 08/27/2014 - 23:10
बरोबर.... कलावंती सुळका आणी प्रबळ गड अशी संयुक्त मोहीम करता येते. कलावंती सुळक्यावर जाणाऱ्या पायऱ्या हरिहर हून अधिक थरारक आहेत. अगर आपण विमानाने मुंबईस येत असाल आणि विमानात DESCEND ची सूचना मिळाली असेल नि आपण उजव्या बाजूच्या खिडकीला असाल तर जरूर खिडकीतून खाली बघा आपले विमान प्रबळ गड आणि कलावंती सुळक्याच्या वरून जाते. मोहक दृश्य दिसते. केवळ त्यासाठी उजव्या बाजूच्या खिडकीचा मी हट्ट धरतो. बाकी पण अनेक डोंगर दिसतात. पण सुळका नि बाजूला गडाचे पठार यावरून कलावंती शिखर ओळखता येते. कलावंती अनुभव कथन बाकी आहे. तुम्ही नाव काढले नि TO - DO लिस्ट मधल्या हुकलेल्या मुद्द्याची आठवण झाली. लवकरच लिहीन.....

सौंदाळा Wed, 08/27/2014 - 16:29
जबरदस्त वर्णन खुप मस्त लिहिता हो तुम्ही, वाचताना स्वतः तिकडे आहे असे वाटत होते. आम्ही केलेला भिमाशंकर, सिध्दगड ट्रेक आठवला. तेव्हादेखिल शिकारीच्या तयारीने निघालेले गाववाले भेटले होते. "कसली शिकार?", आम्ही विचारले. "रानडुक्कर" म्हणुन लगबगीने जंगलात गेले ते लोक. आम्ही पुढे चालत राहीलो. साधारण अर्ध्या तासाने एका ओढ्याकाठी थांबलो तेव्हा जंगलातुन माणसांचा जोरजोरात आवाज आला. शिकार मिळाली असावी.

कंजूस गुरुवार, 08/28/2014 - 08:19
सर्वाँना धन्यवाद .पेठकर काकांच्या विनंतीप्रमाणे संपामंने लेख एकत्र केला छान झाले ."रानडुकर गेला कुठे ?"या प्रश्नाने लेखकाला शीर्षकाचाच विसर पडून रानात वाट चुकला की काय असे वाटणे ही एक मजाच झाली .असो .काका ,पुढच्या वेळेस भेटू त्यावेळी चालावे /चढावे लागणार नाही पण रानाचा अनुभव येईल अशा जागी जाऊ .नेरळला भिमाशंकरच्या पायथ्याशी नदीकाठी जागा आहे .(येथेच उतरते पदरगडची जामरुख वाट) स्वॉप्स ,पदरगडावर एक छोटीशी गुहा दिसते त्याला कलावंतिणीचा महाल असे काहीजण म्हणतात आणि चुकून यालाच कलावंतिणगड म्हटले जाते .याची कथा विअर्डविक्स देणारेत .त्यांच्या आताच्या लेखातल्या गुगुळच्या उल्लेखावरून ही आठवण झाली .प्रमोद देर्देकरांनीही सांगितले की लेखांना प्रतिक्रिया देण्यापेक्षा भटकंतीचे लेखच लिहा .वर्णन वाचून रानाची थोडीफार कल्पना आली हेही नसे थोडके .आताच्या भटकंतीचे फोटो टाकत जाईनच .त्यावेळचे २०००सालापासूनचे वर्णन खर्चासकट डायरीत आहेच पण फोटो नव्हते. जगातल्या सगळ्याच जागांना आपण सारे भेट देऊन पाहू शकणार नाही .तिथे जाणारे लिहितात ते वाचूनच आपल्याला आनंद घ्यावा लागतो जसे खुशींची नर्मदापरिक्रमा अथवा आजपासून येणारे नगाधिराज .

In reply to by कंजूस

एस गुरुवार, 08/28/2014 - 11:27
स्वॉप्स ,पदरगडावर एक छोटीशी गुहा दिसते त्याला कलावंतिणीचा महाल असे काहीजण म्हणतात आणि चुकून यालाच कलावंतिणगड म्हटले जाते .
अगदी बरोबर. तसेच पदरगडाला काही जण चुकून तुंगी असंही म्हणतात. पण तुंगीचा डोंगर प्रत्यक्षात खांडस आणि टेंभरे या गावांच्या मध्ये आहे. नाशिक जिल्ह्यातील मांगी-तुंगीचे सुळके वेगळेच. महाराष्ट्रातील किल्ल्यांची अचूक आणि अधिकृत नावे कोणती याबाबतीत डोंगरयात्रींमध्येच गोंधळाचे वातावरण आहे. उदा. भैरवगड की बहिरवगड, महाराष्ट्रातील बरेच किल्ले भैरवगड या नावाने उल्लेखले जातात. ढाकच्या भैरीचं पण तसंच. किल्ला ढाक असला तरी तो 'गडदचा बहिरी' आहे. पदरगडावरील गुहा खरंच भन्नाट आहे. तसेच किल्ल्यावरील मोठाली पाण्याची टाकीपण. एकूणच हा सगळा भाग खूप जैववैविध्याने समृद्ध, पुण्या-मुंबईवरून त्यामानाने जवळ आणि देखणा आहे. फक्त तो भोरगिरी ते भिमाशंकर रस्ता किंवा दार्‍या घाटातून रस्ता इत्यादी बाबी व्हायला नकोत असे मनापासून वाटते.

रवीराज Mon, 09/08/2014 - 23:12
भिमाशंकर माझ्या आवडत्या ठिकाणापैकी एक.मागे एकदा आम्ही भट्टीच्या रानातुन गोरक्षगडचा प्लान केला होता, भट्टीच्या रानातुन पुढे गेल्यावर घळीतुन खाली उतरलो आणि खालच्या जंगलात वाट चुकलो तेव्हा दोन शिकारी भेटलेले,त्यांनीच बरोबर वाट दाखवली.

प्रभाकर पेठकर Wed, 08/27/2014 - 16:03
वर्णन अतिशय सुरेख जमले आहे. तुम्हा डोंगरदर्‍यात फिरणार्‍या मित्रांचे फार कौतुक आणि हेवा वाटतो. आता हे सुख पुढच्या जन्मीच बहुतेक (माणुस म्हणून किंवा निदान रानडुक्कर म्हणून तरी).

In reply to by कंजूस

एस Wed, 08/27/2014 - 16:26
आधी फक्त थोडासा भाग टाकलेला वाचला होता म्हणून तसा प्रतिसाद दिला होता. हा घोगोळ घाट म्हणजे पदरगडाला (इथे कलावंतीणचा संबंध नाही. तो कलावंतीण सुळका प्रबळगडाचा वेगळा) अर्धा वेढा घालून पुढे एका धनगरवाड्याला नाळेतून उतरते तोच ना? आम्ही रात्रीच्या अंधारात उतरला होता फार पूर्वी. पदरगडाच्या त्या खिंडीतून परत येतेवेळेस डावीकडे भिमाशंकराची वाट आहे, तर उजवीकडे जामरुखला पूर्वी उतरायची वाट होती असे गावकरी सांगतात. आता ती वाट वापरात नाही. रानडुकराची शिकार गोप्या घाटात पाहिली होती एकदा. मस्त लेख. फक्त सर्व लेख एकत्रच प्रसिद्ध करा शक्यतो. आणि फोटोपण टाका.

In reply to by एस

विअर्ड विक्स Wed, 08/27/2014 - 23:10
बरोबर.... कलावंती सुळका आणी प्रबळ गड अशी संयुक्त मोहीम करता येते. कलावंती सुळक्यावर जाणाऱ्या पायऱ्या हरिहर हून अधिक थरारक आहेत. अगर आपण विमानाने मुंबईस येत असाल आणि विमानात DESCEND ची सूचना मिळाली असेल नि आपण उजव्या बाजूच्या खिडकीला असाल तर जरूर खिडकीतून खाली बघा आपले विमान प्रबळ गड आणि कलावंती सुळक्याच्या वरून जाते. मोहक दृश्य दिसते. केवळ त्यासाठी उजव्या बाजूच्या खिडकीचा मी हट्ट धरतो. बाकी पण अनेक डोंगर दिसतात. पण सुळका नि बाजूला गडाचे पठार यावरून कलावंती शिखर ओळखता येते. कलावंती अनुभव कथन बाकी आहे. तुम्ही नाव काढले नि TO - DO लिस्ट मधल्या हुकलेल्या मुद्द्याची आठवण झाली. लवकरच लिहीन.....

सौंदाळा Wed, 08/27/2014 - 16:29
जबरदस्त वर्णन खुप मस्त लिहिता हो तुम्ही, वाचताना स्वतः तिकडे आहे असे वाटत होते. आम्ही केलेला भिमाशंकर, सिध्दगड ट्रेक आठवला. तेव्हादेखिल शिकारीच्या तयारीने निघालेले गाववाले भेटले होते. "कसली शिकार?", आम्ही विचारले. "रानडुक्कर" म्हणुन लगबगीने जंगलात गेले ते लोक. आम्ही पुढे चालत राहीलो. साधारण अर्ध्या तासाने एका ओढ्याकाठी थांबलो तेव्हा जंगलातुन माणसांचा जोरजोरात आवाज आला. शिकार मिळाली असावी.

कंजूस गुरुवार, 08/28/2014 - 08:19
सर्वाँना धन्यवाद .पेठकर काकांच्या विनंतीप्रमाणे संपामंने लेख एकत्र केला छान झाले ."रानडुकर गेला कुठे ?"या प्रश्नाने लेखकाला शीर्षकाचाच विसर पडून रानात वाट चुकला की काय असे वाटणे ही एक मजाच झाली .असो .काका ,पुढच्या वेळेस भेटू त्यावेळी चालावे /चढावे लागणार नाही पण रानाचा अनुभव येईल अशा जागी जाऊ .नेरळला भिमाशंकरच्या पायथ्याशी नदीकाठी जागा आहे .(येथेच उतरते पदरगडची जामरुख वाट) स्वॉप्स ,पदरगडावर एक छोटीशी गुहा दिसते त्याला कलावंतिणीचा महाल असे काहीजण म्हणतात आणि चुकून यालाच कलावंतिणगड म्हटले जाते .याची कथा विअर्डविक्स देणारेत .त्यांच्या आताच्या लेखातल्या गुगुळच्या उल्लेखावरून ही आठवण झाली .प्रमोद देर्देकरांनीही सांगितले की लेखांना प्रतिक्रिया देण्यापेक्षा भटकंतीचे लेखच लिहा .वर्णन वाचून रानाची थोडीफार कल्पना आली हेही नसे थोडके .आताच्या भटकंतीचे फोटो टाकत जाईनच .त्यावेळचे २०००सालापासूनचे वर्णन खर्चासकट डायरीत आहेच पण फोटो नव्हते. जगातल्या सगळ्याच जागांना आपण सारे भेट देऊन पाहू शकणार नाही .तिथे जाणारे लिहितात ते वाचूनच आपल्याला आनंद घ्यावा लागतो जसे खुशींची नर्मदापरिक्रमा अथवा आजपासून येणारे नगाधिराज .

In reply to by कंजूस

एस गुरुवार, 08/28/2014 - 11:27
स्वॉप्स ,पदरगडावर एक छोटीशी गुहा दिसते त्याला कलावंतिणीचा महाल असे काहीजण म्हणतात आणि चुकून यालाच कलावंतिणगड म्हटले जाते .
अगदी बरोबर. तसेच पदरगडाला काही जण चुकून तुंगी असंही म्हणतात. पण तुंगीचा डोंगर प्रत्यक्षात खांडस आणि टेंभरे या गावांच्या मध्ये आहे. नाशिक जिल्ह्यातील मांगी-तुंगीचे सुळके वेगळेच. महाराष्ट्रातील किल्ल्यांची अचूक आणि अधिकृत नावे कोणती याबाबतीत डोंगरयात्रींमध्येच गोंधळाचे वातावरण आहे. उदा. भैरवगड की बहिरवगड, महाराष्ट्रातील बरेच किल्ले भैरवगड या नावाने उल्लेखले जातात. ढाकच्या भैरीचं पण तसंच. किल्ला ढाक असला तरी तो 'गडदचा बहिरी' आहे. पदरगडावरील गुहा खरंच भन्नाट आहे. तसेच किल्ल्यावरील मोठाली पाण्याची टाकीपण. एकूणच हा सगळा भाग खूप जैववैविध्याने समृद्ध, पुण्या-मुंबईवरून त्यामानाने जवळ आणि देखणा आहे. फक्त तो भोरगिरी ते भिमाशंकर रस्ता किंवा दार्‍या घाटातून रस्ता इत्यादी बाबी व्हायला नकोत असे मनापासून वाटते.

रवीराज Mon, 09/08/2014 - 23:12
भिमाशंकर माझ्या आवडत्या ठिकाणापैकी एक.मागे एकदा आम्ही भट्टीच्या रानातुन गोरक्षगडचा प्लान केला होता, भट्टीच्या रानातुन पुढे गेल्यावर घळीतुन खाली उतरलो आणि खालच्या जंगलात वाट चुकलो तेव्हा दोन शिकारी भेटलेले,त्यांनीच बरोबर वाट दाखवली.
(१) मार्च महिना होता .थंडी सरली होती .अशा दिवसांत भटकंतीसाठी ठरावीक डोंगर उरतात .१४ तारखेला (२००६) होळी होती .भिमाशंकरला जायचे ठरवले परंतू त्यादिवशी सकाळी निघायला उशीरच झाला .तरी साडेबारा पाऊणला नेरळला पोहोचलो ,दुपारची वेळ त्यामुळे रिक्षा मिळून कशेळे व तिथून खांडसला पोहोचायला पावणेतीन वाजले . नेहमी सकाळी नऊला खांडसहून चढायला सुरुवात करतो आणि रमतगमत तीन वाजता गणपतीघाटाने वर चारपर्यँत जातो .पण आज अंधार पडायच्या आत साडेसातपर्यँत वर जायलाच हवे होते .वाटेत एक गाववाला शेतावरून परतत होता ."एवढ्या उशीरा ?जरा पाय उचला लवकर .पोहोचाल ." हो म्हणालो . तासाभरात गणपती देवळाजवळ आलो .पाचच मिनीटे थांबून निघा

मनभावन नगाधिराज हिमालय

खुशि ·

In reply to by खुशि

सखी गुरुवार, 08/28/2014 - 21:32
छान नाव दिलयं लेखाचं, अजुन येऊ देत. एक सुचना आधीच देते, आशा आहे राग येणार नाही, तुमचे अनुभव चांगलेच आहे फक्त थोड्या सुधारणा केल्यात तर दाताखाली खडा आल्यासारखं वाटणार नाही. - अनुस्वार द्यायचा असेल तर कॅपिटल M वापरा म्हणजे रन्गाचे - रंगाचे raMgaache, डोन्गर - डोंगर, सन्तापाने - संतापाने असे लिहता येईल. - तसेच मध्ये मध्ये स्पेसचीपण गरज आहे असं वाटतं- उदा. समुद्रातीलवाळूसारखी, काळ्यानागिणीसारखी, देणगी.मानस,पार्वती ही सरोवरे,गौरीकुन्ड,राक्षसतालही इथे पिकासावरचे फोटो कसे टाकायचे ते टप्प्याटप्प्याने सांगितले आहे. पुलेशु.

In reply to by खुशि

सखी गुरुवार, 08/28/2014 - 21:32
छान नाव दिलयं लेखाचं, अजुन येऊ देत. एक सुचना आधीच देते, आशा आहे राग येणार नाही, तुमचे अनुभव चांगलेच आहे फक्त थोड्या सुधारणा केल्यात तर दाताखाली खडा आल्यासारखं वाटणार नाही. - अनुस्वार द्यायचा असेल तर कॅपिटल M वापरा म्हणजे रन्गाचे - रंगाचे raMgaache, डोन्गर - डोंगर, सन्तापाने - संतापाने असे लिहता येईल. - तसेच मध्ये मध्ये स्पेसचीपण गरज आहे असं वाटतं- उदा. समुद्रातीलवाळूसारखी, काळ्यानागिणीसारखी, देणगी.मानस,पार्वती ही सरोवरे,गौरीकुन्ड,राक्षसतालही इथे पिकासावरचे फोटो कसे टाकायचे ते टप्प्याटप्प्याने सांगितले आहे. पुलेशु.
१९९८ सालीप्रथम हिमालय पाहिला पटणीटॉप येथे बर्फाचा तो डोन्गर पाहुन थक्क झाले होते. नन्तर अमरनाथ यात्रा करताना त्या नगाधिराजाचे रौद्बभीशण सौन्दर्य पाहुन मन्त्रमुग्दध झाले होते आणि आदिकैलास-ओमपर्वत यात्रेच्या वीस दिवसात तो माझा मनभावन झाला. हिमालयाच्या विविधतेचे वर्णनतरी कुठल्या शब्दाने करावे?

थोडे अद्धुत थोडे गूढ - ३

स्पार्टाकस ·

क्रेझी Wed, 08/27/2014 - 14:02
सकाळी मिपा उघडलं तर तिसरा भाग नाही दिसला तेंव्हा जरा चुकल्यासारखं वाटलं पण दुपारी तिसरा भाग आला :) मस्त होता हा लेखपण. मला एक प्रश्न पडतो की इतकं मोठ्या प्रमाणात संशोधन करूनही एफ.बी.आय. वाल्यांचं समाधान कसं होत नाही? आपल्याकडे असा प्रदीर्घ काळ एखाद्या गुन्हेगारासाठी शोध घेतला जाण्याची पध्दत आहे का? कोणाला काही किस्से माहीत असल्यास इथे जरूर डकवा :)

अनन्त अवधुत Wed, 08/27/2014 - 14:37
वाह स्पार्टाकस!! मी मियामीचा लेख वाचल्यावर हाच विचार करत होतो कि वॉशिंग्टनची एखादी कथा येईल. आणि लगेच आज डी.बी. कुपरची कथा आली. योगायोग :) सही लिहिले. डी.बी. कुपरची कथा कितीतरी T.V. सिरिअल्स मध्ये आली आहे. Numb3rs मध्ये पाहिली होती. तुमचे लिखाण वाचताना त्यातले तपशील कळले. तुमच्या इतर लेखमालांप्रमाणे हि लेखमाला सुद्धा जोरदार आहे. चालू द्यात. पुढील अद्भुताच्या प्रतीक्षेत..

In reply to by अनन्त अवधुत

गॉडजिला Sat, 08/28/2021 - 01:50
चक्क डीबी कुपरालाच शोच्या हिरोच्या सहायकाचा रोल दिला आहे :) आणि तो प्रिजन मधे कसा पोचतो त्याचीही एक कहाणी रचली आहे.

स्पार्टाकस Wed, 08/27/2014 - 18:13
सर्वांचे मनापासून आभार! पुढचा भाग एका सिरीयल किलर वर आहे... ओळखा पाहू कोण :)

साला ओशंस सीरीज किंवा इटालियन जॉब सारखी एखादी मेटीक्युलस प्लान असणारी तरीही अंत गूढ़ असणारा किस्सा!!!! सिंपली जबराट

लाल टोपी Mon, 09/08/2014 - 21:51
योगायोगाने याच विषयावर 'मायबोली दिवाळी-२०१३' मध्ये मी लिहिलेल्या लेखाचा दुवा.. http://vishesh.maayboli.com/diwali-2013/1340

स्पंदना Tue, 09/09/2014 - 06:31
२००३ ची डॉक्युमेंटरी पाह्यली होती. त्यातले तर्क वितर्क माहित होते. पण त्यापुढेही बरेच रामायण घडलेले दिसतय. झक्कास हो स्पार्टाभौ!!

क्रेझी Wed, 08/27/2014 - 14:02
सकाळी मिपा उघडलं तर तिसरा भाग नाही दिसला तेंव्हा जरा चुकल्यासारखं वाटलं पण दुपारी तिसरा भाग आला :) मस्त होता हा लेखपण. मला एक प्रश्न पडतो की इतकं मोठ्या प्रमाणात संशोधन करूनही एफ.बी.आय. वाल्यांचं समाधान कसं होत नाही? आपल्याकडे असा प्रदीर्घ काळ एखाद्या गुन्हेगारासाठी शोध घेतला जाण्याची पध्दत आहे का? कोणाला काही किस्से माहीत असल्यास इथे जरूर डकवा :)

अनन्त अवधुत Wed, 08/27/2014 - 14:37
वाह स्पार्टाकस!! मी मियामीचा लेख वाचल्यावर हाच विचार करत होतो कि वॉशिंग्टनची एखादी कथा येईल. आणि लगेच आज डी.बी. कुपरची कथा आली. योगायोग :) सही लिहिले. डी.बी. कुपरची कथा कितीतरी T.V. सिरिअल्स मध्ये आली आहे. Numb3rs मध्ये पाहिली होती. तुमचे लिखाण वाचताना त्यातले तपशील कळले. तुमच्या इतर लेखमालांप्रमाणे हि लेखमाला सुद्धा जोरदार आहे. चालू द्यात. पुढील अद्भुताच्या प्रतीक्षेत..

In reply to by अनन्त अवधुत

गॉडजिला Sat, 08/28/2021 - 01:50
चक्क डीबी कुपरालाच शोच्या हिरोच्या सहायकाचा रोल दिला आहे :) आणि तो प्रिजन मधे कसा पोचतो त्याचीही एक कहाणी रचली आहे.

स्पार्टाकस Wed, 08/27/2014 - 18:13
सर्वांचे मनापासून आभार! पुढचा भाग एका सिरीयल किलर वर आहे... ओळखा पाहू कोण :)

साला ओशंस सीरीज किंवा इटालियन जॉब सारखी एखादी मेटीक्युलस प्लान असणारी तरीही अंत गूढ़ असणारा किस्सा!!!! सिंपली जबराट

लाल टोपी Mon, 09/08/2014 - 21:51
योगायोगाने याच विषयावर 'मायबोली दिवाळी-२०१३' मध्ये मी लिहिलेल्या लेखाचा दुवा.. http://vishesh.maayboli.com/diwali-2013/1340

स्पंदना Tue, 09/09/2014 - 06:31
२००३ ची डॉक्युमेंटरी पाह्यली होती. त्यातले तर्क वितर्क माहित होते. पण त्यापुढेही बरेच रामायण घडलेले दिसतय. झक्कास हो स्पार्टाभौ!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
नोव्हेंबरचा महीना सुरु होता. थँक्सगिव्हींच्या सुटीचा आदला दिवस. अमेरीकेतील पोर्टलँड इथल्या विमानतळावर एक विमान सिएटल इथे जाण्यासाठी निघण्याच्या तयारीत होतं. नॉर्थवेस्ट ओरीएंट एअरलाईन्सच्या बोईंग ७२७-१०० प्रकाराच्या या विमानाला पोर्टलँड इथून सिएटल इथे जाण्यास साधारणतः अर्धा तास लागणार होता. आपल्या वेळेनुसार दुपारी २.५० वाजता पोर्टलँड विमानतळावरुन या विमानाने टेक् ऑफ घेतला. विमानात एकूण ३७ प्रवासी आणि पायलट-कोपायलट सह ६ कर्मचारी होते. विमानाने टेक् ऑफ घेतल्यावर १८ सी या क्रमांकावरील प्रवाशाने सिगारेट पेटवली (त्यावेळी विमानात धूम्रपानास मनाई नव्हती).

घातक स्युडोमार्ग

ऋषिकेश ·

कवितानागेश Wed, 08/27/2014 - 15:31
..वाचतेय, पण व्यक्तीच्या "स्युडो" असण्याचा प्रतिगामि किंवा पुरोगामित्वाशी खरोखरच संबंध आहे असं वाटत नाही.

In reply to by कवितानागेश

ऋषिकेश Wed, 08/27/2014 - 16:37
आभार! थोडक्यात उत्तम विवेचन आहे व्यक्ती स्युडो आहे किंवा नाही यावरून त्याच्या मतांना जोखु नये हेच तर सांगतोय. अनेकदा समाजात व्यक्तीला स्युडो ठरवले जाते नी त्याने मांडलेल्या पतावर विचारही न करता - मताला ग्राह्य न समजताच - ते केवळ स्युडो वाटणार्‍या/ठरवल्या गेलेल्या व्यक्तीने मांडले आहे या कारपेट खाली दडवले जाते किंवा उडवून लावले जाते तर्काच्या कसोटीवर मतांना जोखावे. ते कोणी मांडले आहे ते गौण!

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Wed, 08/27/2014 - 16:49
तर्काच्या कसोटीवर मतांना जोखावे. ते कोणी मांडले आहे ते गौण!
बेवड्यांनी दारूबंदीवर (मद्यप्रेमी लोक्स तूर्तास माफ करा, नंतर सवडीने भांडूच) , हिटलरने अहिंसेवर, अल कायदाने दहशतवादविरोधावर, इ. प्रवचन केले तर ते ऐकायला कुणी जावे हा ज्याचात्याचा प्रश्न. पण आपल्या विचारांची, त्यांच्या प्रसाराची समाजाला गरज आहे इ. म्हणायचे असेल तर आचारविचारांतली थोडी तरी सुसंगती असणे गरजेचे वाटते. नपेक्षा त्या व्यक्ती आणि ते विचार दोघेही तेल लावत जातील. हां आता माझे असे असे विचार आहेत, समाजाला त्याची गरज आहे की नाही त्याने मला वट्ट फरक पडत नाही असा स्टान्स असेल तर मग चालूदे. मग दारुड्यांच्या झिंगत केलेल्या दारूबंदीवरच्या प्रवचनाला मीही हजेरी लावतो आणि त्यांना चखणाही सप्लाय करतो. पण जर लिबरल विचार समाजासाठी गरजेचे आहेत आणि त्यांचा प्रसार करणे अवश्य आहे तर मग आचाराचे थोडेही उत्तरदायित्व स्वीकारायला लोकांना अडचण काय असते हे समजत नाही. (आणि हो, ते एक वाक्य सोडलं तर अख्खा लेख 'तुम्ही आमच्या आचरणावर बोट ठेवता' या अ‍ॅक्यूझेशननेच भरलेला आहे.)

पैसा Wed, 08/27/2014 - 16:51
ही परिस्थिती या लोकांच्या वागण्यामुळेच आली आहे असं नाही वाटत तुला? महत्त्त्वाचं कारण सांगते. तू ज्यांचा उल्लेख केलास त्या जोतिबा फुल्यांना "कर्ते समाजसुधारक" म्हणतात. मला यातला 'कर्ते' शब्द फार महत्त्वाचा वाटतो. आताचे केवळ एसी रूममधे बसून कीबोर्ड बडवणारे आणि स्वतःलाच स्वतः पुरोगामी म्हणणारे लोक हे खरेच पुरोगामी असतात का? कृतीशून्य बडबड ही शेवट चेष्टेचा विषयच होणार. आणि अशा बडबडीचा ना या लोकांना फायदा, ना समाजाला.

In reply to by पैसा

बॅटमॅन Wed, 08/27/2014 - 16:52
ही परिस्थिती या लोकांच्या वागण्यामुळेच आली आहे असं नाही वाटत तुला?
ते आत्मपरीक्षण का काय ते करणं लिबरल लोकांना मानवत नाही असं ऐकून आहे. अपचन होतं म्हणे त्यानं!

In reply to by पैसा

ऋषिकेश Wed, 08/27/2014 - 17:02
'कर्तृत्त्व' या गुणाला इथे गौण ठरवण्याचा उद्देशही नाही आणि लेखात तसे प्रतीत होतेय असे मला वाटले नाही.
आणि अशा बडबडीचा ना या लोकांना फायदा, ना समाजाला.
असहमती इथेच आहे. प्रत्येक वेळी मत मांडणार्‍यावरच त्याच्याशी साजेशी कृती करण्याचे बर्डन टाकता येत नाही. त्याला कित्येक नोन/अननोन कारणाने ती करणे शक्य असेलच असे नाही. पण म्हणून त्यातील विचाराकडे दुर्लक्ष करणे समोरच्या व्यक्तीच्या/समाजाच्याच अहिताचे असु शकते. निव्वळ एखादा योग्य, विधायक विचार व्यक्त करणारी व्यक्ती "कर्ती" नाही म्हणून तिची टिंगलच व्हावी हे नवे विचार येण्यास पोषक वातावरण निर्माण करणारे नसते असे वाटते. नी असे नवे विचार मांडणार्‍यांना गप्प करणे समाजास घातक आहे. नव्या विचारांबरोबरच तशी कृती कोणी केली तर त्याचा परिणाम अधिक असतो किंवा अधिक जलद असतो वगैरे अमान्य नाही हे लेखात म्हटले आहेच

In reply to by ऋषिकेश

पैसा Wed, 08/27/2014 - 17:08
टिंगल केली पाहिजे असं माझं म्हणणं नाहीये, पण त्याच्या बोलण्याला अजिबात वजन येणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नवे विचार येणारच. कोणत्याही काळात आणि परिस्थितीत. संतानी आणलेले समतेचे विचार हेही नवे विचारच होते. आणि मुलींना शाळेत पाठवा हा सुद्धा नवा विचारच होता. पण ते आचरणात आणणार्‍याला बाजूला सरकवून टाकणे कठीण असते. मात्र फक्त बोलणारा तेव्हाच विसरला जातो.

In reply to by पैसा

ऋषिकेश Wed, 08/27/2014 - 17:16
टिंगल करू नये व त्यांचे मत ग्राह्य असावे इतकी सहमती पुरेशी (व पुरेशी दुर्मिळ! ;) ) आहे. बाकी, कृतीने अधिकचे वजन येते हे मान्य असले तरी कृती नसल्याने वजन येत नाही यावर असहमती आहेच. कुरूंदकरांसारख्या कित्येक पुरोगाम्यांची कित्येक विविधांगी विषयांवरील मते त्या त्या विषयांत त्यांचे कार्य नसतानाही/कृती नसतानाही तितकीच वजनदार नी ग्राह्य वाटतातच, नी त्यांना विसरताही येत नाही नी बाजुला सरकावणेही कठीण होतेच

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Wed, 08/27/2014 - 17:23
मग असे किती कुरुंदकर आहेत म्हणे आसपास? एक अपवाद असला म्हणून काय सगळ्यांना त्या जरीवस्त्राला आपले ठिगळ जोडता येते क्की क्कॉय?

In reply to by ऋषिकेश

आनन्दा Wed, 08/27/2014 - 18:26
थोडा फरक आहे. माणूस किती खरा आहे यावरून त्याचे वजन ठरते. एखादा माणूस त्या क्षेत्रात खरा असेल तर त्याच्या इतर क्षेत्रातील मतांनादेखील वजन येते. किमान तर्कशुद्ध विचार तरी नक्कीच केला जातो. पण तो जर त्याच्या क्षेत्रातच खरा नसेल तर त्याला किती गांभीर्याने घ्यायचे? पण असो, मला तुमचे म्हणणे देखील अंशतः पटते, नाहीतर दिग्गीराजांना क्ष्क्ष्क्ष्वरच मारावे लागेल.

In reply to by आनन्दा

कवितानागेश Wed, 08/27/2014 - 18:39
पण एखाद्या माण्साची एखाद्या क्षेत्रातली सगळीच मत्म सदासर्वकाळ 'खरी आणि योग्य' मान्ता येतिल असं नाही. माणसं बदलतात! कधीतरी आपल्याल आज पटलेली मतं पुढे १५ वर्षांनी पटणार नाहीत. आपणही माणूस असल्यानी बदलतो! :) शिवाय मला माझा विचार आज, आत्त्ता या क्षणी तर्कशुद्ध वाटत असला, तरी तो तसा असेलच असं नाही. मग "खरे" काय? हा प्रश्न नेहमी शिल्लक रहातोच.

In reply to by कवितानागेश

आनन्दा Wed, 08/27/2014 - 22:45
माझी व्याख्या सरळ आहे. जो माणून "स्वतः"शी प्रामाणिक आहे, त्याचे बोलणे अगदी आचरणात आणण्यासारखे नसले तरी विचार करण्यासारखे नक्कीच असावे. अर्थात एकदा त्या माणसाची त्या क्षेत्रातली कुवत लक्षात आली, मग दुर्लक्ष करणे ठीक आहे.

In reply to by आनन्दा

आनन्दा Wed, 08/27/2014 - 22:48
याच न्यायाने मी दिग्गीराजांचे म्हणणे देखील विचारार्ह मानतो. बाकी लोक काही म्हणोत, तो माणूस स्वतःशी प्रामाणिक आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आनन्दा Fri, 09/05/2014 - 12:14
हो. म्हणजे मी ज्या न्यायाने औरंगजेब प्रामाणिक होता असे म्हणतो, कर्ण, रावण वगैरे पौराणिक पात्रांना देखील सवलत देतो, त्याच न्यायाने दिग्गेराजांना देखील गांभीर्याने घ्यावे असे माझे मत आहे.. बाकी यावरून आठवले, दैवायत्तं कुले जन्म म्हणणार्‍या कर्णाला आद्य पुरोगामी म्हणावे का?

In reply to by आनन्दा

बॅटमॅन Fri, 09/05/2014 - 12:20
दैवायत्तं कुले जन्म म्हणणार्‍या कर्णाला आद्य पुरोगामी म्हणावे का?
किंवा सत्यकाम जाबाल याच्या आचार्याला. त्याची जात, त्याचा बाप कोण हे माहिती नसतानाही त्याने त्याला ब्राह्मण करून घेतले.

In reply to by आनन्दा

"प्रामाणिकपणे अप्रामाणिक असलेल्यांनाही प्रामाणिक समजले जाउ शकते" हे आजच समजले... पण अर्थातच पटले नाही ;) :)

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Wed, 08/27/2014 - 17:18
निव्वळ एखादा योग्य, विधायक विचार व्यक्त करणारी व्यक्ती "कर्ती" नाही म्हणून तिची टिंगलच व्हावी हे नवे विचार येण्यास पोषक वातावरण निर्माण करणारे नसते असे वाटते. नी असे नवे विचार मांडणार्‍यांना गप्प करणे समाजास घातक आहे.
विचार हे व्हॅक्यूममध्ये असते तर हे ठीक होतं. समाजात बदल घडवू पाहण्याची इच्छा असलेल्यांकडून कृतीची थोडीसुद्धा अपेक्षा करणं गैर का आहे ते समजत नाही.

In reply to by बॅटमॅन

पैसा Wed, 08/27/2014 - 17:20
विचाराने पुरोगामी असलेला स्वतःपुरता बदल घडवतो, तर कृतीशील असलेलाच समाजाला दुसरी नवी दिशा देऊ शकतो. निव्वळ विचाराने समाज बदलणे जवळपास अशक्य वाटते.

In reply to by पैसा

सुहास.. Mon, 09/01/2014 - 19:25
विचाराने पुरोगामी असलेला स्वतःपुरता बदल घडवतो, तर कृतीशील असलेलाच समाजाला दुसरी नवी दिशा देऊ शकतो. निव्वळ विचाराने समाज बदलणे जवळपास अशक्य वाटते. >>> महा प्रचंड सहमत !!

In reply to by बॅटमॅन

बाळ सप्रे गुरुवार, 08/28/2014 - 14:40
समाजात बदल घडवू पाहण्याची इच्छा असलेल्यांकडून कृतीची थोडीसुद्धा अपेक्षा करणं गैर का आहे ते समजत नाही
अपेक्षा गैर नव्हे. पण कृतीअभावी कोणाला Write-off करु नये. असा विचार करुन बघा की विचार (Idea generation) ही एक प्रक्रीया आहे. त्याची अंमलबजावणी (execution) ही पुढील प्रक्रीया आहे. एकच मनुष्य सर्वच प्रक्रियांमधे निष्णात नसतो. एखादा उद्योजक स्वतः एखादा विचार करण्यास समर्थ नसेल पण अंमलबजावणी चोख करु शकेल. विचार करणार्‍याने अंमलबजावणी करण्यात अडथळा येइल असे वर्तन करु नये इतकी अपेक्षा असणारच. बेवड्याच्या दारुबंदीवरील व्याख्यानाच्या उदाहरणावर..

In reply to by बाळ सप्रे

बॅटमॅन गुरुवार, 08/28/2014 - 18:07
ठीके, पण अशी अपेक्षा करणार्‍यांची कृती तर सोडाच, काही अपवाद वगळता विचारही धड नसतात. ते ज्या लोकांना तुच्छ समजतात त्यांच्याहून स्वतः बरे इ. आजिबात नस्तात. अशा आर्मचेअर फिलॉसॉफर लोकांना सीरियसलि आणि काय घ्यायचंय? खरोखरचे चिमूटभर पुरोगामी विचारवंत सोडले तर सेल्फ स्टाईल्ड विचारजंतांना हिंगलण्याचे वट्ट कारण दिसत नाही. शरीराने भारतात आणि मनाने भारताबाहेर राहणारी हिंदूद्वेष्टी मंडळी ही. स्वतःच्याच दुटप्पी वर्तनाने त्यांनी ही परिस्थिती ओढवून घेतलेली आहे. भोगा म्हणावं आता कर्माची फळे.

In reply to by बाळ सप्रे

प्रदीप गुरुवार, 08/28/2014 - 20:41
पहाणार्‍या ह्या प्रोफेसरने आता, आपल्या सुहृदांपैकी स्त्रीयांना बिनधास्त नायजेरीयात पाठवावे. ह्या व्यक्तिचा, आफ्रिका व विशेषतः नायजेरीया येथील सामाजिक व राजकीय परिस्थितीचा विशेष अभ्यास, प्रदीर्घ काळापासून आहे, असे ह्या संस्थळावरून दिसते!

ऋषिकेश Wed, 08/27/2014 - 17:17
आता मी हाफिसातून घरी गेलो की गणपतीच्या धामधुमीत रविवार/सोमवारपर्यंत बहुतांशवेळ ऑफलाईन असेल. त्यामुळे या चर्चेत भाग घेता येईलच असे नाही, मात्र परतल्यावर चर्चेत पुन्हा सहभागी होईनच. तोवर अजून विविधांगांनी मते वाचायला आवडतीलच.

पैसा Wed, 08/27/2014 - 18:56
पुरोगामी या शब्दाची नक्की व्याख्या काय? जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात, त्यांच्यामुळेच समाज पुढे जातो हे नक्की खरेच आहे का? त्याहून बेसिक प्रश्न. समाज पुढे जातो म्हणजे काय? ते कोणी ठरवायचं? जे जे जुने ते नेहमी टाकाऊच असते का?

विकास Wed, 08/27/2014 - 23:45
वास्तवीक चर्चेच्या सुरवातीसच लीमाउजेट यांनी एका वाक्यात उहापोह केला आहे त्याच्याशी सहमत म्हणून गप्प बसता येईल, पण... ;) जरा केसस्टडी करूयात... सर्वप्रथम जर तुम्ही लिबरल / सुधारक असलात आणि मिपावर सगळे अँटीसुधारक/अँटीलिबरल्स बुरसटलेले विचारजंत असतील तरी तुमचे विचार येथे कार्पेटखाली ढकलले गेले नाहीत, असे आलेल्या प्रतिसादांवरून तरी वाटत आहे. :) विषयाचा मथळा "घातक स्युडोमार्ग" असा आहे. आता तसे म्हणले तर स्युडोमार्ग कुठेही असू शकतो. एखादा अधुनिक गुरू-बाबा-बुवा प्रवचन संपवून पब्लीक नसताना काय दिवे लावतो (अथवा चालू असेलेले घालवून करतो) त्यावरून त्याला भोंदू म्हणायची पद्धत आहेच. त्यामुळे समाजातील खरेखुरे बाबा-बुवा, जे प्रवचनातून अध्यात्मच नाही तर समाजाला चांगल्या वळणावर ठेवायचा प्रयत्न करतात, ते कधी दुखावले नाहीत. हे अगदी हिंदूंमधेच नाही तर इतर धर्मियात देखील आहेच. उदाहरणार्थ लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे अमेरीकेतील अनेक कॅथलीक पाद्र्यांना तुरूंगात जायची वेळ आली, त्यातून जे काही कायदेशीर बाबी/भरपाई वगैरेवर पैसे देण्याची वेळ आली, त्यातून अनेक चर्चेस बंद करून विकावी लागली. पण म्हणून अनेक पाद्री आहेत जे खर्‍या अर्थाने रविवारी चर्च मधे प्रवचन करणे आणि इतरवेळेस देखील कॅथलीक समाजात धार्मिक नेता म्हणून धार्मिक/समाजसेवा करणे कर्तव्य समजतात त्यांना कोणी भोंदू म्हणत नाही. त्याच्या किंचित उलट उदाहरण हे शंकराचार्य आणि लोकमान्य टि़ळकांचे बघूयात. त्यांना त्यांच्या त्यांच्या काळात लोकांनी प्रच्छन्न बुद्ध (शंकराचार्य) अथवा प्रच्छन्न सुधारक (टिळक) म्हणलेच होते. कारण काय तर ते देखील प्रस्थापितांमधे सुधारणाच करण्याचा प्रयत्न करत होते फक्त अलगदपणे आणि वरकरणी त्याच्या विरोधातील भुमिका वाटू शकेल असा स्टँड घेऊन. मी अनेकदा सांगितलेले एक अजून उदाहरण... उंच माझा झोका मुळे नव्याने आणि पुन्हा सुप्रसिद्ध झालेले न्यायमुर्ती रानडे आणि रमाबाई.. रानडे जरठबाला विवाहाच्या विरोधातले आणि विधवाविवाहाला प्रोत्साहन देणारे सुधारक. पण प्रथमपत्नीच्या निधनानंतर स्वतःच्या वडीलांच्या आग्रहाला विरोध करू शकले नाहीत. वडीलांनी काशीस निघून जाईन, प्राणत्याग करेन का असेच काहीसे ब्लॅकमेलींग केले आणि न्या. रानड्यांचा विरोध कोलमडला. त्यावर रानडे वादविवाद स्पर्धेतच एका तरूण मुलाने टिका केली आणि कधी नव्हे ते चिडणारे रानडे चिडले. त्यावेळेस मला वाटते विशीच्या आत असलेल्या आणि कॉलेजातही न गेलेल्या गंगाधरपंतांच्या मुलाने टिळकांनी त्यावर त्या कार्यक्रमातच जाहीर आवाज उठवला आणि पुण्याच्या पब्लिकची काही काळ करमणूक झाली. पण त्याच रानड्यांनी रमाबाईंना शिकवले, त्याबाबतीत मात्र कुणाचे ऐकले नाही. त्यामुळे कदाचीत ते स्युडो कर्मठ ठरले असतील, स्युडो-सुधारक नाही. त्यामुळेच नंतरच्या काळात १९०१ सालात जेंव्हा रानड्यांचे निधन झाले तेंव्हा त्यांच्यावर लिहीलेल्या मृत्यूलेखात टिळकांनी जे काही म्हणले आहे, ते या संदर्भात कायमच लक्षात ठेवावे असे वाटते (अर्थात कालानुरूप वर्तणूकीत बदल करावा लागेल हेवेसांनल)
"अलौकिक बुद्धिमत्ता, दीर्घ व सतत व्यासंग, देशहिताची खरी कळकळ, विद्यार्जनाचे व्यसन,अचूक कल्पकपणा हे रानड्यांचे मुख्य गुण होते. तरी पण हे गुण अंगी असलेल्या इतर लोकांहून रानड्यांविषयी विशेष हळहळ वाटण्याचे कारण हे की, त्यांनीच महाराष्ट्रात राष्ट्रकार्याचे वळण लावले आणि सर्व प्रकारच्या अडचणी सोसून देशोतीच्या कार्याकरिता, उत्साहाने हाती भगवा झेंडा घेऊन नेहमी आघाडी सांभाळली. जन-समाजाला शहाणे करून ठेवण्याचा क्रम अखंड चालू ठेवला. समाजाचे गुरूत्व स्वीकारले व पार पाडले. तात्पर्य रानड्यांसारखा पुरुष इंग्रजी राज्य आल्यापासून महाराष्ट्रात झाला नाही व त्याची जागा यापुढेही भरून येणार नाही. या राज्यात जुनी सर्व कर्तृत्व, परंपरा नष्ट होऊन, लोक तेजोहीन, बलहीन, स्वहितपरायण असे झाले व महाराष्ट्र हा एक थंड गोळा होऊन पडला होता, त्या गोळ्यात प्रथम चैतन्य व उष्णता रानड्यांनी उत्पत्ती केली.''
याचा अर्थ काय? तर रानड्यांनी ज्या समाजात काम करायचे ठरवले त्यांच्याशी फटकून वागायची भुमिका घेतली नव्हती. पण समाजाला चेतना देण्याचे आणि जागे करण्याचे काम त्यांनी चालूच ठेवले. बदल एकदम घडणार नाहीत हे टिळकही जाणून होते आणि रानडे देखील. त्यांनी आचरणात सातत्य ठेवले पण घाई केली नाही आणि सामान्यांना तुच्छ ठरवले नाही. दुर्दैवाने ती घाई आगरकरांनी केली, पण तो वेगळा विषय आहे. तशी घाई केल्याने ते काही स्युडो ठरले नाहीत. आत्ताच्या काळात जे लिबरल अर्थात "निधर्मी" समाजसुधारक आहेत त्यांच्याबद्दल असे म्हणता येईल का? एखादा दाभोळकरांचा अपवाद सोडावा लागेल. तरी त्यांना देखील अनुभवानेच समजायला लागले असे म्हणावे लागेल. पण त्यासाठी सातत्याने ते काम करत राहीले केवळ तुच्छ वागत राहीले नाहीत. बरं असं आहे का की केवळ सेक्यूलर्स, निधर्मीं, लिबरल्सच्या बाबतीतच टिका होते? फक्त काही संस्थळावर लिहीण्यात सक्रीय असलेल्या माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीने, स्वतःस हिंदू म्हणवून घेतले आहे, हिंदूत्ववादी म्हणून घेतले आहे, त्यावर इथे आणि इतरत्र अनेकांनी कसले दिवे लावले आहेत (ते देखील स्युडो आयडी तयार करून!) हे सांगायला हवे का? मधे मी मिपावर येऊ शकलो नव्हतो, पण आत्ताच एक "वन नाईट स्टँडवरून" चर्चा बघितली. त्यात देखील त्याला विरोध करणे म्हणजे "आमची संस्कृती" वगैरे टोमणे आलेच आहेत. असे कशाला हा प्रश्न पडतो का? विचारावासा वाटतो का? बाकी भारतात आणि अमेरीकेत लग्नाची गरज काय म्हणणारे पण बघितले आहेत... लग्नाबाबत तुच्छ बोलणारे पाहीले आहेत. गंमत म्हणजे आता अमेरीकेत असेच लिबरल्स हे समलिंगिंना लग्नाचा हक्क मिळावा म्हणून ओरडताना देखील पाहीले आहेत! आता हे स्युडो का रिअल? (मला कोण कुणाशी लग्न करतोय/करतेय याच्याशी काही देणंघेणं नाही. तो व्यक्तीगत प्रश्न आहे आणि सर्वांना सर्व हक्क असायला हवेत असेच माझे स्वतःस लिबरल न म्हणता मत आहे!) थोडक्यात - समाजसुधारणेची गरज प्रत्येक काळातच असते. आणि तशी सुधारणा कालानुरूप होणे देखील महत्वाचे असते. पण तशी सुधारणा सुचवणारे नक्की कशी घडवू इच्छितात यावर बरेच काही अवलंबून असते.

In reply to by विकास

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 14:51
संपूर्ण प्रतिसादात खंडन करण्यासारखे फारसे काही वाटले नाही. माझ्या लेखातील मुद्द्याभोवती हा प्रतिसाद/प्रतिवाद फिरत असला तरी मुळ मुद्द्यावर मौन बाळगून आहे ;) अपवादळ
पण तशी सुधारणा सुचवणारे नक्की कशी घडवू इच्छितात यावर बरेच काही अवलंबून असते
सुधारणा सुचवणार्‍यांवर ती घडवण्याचे उत्तरदायित्त्व नसावे असे माझे मत आहे. त्यांनी ती योग्य ती कृती करून घडवली तर ते निश्चितच कौतुकास्पद आहे, नुसते विचार मांडणार्‍यापेक्षा अधिक महान/थोर आहे. पण म्हणून तशी कृती करणे येनकेनकारणाने शक्य नसणार्‍यांना राईट ऑफ करू नये, त्यांचे मत विचारासाठी ग्राह्य ठरवावे (स्वीकारावे असे नाही) हा मुख्य पॉइंट आहे. एखाद्या व्यक्तीने काहीही लिहिले की "हे आले विचारजंत!" इतका प्रतिवाद निव्वळ त्या व्यक्तीला झिडकारतो, विचारांचा प्रतिवाद होतच नाही, तेव्हा हे वातावरण अजिबात पुरेसेही नाही आणि समाजासाठी आरोग्यपूर्णही!

क्लिंटन गुरुवार, 08/28/2014 - 00:01
लेख पटला नाही.स्पष्ट लिहायचे झाले तर लेख बराच गंडलेला वाटला. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लेखकाचा असा दावा आहे की स्युडो या शब्दाचा अर्थ बराच व्हेग आहे.मान्य आहे.पण मग या लेखाचा डोलारा ज्या शब्दावर आधारीत आहे तो शब्द (पुरोगामी/लिबरल) पण तितकाच व्हेग नाही का?आणि तसे असेल तर ज्या आधारावर सगळा लेख आधारीत आहे त्या शब्दाचा नक्की कोणता अर्थ लेखकाला अभिप्रेत आहे हे स्पष्टपणे लिहायची गरज कशी वाटली नाही?की लेखकाला पुरोगामी/लिबरल या शब्दाचा जो काही अर्थ अभिप्रेत आहे तोच इतरांनाही अभिप्रेत आहे आणि इतकेच नव्हे तर तो अर्थ इतरांनाही मान्यही आहे असा अर्थ घ्यायचा का? लेखामध्ये जी काही वाक्ये दिली आहेत त्यावरून पुरोगामी म्हणजे परंपरा नावाच्या ’चिखलातून’ बाहेर निघावे असे वाटणारी आणि "स्टेटस कुओ" भेदणारी म्हणजे सध्या या घडीला जे मत चारचौघांचे असते त्यापेक्षा वेगळे मत असणारी मंडळी असा अर्थ अभिप्रेत असावा असे वरकरणी म्हणता येईल.तरीही पुरोगामी शब्दाची नक्की व्याख्या लेखात आढळली नाही. (उदाहरणार्थ "स्टेटस कुओ" भेदणे हे ’पुरोगामी’ पणाचे लक्षण असले तर स्टेटस कुओ भेदणारा प्रत्येक माणूस पुरोगामी म्हणता येईल का की पुरोगामी म्हणण्यासाठी अन्य काही करावे लागेल याविषयी लेखात काहीही उल्लेख नाही आणि त्या अर्थी लेखात ती व्याख्या केलेली नाही असे म्हणतो). दुसरं म्हणजे परंपरा म्हणजे चिखलच किंवा "स्टेटस कुओ" हा भेदण्याच्याच लायकीचा असतो हा दृष्टांत नक्की कुठून झाला? केंब्रिज विद्यापीठाला ८०० वर्षांची शिक्षणाची परंपरा आहे. ती परंपराही चिखल झाली का? तेव्हा महत्वाचे काय? चिखल नक्की काय आहे हे शोधणे आणि त्याचा बंदोबस्त करणे की एखादी गोष्ट परंपरेत आहे म्हणजे चिखलच आहे असे म्हणणे? मान्य आहे तथाकथित भारतीय परंपरेत (की व्यवस्थेत की अन्य कशात) चिखल म्हणाव्या अशा अनेक गोष्टी आहेत.पण भारतीय परंपरेतल्या सगळ्या गोष्टी नक्कीच चिखल नाहीत.आणि सगळा चिखल केवळ परंपरेतच आहे आणि सगळ्या नवीन गोष्टी धुतल्या तांदळासारख्या आहेत असेही नाही.मग केवळ परंपरेतल्या ’चिखलाविरूध्द’ आवाज उठविणारा तो पुरोगामी आणि इतर ठिकाणच्या चिखलांविरूध्द आवाज उठविणारापण पुरोगामीच की अन्य कोणी? याविषयीही लेखात काहीही नाही.
कोणत्याही समाजाला नवे विचार, नवी दिशा हवी असेल, समाज प्रवाही हवा असेल तर चाकोरी मोडणार्‍या नव्या विचारांची समाजाला आत्यंतिक गरज असते.स्युडो लिबरल, स्युडोसेक्युलर, विचारजंत, हस्तीदंती मनोर्‍यातील मूर्ख अश्या शब्दांनी हल्ली अनेकदा व्यक्तीला दूर केले जाते.
यातील पहिल्या भागाशी--नव्या विचारांची गरज याविषयी फारसे दुमत नाही. तरीही ’नवे’ विचार हे केवळ ’नवे’ असतात म्हणून ते समाजाला प्रवाही बनवतील असे अजिबात नाही.तेव्हा नक्की कोणते विचार घेण्याजोगे आणि नक्की कोणते टाकण्याजोगे?हे ठरवायचे कोणी? कोणत्या निकषांवर?तेव्हा महत्वाचे काय? जे चांगले ते स्विकारणे की परंपरेतले ते टाकणे? दुसरे म्हणजे असे नवे विचार मांडणारे भारतातच कित्येक लोक होऊन गेले.अगदी अमूलच्या व्हर्गिस कुरियनपासून अण्णा हजारे, सेवा फाऊंडेशनच्या इला भट इत्यादी अनेक.इतकेच काय तर गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा या गावातील समस्या ग्रामसभेच्या माध्यमातून कशा सोडविल्या हा पण एक नवा विचारच.असे लोक अगदी प्रत्येक क्षेत्रात दिसतील.यापैकी किती जणांना स्युडो लिबरल, स्युडोसेक्युलर, विचारजंत, हस्तीदंती मनोर्‍यातील मूर्ख अश्या शब्दांनी संबोधले गेले आहे?तेव्हा अशा शब्दात संभावना होणे हे पुरोगामी असल्याचे लक्षण आहे असे अपेक्षित आहे का?
पुरोगामी किंवा अभिजन वर्ग हा मुठभर उच्चजातीतील किंवा उच्चभ्रुंचा अट्टाहास आहे किंवा त्यांची नाटकं आहेत, हि प्रतिमा उभी करणे हा मला देशद्रोह वाटतो
ही गोष्ट ’हजम’ झाली नाही. वर म्हटल्याप्रमाणे नवे विचार मांडणारे लोक अगदी प्रत्येक क्षेत्रात आढळतील.पण तरीही अशा सगळ्यांना स्युडो कोणी म्हणत नाही.मग कोणाला स्युडो म्हटले जाते?ज्या लोकांना असे म्हटले जाते त्यातली बरीचशी मंडळी डाव्या विचारांची असतात.आणि डावी मंडळी म्हटली की देश वगैरे कल्पना त्यांना मान्यच नाहीत.मग या मंडळींच्या समर्थनार्थ बाकी कशाचाही आसरा घेता येऊ शकेल पण इतरांवर देशद्रोहाचा आरोप नक्कीच करता येणार नाही.कारण देश हा प्रकार त्यांनीच अडगळीत काढला आहे.मग इतरांवर देशद्रोहाचे आरोप कसे करणार? कर्णाने जन्मभर धर्माची बाजू घेतली नाही तेव्हा रथाचे चाक अडकल्यानंतर मात्र त्याला धर्म आठवत असेल तर ते कसे चालेल? दुसरे म्हणजे ज्या लोकांना स्युडो म्हटले जाते त्यांच्या समर्थनार्थ हा लेख असेल तर ते नक्कीच अमान्य. स्युडो म्हटले जाते त्या अनेक लोकांमध्ये एक आहे अरूंधती रॉय.तिच्या तथाकथित ’नव्या’ विचारांनी कसला डोंबलाचा फायदा होत आहे? स्युडो म्हटले जाते स्वयंघोषित मानवाधिकारवाल्यांना. संसदेवर हल्ला होण्याइतकी महाभयंकर घटना घडूनही त्या घटनेसाठी देशाच्या कायद्याने फाशीची शिक्षा ठोठावली आणि त्या शिक्षेची अंमलबजावणी झाल्यानंतर मानवाधिकारांच्या नावाने गळे काढणारे हे !! समाजाला काय डोंबलाचे प्रवाही बनवतात हे अस्तनीतले निखारे? असल्यांचे समर्थन करणे तर सोडाच यांना गितमोच्या कॅम्पमध्ये नेऊन हजारवेळा वॉटरबोर्डिंग केले तर मी मिपावर जेवढ्या सदस्यांना ओळखतो त्या सगळ्यांना पेढे वाटीन. असो. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की हा लेख बराच गंडलेला वाटला.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 15:02
तेव्हा सांगायचा मुद्दा हा की हा लेख बराच गंडलेला वाटला.
आभार. अभिप्रायाचे स्वागत आहे. मुख्य आक्षेप हा आहे की "पुरोगामी" ची व्याख्या पुरेशी दिलेली नाही. हा आक्षेप मान्य आहे नी ते हेतुपुरस्सर आहे. कारण पुरोगामी म्हणजे कोण आणि त्यांचे प्रश्न असा लेखाचा मुख्य विषय नाही! तर १. व्यक्तीला बोलल्याप्रमाणे कृती करता येणे प्रत्येक वेळी शक्य असतेच असे नाही २. प्रय्तक्ष कृती नसतानाही व्यक्ती त्या विषयात काही विचार मांडते अशावेळी त्या व्यक्तीला राईट-ऑफ न करता तो विचार "ग्राह्य" ठरवावा. त्या व्यक्तीला राईट ऑफ करू नये! साजेशी कृती असणे हे उत्तमच! पण ती नसल्यास लगेच मत चुकिचे किंवा अग्राह्य ठरत नाही. मताचे महत्त्व हे तितकेच असते. बाकी शेवटच्या परिच्छेदातील अस्मितेने भारलेली मते म्हणून वाचनीय आहेत. प्रत्यक्षात तशी कृती करण्याचे आवाहन (गितमोच्या कॅम्पमध्ये नेऊन हजारवेळा वॉटरबोर्डिंग वगैरे) सिरीयसली नसावे अशी आशा (व बर्‍यापैकी खात्री) आहे!

सुहास.. गुरुवार, 08/28/2014 - 01:44
who cares !! दोन अर्थ निघतात याचे ऋषी , एक पर्वा कोणाला आणि दुसरा पर्वा करणारा ;) तुझ्या/माझ्या/याच्या/त्याच्या स्युडो असण्याचे असे अनेक अर्थ निघु शकतात ...शेवटी ज्याची त्याची ...... पुरोगामी किंवा अभिजन वर्ग हा मुठभर उच्चजातीतील किंवा उच्चभ्रुंचा अट्टाहास आहे किंवा त्यांची नाटकं आहेत, हि प्रतिमा उभी करणे हा मला देशद्रोह वाटतो >>> आणि ही गोष्ट ’हजम’ झाली नाही. >>> का ब्वा ? अश्या लोकांना स्युडो म्हटल जात नाही हे मान्य ....पण मग रघुनाथराव कर्वेंना ( ज्युनियर कर्वें ) विरोध करणारे कसे हजम झाले, त्यांना तरी कमीत कमी स्युडो म्हणायचे का ? तथाकथित ’नव्या’ विचारांनी कसला डोंबलाचा फायदा होत आहे? स्युडो म्हटले जाते स्वयंघोषित मानवाधिकारवाल्यांना >>> ही तुझी व्याख्या आहे ....हेच मानवधिकार वाले त्या दोन बहीणींना फाशी दिल्यावर फिर्याद द्यायला गेले होते .... म्हटलं ना शेवटी ज्याची त्याची व्याख्या ... मला एकच म्हणायच " गटाराचा " दुर्गंध लांबुनही येतोच ..त्याकरिता गटारात उतरावं लागत नाही , अत्तराचा मात्र पार बोटावर धरून नाकापर्यंत न्यावा लागतो ...चांगुलपण स्युडो मध्ये आहे आणि नॉन स्युडो मध्ये पण...यु कान्ट एग्नोर ईट !! ...असो ...बाकी तुझ्यासारख्या लिबरल ला उदाहरणादाखल इतिहासात शिरावं लागल, ते ही पारंपारिक , शिवाय कारण नसताना कोणाचही नावं घ्याव लागलं, याच आश्चर्य वाटल :)

अर्धवटराव Fri, 08/29/2014 - 05:54
पुरोगामित्वाची उगाच भलावण आणि परंपरेच्या नावे कर्कश्य कंठशोक असं काहिसं लेखाचं स्वरुप वाटतय. पुरोगामित्वासारखा भंपक अहंकार आणि आंधळा परंपरावाद यात फार डावं - उजवं करण्यासारखं काहि नहि. माणसाचं कल्याण पुरोगामित्वं अथवा परंपरावादात नसुन प्रकाशगामित्वात आहे. हा प्रकाश परंपरेतुन बॅक लाईट सोर्स प्रमाणे आलेला असो किंवा भविष्याच्या अचुक अंदाज बांधण्याच्या शहाणपणातुन... त्याला सन्मुख होणं हाच एकमेव कल्याणमार्ग आहे. असो.

व्यक्ति विषेश स्युडो असेल तर समजु शकतो..कारण विचारा प्रमाणे वागणे त्याला जमेलच असे नाहि..मात्र संस्था..सरकार असेल तर पंचाईत होते..आपल्या कडे नेमके तेच झाले आहे..मुस्लमानाना न्याय वागणुक हिंदुना वेगळी..मंदीरे सरकारने ताब्यात घेतली पण मशीदी चर्चला हात लावण्याची हिम्मत नाहि.. हिंदुंचा अक्रोश हि प्रतिक्रिया असते..क्रिया न समजावुन घेता त्याना झोडपत रहाणे व विवेकाचे धडे देणे या मुळे स्युडो शब्द पोप्युलर झाला..आता लोकसंख्या १५० कोटीच्या घरात पोहोचत असताना लढे त्रिव्र होत जाणार...

अन्या दातार Fri, 08/29/2014 - 15:40
स्युडो, पुरोगामी व प्रतिगामी याची व्याख्या कशी करता यावर पुढे बोलणे उचित ठरेल. तरी तोंडाच्या वाफेला कृतीची जोड दिल्यास परिणाम साधता येतो असे माझे मत आहे. नाहीतर "काशीस जावे नित्य वदावे" हे आहेच. :)

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 12:13
प्रतिसादकांचे आभार. वेळ मिळाताच एकेकाला उत्तरे देतो. इथे एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पुरोगाम्यांची भलामण करणे मंडळींना खपत नाहीये. माझा मुद्दा इतकाच आहे की आपल्यामते एखादी व्यक्ती (जसे वरती क्लिंटन यांनी अरुंधती रॉय यांचे उदा दिले आहे. तीच असे नव्हे कोणतीही व्यक्ती) कितीही व काहीही मत मांडत असेल तर त्याचा प्रतिवाद करावा किंवा तितक्याही लायकीची आर्ग्युमेंट वाटली नाही तर सरळ दुर्लक्ष करावे. मात्र, त्या व्यक्तीला मत मांडता येण्यासारखे वातावरण हवेच हवे - जे त्या व्यक्तीवर बोट दाखवून त्यांच्यावग व्यक्तिगत टिपणी केल्याने राखले जाते असे मला वाटत नाही (स्युडोसेक्युलर काय किंवा स्युडोलिबरल काय किंवा तत्सम इतर विषेशण काय हे त्या व्यक्तीला लावलेले असते) दुसरे असे की विचार मांडणार्‍यावर कृती करण्याचा भार टाकणे. कित्येक थोरांनी कृतीसह विचार मांडले जे चांगले आहे, पण प्रत्येक विचार मांडणार्‍याने त्या व्यक्ती इतके थोर व्हावेच हा अट्टाहास का? येनकेनकारणेन नाही जमत कृती करायला म्हणून विचाराला काहीच महत्त्व नाही? इखाद्याने मांडावा विचार तो अनेकांना रुचला / दुसर्‍या एखाद्याला पटला/रुचला व त्याला शक्य असेल तर ती व्यक्ती करेल कृती. निव्वळ साजेशी कृती नाही म्हणून व्यक्तीला स्युडो ठरवत झटकून टाकल्याने त्या व्यक्तीचे नुकसान खचितच नाही, झालेच तर ते आपले आहे कारण ती व्यक्ती पुन्हा मते मांडायला जाईलच असे वातावरण आपण देत नाहियोत. पुन्हा एकदा मत पटले तर विचार करा, नाही पटले तर विरोध करा किंवा दुर्लक्ष करा, मात्र "कोणालाही" (अगदी डाव्या टोकाच्या अरुंधतींपासून ते उजव्या टोकाच्या ओसामापर्यंत) मत मांडण्याचे धैर्य आणि इच्छा जागृत राहिल असे वातावरण आपण ठेवलेच पाहिजे. वर उदा. दिलेल्या टोकाची मंडळी इतकी निर्ढावलेली असतात की तुमच्या स्युडो लेबलांना त्यांना फरक पडत नाही, मात्र ज्यांचे विचार खरंच विचार करण्यासारखे असतात ते मात्र या गदारोळामुळे गप्पच रहाणे पसंत करतात हेच तर दुर्दैव आहे :(

In reply to by ऋषिकेश

पैसा Mon, 09/01/2014 - 14:25
पुरोगामी या शब्दाची नक्की व्याख्या काय? जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात, त्यांच्यामुळेच समाज पुढे जातो हे नक्की खरेच आहे का? त्याहून बेसिक प्रश्न. समाज पुढे जातो म्हणजे काय? ते कोणी ठरवायचं? जे जे जुने ते नेहमी टाकाऊच असते का? इथे नवीन विचार आणणार्‍याला नेहमी त्रासच दिला जातो, त्याला नावे ठेवली जातात असे एक जनरलायझेशन दिसत आहे. जे सदासर्वकाळ तसे असेलच असे नव्हे. सगळा इतिहास पाहिला तर अतिप्रचंड बदल हळूहळू घडत आलेले दिसतात. ज्याला समाजाला बदलायचे आहे, तो वेळप्रसंगी माघार घेऊन किंवा वरकरणी आपण इतर ९९ लोकांचे ऐकतो आहोत असे दाखवून जास्तीत जास्त लोकांना बरोबर कसे घेता येईल याचा विचार करतो. आमच्यासारखे काही लोक समाजाला बदलणे हे महाकर्मकठीण आहे, आपण स्वतःपुरता विचार करावा असे म्हणतात. असे लोक कोणत्या क्याटेगरीत बसतात? बरे एखादा माणूस एका बाबतीत पुरोगामी आणि एका बाबतीत प्रतिगामी असू शकतो. तिथे दर वेळी काळेपांढरे वेगळे करता येईल असे नव्हे. सहसा लोक बदल फार सावधपणे स्वीकारतात. आहे ती स्थिती बदलायची फार कमी लोकांची तयारी असते. साध मांजर किंवा कुत्रे सुद्धा जागेवरून उठवलं तर गुरगुरतं. मग माणूस तर थोडा तरी विरोध करणारच! त्या विरोधाचे रूपांतर स्वीकारात कसे करावे याचा या विचार जो समाजाला बदलू पहातो त्याने केला पाहिजे. विरोधाला पुन्हा विरोध केला, त्यांना शिव्याशाप दिले तर ज्या सामान्यांचा समाज बनलेला आहे ते "मर तिकडे!" म्हणणारच. ही अगदी सर्वसामान्य प्रवृती आहे.

In reply to by पैसा

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 14:41
बरे एखादा माणूस एका बाबतीत पुरोगामी आणि एका बाबतीत प्रतिगामी असू शकतो. तिथे दर वेळी काळेपांढरे वेगळे करता येईल असे नव्हे.
अतिशय म्हणजे अतिशयच सहमत आहे. नेमक्या याच कारणासाठी व्यक्तीवर हा काय स्युडोयंव, हा काय विचारजंत, हा काय अमुक असे शिक्के न मारता मत ग्राह्य ठरवावे. ती व्यक्ती एरवी जी कृती करते ती योग्य की अयोग्य आहे याचा प्रभाव मत जोखताना करू नये. त्या व्यक्तीच्या वागण्यात विरोधाभास असेल तर तो दाखवून द्यावा, त्यावर गरज असल्यास टिका करावी मात्र त्या व्यक्तीस साईट ऑफ केल्याने त्या व्यक्तीशी संवादाचा मार्ग बंद होतो. अशी व्यक्तीगत हेटाळणी करून वेगवेगळे विचार व्यक्त करणार्‍यांशी संवादाचे मार्ग बुजवण्याने समाजाचा फायदा होत नाही हे तुम्हाला मान्य असेलच!

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Mon, 09/01/2014 - 16:42
त्या व्यक्तीच्या वागण्यात विरोधाभास असेल तर तो दाखवून द्यावा, त्यावर गरज असल्यास टिका करावी मात्र त्या व्यक्तीस साईट ऑफ केल्याने त्या व्यक्तीशी संवादाचा मार्ग बंद होतो. अशी व्यक्तीगत हेटाळणी करून वेगवेगळे विचार व्यक्त करणार्‍यांशी संवादाचे मार्ग बुजवण्याने समाजाचा फायदा होत नाही हे तुम्हाला मान्य असेलच!
विरोधाभासावर टीका केली की व्यक्तिगत व्यक्तिगत म्हणत क्यँव क्यँव करत चर्चा बंद करणारेही हेच लोक असतात. अशा लोकांचे तोंड बंद करण्यात समाजाचा प्रचंड फायदा आहे.

In reply to by ऋषिकेश

प्रसाद१९७१ Mon, 09/01/2014 - 16:33
(जसे वरती क्लिंटन यांनी अरुंधती रॉय यांचे उदा दिले आहे. तीच असे नव्हे कोणतीही व्यक्ती) कितीही व काहीही मत मांडत असेल तर त्याचा प्रतिवाद करावा किंवा तितक्याही लायकीची आर्ग्युमेंट वाटली नाही तर सरळ दुर्लक्ष करावे. >>>>>> दुर्लक्ष करावे हे बरोबरच आहे, पण तुम्ही हे ही लक्षात घेतले पाहीजे की ह्या अश्या ( अरुंधतीं, अनंतमुर्ती वगैरे ) थोथांड पुरोगामी आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीच्या आड येणार्‍या लोकांचा मिडीया वर ताबा असतो. ही मंडळी प्रचंड vocal असतात आणि सगळीकडे छापुन आणतात आणि दिसतात. त्यामुळे समाजाचे मतही त्यांच्या सारखे आहे असे वाटायला लागते. सरदेसाई आणि कंपू ने जसे गुजरात दंगली बद्दल वाट्टेल तसे वार्तांकन केले पण कधी तोंड उघडुन गोध्र्याच्या रेल्वे जाळण्याबद्दल काही बोलले नाहीत. एक मुलगी अतिरेक्याबरोबर फिरते आणि एन्काउंटर मधे मारली जाते तर ती अतिरेक्याबरोबर काय करत होती हे बोलत नाहीत पण सारखी मारली गेली मारली गेली म्ह्णुन बोंबलत असतात. ह्यांचे फंडीग सगळे मध्यपूर्वेतुन होत असते ( Via Europe, US )

In reply to by ऋषिकेश

प्रसाद१९७१ Mon, 09/01/2014 - 16:36
मत मांडण्याचे धैर्य आणि इच्छा जागृत राहिल असे वातावरण आपण ठेवलेच पाहिजे. >>>>> टीव्हीवर चर्चा पहा. ही चोर लोक दुसर्‍या कोणाला बोलून तरी देतात का ते? नुस्ते भुंकत असतात. ह्या पुरोगाम्यांना मत स्वातंत्र्य पाहीजे म्हणजे जर ते मत "त्यांचे" असेल तर चालेल नाहीतर आवाज बंद.

बॅटमॅन Mon, 09/01/2014 - 12:45
त्या व्यक्तीच्या विचारांचा प्रतिवाद हा विचारांनी करण्याची धमक नसलेले विचारषंढ लोक मग त्या व्यक्तीलाच झाडून टाकायला हा 'स्युडोमार्ग' अवलंबतात.
आचारषंढ असण्यापेक्षा विचारषंढ असलेले कधीही बरे!!

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 14:11
प्रत्येक विचाराला कृतीची जोड हवी तरच तो विचार ग्राह्य समजणारे, स्वतः मात्र कित्येक विषयांवर त्या त्या क्षेत्रात अजिबात कृतीची जोड नसताना आपापली मते देत असतात / विचार मांडत असताना दिसतात हा विरोधाभास त्यांना जाणवतो का? मात्र हा विरोधाभास असूनही, माझ्या मते त्यांचे त्या त्या क्षेत्रात कृती न करता निव्वळ विचार व्यक्त करणे बरोबरच आहे, नव्हे त्यासाठीच पोषक वातावरण हवे. दारूड्याने दिलेले दारुबंदीवरील विचार तो केवळ दारुडा आहे म्हणून ऐकूनच न घेता स्वतःचे नुकसान मी का करून घ्यावे? त्याला स्वतःला नसेल जमत प्रमाणाबाहेर दारू पिणे थांबवणे पण म्हणून प्रमाणाबाहेर दारू पिणे वाईट हे मत मी का अग्राह्य ठरवावे?

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Mon, 09/01/2014 - 16:20
प्रत्येक विचाराला कृतीची जोड हवी तरच तो विचार ग्राह्य समजणारे, स्वतः मात्र कित्येक विषयांवर त्या त्या क्षेत्रात अजिबात कृतीची जोड नसताना आपापली मते देत असतात / विचार मांडत असताना दिसतात हा विरोधाभास त्यांना जाणवतो का?
"समाजात यँव पायजे नि त्यँव पायजे" छाप विचारांना हे विशेषेकरून लागू आहे इतके सांगतो. बाकी चालू द्यावे.

अन्या दातार Mon, 09/01/2014 - 15:05
इथे एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पुरोगाम्यांची भलामण करणे मंडळींना खपत नाहीये.
तुमच्या 'विचारांना विरोध करणारे ते प्रतिगामी का? का अश्या प्रतिगाम्यांना (पुरोगाम्यांना विरोध करणारे ते प्रतिगामी या अर्थाने) 'त्यांचे विचार' मांडायची मुभा नाही? वर पैसातै म्हणतात त्याप्रमाणे नवीन विचारांना विरोध हा होणारच. बदल हा हळूहळू असावा. १०० जणांमध्ये एकाने नवा विचार मांडला तर ९९ लोक विरोध करणार हे ओघानेच आले. या ९९ लोकांपुढे तुमचे मत मांडायची क्षमता 'फक्त विचारांपेक्षा' कृतीतून जास्त येते हेच मत इथे प्रतिसाद देणार्‍या लोकांचे असावे असा अंदाज आहे. जर विचारांची प्रॅक्टीकॅलिटी लोकांपर्यंत पोहचली नाही, तर लोकांनी बदल का स्वीकारावा? अन ही प्रॅक्टिकॅलिटी आचारातून प्रतीत होणार नाही असं धागाकर्त्यास वाटते का?

In reply to by अन्या दातार

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 15:17
तुमच्या 'विचारांना विरोध करणारे ते प्रतिगामी का? का अश्या प्रतिगाम्यांना (पुरोगाम्यांना विरोध करणारे ते प्रतिगामी या अर्थाने) 'त्यांचे विचार' मांडायची मुभा नाही?
अं? असा अर्थ होतोय त्या विधानाचा? माझ्या मते असा अर्थ होत नाही. असो.
वर पैसातै म्हणतात त्याप्रमाणे नवीन विचारांना विरोध हा होणारच. बदल हा हळूहळू असावा. १०० जणांमध्ये एकाने नवा विचार मांडला तर ९९ लोक विरोध करणार हे ओघानेच आले.
विचारांना विरोध करू नये असे कसे म्हणेन? कुठे म्हटले आहे? उलट विचारांचाच विरोध करावा व्यक्तीचा नाही हेच तर सांगतोय
या ९९ लोकांपुढे तुमचे मत मांडायची क्षमता 'फक्त विचारांपेक्षा' कृतीतून जास्त येते हेच मत इथे प्रतिसाद देणार्‍या लोकांचे असावे असा अंदाज आहे.
माझेही तेच मत आहे. कृतीची जोड असल्यास विचार अधिक जलद व अधिक जणांपर्यंत पोचतो. पण येनकेनकारणाने कृती करणे विचार मांडणार्‍याला शक्य नसेल तरीही तो विचार टाकाऊ होत नाही.

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Mon, 09/01/2014 - 16:21
अन्याच्या प्रतिसादातील
जर विचारांची प्रॅक्टीकॅलिटी लोकांपर्यंत पोहचली नाही, तर लोकांनी बदल का स्वीकारावा? अन ही प्रॅक्टिकॅलिटी आचारातून प्रतीत होणार नाही असं धागाकर्त्यास वाटते का?
अधोरेखित भागाला बगल दिल्याची नोंद घेतल्या गेली आहे.

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 16:43
त्याचे उत्तर वेगळे दिलेले नाही. पण ते स्वयंस्पष्ट नाही काय? असो. माझी मते: प्रॅक्टिकॅलिटी नाही पोचली तर लोकांनी बदल स्वीकारू नये / तरीही स्वीकारावे हा लोकांचा प्रश्न. पण म्हणून बदल सुचवणार्‍याला राईट ऑफ का करावे? त्याला मत मांडू द्यावे, त्यावर चर्चा व्हावी, त्यातून त्या व्यक्तीला नाही पण अन्य कोणाला योग्यता पटली तर तो कृती करेलही किंवा नाहीही, तो मुद्दाच असणे योग्य नाही.
ही प्रॅक्टिकॅलिटी आचारातून प्रतीत होणार नाही असं धागाकर्त्यास वाटते का?
होईलही किंवा होणारही नाही. विचार प्रॅक्टिकल नाही ही विचारावरील टिका असल्यास ती योग्यच आहे. मात्र "एखादी व्यक्ती इप्रॅक्टिकलच आहे तिचे काय ऐकायचे?" असा मोड मात्र गैर आहे!

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Mon, 09/01/2014 - 16:45
म्हणजे आचारविचारांत जराही सुसंगती नसलेल्याला मत मांडण्याचा अधिकार आहे, अन बाकीच्यांना मात्र त्याला राईट ऑफ करण्याचा अधिकार नाही? ही कसली हुकूमशाही आहे?

In reply to by ऋषिकेश

कवितानागेश Mon, 09/01/2014 - 16:52
येनकेनकारणाने कृती करणे विचार मांडणार्‍याला शक्य नसेल तरीही तो विचार टाकाऊ होत नाही. >> तसंच येनकेन्प्रकारेण विचार 'ऐकणार्‍यालाही' कृती शक्य नसेल तर तर तो प्रतिगामि/ भित्रा/ परंपरावादी ठरु नये! ;) विचार मांडणार्‍यानी सहानुभूतीपुर्वक विचार केला तर 'क्रुतीयोग्य' मधला मार्ग तो काढू शकतो. स्वतःसाठी आणि इतरांसाठीही....

In reply to by कवितानागेश

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 16:56
तुम्ही मजेत म्हटले असेल (डोळा मारल्याची स्मायलीमुळे वाटले) पण मी याच्याशी सहमत आहे. एखादी कृती व/वा विचार प्रतिगामि/ भित्रा/ परंपरावादी असु शकतो, मात्र निव्वळ त्यामुळे त्या व्यक्तीवर तो शिक्का मारू नये!

बॅटमॅन Mon, 09/01/2014 - 16:42
पुरोगाम्यांचे नुस्ते विचार समाजाने नुस्तेच ऐकून सोडून दिले तर चालेल का? समाजाकडून नक्की कसली अपेक्षा आहे? आचाराची अपेक्षा आहे का? जर असेल तर आचाराचा थोडाही इन्पुट नस्ताना 'एक्स निहिलो' आचार समाजाने उत्पन्न करावा ही अपेक्षा पर्पेच्युअल मोषन मषीन इतकीच हास्यास्पद आहे. हां आता समाजाकडून आचाराची जराही अपेक्षा नसेल तर ठीकच आहे. शेवटी नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे! अनेक मतप्रवाह असेच आले आणि गेले. हेही दिवस जातील! आपल्या हस्तिदंती मनोर्‍यांतून जन्तेकडे तुच्छतेने पाहण्याशिवाय अन्य काही करू न शकणारे स्वनामधन्य इन्ब्रीडिंग स्वयंघोषित विचारवंत नामशेष होतीलच - अन तेही स्वतःच्या कर्माने! तेव्हा चाल्लंय चालूद्या. खुद के मौत का अट्टाहास अगर किसीको करना है तो हम आडे नही आयेंगे. शेवटी वो तो उनका हक है!

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 16:51
मत मांडताच समाजाने आचरण करावे असा अट्टाअहास का? मत योग्यच असेल कशावरून? त्यात भयंकर तृटि असु शकतात, विचार प्रत्यक्षात आणण्यात काही बाधा असु शकतात. कोणीही म्हणजे अगदी कोणीही मत मांडले म्हणजे लगेच समाजाने तसे आचरण करावे अशी अपेक्षा का धरावी? समाजाकडून मत मांडू देण्याची आणि त्या मतावर चर्चा करत गरज वाटल्यास/पटल्यास आपल्या कृतीत आवश्यक ते बदल करण्या/न करण्याची अपेक्षा आहे. त्या व्यक्तीला राईट ऑफ केल्याने समाज ही संधी गमावतो!

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Mon, 09/01/2014 - 16:54
मत मांडताच समाजाने आचरण करावे असा अट्टाअहास का? मत योग्यच असेल कशावरून? त्यात भयंकर तृटि असु शकतात, विचार प्रत्यक्षात आणण्यात काही बाधा असु शकतात. कोणीही म्हणजे अगदी कोणीही मत मांडले म्हणजे लगेच समाजाने तसे आचरण करावे अशी अपेक्षा का धरावी?
धन्यवाद, मग कायच प्रॉब्लेम नाय. सोताची कबर सोताच खणून ठेवलेली आहे. :) बाकी, पायजे ते बडबडायचा हक्क व्यक्तीला पायजे असेल तर त्याला राईट ऑफ करायचा हक्क समाजालाही पायजेच!

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 16:57
समाजाला त्या मताला राईट ऑफ करायाचा हक्क हवाच याच्याशी सहमती आहेच, मात्र त्या व्यक्तीला नव्हे!

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Mon, 09/01/2014 - 17:01
मतच नव्हे, तर व्यक्तीलाही राईट ऑफ करायचा हक्क हवा. तसा हक्क मिळाल्याने तोटा होतो हे नुस्ते अर्ग्युमेंट म्हणून ठीक आहे, पण प्रॅक्टिकल नाही. हां आता युटोपिया कसा पायजे याबद्दलचे हे चिंतन असेल तर ठीके, नपेक्षा नाही.

In reply to by ऋषिकेश

वॉल्टर व्हाईट Tue, 09/02/2014 - 05:23
व्यक्तीला राईट ऑफ करण्याचा हक्क असायला हवा, हे पटते. असे नसते तर, उदा. ब्रिगेडोत्पन्न नेते त्यांच्या विषारी विचारांना असेच पसरवत राहतील. किंबहुना समाज आपोआपच अश्या राईटॉफोग्य व्यक्तींना बाजुला सरकवतो. हे उदाहरण चपखल नाही कारण ब्रिगेडी नेते हे काही पुरोगामी नाहीत हे मान्य.

In reply to by ऋषिकेश

कवितानागेश Mon, 09/01/2014 - 17:06
पण तथाकथित नवीन विचार मांडणारे बहुसंख्य लोक हे समाजाला मूर्खच (किंवा अज्ञानी/ भोळे/ बिचारे/ प्रवाहपतित/भित्रे वगरै...) समजत असतात. मग त्यांच्यात आणि समाजात चर्चा कशी काय होणार? मग चर्चा करण्या ऐवजी बहुसंख्य समाज अशा 'विचारी' व्यक्तीलाच टाळतो. त्यात सगळ्यांचेच नुकसान होतं. लोकांशी त्यांच्याच परीभाषेत बोलल्याशिवाय संवाद साधता येत नसतो.

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश Mon, 09/01/2014 - 17:12
असा निराश होउ नकोस ब्याट्या... हिम्मत ठेव. आपण लिबरलांमध्ये कधी ना कधीतरी जागृती आणूच शकतो. ;)

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन Mon, 09/01/2014 - 17:14
ओक्के मौतै..तुम्ही म्हणता म्हणून. नायतर यांना गुळाची चव काय म्हणत सगळा गूळ आम्हीच फस्त करणार होतो ;)

प्यारे१ Mon, 09/01/2014 - 17:08
व्यक्ती, व्यक्तीमत्व, वक्तृत्व, वक्तव्य ह्यांमध्ये आपल्याला हीतकर असेल ते वक्तव्यच. बाकी कशाचा उहापोह करुन फारसं काही मिळायचं नाही. अर्थातच वक्तव्यामागं व्यक्तीचं व्यक्तीमत्व संवादीपणं उभं रहात असेल तर ते 'बोलकं चित्र' हजारो शब्दांचं काम करुन जातंच. लई वैचारिक झालं प्यारे ;)

In reply to by प्यारे१

कवितानागेश Mon, 09/01/2014 - 17:15
लै प्रगल्भ होत चाललाय हा प्यारे.... पण वर तुला नक्की 'हितकर' म्हणायचय की 'सोयीस्कर' म्हणायचय ते कळलं नाही.

In reply to by धन्या

कवितानागेश Mon, 09/01/2014 - 17:45
सुरुवात अशी आहे, "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले?" माय फुट! मी कसाही वागेन नी काहिहि बोलेन! शिवाय माझी पावले कोणी वंदावी अशी माझी इच्छाच कुठाय? आणि असली तरीही हा नियम मी का म्हणून मानावा? आणि तसंही मी अगदी बोलल्याप्रमाणे वागल्यावरही माझी पावले वंदतीलच लोकं याचीही खात्री नाहिच्चे!> हे मराठीतच आहे. आणि चर्चा त्याबद्दलच आहे. मांडलेल्या विचारांप्रमाणे वागावं की नाही, वागता येतं की नाही, स्वतःला जमलं नाही तरीही इतरांना ढकलता येतं का इ. इ.

In reply to by पैसा

एस Mon, 09/01/2014 - 19:41
ज्यांना विचारच करू दिला जात नाही त्यांचं काय? विचार आणि कृतीचा परस्परसंबंध असतोच असे कित्येकदा नसते. किंबहुना अविचारे कृती करण्याची आणि ह्याच वेडेपणाला महाजनपंथ मानून चालण्याची सध्या जी जबरदस्त लाट आली आहे तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य कदाचित हेच असावं की अशी लाट लोकांना विचार करण्याची संधीच देत नाही. विचार मांडणे ही तर धारिष्ट्याची बाब झाली.

In reply to by पैसा

विचारांचा अभाव म्हणजे अंतिम मुक्तीच साधली की हो या लोकांनी ! त्यांचं आपण मर्त्य मानव काय करू शकणार ?! :) ---(विचार न करता बोलण्याचे स्किल मिळवण्याच्या खटपटीत आजपर्यंत सतत अयशस्वी झालेला) इए

विलासराव Mon, 09/01/2014 - 19:16
खालील संवाद वाचुन मला मी पुरोगामी/स्युडो/प्रतीगामी/किंवा अजुन काही आहे का? हेच मला जाणुन घ्यायचय. बाकी जग बदलवुन टा़कणारा अजुन जन्माला यायचाय असे आमचे मत. ज्याने त्याने आपले आपल्यापुरते जग बदलावे. कोणीही विदा मागु नये.नसेलच तर कुठुन देउ? मी विपश्यना का करावी याचे (Score: 1) विलासराव पुण्य: 2 मी विपश्यना का करावी याचे उत्तर मला कळले नाही. तुम्ही प्रतिसाद दिलाय त्याबद्द्ल धन्यवाद. त्यात एकही दोष मला तरी दिसत नाही त्यात. प्रत्येक मताशी सहमत.अभ्यास करुन दिलाय यात वाद नाही. खरच मी माझा प्रतिसाद पुन्हा वाचला.माझा आनी अने़कांचा अनुभव आहे असाच त्यातुन अर्थ निघतो आहे. हा माझा दोष. माझा आनी अने़कांचा (पुर्ण जगाचा का असेना) अनुभव आहे म्हनुन कोनीही (एकाही मनुष्याने) विपश्यना का करावी हा अगदी रास्त प्रश्न आहे. मनुष्यप्राण्यात राग,लोभ,काम, क्रोध. मद,मत्सर्,मोह, माया (षढरिपु)असतात. ते कसे उत्पन्न होतात, मनुष्यप्राण्याला प्रभावीत करतात आनी त्याचा त्याला त्रास होतो रोजचे जीवन जगताना. हे सर्व कसे होते याचा कार्यकारणभाव जानुन घेउन त्यापासुन आपल्याला होणार्या त्रासापासुन(दु:ख्खापासुन) सुटका करुन घेणे यासाठी विपश्यना विद्या शिकावी लागते. हे विपश्यना का करावी याचे उत्तर आहे. मी विपश्यना का करावी याचेही हेच उत्तर आहे पण ते त्या व्यक्तीला पटल्यास. जो कोणी राग,लोभ,काम, क्रोध. मद,मत्सर्,मोह, माया (षढरिपु) यांनी प्रभावीत होउन त्रासात (दु:खात) पडत नाही त्यांच्यासाठी विपश्यनेची गरजच नाही. साध्य साध्य झालेल्या व्यक्तिसाठी साधनेची गरज(प्रयोजनच) नाही. मनुष्यप्राण्यात राग,लोभ,काम, क्रोध. मद,मत्सर्,मोह, माया (षढरिपु)असतात. ते कसे उत्पन्न होतात, मनुष्यप्राण्याला प्रभावीत करतात आनी त्याचा त्याला त्रास होतो रोजचे जीवन जगताना. हे ज्याचे त्याने ठरवावे लागते. हेच नेमके काचे (कुणाच्याही) उत्तर आहे. त्रासात पडल्याने जो(महत्वाचा असा काळ्/वेळ) वेळ वाया जातो त्यामुळे. त्यासंदर्भातील हे तुमचे वाक्यः आयुष्यात काय फायदा होईल आणि जर फायदा होत असेल तर माझ्या घालवलेल्या वेळेपेक्षा/कष्टापेक्षा अधिक फायद्याचा आहे का? हा माझ्यासाठी तरी खरा कळीचा मुद्दा आहे. हे एक महत्वाचे कारण झाले. जीवन कसे जगावे हे ही त्यामुळे आपल्याला कळते. घाईने मत बनवु नका की जीवन कसे जगावे दुसर्याकडुन शिकण्याची काय गरज? मी लिहीतोय त्यावर. लवकरच टाकतो मुळ लेखात तेही साधनेचे प्रमुख अंग आहे. त्याशिवाय विपश्यना करुच शकत नाही. प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा किंवा सदस्यनोंदणी करा. Mon, 18/08/2014 - 00:15 | जो कोणी राग,लोभ,काम, क्रोध. (Score: 1) ऋषिकेश पुण्य: 2 जो कोणी राग,लोभ,काम, क्रोध. मद,मत्सर्,मोह, माया (षढरिपु) यांनी प्रभावीत होउन त्रासात (दु:खात) पडत नाही त्यांच्यासाठी विपश्यनेची गरजच नाही. साध्य साध्य झालेल्या व्यक्तिसाठी साधनेची गरज(प्रयोजनच) नाही. आभार्! एकूण चर्चा रोचक आहे. मुळात मला या षड्रीपुंचा त्याग करायचाच नाहिये, कारण या गोष्टींचा जो काही कमी-अधिक प्रमाणातील मिलाफ आहे तो मी आहे. याच्या पल्याड गेलो तर मी मीच उरणार नाही. सध्याचा मी जसा आहे तसा मला प्यारा आहे. त्यामुळे जे काही सुख-दु:ख वाट्याला येते तो ही आयुष्याचा भागच आहे. ते टाळायचे कशाला? असो. जर हे विपश्यना करायचे कारण असेल तर मलाही विपश्यनेची गरज नाही असे सहज म्हणता यावे. प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा किंवा सदस्यनोंदणी करा. - ऋ ------- कल्पनेतल्या धूपदीपांनी जिथे देव खूष होतो तिथे कल्पनेतल्या सज्जनपणाने माणसाने तृप्त राहायला काय हरकत आहे? -- पु.ल. Mon, 18/08/2014 - 00:28 | आभार्! एकूण चर्चा रोचक (Score: 1) विलासराव पुण्य: 2 आभार्! एकूण चर्चा रोचक आहे. मुळात मला या षड्रीपुंचा त्याग करायचाच नाहिये, कारण या गोष्टींचा जो काही कमी-अधिक प्रमाणातील मिलाफ आहे तो मी आहे. याच्या पल्याड गेलो तर मी मीच उरणार नाही. सध्याचा मी जसा आहे तसा मला प्यारा आहे. हेच अध्यात्माचं सार आहे. हीच ती मुक्ती मी पासुन.अर्थातच निर्णय ज्याचा त्याने घ्ययचाय. हे वरती नमुद केलेलच आहे. त्यामुळे जे काही सुख-दु:ख वाट्याला येते तो ही आयुष्याचा भागच आहे. ते टाळायचे कशाला? असो. जर हे विपश्यना करायचे कारण असेल तर मलाही विपश्यनेची गरज नाही असे सहज म्हणता यावे. तुमचा निर्णय योग्यच आहे .

कवितानागेश Mon, 09/01/2014 - 20:20
ज्यांचे लोक ऐकतात, ज्यांना मान आहे, ज्यांच्याबद्दल विश्वास आहे अशा सामाजिक क्रांती घडवणार्‍या विचारवंतांचे उअदाहरण घ्यायचं झालं तर एक ठळक नाव डोळ्यासमोर येतं ते ज्ञानोबा माउलीचं. त्यांना 'माउली' म्हणावं, इतका विश्वास जन्सामान्यांना त्यांच्याबद्दल वाततो. कारण त्यांची वृत्ती आणि त्यांची भाषा. त्यांनी कुठेही आता मी तुम्हा यडपटांना जरा शहाणपणा शिकवतो, असा आविर्भाव आणला नाही. अर्थातच तो तसा कधीच नव्हता, म्हणूनच आला नाही. ते श्रोत्यांना उद्द्येशून जे लिहितात ते फार गोड आणि लाघवी आर्जव आहे. तसच त्यांना जे काही सांगायचंय त्या संपूर्ण विवेचनात 'मला आत्यंतिक आनंदाचा ठेवा मिळाला आहे, आणि तो मला सर्वांसोबत वाटून घ्यायचा आहे' हाच भाव सतत आहे. जेंव्हा हा असा 'शेअरिंग' चा भाव असतो, तेंव्हाच समोरची व्यक्ती/ समाज लक्ष देउन , निदान समोरचा माणूस काय सांगतोय ते ऐकतो. त्यावर विचार करतो. अर्थात, हा सोज्वळ भाव खरोखरच मनात असल्याशिवाय शब्दात उतरु शकणार नाही. शिवाय त्यांना जे काही सांगायचं होतं ते त्यांनी अत्यंत सोप्या, मधुर आणि जनसामान्यांच्या भाषेत सांगितलं. त्यामुळे ते विचार समजणं सोपं गेलं. (डिसक्लेमरः ज्ञानेश्वर क्रान्तिकारक नव्हते, असा कुणाचा समज असल्यास त्तो त्यांचा त्यांनी निस्तरावा..) समाजात बदल घडवू शकणार्‍या व्यक्तीचं दुसरे उदाहरण म्हणजे बाबा आमटे. त्यांनी सरळ कृतीनीच सुरुवात केली. जर ते फक्त ' कुष्ठरोग बरा होउ शकतो होऽऽऽऽ' असं सांगत, प्रेझेन्टेशन्स देत फिरले असते, तर काहीही झालं नसतं. पण त्यांच्या कृतीशीलतेमुळेच आज त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्याच मनात अत्यंत आदर आहे. बाबा स्वतःदेखिल कृती न करण्याची अनेक कारणं देउ शकले असते... पण त्यांच्यातली समाज बदलण्याची खरी तळमळ हेच त्यांचे बळ ठरली. यावरुन तरी स्पष्ट दिसतं की शेवटी कृतीच महत्त्वाची. (वरचाच डिस्क्लेमर पुन्हा. )

ज्याला काही बदल हवे आहेत त्याच्यामध्ये : अ) बदलांसंबंधीचे विचार व्यक्त करण्याचा धीटपणा असला तर तो ते बोलून अथवा लिहून सांगेल आ) ते बदल प्रत्यक्षात आणण्याची धमक असली तर तो त्यासाठी आवश्यक कृती करेल... कृती कशी अथवा किती करेल हे त्याच्या लोकांना समजावून सांगण्याच्या हुशारीवर आणि पद्धतीवर अवलंबून असेल आणि त्या बदलांचे लक्ष असलेल्या लोकांना ते बदल मान्य होणार की नाही आणि मान्य झालेच तर किती प्रमाणात ते लोकांच्या आचरणात येतील हे खालील खालील गोष्टींवर अवलंबून असेल : अ) नवीन बदलांमुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले जातील अश्या विरोधकांची ताकद, हुशारी आणि त्यांची विरोधाची पद्धती आ) समाजातली त्या वेळेची परिस्थिती... विशेषतः बदलांचे लक्ष असलेल्या लोकांमध्ये तो बदल स्वीकारण्याचा इच्छेची तीव्रता महत्त्वाचे : या जगामध्ये बदल हीच एकुलती एक स्थिर गोष्ट आहे... आणि त्याबरोबर बदलाच्या क्रियेला विरोध ही प्रतिक्रिया होतेच होते. वर सांगितलेल्या दोन प्रतिस्पर्धी लोकांमध्ये जगाच्या सुरुवातीपासून रस्सीखेच चालू आहे आणि ती जगाच्या अंतापर्यंत अशीच चालू राहणार आहे. जेव्हा ज्याचे पारडे वरचढ होईल (जेव्हा लोकांना बदल अनुसरणे न अनुसरण्यापेक्षा जास्त सोयीचे वाटेल) तेव्हा तो जिंकेल. लक्षात ठेवण्याजोग्या काही मुख्य गोष्टी : १. सर्वमान्यपणे लेखी नियम असलेल्या आणि ते पाळले जात असणार्‍या खेळातले नियम मोडले गेल्यास योग्य त्या अधिकार्‍याकडे दाद मागता येते. पण जीवनांत / परिस्थितीत बदल घडवायचा असल्यास असे शक्य नसते. कारण तेथे तर असलेले नियम बदलून नवीन नियम अस्तित्वात आणण्यासाठीचा संघर्ष सुरू करायचा असतो... त्यामुळे अश्या परिस्थितीत वर सांगितलेले रस्सीखेचीचे नियम लागू होतात. २. प्रत्येकाने आपला संघर्ष आपण स्वत: करायचा असतो. नवीन बदलांमुळे होणारे फायदे ज्यांना अजून नीट समजले नाहीत किंवा बदलांमुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले जाणार आहेत त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करणे फारसे हुशारीचे नाही. किंबहुना या दोन्ही विरोधी गटांच्या बरोबर रस्सीखेच करून त्यात वरचढ होण्याची इच्छा किंवा ताकद असल्याशिवाय कोणत्याही बदलांचे दिवस येत नाहीत... मग ते बदल कितीही क्रांतीकारी असले तरी. ३. दुसर्‍याचे विचार नीट समजवून घेण्याबद्दल किती अपेक्षा करावी हे स्थल-काल-व्यक्तीसापेक्ष असते. एका देशात सर्वमान्यतेने वर्जित असलेली गोष्ट दुसर्‍या देशात "चलता है" असू शकते. ४. तेव्हा बदल अपेक्षित असेल आणि धमक असेल तर बदलाच्या दिशेने योग्य कारवाई सुरू करणेच योग्य... फक्त तक्रार करणे केवळ अरण्यरुदन ठरेल. ५. काही थोडे लोक आपल्या मनाप्रमाणे परिस्थितीत बदल घडवून आणतात, इतर लोक परिस्थितीनुसार स्वत:त बदल घडवून आणतात... आणि या दुसर्‍या गटातील बहुतेक लोकांना सद्य व्यवस्थेबद्दल कळत-नकळत तक्रार करण्यामध्ये खूप मजा वाटते असे दिसते !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ऋषिकेश Tue, 09/02/2014 - 12:25
सारांशात्मक प्रतिसाद आवडला. आभार!
प्रत्येकाने आपला संघर्ष आपण स्वत: करायचा असतो. नवीन बदलांमुळे होणारे फायदे ज्यांना अजून नीट समजले नाहीत किंवा बदलांमुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले जाणार आहेत त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करणे फारसे हुशारीचे नाही. किंबहुना या दोन्ही विरोधी गटांच्या बरोबर रस्सीखेच करून त्यात वरचढ होण्याची इच्छा किंवा ताकद असल्याशिवाय कोणत्याही बदलांचे दिवस येत नाहीत... मग ते बदल कितीही क्रांतीकारी असले तरी.
हे पटले!

अवतार Fri, 09/05/2014 - 01:11
की परिवर्तनाची गरज कोणाला वाटते? आणि परिवर्तनाची दिशा समाजातील कोणता वर्ग ठरवतो? सामाजिक परिवर्तन हा लोकशाहीचा गाभा आहे. त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून बहुसंख्य समाजाचे लक्ष केवळ सत्ता प्राप्ती हेच असते. प्रत्येक सामाजिक गटाला "आपला माणूस" सत्तेवर आलेला पहायचा असतो. कारण "इतर सगळे" परके आहेत ही जाणीव कळत नकळत रुजत असते. ही जिथे परिस्थिती आहे तिथे कसली बोडक्याची वैचारिक सहिष्णुता असणार? दर पाच वर्षांनी निव्वळ सरकार बदलणे म्हणजे दारूच्या बाटलीवरचे लेबल बदलण्यासारखे आहे. निव्वळ लेबल बदलून दारूचे गंगाजळ होत नाही. त्यासाठी मुळात बाटलीतली दारू बदलून गंगाजळ भरण्याची मानसिकता निर्माण व्हावी लागते. लोकशाहीचे गोडवे गाणाऱ्या व्यवस्थेत देखील जनतेला झुंडशाही महत्वाची वाटत असेल तर कर्ते सुधारक आणि इतर पुरोगामी विचारवंत ह्यांच्या कार्याने समाजात खरोखरच किती परिवर्तन / प्रबोधन घडवून आणले हा संशोधनाचा विषय ठरावा. थोडक्यात म्हणजे नेतृत्व किती पुरोगामी / प्रतिगामी आहे याने जनतेला *ट्याचा फरक पडत नाही. त्यांच्या विचारांची / कार्याची उपयुक्तता काय आहे या निकषावरच त्यांची महानता ठरवली जाते. जोपर्यंत त्यांना स्वत:च्या तात्कालिक लाभासाठी वापरून घेणे शक्य असेल तोपर्यंतच त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या होतात. स्वत:च्या अस्तित्वाची लाज वाटल्याखेरीज मूलभूत परिवर्तन घडणे शक्य नसते. आपल्या विचारांचे आणि कृत्यांचे प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष समर्थन करण्याचे कोणतेच पर्याय ज्यावेळी समाजाच्या मानसिकतेत उरणार नाहीत, त्याचवेळी बदल स्वीकारण्याची मानसिकता तयार होऊ शकेल.

In reply to by अवतार

कवितानागेश Fri, 09/05/2014 - 07:06
परिवर्तनाची गरज कोणाला वाटते?> खरं तर आपल्याला इतरांच्या परिवर्तनाची गरज वाटते आणि इतरांना आपल्या! :) आणि जोपर्यंत त्यांना स्वत:च्या तात्कालिक लाभासाठी वापरून घेणे शक्य असेल तोपर्यंतच त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या होतात. > हेच सगळ्या व्यक्तींचे आणि तत्त्वांचे होत असते.

In reply to by कवितानागेश

अवतार Fri, 09/05/2014 - 08:58
परिवर्तन हे देखील "आपल्याला हवे तसेच" घडले पाहिजे यावर सर्वच परिवर्तनवाद्यांचा भर असतो. आणि एकदा तसे परिवर्तन घडले की मग कोणतेच परिवर्तन घडू नये हेच "परिवर्तनवाद्यांचे" ध्येय असते. :)

होकाका Fri, 09/05/2014 - 19:02
वेळ मिळाताच एकेकाला उत्तरे देतो.
चून चून के मारूंगा, बच के रहना, बाब्बौ...|

कवितानागेश Wed, 08/27/2014 - 15:31
..वाचतेय, पण व्यक्तीच्या "स्युडो" असण्याचा प्रतिगामि किंवा पुरोगामित्वाशी खरोखरच संबंध आहे असं वाटत नाही.

In reply to by कवितानागेश

ऋषिकेश Wed, 08/27/2014 - 16:37
आभार! थोडक्यात उत्तम विवेचन आहे व्यक्ती स्युडो आहे किंवा नाही यावरून त्याच्या मतांना जोखु नये हेच तर सांगतोय. अनेकदा समाजात व्यक्तीला स्युडो ठरवले जाते नी त्याने मांडलेल्या पतावर विचारही न करता - मताला ग्राह्य न समजताच - ते केवळ स्युडो वाटणार्‍या/ठरवल्या गेलेल्या व्यक्तीने मांडले आहे या कारपेट खाली दडवले जाते किंवा उडवून लावले जाते तर्काच्या कसोटीवर मतांना जोखावे. ते कोणी मांडले आहे ते गौण!

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Wed, 08/27/2014 - 16:49
तर्काच्या कसोटीवर मतांना जोखावे. ते कोणी मांडले आहे ते गौण!
बेवड्यांनी दारूबंदीवर (मद्यप्रेमी लोक्स तूर्तास माफ करा, नंतर सवडीने भांडूच) , हिटलरने अहिंसेवर, अल कायदाने दहशतवादविरोधावर, इ. प्रवचन केले तर ते ऐकायला कुणी जावे हा ज्याचात्याचा प्रश्न. पण आपल्या विचारांची, त्यांच्या प्रसाराची समाजाला गरज आहे इ. म्हणायचे असेल तर आचारविचारांतली थोडी तरी सुसंगती असणे गरजेचे वाटते. नपेक्षा त्या व्यक्ती आणि ते विचार दोघेही तेल लावत जातील. हां आता माझे असे असे विचार आहेत, समाजाला त्याची गरज आहे की नाही त्याने मला वट्ट फरक पडत नाही असा स्टान्स असेल तर मग चालूदे. मग दारुड्यांच्या झिंगत केलेल्या दारूबंदीवरच्या प्रवचनाला मीही हजेरी लावतो आणि त्यांना चखणाही सप्लाय करतो. पण जर लिबरल विचार समाजासाठी गरजेचे आहेत आणि त्यांचा प्रसार करणे अवश्य आहे तर मग आचाराचे थोडेही उत्तरदायित्व स्वीकारायला लोकांना अडचण काय असते हे समजत नाही. (आणि हो, ते एक वाक्य सोडलं तर अख्खा लेख 'तुम्ही आमच्या आचरणावर बोट ठेवता' या अ‍ॅक्यूझेशननेच भरलेला आहे.)

पैसा Wed, 08/27/2014 - 16:51
ही परिस्थिती या लोकांच्या वागण्यामुळेच आली आहे असं नाही वाटत तुला? महत्त्त्वाचं कारण सांगते. तू ज्यांचा उल्लेख केलास त्या जोतिबा फुल्यांना "कर्ते समाजसुधारक" म्हणतात. मला यातला 'कर्ते' शब्द फार महत्त्वाचा वाटतो. आताचे केवळ एसी रूममधे बसून कीबोर्ड बडवणारे आणि स्वतःलाच स्वतः पुरोगामी म्हणणारे लोक हे खरेच पुरोगामी असतात का? कृतीशून्य बडबड ही शेवट चेष्टेचा विषयच होणार. आणि अशा बडबडीचा ना या लोकांना फायदा, ना समाजाला.

In reply to by पैसा

बॅटमॅन Wed, 08/27/2014 - 16:52
ही परिस्थिती या लोकांच्या वागण्यामुळेच आली आहे असं नाही वाटत तुला?
ते आत्मपरीक्षण का काय ते करणं लिबरल लोकांना मानवत नाही असं ऐकून आहे. अपचन होतं म्हणे त्यानं!

In reply to by पैसा

ऋषिकेश Wed, 08/27/2014 - 17:02
'कर्तृत्त्व' या गुणाला इथे गौण ठरवण्याचा उद्देशही नाही आणि लेखात तसे प्रतीत होतेय असे मला वाटले नाही.
आणि अशा बडबडीचा ना या लोकांना फायदा, ना समाजाला.
असहमती इथेच आहे. प्रत्येक वेळी मत मांडणार्‍यावरच त्याच्याशी साजेशी कृती करण्याचे बर्डन टाकता येत नाही. त्याला कित्येक नोन/अननोन कारणाने ती करणे शक्य असेलच असे नाही. पण म्हणून त्यातील विचाराकडे दुर्लक्ष करणे समोरच्या व्यक्तीच्या/समाजाच्याच अहिताचे असु शकते. निव्वळ एखादा योग्य, विधायक विचार व्यक्त करणारी व्यक्ती "कर्ती" नाही म्हणून तिची टिंगलच व्हावी हे नवे विचार येण्यास पोषक वातावरण निर्माण करणारे नसते असे वाटते. नी असे नवे विचार मांडणार्‍यांना गप्प करणे समाजास घातक आहे. नव्या विचारांबरोबरच तशी कृती कोणी केली तर त्याचा परिणाम अधिक असतो किंवा अधिक जलद असतो वगैरे अमान्य नाही हे लेखात म्हटले आहेच

In reply to by ऋषिकेश

पैसा Wed, 08/27/2014 - 17:08
टिंगल केली पाहिजे असं माझं म्हणणं नाहीये, पण त्याच्या बोलण्याला अजिबात वजन येणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नवे विचार येणारच. कोणत्याही काळात आणि परिस्थितीत. संतानी आणलेले समतेचे विचार हेही नवे विचारच होते. आणि मुलींना शाळेत पाठवा हा सुद्धा नवा विचारच होता. पण ते आचरणात आणणार्‍याला बाजूला सरकवून टाकणे कठीण असते. मात्र फक्त बोलणारा तेव्हाच विसरला जातो.

In reply to by पैसा

ऋषिकेश Wed, 08/27/2014 - 17:16
टिंगल करू नये व त्यांचे मत ग्राह्य असावे इतकी सहमती पुरेशी (व पुरेशी दुर्मिळ! ;) ) आहे. बाकी, कृतीने अधिकचे वजन येते हे मान्य असले तरी कृती नसल्याने वजन येत नाही यावर असहमती आहेच. कुरूंदकरांसारख्या कित्येक पुरोगाम्यांची कित्येक विविधांगी विषयांवरील मते त्या त्या विषयांत त्यांचे कार्य नसतानाही/कृती नसतानाही तितकीच वजनदार नी ग्राह्य वाटतातच, नी त्यांना विसरताही येत नाही नी बाजुला सरकावणेही कठीण होतेच

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Wed, 08/27/2014 - 17:23
मग असे किती कुरुंदकर आहेत म्हणे आसपास? एक अपवाद असला म्हणून काय सगळ्यांना त्या जरीवस्त्राला आपले ठिगळ जोडता येते क्की क्कॉय?

In reply to by ऋषिकेश

आनन्दा Wed, 08/27/2014 - 18:26
थोडा फरक आहे. माणूस किती खरा आहे यावरून त्याचे वजन ठरते. एखादा माणूस त्या क्षेत्रात खरा असेल तर त्याच्या इतर क्षेत्रातील मतांनादेखील वजन येते. किमान तर्कशुद्ध विचार तरी नक्कीच केला जातो. पण तो जर त्याच्या क्षेत्रातच खरा नसेल तर त्याला किती गांभीर्याने घ्यायचे? पण असो, मला तुमचे म्हणणे देखील अंशतः पटते, नाहीतर दिग्गीराजांना क्ष्क्ष्क्ष्वरच मारावे लागेल.

In reply to by आनन्दा

कवितानागेश Wed, 08/27/2014 - 18:39
पण एखाद्या माण्साची एखाद्या क्षेत्रातली सगळीच मत्म सदासर्वकाळ 'खरी आणि योग्य' मान्ता येतिल असं नाही. माणसं बदलतात! कधीतरी आपल्याल आज पटलेली मतं पुढे १५ वर्षांनी पटणार नाहीत. आपणही माणूस असल्यानी बदलतो! :) शिवाय मला माझा विचार आज, आत्त्ता या क्षणी तर्कशुद्ध वाटत असला, तरी तो तसा असेलच असं नाही. मग "खरे" काय? हा प्रश्न नेहमी शिल्लक रहातोच.

In reply to by कवितानागेश

आनन्दा Wed, 08/27/2014 - 22:45
माझी व्याख्या सरळ आहे. जो माणून "स्वतः"शी प्रामाणिक आहे, त्याचे बोलणे अगदी आचरणात आणण्यासारखे नसले तरी विचार करण्यासारखे नक्कीच असावे. अर्थात एकदा त्या माणसाची त्या क्षेत्रातली कुवत लक्षात आली, मग दुर्लक्ष करणे ठीक आहे.

In reply to by आनन्दा

आनन्दा Wed, 08/27/2014 - 22:48
याच न्यायाने मी दिग्गीराजांचे म्हणणे देखील विचारार्ह मानतो. बाकी लोक काही म्हणोत, तो माणूस स्वतःशी प्रामाणिक आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आनन्दा Fri, 09/05/2014 - 12:14
हो. म्हणजे मी ज्या न्यायाने औरंगजेब प्रामाणिक होता असे म्हणतो, कर्ण, रावण वगैरे पौराणिक पात्रांना देखील सवलत देतो, त्याच न्यायाने दिग्गेराजांना देखील गांभीर्याने घ्यावे असे माझे मत आहे.. बाकी यावरून आठवले, दैवायत्तं कुले जन्म म्हणणार्‍या कर्णाला आद्य पुरोगामी म्हणावे का?

In reply to by आनन्दा

बॅटमॅन Fri, 09/05/2014 - 12:20
दैवायत्तं कुले जन्म म्हणणार्‍या कर्णाला आद्य पुरोगामी म्हणावे का?
किंवा सत्यकाम जाबाल याच्या आचार्याला. त्याची जात, त्याचा बाप कोण हे माहिती नसतानाही त्याने त्याला ब्राह्मण करून घेतले.

In reply to by आनन्दा

"प्रामाणिकपणे अप्रामाणिक असलेल्यांनाही प्रामाणिक समजले जाउ शकते" हे आजच समजले... पण अर्थातच पटले नाही ;) :)

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Wed, 08/27/2014 - 17:18
निव्वळ एखादा योग्य, विधायक विचार व्यक्त करणारी व्यक्ती "कर्ती" नाही म्हणून तिची टिंगलच व्हावी हे नवे विचार येण्यास पोषक वातावरण निर्माण करणारे नसते असे वाटते. नी असे नवे विचार मांडणार्‍यांना गप्प करणे समाजास घातक आहे.
विचार हे व्हॅक्यूममध्ये असते तर हे ठीक होतं. समाजात बदल घडवू पाहण्याची इच्छा असलेल्यांकडून कृतीची थोडीसुद्धा अपेक्षा करणं गैर का आहे ते समजत नाही.

In reply to by बॅटमॅन

पैसा Wed, 08/27/2014 - 17:20
विचाराने पुरोगामी असलेला स्वतःपुरता बदल घडवतो, तर कृतीशील असलेलाच समाजाला दुसरी नवी दिशा देऊ शकतो. निव्वळ विचाराने समाज बदलणे जवळपास अशक्य वाटते.

In reply to by पैसा

सुहास.. Mon, 09/01/2014 - 19:25
विचाराने पुरोगामी असलेला स्वतःपुरता बदल घडवतो, तर कृतीशील असलेलाच समाजाला दुसरी नवी दिशा देऊ शकतो. निव्वळ विचाराने समाज बदलणे जवळपास अशक्य वाटते. >>> महा प्रचंड सहमत !!

In reply to by बॅटमॅन

बाळ सप्रे गुरुवार, 08/28/2014 - 14:40
समाजात बदल घडवू पाहण्याची इच्छा असलेल्यांकडून कृतीची थोडीसुद्धा अपेक्षा करणं गैर का आहे ते समजत नाही
अपेक्षा गैर नव्हे. पण कृतीअभावी कोणाला Write-off करु नये. असा विचार करुन बघा की विचार (Idea generation) ही एक प्रक्रीया आहे. त्याची अंमलबजावणी (execution) ही पुढील प्रक्रीया आहे. एकच मनुष्य सर्वच प्रक्रियांमधे निष्णात नसतो. एखादा उद्योजक स्वतः एखादा विचार करण्यास समर्थ नसेल पण अंमलबजावणी चोख करु शकेल. विचार करणार्‍याने अंमलबजावणी करण्यात अडथळा येइल असे वर्तन करु नये इतकी अपेक्षा असणारच. बेवड्याच्या दारुबंदीवरील व्याख्यानाच्या उदाहरणावर..

In reply to by बाळ सप्रे

बॅटमॅन गुरुवार, 08/28/2014 - 18:07
ठीके, पण अशी अपेक्षा करणार्‍यांची कृती तर सोडाच, काही अपवाद वगळता विचारही धड नसतात. ते ज्या लोकांना तुच्छ समजतात त्यांच्याहून स्वतः बरे इ. आजिबात नस्तात. अशा आर्मचेअर फिलॉसॉफर लोकांना सीरियसलि आणि काय घ्यायचंय? खरोखरचे चिमूटभर पुरोगामी विचारवंत सोडले तर सेल्फ स्टाईल्ड विचारजंतांना हिंगलण्याचे वट्ट कारण दिसत नाही. शरीराने भारतात आणि मनाने भारताबाहेर राहणारी हिंदूद्वेष्टी मंडळी ही. स्वतःच्याच दुटप्पी वर्तनाने त्यांनी ही परिस्थिती ओढवून घेतलेली आहे. भोगा म्हणावं आता कर्माची फळे.

In reply to by बाळ सप्रे

प्रदीप गुरुवार, 08/28/2014 - 20:41
पहाणार्‍या ह्या प्रोफेसरने आता, आपल्या सुहृदांपैकी स्त्रीयांना बिनधास्त नायजेरीयात पाठवावे. ह्या व्यक्तिचा, आफ्रिका व विशेषतः नायजेरीया येथील सामाजिक व राजकीय परिस्थितीचा विशेष अभ्यास, प्रदीर्घ काळापासून आहे, असे ह्या संस्थळावरून दिसते!

ऋषिकेश Wed, 08/27/2014 - 17:17
आता मी हाफिसातून घरी गेलो की गणपतीच्या धामधुमीत रविवार/सोमवारपर्यंत बहुतांशवेळ ऑफलाईन असेल. त्यामुळे या चर्चेत भाग घेता येईलच असे नाही, मात्र परतल्यावर चर्चेत पुन्हा सहभागी होईनच. तोवर अजून विविधांगांनी मते वाचायला आवडतीलच.

पैसा Wed, 08/27/2014 - 18:56
पुरोगामी या शब्दाची नक्की व्याख्या काय? जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात, त्यांच्यामुळेच समाज पुढे जातो हे नक्की खरेच आहे का? त्याहून बेसिक प्रश्न. समाज पुढे जातो म्हणजे काय? ते कोणी ठरवायचं? जे जे जुने ते नेहमी टाकाऊच असते का?

विकास Wed, 08/27/2014 - 23:45
वास्तवीक चर्चेच्या सुरवातीसच लीमाउजेट यांनी एका वाक्यात उहापोह केला आहे त्याच्याशी सहमत म्हणून गप्प बसता येईल, पण... ;) जरा केसस्टडी करूयात... सर्वप्रथम जर तुम्ही लिबरल / सुधारक असलात आणि मिपावर सगळे अँटीसुधारक/अँटीलिबरल्स बुरसटलेले विचारजंत असतील तरी तुमचे विचार येथे कार्पेटखाली ढकलले गेले नाहीत, असे आलेल्या प्रतिसादांवरून तरी वाटत आहे. :) विषयाचा मथळा "घातक स्युडोमार्ग" असा आहे. आता तसे म्हणले तर स्युडोमार्ग कुठेही असू शकतो. एखादा अधुनिक गुरू-बाबा-बुवा प्रवचन संपवून पब्लीक नसताना काय दिवे लावतो (अथवा चालू असेलेले घालवून करतो) त्यावरून त्याला भोंदू म्हणायची पद्धत आहेच. त्यामुळे समाजातील खरेखुरे बाबा-बुवा, जे प्रवचनातून अध्यात्मच नाही तर समाजाला चांगल्या वळणावर ठेवायचा प्रयत्न करतात, ते कधी दुखावले नाहीत. हे अगदी हिंदूंमधेच नाही तर इतर धर्मियात देखील आहेच. उदाहरणार्थ लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे अमेरीकेतील अनेक कॅथलीक पाद्र्यांना तुरूंगात जायची वेळ आली, त्यातून जे काही कायदेशीर बाबी/भरपाई वगैरेवर पैसे देण्याची वेळ आली, त्यातून अनेक चर्चेस बंद करून विकावी लागली. पण म्हणून अनेक पाद्री आहेत जे खर्‍या अर्थाने रविवारी चर्च मधे प्रवचन करणे आणि इतरवेळेस देखील कॅथलीक समाजात धार्मिक नेता म्हणून धार्मिक/समाजसेवा करणे कर्तव्य समजतात त्यांना कोणी भोंदू म्हणत नाही. त्याच्या किंचित उलट उदाहरण हे शंकराचार्य आणि लोकमान्य टि़ळकांचे बघूयात. त्यांना त्यांच्या त्यांच्या काळात लोकांनी प्रच्छन्न बुद्ध (शंकराचार्य) अथवा प्रच्छन्न सुधारक (टिळक) म्हणलेच होते. कारण काय तर ते देखील प्रस्थापितांमधे सुधारणाच करण्याचा प्रयत्न करत होते फक्त अलगदपणे आणि वरकरणी त्याच्या विरोधातील भुमिका वाटू शकेल असा स्टँड घेऊन. मी अनेकदा सांगितलेले एक अजून उदाहरण... उंच माझा झोका मुळे नव्याने आणि पुन्हा सुप्रसिद्ध झालेले न्यायमुर्ती रानडे आणि रमाबाई.. रानडे जरठबाला विवाहाच्या विरोधातले आणि विधवाविवाहाला प्रोत्साहन देणारे सुधारक. पण प्रथमपत्नीच्या निधनानंतर स्वतःच्या वडीलांच्या आग्रहाला विरोध करू शकले नाहीत. वडीलांनी काशीस निघून जाईन, प्राणत्याग करेन का असेच काहीसे ब्लॅकमेलींग केले आणि न्या. रानड्यांचा विरोध कोलमडला. त्यावर रानडे वादविवाद स्पर्धेतच एका तरूण मुलाने टिका केली आणि कधी नव्हे ते चिडणारे रानडे चिडले. त्यावेळेस मला वाटते विशीच्या आत असलेल्या आणि कॉलेजातही न गेलेल्या गंगाधरपंतांच्या मुलाने टिळकांनी त्यावर त्या कार्यक्रमातच जाहीर आवाज उठवला आणि पुण्याच्या पब्लिकची काही काळ करमणूक झाली. पण त्याच रानड्यांनी रमाबाईंना शिकवले, त्याबाबतीत मात्र कुणाचे ऐकले नाही. त्यामुळे कदाचीत ते स्युडो कर्मठ ठरले असतील, स्युडो-सुधारक नाही. त्यामुळेच नंतरच्या काळात १९०१ सालात जेंव्हा रानड्यांचे निधन झाले तेंव्हा त्यांच्यावर लिहीलेल्या मृत्यूलेखात टिळकांनी जे काही म्हणले आहे, ते या संदर्भात कायमच लक्षात ठेवावे असे वाटते (अर्थात कालानुरूप वर्तणूकीत बदल करावा लागेल हेवेसांनल)
"अलौकिक बुद्धिमत्ता, दीर्घ व सतत व्यासंग, देशहिताची खरी कळकळ, विद्यार्जनाचे व्यसन,अचूक कल्पकपणा हे रानड्यांचे मुख्य गुण होते. तरी पण हे गुण अंगी असलेल्या इतर लोकांहून रानड्यांविषयी विशेष हळहळ वाटण्याचे कारण हे की, त्यांनीच महाराष्ट्रात राष्ट्रकार्याचे वळण लावले आणि सर्व प्रकारच्या अडचणी सोसून देशोतीच्या कार्याकरिता, उत्साहाने हाती भगवा झेंडा घेऊन नेहमी आघाडी सांभाळली. जन-समाजाला शहाणे करून ठेवण्याचा क्रम अखंड चालू ठेवला. समाजाचे गुरूत्व स्वीकारले व पार पाडले. तात्पर्य रानड्यांसारखा पुरुष इंग्रजी राज्य आल्यापासून महाराष्ट्रात झाला नाही व त्याची जागा यापुढेही भरून येणार नाही. या राज्यात जुनी सर्व कर्तृत्व, परंपरा नष्ट होऊन, लोक तेजोहीन, बलहीन, स्वहितपरायण असे झाले व महाराष्ट्र हा एक थंड गोळा होऊन पडला होता, त्या गोळ्यात प्रथम चैतन्य व उष्णता रानड्यांनी उत्पत्ती केली.''
याचा अर्थ काय? तर रानड्यांनी ज्या समाजात काम करायचे ठरवले त्यांच्याशी फटकून वागायची भुमिका घेतली नव्हती. पण समाजाला चेतना देण्याचे आणि जागे करण्याचे काम त्यांनी चालूच ठेवले. बदल एकदम घडणार नाहीत हे टिळकही जाणून होते आणि रानडे देखील. त्यांनी आचरणात सातत्य ठेवले पण घाई केली नाही आणि सामान्यांना तुच्छ ठरवले नाही. दुर्दैवाने ती घाई आगरकरांनी केली, पण तो वेगळा विषय आहे. तशी घाई केल्याने ते काही स्युडो ठरले नाहीत. आत्ताच्या काळात जे लिबरल अर्थात "निधर्मी" समाजसुधारक आहेत त्यांच्याबद्दल असे म्हणता येईल का? एखादा दाभोळकरांचा अपवाद सोडावा लागेल. तरी त्यांना देखील अनुभवानेच समजायला लागले असे म्हणावे लागेल. पण त्यासाठी सातत्याने ते काम करत राहीले केवळ तुच्छ वागत राहीले नाहीत. बरं असं आहे का की केवळ सेक्यूलर्स, निधर्मीं, लिबरल्सच्या बाबतीतच टिका होते? फक्त काही संस्थळावर लिहीण्यात सक्रीय असलेल्या माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीने, स्वतःस हिंदू म्हणवून घेतले आहे, हिंदूत्ववादी म्हणून घेतले आहे, त्यावर इथे आणि इतरत्र अनेकांनी कसले दिवे लावले आहेत (ते देखील स्युडो आयडी तयार करून!) हे सांगायला हवे का? मधे मी मिपावर येऊ शकलो नव्हतो, पण आत्ताच एक "वन नाईट स्टँडवरून" चर्चा बघितली. त्यात देखील त्याला विरोध करणे म्हणजे "आमची संस्कृती" वगैरे टोमणे आलेच आहेत. असे कशाला हा प्रश्न पडतो का? विचारावासा वाटतो का? बाकी भारतात आणि अमेरीकेत लग्नाची गरज काय म्हणणारे पण बघितले आहेत... लग्नाबाबत तुच्छ बोलणारे पाहीले आहेत. गंमत म्हणजे आता अमेरीकेत असेच लिबरल्स हे समलिंगिंना लग्नाचा हक्क मिळावा म्हणून ओरडताना देखील पाहीले आहेत! आता हे स्युडो का रिअल? (मला कोण कुणाशी लग्न करतोय/करतेय याच्याशी काही देणंघेणं नाही. तो व्यक्तीगत प्रश्न आहे आणि सर्वांना सर्व हक्क असायला हवेत असेच माझे स्वतःस लिबरल न म्हणता मत आहे!) थोडक्यात - समाजसुधारणेची गरज प्रत्येक काळातच असते. आणि तशी सुधारणा कालानुरूप होणे देखील महत्वाचे असते. पण तशी सुधारणा सुचवणारे नक्की कशी घडवू इच्छितात यावर बरेच काही अवलंबून असते.

In reply to by विकास

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 14:51
संपूर्ण प्रतिसादात खंडन करण्यासारखे फारसे काही वाटले नाही. माझ्या लेखातील मुद्द्याभोवती हा प्रतिसाद/प्रतिवाद फिरत असला तरी मुळ मुद्द्यावर मौन बाळगून आहे ;) अपवादळ
पण तशी सुधारणा सुचवणारे नक्की कशी घडवू इच्छितात यावर बरेच काही अवलंबून असते
सुधारणा सुचवणार्‍यांवर ती घडवण्याचे उत्तरदायित्त्व नसावे असे माझे मत आहे. त्यांनी ती योग्य ती कृती करून घडवली तर ते निश्चितच कौतुकास्पद आहे, नुसते विचार मांडणार्‍यापेक्षा अधिक महान/थोर आहे. पण म्हणून तशी कृती करणे येनकेनकारणाने शक्य नसणार्‍यांना राईट ऑफ करू नये, त्यांचे मत विचारासाठी ग्राह्य ठरवावे (स्वीकारावे असे नाही) हा मुख्य पॉइंट आहे. एखाद्या व्यक्तीने काहीही लिहिले की "हे आले विचारजंत!" इतका प्रतिवाद निव्वळ त्या व्यक्तीला झिडकारतो, विचारांचा प्रतिवाद होतच नाही, तेव्हा हे वातावरण अजिबात पुरेसेही नाही आणि समाजासाठी आरोग्यपूर्णही!

क्लिंटन गुरुवार, 08/28/2014 - 00:01
लेख पटला नाही.स्पष्ट लिहायचे झाले तर लेख बराच गंडलेला वाटला. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लेखकाचा असा दावा आहे की स्युडो या शब्दाचा अर्थ बराच व्हेग आहे.मान्य आहे.पण मग या लेखाचा डोलारा ज्या शब्दावर आधारीत आहे तो शब्द (पुरोगामी/लिबरल) पण तितकाच व्हेग नाही का?आणि तसे असेल तर ज्या आधारावर सगळा लेख आधारीत आहे त्या शब्दाचा नक्की कोणता अर्थ लेखकाला अभिप्रेत आहे हे स्पष्टपणे लिहायची गरज कशी वाटली नाही?की लेखकाला पुरोगामी/लिबरल या शब्दाचा जो काही अर्थ अभिप्रेत आहे तोच इतरांनाही अभिप्रेत आहे आणि इतकेच नव्हे तर तो अर्थ इतरांनाही मान्यही आहे असा अर्थ घ्यायचा का? लेखामध्ये जी काही वाक्ये दिली आहेत त्यावरून पुरोगामी म्हणजे परंपरा नावाच्या ’चिखलातून’ बाहेर निघावे असे वाटणारी आणि "स्टेटस कुओ" भेदणारी म्हणजे सध्या या घडीला जे मत चारचौघांचे असते त्यापेक्षा वेगळे मत असणारी मंडळी असा अर्थ अभिप्रेत असावा असे वरकरणी म्हणता येईल.तरीही पुरोगामी शब्दाची नक्की व्याख्या लेखात आढळली नाही. (उदाहरणार्थ "स्टेटस कुओ" भेदणे हे ’पुरोगामी’ पणाचे लक्षण असले तर स्टेटस कुओ भेदणारा प्रत्येक माणूस पुरोगामी म्हणता येईल का की पुरोगामी म्हणण्यासाठी अन्य काही करावे लागेल याविषयी लेखात काहीही उल्लेख नाही आणि त्या अर्थी लेखात ती व्याख्या केलेली नाही असे म्हणतो). दुसरं म्हणजे परंपरा म्हणजे चिखलच किंवा "स्टेटस कुओ" हा भेदण्याच्याच लायकीचा असतो हा दृष्टांत नक्की कुठून झाला? केंब्रिज विद्यापीठाला ८०० वर्षांची शिक्षणाची परंपरा आहे. ती परंपराही चिखल झाली का? तेव्हा महत्वाचे काय? चिखल नक्की काय आहे हे शोधणे आणि त्याचा बंदोबस्त करणे की एखादी गोष्ट परंपरेत आहे म्हणजे चिखलच आहे असे म्हणणे? मान्य आहे तथाकथित भारतीय परंपरेत (की व्यवस्थेत की अन्य कशात) चिखल म्हणाव्या अशा अनेक गोष्टी आहेत.पण भारतीय परंपरेतल्या सगळ्या गोष्टी नक्कीच चिखल नाहीत.आणि सगळा चिखल केवळ परंपरेतच आहे आणि सगळ्या नवीन गोष्टी धुतल्या तांदळासारख्या आहेत असेही नाही.मग केवळ परंपरेतल्या ’चिखलाविरूध्द’ आवाज उठविणारा तो पुरोगामी आणि इतर ठिकाणच्या चिखलांविरूध्द आवाज उठविणारापण पुरोगामीच की अन्य कोणी? याविषयीही लेखात काहीही नाही.
कोणत्याही समाजाला नवे विचार, नवी दिशा हवी असेल, समाज प्रवाही हवा असेल तर चाकोरी मोडणार्‍या नव्या विचारांची समाजाला आत्यंतिक गरज असते.स्युडो लिबरल, स्युडोसेक्युलर, विचारजंत, हस्तीदंती मनोर्‍यातील मूर्ख अश्या शब्दांनी हल्ली अनेकदा व्यक्तीला दूर केले जाते.
यातील पहिल्या भागाशी--नव्या विचारांची गरज याविषयी फारसे दुमत नाही. तरीही ’नवे’ विचार हे केवळ ’नवे’ असतात म्हणून ते समाजाला प्रवाही बनवतील असे अजिबात नाही.तेव्हा नक्की कोणते विचार घेण्याजोगे आणि नक्की कोणते टाकण्याजोगे?हे ठरवायचे कोणी? कोणत्या निकषांवर?तेव्हा महत्वाचे काय? जे चांगले ते स्विकारणे की परंपरेतले ते टाकणे? दुसरे म्हणजे असे नवे विचार मांडणारे भारतातच कित्येक लोक होऊन गेले.अगदी अमूलच्या व्हर्गिस कुरियनपासून अण्णा हजारे, सेवा फाऊंडेशनच्या इला भट इत्यादी अनेक.इतकेच काय तर गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा या गावातील समस्या ग्रामसभेच्या माध्यमातून कशा सोडविल्या हा पण एक नवा विचारच.असे लोक अगदी प्रत्येक क्षेत्रात दिसतील.यापैकी किती जणांना स्युडो लिबरल, स्युडोसेक्युलर, विचारजंत, हस्तीदंती मनोर्‍यातील मूर्ख अश्या शब्दांनी संबोधले गेले आहे?तेव्हा अशा शब्दात संभावना होणे हे पुरोगामी असल्याचे लक्षण आहे असे अपेक्षित आहे का?
पुरोगामी किंवा अभिजन वर्ग हा मुठभर उच्चजातीतील किंवा उच्चभ्रुंचा अट्टाहास आहे किंवा त्यांची नाटकं आहेत, हि प्रतिमा उभी करणे हा मला देशद्रोह वाटतो
ही गोष्ट ’हजम’ झाली नाही. वर म्हटल्याप्रमाणे नवे विचार मांडणारे लोक अगदी प्रत्येक क्षेत्रात आढळतील.पण तरीही अशा सगळ्यांना स्युडो कोणी म्हणत नाही.मग कोणाला स्युडो म्हटले जाते?ज्या लोकांना असे म्हटले जाते त्यातली बरीचशी मंडळी डाव्या विचारांची असतात.आणि डावी मंडळी म्हटली की देश वगैरे कल्पना त्यांना मान्यच नाहीत.मग या मंडळींच्या समर्थनार्थ बाकी कशाचाही आसरा घेता येऊ शकेल पण इतरांवर देशद्रोहाचा आरोप नक्कीच करता येणार नाही.कारण देश हा प्रकार त्यांनीच अडगळीत काढला आहे.मग इतरांवर देशद्रोहाचे आरोप कसे करणार? कर्णाने जन्मभर धर्माची बाजू घेतली नाही तेव्हा रथाचे चाक अडकल्यानंतर मात्र त्याला धर्म आठवत असेल तर ते कसे चालेल? दुसरे म्हणजे ज्या लोकांना स्युडो म्हटले जाते त्यांच्या समर्थनार्थ हा लेख असेल तर ते नक्कीच अमान्य. स्युडो म्हटले जाते त्या अनेक लोकांमध्ये एक आहे अरूंधती रॉय.तिच्या तथाकथित ’नव्या’ विचारांनी कसला डोंबलाचा फायदा होत आहे? स्युडो म्हटले जाते स्वयंघोषित मानवाधिकारवाल्यांना. संसदेवर हल्ला होण्याइतकी महाभयंकर घटना घडूनही त्या घटनेसाठी देशाच्या कायद्याने फाशीची शिक्षा ठोठावली आणि त्या शिक्षेची अंमलबजावणी झाल्यानंतर मानवाधिकारांच्या नावाने गळे काढणारे हे !! समाजाला काय डोंबलाचे प्रवाही बनवतात हे अस्तनीतले निखारे? असल्यांचे समर्थन करणे तर सोडाच यांना गितमोच्या कॅम्पमध्ये नेऊन हजारवेळा वॉटरबोर्डिंग केले तर मी मिपावर जेवढ्या सदस्यांना ओळखतो त्या सगळ्यांना पेढे वाटीन. असो. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की हा लेख बराच गंडलेला वाटला.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 15:02
तेव्हा सांगायचा मुद्दा हा की हा लेख बराच गंडलेला वाटला.
आभार. अभिप्रायाचे स्वागत आहे. मुख्य आक्षेप हा आहे की "पुरोगामी" ची व्याख्या पुरेशी दिलेली नाही. हा आक्षेप मान्य आहे नी ते हेतुपुरस्सर आहे. कारण पुरोगामी म्हणजे कोण आणि त्यांचे प्रश्न असा लेखाचा मुख्य विषय नाही! तर १. व्यक्तीला बोलल्याप्रमाणे कृती करता येणे प्रत्येक वेळी शक्य असतेच असे नाही २. प्रय्तक्ष कृती नसतानाही व्यक्ती त्या विषयात काही विचार मांडते अशावेळी त्या व्यक्तीला राईट-ऑफ न करता तो विचार "ग्राह्य" ठरवावा. त्या व्यक्तीला राईट ऑफ करू नये! साजेशी कृती असणे हे उत्तमच! पण ती नसल्यास लगेच मत चुकिचे किंवा अग्राह्य ठरत नाही. मताचे महत्त्व हे तितकेच असते. बाकी शेवटच्या परिच्छेदातील अस्मितेने भारलेली मते म्हणून वाचनीय आहेत. प्रत्यक्षात तशी कृती करण्याचे आवाहन (गितमोच्या कॅम्पमध्ये नेऊन हजारवेळा वॉटरबोर्डिंग वगैरे) सिरीयसली नसावे अशी आशा (व बर्‍यापैकी खात्री) आहे!

सुहास.. गुरुवार, 08/28/2014 - 01:44
who cares !! दोन अर्थ निघतात याचे ऋषी , एक पर्वा कोणाला आणि दुसरा पर्वा करणारा ;) तुझ्या/माझ्या/याच्या/त्याच्या स्युडो असण्याचे असे अनेक अर्थ निघु शकतात ...शेवटी ज्याची त्याची ...... पुरोगामी किंवा अभिजन वर्ग हा मुठभर उच्चजातीतील किंवा उच्चभ्रुंचा अट्टाहास आहे किंवा त्यांची नाटकं आहेत, हि प्रतिमा उभी करणे हा मला देशद्रोह वाटतो >>> आणि ही गोष्ट ’हजम’ झाली नाही. >>> का ब्वा ? अश्या लोकांना स्युडो म्हटल जात नाही हे मान्य ....पण मग रघुनाथराव कर्वेंना ( ज्युनियर कर्वें ) विरोध करणारे कसे हजम झाले, त्यांना तरी कमीत कमी स्युडो म्हणायचे का ? तथाकथित ’नव्या’ विचारांनी कसला डोंबलाचा फायदा होत आहे? स्युडो म्हटले जाते स्वयंघोषित मानवाधिकारवाल्यांना >>> ही तुझी व्याख्या आहे ....हेच मानवधिकार वाले त्या दोन बहीणींना फाशी दिल्यावर फिर्याद द्यायला गेले होते .... म्हटलं ना शेवटी ज्याची त्याची व्याख्या ... मला एकच म्हणायच " गटाराचा " दुर्गंध लांबुनही येतोच ..त्याकरिता गटारात उतरावं लागत नाही , अत्तराचा मात्र पार बोटावर धरून नाकापर्यंत न्यावा लागतो ...चांगुलपण स्युडो मध्ये आहे आणि नॉन स्युडो मध्ये पण...यु कान्ट एग्नोर ईट !! ...असो ...बाकी तुझ्यासारख्या लिबरल ला उदाहरणादाखल इतिहासात शिरावं लागल, ते ही पारंपारिक , शिवाय कारण नसताना कोणाचही नावं घ्याव लागलं, याच आश्चर्य वाटल :)

अर्धवटराव Fri, 08/29/2014 - 05:54
पुरोगामित्वाची उगाच भलावण आणि परंपरेच्या नावे कर्कश्य कंठशोक असं काहिसं लेखाचं स्वरुप वाटतय. पुरोगामित्वासारखा भंपक अहंकार आणि आंधळा परंपरावाद यात फार डावं - उजवं करण्यासारखं काहि नहि. माणसाचं कल्याण पुरोगामित्वं अथवा परंपरावादात नसुन प्रकाशगामित्वात आहे. हा प्रकाश परंपरेतुन बॅक लाईट सोर्स प्रमाणे आलेला असो किंवा भविष्याच्या अचुक अंदाज बांधण्याच्या शहाणपणातुन... त्याला सन्मुख होणं हाच एकमेव कल्याणमार्ग आहे. असो.

व्यक्ति विषेश स्युडो असेल तर समजु शकतो..कारण विचारा प्रमाणे वागणे त्याला जमेलच असे नाहि..मात्र संस्था..सरकार असेल तर पंचाईत होते..आपल्या कडे नेमके तेच झाले आहे..मुस्लमानाना न्याय वागणुक हिंदुना वेगळी..मंदीरे सरकारने ताब्यात घेतली पण मशीदी चर्चला हात लावण्याची हिम्मत नाहि.. हिंदुंचा अक्रोश हि प्रतिक्रिया असते..क्रिया न समजावुन घेता त्याना झोडपत रहाणे व विवेकाचे धडे देणे या मुळे स्युडो शब्द पोप्युलर झाला..आता लोकसंख्या १५० कोटीच्या घरात पोहोचत असताना लढे त्रिव्र होत जाणार...

अन्या दातार Fri, 08/29/2014 - 15:40
स्युडो, पुरोगामी व प्रतिगामी याची व्याख्या कशी करता यावर पुढे बोलणे उचित ठरेल. तरी तोंडाच्या वाफेला कृतीची जोड दिल्यास परिणाम साधता येतो असे माझे मत आहे. नाहीतर "काशीस जावे नित्य वदावे" हे आहेच. :)

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 12:13
प्रतिसादकांचे आभार. वेळ मिळाताच एकेकाला उत्तरे देतो. इथे एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पुरोगाम्यांची भलामण करणे मंडळींना खपत नाहीये. माझा मुद्दा इतकाच आहे की आपल्यामते एखादी व्यक्ती (जसे वरती क्लिंटन यांनी अरुंधती रॉय यांचे उदा दिले आहे. तीच असे नव्हे कोणतीही व्यक्ती) कितीही व काहीही मत मांडत असेल तर त्याचा प्रतिवाद करावा किंवा तितक्याही लायकीची आर्ग्युमेंट वाटली नाही तर सरळ दुर्लक्ष करावे. मात्र, त्या व्यक्तीला मत मांडता येण्यासारखे वातावरण हवेच हवे - जे त्या व्यक्तीवर बोट दाखवून त्यांच्यावग व्यक्तिगत टिपणी केल्याने राखले जाते असे मला वाटत नाही (स्युडोसेक्युलर काय किंवा स्युडोलिबरल काय किंवा तत्सम इतर विषेशण काय हे त्या व्यक्तीला लावलेले असते) दुसरे असे की विचार मांडणार्‍यावर कृती करण्याचा भार टाकणे. कित्येक थोरांनी कृतीसह विचार मांडले जे चांगले आहे, पण प्रत्येक विचार मांडणार्‍याने त्या व्यक्ती इतके थोर व्हावेच हा अट्टाहास का? येनकेनकारणेन नाही जमत कृती करायला म्हणून विचाराला काहीच महत्त्व नाही? इखाद्याने मांडावा विचार तो अनेकांना रुचला / दुसर्‍या एखाद्याला पटला/रुचला व त्याला शक्य असेल तर ती व्यक्ती करेल कृती. निव्वळ साजेशी कृती नाही म्हणून व्यक्तीला स्युडो ठरवत झटकून टाकल्याने त्या व्यक्तीचे नुकसान खचितच नाही, झालेच तर ते आपले आहे कारण ती व्यक्ती पुन्हा मते मांडायला जाईलच असे वातावरण आपण देत नाहियोत. पुन्हा एकदा मत पटले तर विचार करा, नाही पटले तर विरोध करा किंवा दुर्लक्ष करा, मात्र "कोणालाही" (अगदी डाव्या टोकाच्या अरुंधतींपासून ते उजव्या टोकाच्या ओसामापर्यंत) मत मांडण्याचे धैर्य आणि इच्छा जागृत राहिल असे वातावरण आपण ठेवलेच पाहिजे. वर उदा. दिलेल्या टोकाची मंडळी इतकी निर्ढावलेली असतात की तुमच्या स्युडो लेबलांना त्यांना फरक पडत नाही, मात्र ज्यांचे विचार खरंच विचार करण्यासारखे असतात ते मात्र या गदारोळामुळे गप्पच रहाणे पसंत करतात हेच तर दुर्दैव आहे :(

In reply to by ऋषिकेश

पैसा Mon, 09/01/2014 - 14:25
पुरोगामी या शब्दाची नक्की व्याख्या काय? जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात, त्यांच्यामुळेच समाज पुढे जातो हे नक्की खरेच आहे का? त्याहून बेसिक प्रश्न. समाज पुढे जातो म्हणजे काय? ते कोणी ठरवायचं? जे जे जुने ते नेहमी टाकाऊच असते का? इथे नवीन विचार आणणार्‍याला नेहमी त्रासच दिला जातो, त्याला नावे ठेवली जातात असे एक जनरलायझेशन दिसत आहे. जे सदासर्वकाळ तसे असेलच असे नव्हे. सगळा इतिहास पाहिला तर अतिप्रचंड बदल हळूहळू घडत आलेले दिसतात. ज्याला समाजाला बदलायचे आहे, तो वेळप्रसंगी माघार घेऊन किंवा वरकरणी आपण इतर ९९ लोकांचे ऐकतो आहोत असे दाखवून जास्तीत जास्त लोकांना बरोबर कसे घेता येईल याचा विचार करतो. आमच्यासारखे काही लोक समाजाला बदलणे हे महाकर्मकठीण आहे, आपण स्वतःपुरता विचार करावा असे म्हणतात. असे लोक कोणत्या क्याटेगरीत बसतात? बरे एखादा माणूस एका बाबतीत पुरोगामी आणि एका बाबतीत प्रतिगामी असू शकतो. तिथे दर वेळी काळेपांढरे वेगळे करता येईल असे नव्हे. सहसा लोक बदल फार सावधपणे स्वीकारतात. आहे ती स्थिती बदलायची फार कमी लोकांची तयारी असते. साध मांजर किंवा कुत्रे सुद्धा जागेवरून उठवलं तर गुरगुरतं. मग माणूस तर थोडा तरी विरोध करणारच! त्या विरोधाचे रूपांतर स्वीकारात कसे करावे याचा या विचार जो समाजाला बदलू पहातो त्याने केला पाहिजे. विरोधाला पुन्हा विरोध केला, त्यांना शिव्याशाप दिले तर ज्या सामान्यांचा समाज बनलेला आहे ते "मर तिकडे!" म्हणणारच. ही अगदी सर्वसामान्य प्रवृती आहे.

In reply to by पैसा

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 14:41
बरे एखादा माणूस एका बाबतीत पुरोगामी आणि एका बाबतीत प्रतिगामी असू शकतो. तिथे दर वेळी काळेपांढरे वेगळे करता येईल असे नव्हे.
अतिशय म्हणजे अतिशयच सहमत आहे. नेमक्या याच कारणासाठी व्यक्तीवर हा काय स्युडोयंव, हा काय विचारजंत, हा काय अमुक असे शिक्के न मारता मत ग्राह्य ठरवावे. ती व्यक्ती एरवी जी कृती करते ती योग्य की अयोग्य आहे याचा प्रभाव मत जोखताना करू नये. त्या व्यक्तीच्या वागण्यात विरोधाभास असेल तर तो दाखवून द्यावा, त्यावर गरज असल्यास टिका करावी मात्र त्या व्यक्तीस साईट ऑफ केल्याने त्या व्यक्तीशी संवादाचा मार्ग बंद होतो. अशी व्यक्तीगत हेटाळणी करून वेगवेगळे विचार व्यक्त करणार्‍यांशी संवादाचे मार्ग बुजवण्याने समाजाचा फायदा होत नाही हे तुम्हाला मान्य असेलच!

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Mon, 09/01/2014 - 16:42
त्या व्यक्तीच्या वागण्यात विरोधाभास असेल तर तो दाखवून द्यावा, त्यावर गरज असल्यास टिका करावी मात्र त्या व्यक्तीस साईट ऑफ केल्याने त्या व्यक्तीशी संवादाचा मार्ग बंद होतो. अशी व्यक्तीगत हेटाळणी करून वेगवेगळे विचार व्यक्त करणार्‍यांशी संवादाचे मार्ग बुजवण्याने समाजाचा फायदा होत नाही हे तुम्हाला मान्य असेलच!
विरोधाभासावर टीका केली की व्यक्तिगत व्यक्तिगत म्हणत क्यँव क्यँव करत चर्चा बंद करणारेही हेच लोक असतात. अशा लोकांचे तोंड बंद करण्यात समाजाचा प्रचंड फायदा आहे.

In reply to by ऋषिकेश

प्रसाद१९७१ Mon, 09/01/2014 - 16:33
(जसे वरती क्लिंटन यांनी अरुंधती रॉय यांचे उदा दिले आहे. तीच असे नव्हे कोणतीही व्यक्ती) कितीही व काहीही मत मांडत असेल तर त्याचा प्रतिवाद करावा किंवा तितक्याही लायकीची आर्ग्युमेंट वाटली नाही तर सरळ दुर्लक्ष करावे. >>>>>> दुर्लक्ष करावे हे बरोबरच आहे, पण तुम्ही हे ही लक्षात घेतले पाहीजे की ह्या अश्या ( अरुंधतीं, अनंतमुर्ती वगैरे ) थोथांड पुरोगामी आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीच्या आड येणार्‍या लोकांचा मिडीया वर ताबा असतो. ही मंडळी प्रचंड vocal असतात आणि सगळीकडे छापुन आणतात आणि दिसतात. त्यामुळे समाजाचे मतही त्यांच्या सारखे आहे असे वाटायला लागते. सरदेसाई आणि कंपू ने जसे गुजरात दंगली बद्दल वाट्टेल तसे वार्तांकन केले पण कधी तोंड उघडुन गोध्र्याच्या रेल्वे जाळण्याबद्दल काही बोलले नाहीत. एक मुलगी अतिरेक्याबरोबर फिरते आणि एन्काउंटर मधे मारली जाते तर ती अतिरेक्याबरोबर काय करत होती हे बोलत नाहीत पण सारखी मारली गेली मारली गेली म्ह्णुन बोंबलत असतात. ह्यांचे फंडीग सगळे मध्यपूर्वेतुन होत असते ( Via Europe, US )

In reply to by ऋषिकेश

प्रसाद१९७१ Mon, 09/01/2014 - 16:36
मत मांडण्याचे धैर्य आणि इच्छा जागृत राहिल असे वातावरण आपण ठेवलेच पाहिजे. >>>>> टीव्हीवर चर्चा पहा. ही चोर लोक दुसर्‍या कोणाला बोलून तरी देतात का ते? नुस्ते भुंकत असतात. ह्या पुरोगाम्यांना मत स्वातंत्र्य पाहीजे म्हणजे जर ते मत "त्यांचे" असेल तर चालेल नाहीतर आवाज बंद.

बॅटमॅन Mon, 09/01/2014 - 12:45
त्या व्यक्तीच्या विचारांचा प्रतिवाद हा विचारांनी करण्याची धमक नसलेले विचारषंढ लोक मग त्या व्यक्तीलाच झाडून टाकायला हा 'स्युडोमार्ग' अवलंबतात.
आचारषंढ असण्यापेक्षा विचारषंढ असलेले कधीही बरे!!

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 14:11
प्रत्येक विचाराला कृतीची जोड हवी तरच तो विचार ग्राह्य समजणारे, स्वतः मात्र कित्येक विषयांवर त्या त्या क्षेत्रात अजिबात कृतीची जोड नसताना आपापली मते देत असतात / विचार मांडत असताना दिसतात हा विरोधाभास त्यांना जाणवतो का? मात्र हा विरोधाभास असूनही, माझ्या मते त्यांचे त्या त्या क्षेत्रात कृती न करता निव्वळ विचार व्यक्त करणे बरोबरच आहे, नव्हे त्यासाठीच पोषक वातावरण हवे. दारूड्याने दिलेले दारुबंदीवरील विचार तो केवळ दारुडा आहे म्हणून ऐकूनच न घेता स्वतःचे नुकसान मी का करून घ्यावे? त्याला स्वतःला नसेल जमत प्रमाणाबाहेर दारू पिणे थांबवणे पण म्हणून प्रमाणाबाहेर दारू पिणे वाईट हे मत मी का अग्राह्य ठरवावे?

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Mon, 09/01/2014 - 16:20
प्रत्येक विचाराला कृतीची जोड हवी तरच तो विचार ग्राह्य समजणारे, स्वतः मात्र कित्येक विषयांवर त्या त्या क्षेत्रात अजिबात कृतीची जोड नसताना आपापली मते देत असतात / विचार मांडत असताना दिसतात हा विरोधाभास त्यांना जाणवतो का?
"समाजात यँव पायजे नि त्यँव पायजे" छाप विचारांना हे विशेषेकरून लागू आहे इतके सांगतो. बाकी चालू द्यावे.

अन्या दातार Mon, 09/01/2014 - 15:05
इथे एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पुरोगाम्यांची भलामण करणे मंडळींना खपत नाहीये.
तुमच्या 'विचारांना विरोध करणारे ते प्रतिगामी का? का अश्या प्रतिगाम्यांना (पुरोगाम्यांना विरोध करणारे ते प्रतिगामी या अर्थाने) 'त्यांचे विचार' मांडायची मुभा नाही? वर पैसातै म्हणतात त्याप्रमाणे नवीन विचारांना विरोध हा होणारच. बदल हा हळूहळू असावा. १०० जणांमध्ये एकाने नवा विचार मांडला तर ९९ लोक विरोध करणार हे ओघानेच आले. या ९९ लोकांपुढे तुमचे मत मांडायची क्षमता 'फक्त विचारांपेक्षा' कृतीतून जास्त येते हेच मत इथे प्रतिसाद देणार्‍या लोकांचे असावे असा अंदाज आहे. जर विचारांची प्रॅक्टीकॅलिटी लोकांपर्यंत पोहचली नाही, तर लोकांनी बदल का स्वीकारावा? अन ही प्रॅक्टिकॅलिटी आचारातून प्रतीत होणार नाही असं धागाकर्त्यास वाटते का?

In reply to by अन्या दातार

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 15:17
तुमच्या 'विचारांना विरोध करणारे ते प्रतिगामी का? का अश्या प्रतिगाम्यांना (पुरोगाम्यांना विरोध करणारे ते प्रतिगामी या अर्थाने) 'त्यांचे विचार' मांडायची मुभा नाही?
अं? असा अर्थ होतोय त्या विधानाचा? माझ्या मते असा अर्थ होत नाही. असो.
वर पैसातै म्हणतात त्याप्रमाणे नवीन विचारांना विरोध हा होणारच. बदल हा हळूहळू असावा. १०० जणांमध्ये एकाने नवा विचार मांडला तर ९९ लोक विरोध करणार हे ओघानेच आले.
विचारांना विरोध करू नये असे कसे म्हणेन? कुठे म्हटले आहे? उलट विचारांचाच विरोध करावा व्यक्तीचा नाही हेच तर सांगतोय
या ९९ लोकांपुढे तुमचे मत मांडायची क्षमता 'फक्त विचारांपेक्षा' कृतीतून जास्त येते हेच मत इथे प्रतिसाद देणार्‍या लोकांचे असावे असा अंदाज आहे.
माझेही तेच मत आहे. कृतीची जोड असल्यास विचार अधिक जलद व अधिक जणांपर्यंत पोचतो. पण येनकेनकारणाने कृती करणे विचार मांडणार्‍याला शक्य नसेल तरीही तो विचार टाकाऊ होत नाही.

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Mon, 09/01/2014 - 16:21
अन्याच्या प्रतिसादातील
जर विचारांची प्रॅक्टीकॅलिटी लोकांपर्यंत पोहचली नाही, तर लोकांनी बदल का स्वीकारावा? अन ही प्रॅक्टिकॅलिटी आचारातून प्रतीत होणार नाही असं धागाकर्त्यास वाटते का?
अधोरेखित भागाला बगल दिल्याची नोंद घेतल्या गेली आहे.

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 16:43
त्याचे उत्तर वेगळे दिलेले नाही. पण ते स्वयंस्पष्ट नाही काय? असो. माझी मते: प्रॅक्टिकॅलिटी नाही पोचली तर लोकांनी बदल स्वीकारू नये / तरीही स्वीकारावे हा लोकांचा प्रश्न. पण म्हणून बदल सुचवणार्‍याला राईट ऑफ का करावे? त्याला मत मांडू द्यावे, त्यावर चर्चा व्हावी, त्यातून त्या व्यक्तीला नाही पण अन्य कोणाला योग्यता पटली तर तो कृती करेलही किंवा नाहीही, तो मुद्दाच असणे योग्य नाही.
ही प्रॅक्टिकॅलिटी आचारातून प्रतीत होणार नाही असं धागाकर्त्यास वाटते का?
होईलही किंवा होणारही नाही. विचार प्रॅक्टिकल नाही ही विचारावरील टिका असल्यास ती योग्यच आहे. मात्र "एखादी व्यक्ती इप्रॅक्टिकलच आहे तिचे काय ऐकायचे?" असा मोड मात्र गैर आहे!

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Mon, 09/01/2014 - 16:45
म्हणजे आचारविचारांत जराही सुसंगती नसलेल्याला मत मांडण्याचा अधिकार आहे, अन बाकीच्यांना मात्र त्याला राईट ऑफ करण्याचा अधिकार नाही? ही कसली हुकूमशाही आहे?

In reply to by ऋषिकेश

कवितानागेश Mon, 09/01/2014 - 16:52
येनकेनकारणाने कृती करणे विचार मांडणार्‍याला शक्य नसेल तरीही तो विचार टाकाऊ होत नाही. >> तसंच येनकेन्प्रकारेण विचार 'ऐकणार्‍यालाही' कृती शक्य नसेल तर तर तो प्रतिगामि/ भित्रा/ परंपरावादी ठरु नये! ;) विचार मांडणार्‍यानी सहानुभूतीपुर्वक विचार केला तर 'क्रुतीयोग्य' मधला मार्ग तो काढू शकतो. स्वतःसाठी आणि इतरांसाठीही....

In reply to by कवितानागेश

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 16:56
तुम्ही मजेत म्हटले असेल (डोळा मारल्याची स्मायलीमुळे वाटले) पण मी याच्याशी सहमत आहे. एखादी कृती व/वा विचार प्रतिगामि/ भित्रा/ परंपरावादी असु शकतो, मात्र निव्वळ त्यामुळे त्या व्यक्तीवर तो शिक्का मारू नये!

बॅटमॅन Mon, 09/01/2014 - 16:42
पुरोगाम्यांचे नुस्ते विचार समाजाने नुस्तेच ऐकून सोडून दिले तर चालेल का? समाजाकडून नक्की कसली अपेक्षा आहे? आचाराची अपेक्षा आहे का? जर असेल तर आचाराचा थोडाही इन्पुट नस्ताना 'एक्स निहिलो' आचार समाजाने उत्पन्न करावा ही अपेक्षा पर्पेच्युअल मोषन मषीन इतकीच हास्यास्पद आहे. हां आता समाजाकडून आचाराची जराही अपेक्षा नसेल तर ठीकच आहे. शेवटी नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे! अनेक मतप्रवाह असेच आले आणि गेले. हेही दिवस जातील! आपल्या हस्तिदंती मनोर्‍यांतून जन्तेकडे तुच्छतेने पाहण्याशिवाय अन्य काही करू न शकणारे स्वनामधन्य इन्ब्रीडिंग स्वयंघोषित विचारवंत नामशेष होतीलच - अन तेही स्वतःच्या कर्माने! तेव्हा चाल्लंय चालूद्या. खुद के मौत का अट्टाहास अगर किसीको करना है तो हम आडे नही आयेंगे. शेवटी वो तो उनका हक है!

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 16:51
मत मांडताच समाजाने आचरण करावे असा अट्टाअहास का? मत योग्यच असेल कशावरून? त्यात भयंकर तृटि असु शकतात, विचार प्रत्यक्षात आणण्यात काही बाधा असु शकतात. कोणीही म्हणजे अगदी कोणीही मत मांडले म्हणजे लगेच समाजाने तसे आचरण करावे अशी अपेक्षा का धरावी? समाजाकडून मत मांडू देण्याची आणि त्या मतावर चर्चा करत गरज वाटल्यास/पटल्यास आपल्या कृतीत आवश्यक ते बदल करण्या/न करण्याची अपेक्षा आहे. त्या व्यक्तीला राईट ऑफ केल्याने समाज ही संधी गमावतो!

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Mon, 09/01/2014 - 16:54
मत मांडताच समाजाने आचरण करावे असा अट्टाअहास का? मत योग्यच असेल कशावरून? त्यात भयंकर तृटि असु शकतात, विचार प्रत्यक्षात आणण्यात काही बाधा असु शकतात. कोणीही म्हणजे अगदी कोणीही मत मांडले म्हणजे लगेच समाजाने तसे आचरण करावे अशी अपेक्षा का धरावी?
धन्यवाद, मग कायच प्रॉब्लेम नाय. सोताची कबर सोताच खणून ठेवलेली आहे. :) बाकी, पायजे ते बडबडायचा हक्क व्यक्तीला पायजे असेल तर त्याला राईट ऑफ करायचा हक्क समाजालाही पायजेच!

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Mon, 09/01/2014 - 16:57
समाजाला त्या मताला राईट ऑफ करायाचा हक्क हवाच याच्याशी सहमती आहेच, मात्र त्या व्यक्तीला नव्हे!

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Mon, 09/01/2014 - 17:01
मतच नव्हे, तर व्यक्तीलाही राईट ऑफ करायचा हक्क हवा. तसा हक्क मिळाल्याने तोटा होतो हे नुस्ते अर्ग्युमेंट म्हणून ठीक आहे, पण प्रॅक्टिकल नाही. हां आता युटोपिया कसा पायजे याबद्दलचे हे चिंतन असेल तर ठीके, नपेक्षा नाही.

In reply to by ऋषिकेश

वॉल्टर व्हाईट Tue, 09/02/2014 - 05:23
व्यक्तीला राईट ऑफ करण्याचा हक्क असायला हवा, हे पटते. असे नसते तर, उदा. ब्रिगेडोत्पन्न नेते त्यांच्या विषारी विचारांना असेच पसरवत राहतील. किंबहुना समाज आपोआपच अश्या राईटॉफोग्य व्यक्तींना बाजुला सरकवतो. हे उदाहरण चपखल नाही कारण ब्रिगेडी नेते हे काही पुरोगामी नाहीत हे मान्य.

In reply to by ऋषिकेश

कवितानागेश Mon, 09/01/2014 - 17:06
पण तथाकथित नवीन विचार मांडणारे बहुसंख्य लोक हे समाजाला मूर्खच (किंवा अज्ञानी/ भोळे/ बिचारे/ प्रवाहपतित/भित्रे वगरै...) समजत असतात. मग त्यांच्यात आणि समाजात चर्चा कशी काय होणार? मग चर्चा करण्या ऐवजी बहुसंख्य समाज अशा 'विचारी' व्यक्तीलाच टाळतो. त्यात सगळ्यांचेच नुकसान होतं. लोकांशी त्यांच्याच परीभाषेत बोलल्याशिवाय संवाद साधता येत नसतो.

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश Mon, 09/01/2014 - 17:12
असा निराश होउ नकोस ब्याट्या... हिम्मत ठेव. आपण लिबरलांमध्ये कधी ना कधीतरी जागृती आणूच शकतो. ;)

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन Mon, 09/01/2014 - 17:14
ओक्के मौतै..तुम्ही म्हणता म्हणून. नायतर यांना गुळाची चव काय म्हणत सगळा गूळ आम्हीच फस्त करणार होतो ;)

प्यारे१ Mon, 09/01/2014 - 17:08
व्यक्ती, व्यक्तीमत्व, वक्तृत्व, वक्तव्य ह्यांमध्ये आपल्याला हीतकर असेल ते वक्तव्यच. बाकी कशाचा उहापोह करुन फारसं काही मिळायचं नाही. अर्थातच वक्तव्यामागं व्यक्तीचं व्यक्तीमत्व संवादीपणं उभं रहात असेल तर ते 'बोलकं चित्र' हजारो शब्दांचं काम करुन जातंच. लई वैचारिक झालं प्यारे ;)

In reply to by प्यारे१

कवितानागेश Mon, 09/01/2014 - 17:15
लै प्रगल्भ होत चाललाय हा प्यारे.... पण वर तुला नक्की 'हितकर' म्हणायचय की 'सोयीस्कर' म्हणायचय ते कळलं नाही.

In reply to by धन्या

कवितानागेश Mon, 09/01/2014 - 17:45
सुरुवात अशी आहे, "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले?" माय फुट! मी कसाही वागेन नी काहिहि बोलेन! शिवाय माझी पावले कोणी वंदावी अशी माझी इच्छाच कुठाय? आणि असली तरीही हा नियम मी का म्हणून मानावा? आणि तसंही मी अगदी बोलल्याप्रमाणे वागल्यावरही माझी पावले वंदतीलच लोकं याचीही खात्री नाहिच्चे!> हे मराठीतच आहे. आणि चर्चा त्याबद्दलच आहे. मांडलेल्या विचारांप्रमाणे वागावं की नाही, वागता येतं की नाही, स्वतःला जमलं नाही तरीही इतरांना ढकलता येतं का इ. इ.

In reply to by पैसा

एस Mon, 09/01/2014 - 19:41
ज्यांना विचारच करू दिला जात नाही त्यांचं काय? विचार आणि कृतीचा परस्परसंबंध असतोच असे कित्येकदा नसते. किंबहुना अविचारे कृती करण्याची आणि ह्याच वेडेपणाला महाजनपंथ मानून चालण्याची सध्या जी जबरदस्त लाट आली आहे तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य कदाचित हेच असावं की अशी लाट लोकांना विचार करण्याची संधीच देत नाही. विचार मांडणे ही तर धारिष्ट्याची बाब झाली.

In reply to by पैसा

विचारांचा अभाव म्हणजे अंतिम मुक्तीच साधली की हो या लोकांनी ! त्यांचं आपण मर्त्य मानव काय करू शकणार ?! :) ---(विचार न करता बोलण्याचे स्किल मिळवण्याच्या खटपटीत आजपर्यंत सतत अयशस्वी झालेला) इए

विलासराव Mon, 09/01/2014 - 19:16
खालील संवाद वाचुन मला मी पुरोगामी/स्युडो/प्रतीगामी/किंवा अजुन काही आहे का? हेच मला जाणुन घ्यायचय. बाकी जग बदलवुन टा़कणारा अजुन जन्माला यायचाय असे आमचे मत. ज्याने त्याने आपले आपल्यापुरते जग बदलावे. कोणीही विदा मागु नये.नसेलच तर कुठुन देउ? मी विपश्यना का करावी याचे (Score: 1) विलासराव पुण्य: 2 मी विपश्यना का करावी याचे उत्तर मला कळले नाही. तुम्ही प्रतिसाद दिलाय त्याबद्द्ल धन्यवाद. त्यात एकही दोष मला तरी दिसत नाही त्यात. प्रत्येक मताशी सहमत.अभ्यास करुन दिलाय यात वाद नाही. खरच मी माझा प्रतिसाद पुन्हा वाचला.माझा आनी अने़कांचा अनुभव आहे असाच त्यातुन अर्थ निघतो आहे. हा माझा दोष. माझा आनी अने़कांचा (पुर्ण जगाचा का असेना) अनुभव आहे म्हनुन कोनीही (एकाही मनुष्याने) विपश्यना का करावी हा अगदी रास्त प्रश्न आहे. मनुष्यप्राण्यात राग,लोभ,काम, क्रोध. मद,मत्सर्,मोह, माया (षढरिपु)असतात. ते कसे उत्पन्न होतात, मनुष्यप्राण्याला प्रभावीत करतात आनी त्याचा त्याला त्रास होतो रोजचे जीवन जगताना. हे सर्व कसे होते याचा कार्यकारणभाव जानुन घेउन त्यापासुन आपल्याला होणार्या त्रासापासुन(दु:ख्खापासुन) सुटका करुन घेणे यासाठी विपश्यना विद्या शिकावी लागते. हे विपश्यना का करावी याचे उत्तर आहे. मी विपश्यना का करावी याचेही हेच उत्तर आहे पण ते त्या व्यक्तीला पटल्यास. जो कोणी राग,लोभ,काम, क्रोध. मद,मत्सर्,मोह, माया (षढरिपु) यांनी प्रभावीत होउन त्रासात (दु:खात) पडत नाही त्यांच्यासाठी विपश्यनेची गरजच नाही. साध्य साध्य झालेल्या व्यक्तिसाठी साधनेची गरज(प्रयोजनच) नाही. मनुष्यप्राण्यात राग,लोभ,काम, क्रोध. मद,मत्सर्,मोह, माया (षढरिपु)असतात. ते कसे उत्पन्न होतात, मनुष्यप्राण्याला प्रभावीत करतात आनी त्याचा त्याला त्रास होतो रोजचे जीवन जगताना. हे ज्याचे त्याने ठरवावे लागते. हेच नेमके काचे (कुणाच्याही) उत्तर आहे. त्रासात पडल्याने जो(महत्वाचा असा काळ्/वेळ) वेळ वाया जातो त्यामुळे. त्यासंदर्भातील हे तुमचे वाक्यः आयुष्यात काय फायदा होईल आणि जर फायदा होत असेल तर माझ्या घालवलेल्या वेळेपेक्षा/कष्टापेक्षा अधिक फायद्याचा आहे का? हा माझ्यासाठी तरी खरा कळीचा मुद्दा आहे. हे एक महत्वाचे कारण झाले. जीवन कसे जगावे हे ही त्यामुळे आपल्याला कळते. घाईने मत बनवु नका की जीवन कसे जगावे दुसर्याकडुन शिकण्याची काय गरज? मी लिहीतोय त्यावर. लवकरच टाकतो मुळ लेखात तेही साधनेचे प्रमुख अंग आहे. त्याशिवाय विपश्यना करुच शकत नाही. प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा किंवा सदस्यनोंदणी करा. Mon, 18/08/2014 - 00:15 | जो कोणी राग,लोभ,काम, क्रोध. (Score: 1) ऋषिकेश पुण्य: 2 जो कोणी राग,लोभ,काम, क्रोध. मद,मत्सर्,मोह, माया (षढरिपु) यांनी प्रभावीत होउन त्रासात (दु:खात) पडत नाही त्यांच्यासाठी विपश्यनेची गरजच नाही. साध्य साध्य झालेल्या व्यक्तिसाठी साधनेची गरज(प्रयोजनच) नाही. आभार्! एकूण चर्चा रोचक आहे. मुळात मला या षड्रीपुंचा त्याग करायचाच नाहिये, कारण या गोष्टींचा जो काही कमी-अधिक प्रमाणातील मिलाफ आहे तो मी आहे. याच्या पल्याड गेलो तर मी मीच उरणार नाही. सध्याचा मी जसा आहे तसा मला प्यारा आहे. त्यामुळे जे काही सुख-दु:ख वाट्याला येते तो ही आयुष्याचा भागच आहे. ते टाळायचे कशाला? असो. जर हे विपश्यना करायचे कारण असेल तर मलाही विपश्यनेची गरज नाही असे सहज म्हणता यावे. प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा किंवा सदस्यनोंदणी करा. - ऋ ------- कल्पनेतल्या धूपदीपांनी जिथे देव खूष होतो तिथे कल्पनेतल्या सज्जनपणाने माणसाने तृप्त राहायला काय हरकत आहे? -- पु.ल. Mon, 18/08/2014 - 00:28 | आभार्! एकूण चर्चा रोचक (Score: 1) विलासराव पुण्य: 2 आभार्! एकूण चर्चा रोचक आहे. मुळात मला या षड्रीपुंचा त्याग करायचाच नाहिये, कारण या गोष्टींचा जो काही कमी-अधिक प्रमाणातील मिलाफ आहे तो मी आहे. याच्या पल्याड गेलो तर मी मीच उरणार नाही. सध्याचा मी जसा आहे तसा मला प्यारा आहे. हेच अध्यात्माचं सार आहे. हीच ती मुक्ती मी पासुन.अर्थातच निर्णय ज्याचा त्याने घ्ययचाय. हे वरती नमुद केलेलच आहे. त्यामुळे जे काही सुख-दु:ख वाट्याला येते तो ही आयुष्याचा भागच आहे. ते टाळायचे कशाला? असो. जर हे विपश्यना करायचे कारण असेल तर मलाही विपश्यनेची गरज नाही असे सहज म्हणता यावे. तुमचा निर्णय योग्यच आहे .

कवितानागेश Mon, 09/01/2014 - 20:20
ज्यांचे लोक ऐकतात, ज्यांना मान आहे, ज्यांच्याबद्दल विश्वास आहे अशा सामाजिक क्रांती घडवणार्‍या विचारवंतांचे उअदाहरण घ्यायचं झालं तर एक ठळक नाव डोळ्यासमोर येतं ते ज्ञानोबा माउलीचं. त्यांना 'माउली' म्हणावं, इतका विश्वास जन्सामान्यांना त्यांच्याबद्दल वाततो. कारण त्यांची वृत्ती आणि त्यांची भाषा. त्यांनी कुठेही आता मी तुम्हा यडपटांना जरा शहाणपणा शिकवतो, असा आविर्भाव आणला नाही. अर्थातच तो तसा कधीच नव्हता, म्हणूनच आला नाही. ते श्रोत्यांना उद्द्येशून जे लिहितात ते फार गोड आणि लाघवी आर्जव आहे. तसच त्यांना जे काही सांगायचंय त्या संपूर्ण विवेचनात 'मला आत्यंतिक आनंदाचा ठेवा मिळाला आहे, आणि तो मला सर्वांसोबत वाटून घ्यायचा आहे' हाच भाव सतत आहे. जेंव्हा हा असा 'शेअरिंग' चा भाव असतो, तेंव्हाच समोरची व्यक्ती/ समाज लक्ष देउन , निदान समोरचा माणूस काय सांगतोय ते ऐकतो. त्यावर विचार करतो. अर्थात, हा सोज्वळ भाव खरोखरच मनात असल्याशिवाय शब्दात उतरु शकणार नाही. शिवाय त्यांना जे काही सांगायचं होतं ते त्यांनी अत्यंत सोप्या, मधुर आणि जनसामान्यांच्या भाषेत सांगितलं. त्यामुळे ते विचार समजणं सोपं गेलं. (डिसक्लेमरः ज्ञानेश्वर क्रान्तिकारक नव्हते, असा कुणाचा समज असल्यास त्तो त्यांचा त्यांनी निस्तरावा..) समाजात बदल घडवू शकणार्‍या व्यक्तीचं दुसरे उदाहरण म्हणजे बाबा आमटे. त्यांनी सरळ कृतीनीच सुरुवात केली. जर ते फक्त ' कुष्ठरोग बरा होउ शकतो होऽऽऽऽ' असं सांगत, प्रेझेन्टेशन्स देत फिरले असते, तर काहीही झालं नसतं. पण त्यांच्या कृतीशीलतेमुळेच आज त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्याच मनात अत्यंत आदर आहे. बाबा स्वतःदेखिल कृती न करण्याची अनेक कारणं देउ शकले असते... पण त्यांच्यातली समाज बदलण्याची खरी तळमळ हेच त्यांचे बळ ठरली. यावरुन तरी स्पष्ट दिसतं की शेवटी कृतीच महत्त्वाची. (वरचाच डिस्क्लेमर पुन्हा. )

ज्याला काही बदल हवे आहेत त्याच्यामध्ये : अ) बदलांसंबंधीचे विचार व्यक्त करण्याचा धीटपणा असला तर तो ते बोलून अथवा लिहून सांगेल आ) ते बदल प्रत्यक्षात आणण्याची धमक असली तर तो त्यासाठी आवश्यक कृती करेल... कृती कशी अथवा किती करेल हे त्याच्या लोकांना समजावून सांगण्याच्या हुशारीवर आणि पद्धतीवर अवलंबून असेल आणि त्या बदलांचे लक्ष असलेल्या लोकांना ते बदल मान्य होणार की नाही आणि मान्य झालेच तर किती प्रमाणात ते लोकांच्या आचरणात येतील हे खालील खालील गोष्टींवर अवलंबून असेल : अ) नवीन बदलांमुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले जातील अश्या विरोधकांची ताकद, हुशारी आणि त्यांची विरोधाची पद्धती आ) समाजातली त्या वेळेची परिस्थिती... विशेषतः बदलांचे लक्ष असलेल्या लोकांमध्ये तो बदल स्वीकारण्याचा इच्छेची तीव्रता महत्त्वाचे : या जगामध्ये बदल हीच एकुलती एक स्थिर गोष्ट आहे... आणि त्याबरोबर बदलाच्या क्रियेला विरोध ही प्रतिक्रिया होतेच होते. वर सांगितलेल्या दोन प्रतिस्पर्धी लोकांमध्ये जगाच्या सुरुवातीपासून रस्सीखेच चालू आहे आणि ती जगाच्या अंतापर्यंत अशीच चालू राहणार आहे. जेव्हा ज्याचे पारडे वरचढ होईल (जेव्हा लोकांना बदल अनुसरणे न अनुसरण्यापेक्षा जास्त सोयीचे वाटेल) तेव्हा तो जिंकेल. लक्षात ठेवण्याजोग्या काही मुख्य गोष्टी : १. सर्वमान्यपणे लेखी नियम असलेल्या आणि ते पाळले जात असणार्‍या खेळातले नियम मोडले गेल्यास योग्य त्या अधिकार्‍याकडे दाद मागता येते. पण जीवनांत / परिस्थितीत बदल घडवायचा असल्यास असे शक्य नसते. कारण तेथे तर असलेले नियम बदलून नवीन नियम अस्तित्वात आणण्यासाठीचा संघर्ष सुरू करायचा असतो... त्यामुळे अश्या परिस्थितीत वर सांगितलेले रस्सीखेचीचे नियम लागू होतात. २. प्रत्येकाने आपला संघर्ष आपण स्वत: करायचा असतो. नवीन बदलांमुळे होणारे फायदे ज्यांना अजून नीट समजले नाहीत किंवा बदलांमुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले जाणार आहेत त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करणे फारसे हुशारीचे नाही. किंबहुना या दोन्ही विरोधी गटांच्या बरोबर रस्सीखेच करून त्यात वरचढ होण्याची इच्छा किंवा ताकद असल्याशिवाय कोणत्याही बदलांचे दिवस येत नाहीत... मग ते बदल कितीही क्रांतीकारी असले तरी. ३. दुसर्‍याचे विचार नीट समजवून घेण्याबद्दल किती अपेक्षा करावी हे स्थल-काल-व्यक्तीसापेक्ष असते. एका देशात सर्वमान्यतेने वर्जित असलेली गोष्ट दुसर्‍या देशात "चलता है" असू शकते. ४. तेव्हा बदल अपेक्षित असेल आणि धमक असेल तर बदलाच्या दिशेने योग्य कारवाई सुरू करणेच योग्य... फक्त तक्रार करणे केवळ अरण्यरुदन ठरेल. ५. काही थोडे लोक आपल्या मनाप्रमाणे परिस्थितीत बदल घडवून आणतात, इतर लोक परिस्थितीनुसार स्वत:त बदल घडवून आणतात... आणि या दुसर्‍या गटातील बहुतेक लोकांना सद्य व्यवस्थेबद्दल कळत-नकळत तक्रार करण्यामध्ये खूप मजा वाटते असे दिसते !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ऋषिकेश Tue, 09/02/2014 - 12:25
सारांशात्मक प्रतिसाद आवडला. आभार!
प्रत्येकाने आपला संघर्ष आपण स्वत: करायचा असतो. नवीन बदलांमुळे होणारे फायदे ज्यांना अजून नीट समजले नाहीत किंवा बदलांमुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले जाणार आहेत त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करणे फारसे हुशारीचे नाही. किंबहुना या दोन्ही विरोधी गटांच्या बरोबर रस्सीखेच करून त्यात वरचढ होण्याची इच्छा किंवा ताकद असल्याशिवाय कोणत्याही बदलांचे दिवस येत नाहीत... मग ते बदल कितीही क्रांतीकारी असले तरी.
हे पटले!

अवतार Fri, 09/05/2014 - 01:11
की परिवर्तनाची गरज कोणाला वाटते? आणि परिवर्तनाची दिशा समाजातील कोणता वर्ग ठरवतो? सामाजिक परिवर्तन हा लोकशाहीचा गाभा आहे. त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून बहुसंख्य समाजाचे लक्ष केवळ सत्ता प्राप्ती हेच असते. प्रत्येक सामाजिक गटाला "आपला माणूस" सत्तेवर आलेला पहायचा असतो. कारण "इतर सगळे" परके आहेत ही जाणीव कळत नकळत रुजत असते. ही जिथे परिस्थिती आहे तिथे कसली बोडक्याची वैचारिक सहिष्णुता असणार? दर पाच वर्षांनी निव्वळ सरकार बदलणे म्हणजे दारूच्या बाटलीवरचे लेबल बदलण्यासारखे आहे. निव्वळ लेबल बदलून दारूचे गंगाजळ होत नाही. त्यासाठी मुळात बाटलीतली दारू बदलून गंगाजळ भरण्याची मानसिकता निर्माण व्हावी लागते. लोकशाहीचे गोडवे गाणाऱ्या व्यवस्थेत देखील जनतेला झुंडशाही महत्वाची वाटत असेल तर कर्ते सुधारक आणि इतर पुरोगामी विचारवंत ह्यांच्या कार्याने समाजात खरोखरच किती परिवर्तन / प्रबोधन घडवून आणले हा संशोधनाचा विषय ठरावा. थोडक्यात म्हणजे नेतृत्व किती पुरोगामी / प्रतिगामी आहे याने जनतेला *ट्याचा फरक पडत नाही. त्यांच्या विचारांची / कार्याची उपयुक्तता काय आहे या निकषावरच त्यांची महानता ठरवली जाते. जोपर्यंत त्यांना स्वत:च्या तात्कालिक लाभासाठी वापरून घेणे शक्य असेल तोपर्यंतच त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या होतात. स्वत:च्या अस्तित्वाची लाज वाटल्याखेरीज मूलभूत परिवर्तन घडणे शक्य नसते. आपल्या विचारांचे आणि कृत्यांचे प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष समर्थन करण्याचे कोणतेच पर्याय ज्यावेळी समाजाच्या मानसिकतेत उरणार नाहीत, त्याचवेळी बदल स्वीकारण्याची मानसिकता तयार होऊ शकेल.

In reply to by अवतार

कवितानागेश Fri, 09/05/2014 - 07:06
परिवर्तनाची गरज कोणाला वाटते?> खरं तर आपल्याला इतरांच्या परिवर्तनाची गरज वाटते आणि इतरांना आपल्या! :) आणि जोपर्यंत त्यांना स्वत:च्या तात्कालिक लाभासाठी वापरून घेणे शक्य असेल तोपर्यंतच त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या होतात. > हेच सगळ्या व्यक्तींचे आणि तत्त्वांचे होत असते.

In reply to by कवितानागेश

अवतार Fri, 09/05/2014 - 08:58
परिवर्तन हे देखील "आपल्याला हवे तसेच" घडले पाहिजे यावर सर्वच परिवर्तनवाद्यांचा भर असतो. आणि एकदा तसे परिवर्तन घडले की मग कोणतेच परिवर्तन घडू नये हेच "परिवर्तनवाद्यांचे" ध्येय असते. :)

होकाका Fri, 09/05/2014 - 19:02
वेळ मिळाताच एकेकाला उत्तरे देतो.
चून चून के मारूंगा, बच के रहना, बाब्बौ...|
लेखनविषय:
लेखनप्रकार
"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले?" माय फुट! मी कसाही वागेन नी काहिहि बोलेन! शिवाय माझी पावले कोणी वंदावी अशी माझी इच्छाच कुठाय? आणि असली तरीही हा नियम मी का म्हणून मानावा? आणि तसंही मी अगदी बोलल्याप्रमाणे वागल्यावरही माझी पावले वंदतीलच लोकं याचीही खात्री नाहिच्चे! ========= "साला स्युडोलिबरल" त्याने आणखी एक शिवी हासडली. हा स्युडो शब्द इतका व्हेग आहे की त्याच्याशी संग केल्यावर होणारी प्रसुती ही कोणालाही कोणत्याही पातळीवर नेऊ शकते. स्युडोलिबरल, स्युडोसेक्युलर, स्युडोयंव नी स्युडोत्यंव!

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१४

अत्रुप्त आत्मा ·

एस Wed, 08/27/2014 - 12:32
नेमका कुठला तारा दाखवतात हो? लग्नानंतर काही वर्षांनी बायको नवर्‍याला म्हणते, "हम्म्, काय तरी. तो ध्रुव का शुक्र तारा दाखवत होतात लग्नात तेव्हा वाटलं होतं की सुखाचे तारे तोडून आणाल जमिनीवर माझ्यासाठी. आता कळतंय, माझ्या पदरात उल्काश्म पडलाय म्हणून." यावर नवर्‍याचेही उत्तर अनुभवाने तयार असतेच, "तुला हा दगडाची किंमत उमजली नाही. तारे काय मागतेस?"

प्रचेतस Wed, 08/27/2014 - 19:36
नेहमीप्रमाणेच उत्तम लेखन. प्रसंग डोळ्यांसमोर उभे करण्यात आपला हातखंडा आहे.

सस्नेह Wed, 08/27/2014 - 19:44
सप्तपदीचा अर्थ किती सुरेख समजावलात माम्या अन काक्या याच उपयोगाच्या बरं !

सस्नेह Wed, 08/27/2014 - 19:44
सप्तपदीचा अर्थ किती सुरेख समजावलात माम्या अन काक्या याच उपयोगाच्या बरं !

एस Wed, 08/27/2014 - 12:32
नेमका कुठला तारा दाखवतात हो? लग्नानंतर काही वर्षांनी बायको नवर्‍याला म्हणते, "हम्म्, काय तरी. तो ध्रुव का शुक्र तारा दाखवत होतात लग्नात तेव्हा वाटलं होतं की सुखाचे तारे तोडून आणाल जमिनीवर माझ्यासाठी. आता कळतंय, माझ्या पदरात उल्काश्म पडलाय म्हणून." यावर नवर्‍याचेही उत्तर अनुभवाने तयार असतेच, "तुला हा दगडाची किंमत उमजली नाही. तारे काय मागतेस?"

प्रचेतस Wed, 08/27/2014 - 19:36
नेहमीप्रमाणेच उत्तम लेखन. प्रसंग डोळ्यांसमोर उभे करण्यात आपला हातखंडा आहे.

सस्नेह Wed, 08/27/2014 - 19:44
सप्तपदीचा अर्थ किती सुरेख समजावलात माम्या अन काक्या याच उपयोगाच्या बरं !

सस्नेह Wed, 08/27/2014 - 19:44
सप्तपदीचा अर्थ किती सुरेख समजावलात माम्या अन काक्या याच उपयोगाच्या बरं !
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग-१३ मी बराचसा अंतर्मुख..आणि काही काळ गप्प! ============= हुश्श्स्श्स.......! आणि फोटोंच्या कचाट्यातून कसाबसा एकदाचा तो कान-पिळून होतो.आणि गाडी म्होरल्या ठेसनात येते..ती सप्तपदीच्या! हा मात्र दोन्ही बाजुच्या सर्व आज्जी-बायांचा अत्यंत कौतुकाचा शीन बरं का! इथे येणारे (आनंद)अश्रूही खरे! दोन्ही हात उंचाऊन लांबूनच दिले गेलेले आशिर्वादही खरे. आगदी मंत्रांशिवाय केला हा विधी तरी चालेल...असं माझ्या सारख्याला वाटणारा हा विधी आहे.

वर्धमान ते महावीर

दशानन ·

दशानन Tue, 08/26/2014 - 23:52
मिपावर यावे तर काही लेखन घेऊन यावे, या उद्देशाने ही लेखमाला प्रसिद्ध करत आहे, आधी हे दोन खण्ड मी थोडक्यात फेसबुकवर प्रकाशित केले होते, पण ही जवळपास ३०-४० भागाची मालिका येथे देखील प्रकाशित करेन.

दशानन Wed, 08/27/2014 - 00:20
या मध्ये असणारा वृद्ध हा काल्पनिक आहे, जो समाजात असलेल्या प्रश्न व शंका याचे प्रतिनिधित्व करणारे पात्र आहे, जो वेळोवेळी या प्रवासात सहभाग घेत राहील.

अर्धवटराव Wed, 08/27/2014 - 19:01
मिपावर प्रकाशीत सर्वोत्तम आणि अत्यावष्यक लेखमालेपैकी एक अशा लेखमालेचा श्रीगणेशा झाला असं वाटतय. पु.भा.प्र.

दशानन Wed, 08/27/2014 - 20:01
सर्वांचे आभार, तुम्ही जेवढा विश्वास माझ्यावर टाकला आहे ते पाहून भारावून गेलो आहे, मी माझ्याकडून सर्व प्रयत्न करेन ही लेखमाला वाचनिय व सुलभ असेल वाचण्यासाठी. शक्यतो माझ्याकडून होणार्‍या चुका टाळायचा मी परिपुर्ण प्रयत्न करेन पण जरी काही चूका राहिल्याच तर मोठ्यामनाने क्षमा देखील वाचकांनी करावे ही विनंती!

माहितगार Wed, 08/27/2014 - 21:21
जैन समाज हा व्यापार उदीमातील समाज म्हणून आपल्याला अधीक परिचीत आहे. योगायोगाने मी आज मराठी विकिस्रोत प्रकल्पात बनारसीदास खरगसेन जैन या १७ व्या शतकातील जैन व्यापारी-कवीचे "अर्धकथानक" हे हिंदी (ब्रज) भाषेतील आत्मचरीत्र मराठी विकिस्रोत प्रकल्पात अनुवादासाठी आयात केले आहे. बनारसीदास खरगसेन जैन (इ.स.१५८६ ते १६४३) हे साधारणतः मुगल शहाजहानाचे (आपल्या कडील शहाजी महाराजांच्या) साधारण समकालीन असावेत. अर्धकथानक हा आत्मचीत्रात्मक साहित्यातले भारतीय भाषातील सर्वात जुन्या आत्मचरीत्रापैकी किंवा बहुधा पहिलेच आत्मचरीत्र असावे म्हणून साहित्यिक सामाजिक आणि भाषिक अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यांच्या आत्मचरीत्रात राजकीय उल्लेख फारसे नसले तरीही तत्कालीन सामाजिक संदर्भांच्या माहितीच्या दृष्टीने अत्यंत रोचक आणि माहितीपूर्ण आहे. भाषा १७व्या सहतकातील हिंदी-ब्रज असलीतरी अर्थाचा बर्‍या पैकी अंदाजा येतो आहे. थोडेसे प्रयत्न केले तर मराठी अनुवाद कठीण जाऊ नये असे वाटते. हिंदी अथवा ब्रज भाषेची माहिती असलेल्यांनी या अनुवाद प्रयत्नात जमेल तसे साहाय्य करावे अशी विनंती आहे. दशान यांच्या लेखनासाठी त्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा.

In reply to by माहितगार

दशानन Wed, 08/27/2014 - 21:58
"अर्धकथानक" ची लिंक आता पाहिली, वाचताना जरी हे हिंदी वाटत असेल तरी अनेक शब्द हे प्रचलित नाही आहेत सध्याच्या काळात. मी आज याची प्रिंट काढतो व थोडा अभ्यास चालू करतो. त्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे त्यांनी जे लिहिले आहे ते काव्यात्मक भाषेत आहे, त्याचा अर्थ लावणे जिकरीचे काम आहे.

In reply to by दशानन

माहितगार गुरुवार, 08/28/2014 - 00:13
सध्याच्या समकालीन भाषाव्यवहारातील अनुवाद बर्‍याचदा कठीण ठरतात. हे तर काव्यात्मक आणि मध्ये गेलेला ३५० वर्षांचा काळ आणि तत्कालीन संदर्भांबद्दल अनभिज्ञता म्हटल्यावर जिकरीचे असणार हे नक्कीच. विकिस्रोत वर तशी घाई नाही, सावकाश एक एक शब्दाचा अर्थ नोंदवत नोंदवत गेले तरी चालण्या सारखे आहे. जुन्या हिंदीसाठी ऑनलाईन डिक्शनरींची उपलब्धता बरी असण्याची आशा आहे. तरीही जे शब्द उरतील त्या साठी हिंदी विकिपीडियन्सचेही साहाय्य मागता येईल. पण काव्यात्मकतेने आणि तकालीन संदर्भ माहित नसण्याने काही आव्हाने शिल्लक राहणार हे आपले म्हणणे खरे आहे. आपण देऊ करत असलेल्या साहाय्या बद्दल मःपुर्वक धन्यवाद.

In reply to by माहितगार

दशानन Sat, 08/30/2014 - 21:26
पहिल्या दोहरा + पहिल्या चौपाईचा अनुवाद (अपुर्ण) व्यनि करत आहे, पुढील सर्व अर्थ जेवढे जमतील ते तुम्हाला व्यनि मधून देत राहीन.

इनिगोय गुरुवार, 08/28/2014 - 05:46
वा, आवर्जून वाचावी अशी छान लेखमाला सुरू केल्याबद्दल धन्यवाद. आणि ही पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सगळ्या व्यस्त दिनक्रमातून वेळ मिळो, या शुभेच्छा.

चौकटराजा गुरुवार, 08/28/2014 - 10:17
राजाभाउ, आपल्या लेखन शैली बद्द्ल मागेच लिहून झाले. व ते आता हा लेख वाचून सार्थ वाटले. महावीरांची त्रीटक कथा बालपणी इतिहासाच्या पुस्तकात वाचलीय. पण आता जाणीवा जरा बर्‍या झाल्यात. वाचत जाईन. धन्यवाद ! मी तरी घेतलेला शोध असा आहे की आपण जन्मास येतो त्याचा निसर्गाचा उद्देश काय असेल तो असो आपला उद्देश आऩंद घेणे व देणे हा असावा.

दशानन Tue, 08/26/2014 - 23:52
मिपावर यावे तर काही लेखन घेऊन यावे, या उद्देशाने ही लेखमाला प्रसिद्ध करत आहे, आधी हे दोन खण्ड मी थोडक्यात फेसबुकवर प्रकाशित केले होते, पण ही जवळपास ३०-४० भागाची मालिका येथे देखील प्रकाशित करेन.

दशानन Wed, 08/27/2014 - 00:20
या मध्ये असणारा वृद्ध हा काल्पनिक आहे, जो समाजात असलेल्या प्रश्न व शंका याचे प्रतिनिधित्व करणारे पात्र आहे, जो वेळोवेळी या प्रवासात सहभाग घेत राहील.

अर्धवटराव Wed, 08/27/2014 - 19:01
मिपावर प्रकाशीत सर्वोत्तम आणि अत्यावष्यक लेखमालेपैकी एक अशा लेखमालेचा श्रीगणेशा झाला असं वाटतय. पु.भा.प्र.

दशानन Wed, 08/27/2014 - 20:01
सर्वांचे आभार, तुम्ही जेवढा विश्वास माझ्यावर टाकला आहे ते पाहून भारावून गेलो आहे, मी माझ्याकडून सर्व प्रयत्न करेन ही लेखमाला वाचनिय व सुलभ असेल वाचण्यासाठी. शक्यतो माझ्याकडून होणार्‍या चुका टाळायचा मी परिपुर्ण प्रयत्न करेन पण जरी काही चूका राहिल्याच तर मोठ्यामनाने क्षमा देखील वाचकांनी करावे ही विनंती!

माहितगार Wed, 08/27/2014 - 21:21
जैन समाज हा व्यापार उदीमातील समाज म्हणून आपल्याला अधीक परिचीत आहे. योगायोगाने मी आज मराठी विकिस्रोत प्रकल्पात बनारसीदास खरगसेन जैन या १७ व्या शतकातील जैन व्यापारी-कवीचे "अर्धकथानक" हे हिंदी (ब्रज) भाषेतील आत्मचरीत्र मराठी विकिस्रोत प्रकल्पात अनुवादासाठी आयात केले आहे. बनारसीदास खरगसेन जैन (इ.स.१५८६ ते १६४३) हे साधारणतः मुगल शहाजहानाचे (आपल्या कडील शहाजी महाराजांच्या) साधारण समकालीन असावेत. अर्धकथानक हा आत्मचीत्रात्मक साहित्यातले भारतीय भाषातील सर्वात जुन्या आत्मचरीत्रापैकी किंवा बहुधा पहिलेच आत्मचरीत्र असावे म्हणून साहित्यिक सामाजिक आणि भाषिक अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यांच्या आत्मचरीत्रात राजकीय उल्लेख फारसे नसले तरीही तत्कालीन सामाजिक संदर्भांच्या माहितीच्या दृष्टीने अत्यंत रोचक आणि माहितीपूर्ण आहे. भाषा १७व्या सहतकातील हिंदी-ब्रज असलीतरी अर्थाचा बर्‍या पैकी अंदाजा येतो आहे. थोडेसे प्रयत्न केले तर मराठी अनुवाद कठीण जाऊ नये असे वाटते. हिंदी अथवा ब्रज भाषेची माहिती असलेल्यांनी या अनुवाद प्रयत्नात जमेल तसे साहाय्य करावे अशी विनंती आहे. दशान यांच्या लेखनासाठी त्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा.

In reply to by माहितगार

दशानन Wed, 08/27/2014 - 21:58
"अर्धकथानक" ची लिंक आता पाहिली, वाचताना जरी हे हिंदी वाटत असेल तरी अनेक शब्द हे प्रचलित नाही आहेत सध्याच्या काळात. मी आज याची प्रिंट काढतो व थोडा अभ्यास चालू करतो. त्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे त्यांनी जे लिहिले आहे ते काव्यात्मक भाषेत आहे, त्याचा अर्थ लावणे जिकरीचे काम आहे.

In reply to by दशानन

माहितगार गुरुवार, 08/28/2014 - 00:13
सध्याच्या समकालीन भाषाव्यवहारातील अनुवाद बर्‍याचदा कठीण ठरतात. हे तर काव्यात्मक आणि मध्ये गेलेला ३५० वर्षांचा काळ आणि तत्कालीन संदर्भांबद्दल अनभिज्ञता म्हटल्यावर जिकरीचे असणार हे नक्कीच. विकिस्रोत वर तशी घाई नाही, सावकाश एक एक शब्दाचा अर्थ नोंदवत नोंदवत गेले तरी चालण्या सारखे आहे. जुन्या हिंदीसाठी ऑनलाईन डिक्शनरींची उपलब्धता बरी असण्याची आशा आहे. तरीही जे शब्द उरतील त्या साठी हिंदी विकिपीडियन्सचेही साहाय्य मागता येईल. पण काव्यात्मकतेने आणि तकालीन संदर्भ माहित नसण्याने काही आव्हाने शिल्लक राहणार हे आपले म्हणणे खरे आहे. आपण देऊ करत असलेल्या साहाय्या बद्दल मःपुर्वक धन्यवाद.

In reply to by माहितगार

दशानन Sat, 08/30/2014 - 21:26
पहिल्या दोहरा + पहिल्या चौपाईचा अनुवाद (अपुर्ण) व्यनि करत आहे, पुढील सर्व अर्थ जेवढे जमतील ते तुम्हाला व्यनि मधून देत राहीन.

इनिगोय गुरुवार, 08/28/2014 - 05:46
वा, आवर्जून वाचावी अशी छान लेखमाला सुरू केल्याबद्दल धन्यवाद. आणि ही पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सगळ्या व्यस्त दिनक्रमातून वेळ मिळो, या शुभेच्छा.

चौकटराजा गुरुवार, 08/28/2014 - 10:17
राजाभाउ, आपल्या लेखन शैली बद्द्ल मागेच लिहून झाले. व ते आता हा लेख वाचून सार्थ वाटले. महावीरांची त्रीटक कथा बालपणी इतिहासाच्या पुस्तकात वाचलीय. पण आता जाणीवा जरा बर्‍या झाल्यात. वाचत जाईन. धन्यवाद ! मी तरी घेतलेला शोध असा आहे की आपण जन्मास येतो त्याचा निसर्गाचा उद्देश काय असेल तो असो आपला उद्देश आऩंद घेणे व देणे हा असावा.
सुवर्णमयी पालखीतून मुलायम असा गौरवर्णीय हात बाहेर आला, व पालखी जागेवरच थांबली. पालखीतून तो खाली उतरला, नगर खूप मागे राहिले होते, समोर हिरवेगार जंगल दोन्ही हात पसरून जसे याच्या स्वागतासाठी उभे होते.. पश्चिमेला मावळत असलेल्या सूर्याला त्याने मनलावून नमस्कार केला व मागे वळून त्याच्या मागोमाग आलेल्या जनसमुदायाला देखील विनम्रपणे नमस्कार केला. आपल्या जन्मभूमीला वंदन केले आणि अंगावरील दागिने एक एक करून काढून बाजूच्या दगडावर ठेवले, शरीरावरील रेशमी, राजेसी वस्त्रे तेथेच त्याने काढून ठेवली. चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवताना सहजच हात कानापाशी थबकले...

(चतुर) भ्रमणध्वनीच्या गमतीजमती…

भाते ·
टृ कॉलर पध्दल सर्वांना माहित असेलचं. आपल्यापैकी बहुतेकांच्या (चतुर) भ्रमणध्वनीवर ते विराजमान असेलही. त्याचीच गंमत सांगतो आहे, प्रत्यक्ष घडलेली. माझा एक मित्र, राजेश राजे, वय अंदाजे पन्नाशीच्या आसपास, साडेसहा फुट ऊंच. मी त्यांना फक्त राजे काका या नावाने ओळखतो. शनिवारी रात्री सव्वा दहा - साडे दहा च्या आसपास या काकांना (सहजच) माझी आठवण झाली. लगेच या महाशयांनी मला माझ्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला. त्यांच्या दुर्दैवाने माझ्या भ्रमणध्वनीवर (टृ कॉलर असल्याने) चिंटुमामा असे नाव दिसले. शनिवारी रात्री हा कोण चिंटुमामा माझी आठवण काढतोय म्हणुन (मनातल्या मनात) शिव्या देत तिकडे दुर्लक्ष केले.

श्रीरंग_जोशी Tue, 08/26/2014 - 21:25
हा टृ कॉलर प्रकार ठाऊक नव्हता. आपल्या जोडीदाराचे क्रमांक लाडीक नावाने सेव्ह करणारे जरा अडचणीत येऊ शकतात. बादवे चतुरभ्रमणध्वनी हा मी तयार केलेला शब्द प्रथमच इतर कुणी वापरलेला पाहून खूप बरे वाटले. तरी तुम्ही कंसाचा आधार घेतला आहेच म्हणा. गेल्या वर्षी एका सार्वजनिक उपक्रमाबद्दल इमेल वर संभाषण सुरू असताना एका इमेलवर मी चिडून
'This is so unprofessional, we need to be careful from next year'
असे उत्तर पाठवले होते. ज्या व्यक्तिने इमेलमध्ये माहिती पाठवली केवळ तिलाच उत्तर देतोय या भ्रमात मी होतो. त्या व्यक्तीचा लगेच फोन आला अन मला कळले की मी reply ऐवजी reply to all केले होते (प्रत्यक्षात माझ्या चतुरभ्रमणध्वनीचे तसे सेटींग होते). माझ्या दुर्दैवाने माझे वाक्य ज्या लोकांसाठी होते त्याच मंडळींना मी इमेल पाठवून चुकलो होतो. पुढची काही मिनिटे गेल्यावर एक उपाय सुचला अन त्या पाठवलेल्या इमेलला पुन्हा reply to all केले अन लिहिलि.
Oops, my bad. Sent reply to wrong email chain. This was not intended to you. Kindly ignore.
कुणाचेही त्यावर उत्तर आले नसले तरी त्यांच्या वागण्यावर माझे काय मत होते ते त्यांना नक्कीच कळले होते ;-). नेमका असाच किस्सा अनेक वर्षांपूर्वी पहिल्या नोकरीमध्ये झाला होता. माझ्या एका हिंदी भाषिक सहकार्‍याने अनेकदा वाचलेले ढकलपत्र किमान तीस चाळीस जणांना पाठवले होते. त्यात एक लहान मुलगा बचतीच्या पैशातुन कामामध्ये नेहमीच व्यस्त असणार्‍या त्याच्या वडिलांचा वेळ विकत घेऊ पाहत असतो. नेमका मी माझ्या कामाच्या ओझाखाली दबलो असल्याने चिडून मी उत्तर पाठवले,
मेरे तो कोई बच्चे नहीं हैं, तेरे होंगे तो उन्हे मेरा प्यार देना.
अन चुकून reply ऐवजी reply to all बटन दाबले गेले. त्या कंपनीमध्ये इमेल साठी लोटस नोट्स वापरले जायचे. त्यामध्ये आउटलुकसारखा मेसेज रिकॉलचा पर्याय नसतो ;-).

In reply to by खटपट्या

मदनबाण Tue, 08/26/2014 - 22:54
ओके, लोटस नोट्स वाली कंपनी हा.हा.हा... {कधी काळी लोट्स नोट्सचा Domino सर्व्हर रीबुट मारणारा} ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pareshaan Ishaqzaade

In reply to by श्रीरंग_जोशी

मदनबाण Wed, 08/27/2014 - 20:39
@धन्या अरे क्लायंट कमलनोंद वापरायचा त्यांचा डोमिनो लटकला की मग डोमिनोवर लॉगइन करुन सर्व्हीस रिस्टार्ट करावी लागायची ! त्यानेही काम भागले नाही की मग सरळ सर्व्हर रिबुट मारायचा ! ;) एकदा एका युरोपियन बाईचा मला फोन आला... म्हणाली काही तरी करा ! मी म्हंटल काही तरी म्हणजे नक्की काय करु ;) तर म्हणला की तिच्या कमलनोंद मधे तिच्या बॉसची मेल दिसत आहेत ! म्हणजे बॉसचे कमलनोंद तिच्या कमलनोंद मधे प्रकट झाले होते. ;) अश्या आणि अनेक गमती ! ;) शेवटी क्लायंटही बाहेरबघावर शिफ्ट झाला. @श्रीरंगराव... बरीच मंडळी आहेत इकडे ! अगदी बरीच. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

In reply to by श्रीरंग_जोशी

धर्मराजमुटके Wed, 08/27/2014 - 20:59
आम्ही आमची आयटीची मुळाक्षरे ल आणी ट मधेच शिकलो. त्यामुळे कधीच त्यांना विसरु शकणार नाही. ल आणि ट ची बरीचशी युनिट परवापरवापर्यंत नॉवेल ग्रुपवाईज वापरत होती.

In reply to by धर्मराजमुटके

मदनबाण Wed, 08/27/2014 - 21:01
ल आणि ट ची बरीचशी युनिट परवापरवापर्यंत नॉवेल ग्रुपवाईज वापरत होती. हो खरयं ! कोअरवाली मंडळी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ Wed, 08/27/2014 - 14:14
कमलनोंदी, त्याचवेळी निरोपक आणि कमलनोंदीतली विदागारे हे बनविणार्‍याला फक्त नरकातच जागा मिळू शकते...

सचिन कुलकर्णी Tue, 08/26/2014 - 21:52
मला आलेल्या एका caller चे नाव तर True Caller 'हलकट' म्हणून दाखवित होता. आता बोला !! (आणि तो call माझ्या मैत्रिणीने तीच्या वडिलांच्या चतुर भ्रमणध्वनीवरून केला होता). :D

कंजूस Tue, 08/26/2014 - 22:04
चतुरचा अनुभव घेण्यासाठी मित्राचा फोन घेऊन रात्री आलो .म्हटलं बघू उद्या .पहाटे पाचला कोंबडा आरवायला लागला .जागा होऊन लक्षात येण्यास थोडा वेळ गेला ।हा कोँबडा नसून कालच्या फोनमध्ये कायमच लावलेला गजर होता ।कुठेतरी टचला हात लागला आणि बंद करायचे बटण गायब झाले ,सापडेचना .सर्व बाजूने फोनला गुदगुल्या केल्या तरी कोंबडा कोकलतच होता .मग फोन उशीखाली दाबून ठेवला आणि आवाज बंद केला .

मदनबाण Tue, 08/26/2014 - 22:50
TrueCaller वापरत असाल तर सावधान ! TrueCaller चा डेटाबेस जानेवारी महिन्यात हॅक झाला होता. संदर्भ :- TrueCaller hacked, 1 million Indians’ data at risk बाकी फालतुचे मिसकॉन देउन पैसे कमावणार्‍यांमुळे हल्ली जाम वैताग आला आहे, काल तर एका नंबर वरुन अनेकदा मिसकॉल आले, शेवटी ShaPlus Caller Info (India) वरुन कळले की नंबर उत्तर प्रदेशचा आहे. मग शेवटी हा त्रास टाळण्यासाठी शेवटी Mr. Number इनस्टॉल केले आणि तो नंबर ब्लॉक करुन ब्लॅकलिस्ट केला.लक्षात असुद्या की मिसकॉल हा एका मोठ्या फ्रॉडचा प्रकार आहे, जालावर या संदर्भात भरपुर माहिती उपलब्ध आहे, ती वाचण्याचे कष्ट घ्या. एक दुवा :- http://en.wikipedia.org/wiki/Phone_fraud

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pareshaan Ishaqzaade

In reply to by मदनबाण

सुहास झेले Wed, 08/27/2014 - 12:41
होय... ह्याच कारणासाठी मी ते वापरणे बंद केलंय... हल्ली तर परदेशी नंबर हून मिस कॉल येण्याचे प्रमाण वाढलेय... त्यांचे मिस कॉल रात्री उशिरा ११-१२ च्या सुमारास येतात. व्होडाफोनने आधीच माहिती दिल्यानुसार कोणाला फोन केला नाही, पण हे खूळ खूप वाढलंय आजकाल....

नन्दादीप Wed, 08/27/2014 - 12:22
माझ्या मित्राला आलेल्या एका caller चे नाव तर True Caller 'बॅण्डबॅण्ड xyz' म्हणून दाखवित होता. आणि तो call माझ्या मैत्रिणीने तीच्या भ्रमणध्वनीवरून केला होता, (ती अत्यंत बडबडी होती)

सौंदाळा Wed, 08/27/2014 - 14:28
अँड्रॉईडचा एक बग ज्यामुळे मी दोनदा दुसर्‍याला फोन लावले. काही कारणाने मी कॉल हीस्टरी बघत होतो. स्क्रोल करत बराच खाली गेलो होतो. नंतर मोबाईल तसाच बाजुला ठेऊन दिला. स्क्रीन लॉक झाली. थोड्या वेळाने मोबाईल पाहिला तर एक मिस्ड कॉल दिसत होता. कोणाचा आहे बघायला स्लाईड केले जे नाव आले त्या मित्राला कॉल लावला, तो म्हणाला मी कॉल नव्हता. कॉल कट केला आणि परत कॉल हीस्टरीत गेलो आधी ज्या ठिकाणी स्क्रोलबार होता (बर्‍याच खाली) तिकडेच तो अजुनही होता म्हणुन हा प्रकार घडला. माझी अपेक्षा अशी होती की मिस्ड कॉल वर स्लाईड केल्या केल्या मला तोच नंबर दिसावा.

रेवती Wed, 08/27/2014 - 18:46
अजून तरी अगदी असाच किस्सा माझ्याबाबतीत घडलेला नाहीये पण तसाही मला टच स्क्रीन या प्रकारचा भयंकर राग आहे. अरे! जरा धक्का लागायचा अवकाश, गेलाच फोन दुसर्‍याला! काल रात्री साडेदहाला ल्यांडलाईनीवर रिंग आली. आता इतक्या अवेळी कोण? तर माझेच नाव! भुताटकी झाली काय असे वाटले. नंतर नवर्‍याला लक्षात आले की माझा सेलफोन स्वयंपाकघरात र्‍हायलाय म्हणून रात्री तो आणायला गेला आणि चतुर फोनाला हात लावताच लँडलाईनवर फोन गेला. आता एक अत्यंत जुन्या पद्धतीचा फोन घेणार आहे. नुसता हात लागल्यावरच काय पण त्यावर उभी राहिले तरी डायल झाला नाही तरी चालेल. लोकांचे लई भारी फोन्स पाहिले की मला आजकाल दया येते. तसेच ते व्हॉट्स अ‍ॅप! हा धागा त्याचा नसला तरी राग येतो त्या प्रकरणाचा म्हणून बोलू द्या मला! जरा कुठं भावाशी वहिनीशी समोरासमोर बोलायला तोंड उघडावं तर टींग टींग वाज्तं आणि काहीतरी निरोप येतो. लगेच ते बघतात व कधी हसतात, कधीतरी "काय फालतूपणा लावला रे!" असे म्हणतात. मग बोलायचे कधी बुवा? आतेभावाला कित्ती कित्ती वर्षांनी भेटलास एवढच म्हणाले. त्याने बोलायला तोंड उघडले आणि ते व्हॉट्स अ‍ॅप वाजले. मग गडी पुन्हा भेटलाच नै! माझा प्रतिसाद विषयाला धरून नाहीये पण टंकल्यावर बरं वाटलं.

In reply to by रेवती

मदनबाण Wed, 08/27/2014 - 20:45
१} आज्जेला टचस्क्रीनचा भयंकर राग आहे. २} आज्जेला फोन स्वयंपाकघरात विसरायची सवय आहे. ३} लयभारी फोन पाहिले की आज्जेला दया येते. ४} आज्जेला हॉट्स अ‍ॅप चा सुद्धा राग येतो ! ;) ५} हा राग लिहुन काढल्यावर आज्जेला बरं वाटत ! {आज्जे व्हॅट्स अ‍ॅपवर असशील तर मला अ‍ॅड कर हो...} ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

In reply to by रेवती

प्रमोद देर्देकर गुरुवार, 08/28/2014 - 09:41
नाक्को गं आज्जे आताशा भारतात हाईक वापरतात लोक. तेव्हा तु पण ते http://get.hike.in/ इथुन डाऊनलोड कर हो.

In reply to by रेवती

विलासराव गुरुवार, 08/28/2014 - 09:13
तुम्ही एकट्याच त्या व्हॉटस अ‍ॅप वर नाहीये अस्ं काही नाही. मीही नाहीये. सुरवातीला मी डेस्क्स्टॉपवरुन व्हॉटस अ‍ॅप लोड केले होते. पण ते वापरायच्या अगोदर पीसी खराब झाला मग मी त्या भानगडीत पडलोच नाही.

बहुगुणी Wed, 08/27/2014 - 21:12
एका नवपरिणित भारतीय तरुण मित्राने पत्नीच्या नंबरावर identifier म्हणून तिच्या गोड आवाजात "हलो डार्लिंग, हाय डार्लिंग" असं रेकॉर्डिंग लावलं होतं. भारतातून प्रथमच आणि नुकतीच आल्याने एकटेपणा जाणवायला लागला की ती कन्यका दिवसातून बरेचदा नवर्‍याला फोन लावायची. एकदा हे साहेब महत्वाच्या मीटींगला जातांना फोन silent वर टाकायला विसरले, आणि २०-एक लोकांसमोर त्याचं presentation सुरू झाल्यावर फुल्ल व्हॉल्यूमने "हलो डार्लिंग, हाय डार्लिंग" सुरू झालं, खिशातून फोन काढून त्याचा गळा दाबेपर्यंत अर्ध्या मिनिटभराचा वेळ गेला, तोपर्यंत त्याचा चेहेरा पहाण्यासारखा झाला होता! असाच किस्सा एका मेडिकल स्कूलच्या डीनचा: त्यांचीही महत्वाची मीटींग चालू असतांना त्यांचा फोन जागा झाला, साहेब मीटींगमध्ये असतांना हा फोन घेऊन त्यांची सेक्रेटरी मागच्या रांगेत बसायची. रिंगटोन सुरू झाला तो कुत्र्याच्या आवाजात 'भू, भू, भू!' घाईघाईने फोन बंद करीत सेक्रेटरी बाहेर पडली, पण तिला हसू आवरत नव्हते. डीनच्या चेहेर्‍याकडे बघून सर्वजण लगेचच कामाकडे लक्ष देत असल्यासारखे दाखवू लागले. मीटिंग संपल्यावर कळलं, तो फोन डीनच्या बायकोचा होता....

चौकटराजा Mon, 09/01/2014 - 07:03
आम्ही "चौकटराजा" असल्याने या आय टी वाल्यांची बडबड पार डोक्यावरून ( आम्हाला नसलेल्या ) गेली. ल आणि ट म्हण्जे लार्सन टुब्रो असावे बहुदा. बाकी काय बी कळ्ळे नाय ! आमचा सामसुम अगदी मंदातला असल्याने काय बी तरास नाय आसलां !

In reply to by चौकटराजा

श्रीरंग_जोशी Mon, 09/01/2014 - 07:18
आपला ल आणि ट बाबतचा अंदाज अचुक आहे. मी ल आणि ट समुहाच्या मा.तं. कंपनीमध्ये होतो. बाकी चतुरभ्रमणध्वनीवरील नोटीफिकेशन्सबाबतच्या तक्रारी बघुन आश्चर्य वाटले. मी तर इनकमिंग कॉल्सखेरीज सगळे नोटिफिकेशन्स बंद ठेवले आहेत. ब्लॅकबेरी वापरत असल्याने लांबून बघूनसुद्धा नवा संदेश आल्याचे कळते.

In reply to by श्रीरंग_जोशी

चौकटराजा Mon, 09/01/2014 - 08:47
मायला या मातं कम्पन्यानी आमच्या इथे मातम केलाय. लई म्हागाई केली. या धन्या वल्ली सारख्या मंडळीमुळे मेथीची गड्डी महाग झाली. बटाटे ५ पट महाग झाले. असे ऐकून आहे की हिंजवडीला कोग्नीझंट च्या जागी बटाट्याचे शेत होते.

In reply to by चौकटराजा

श्रीरंग_जोशी Mon, 09/01/2014 - 09:52
मातं कंपन्या नसत्या तरी इतर कुणामुळे असे झाले असते. दोन दशकांपूर्वीपर्यंत बँकांमध्ये काम करणार्‍यांबाबत इतर लोक असेच बोलत असत. प्राध्यापकांबाबतसुद्धा मराठी आंतरजालावर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. बाहेरून कळणार नाही परंतु मा तं मध्ये काम करणारेसुद्धा फार वेगळ्या विश्वात राहत नाहीत. त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा बँका व बिल्डर्सच्या खिशात जातो. ज्यांनी पुणे व आजुबाजुच्या परिसरात दशकापूर्वी घरे घेतली त्यांचे एकवेळ बरे आहे परंतु त्यानंतर ज्यांची नोकरी सुरू झाली आहे त्यापैकी बहुतेकांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

लंबूटांग Wed, 09/10/2014 - 19:17
परंतु मा तं मध्ये काम करणारेसुद्धा फार वेगळ्या विश्वात राहत नाहीत. त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा बँका व बिल्डर्सच्या खिशात जातो.
त्याचे कारण त्यांनी घेतलेली महागडी घरे नाहीत का? जरा उलट विचार करून बघा. मातं कंपन्यांमधील कामगारांना तेवढा पैसा तरी मिळतो जेणेकरून ते ही घरे घेऊ शकतात. इतरांचे काय?

In reply to by लंबूटांग

श्रीरंग_जोशी Wed, 09/10/2014 - 20:14
भावना पोचल्या. एवढी महागडी घरे घेणे तेही नागरी व्यवस्थांचा व पायाभूत सुविधांचा दर्जा यथातथाच असताना कुणालाच आवडत नाही. असे करणे जवळजवळ अपरिहार्यता असते. मी स्वतः भारतात काम करत असेपर्यंत भाड्याच्या घरात राहिलोय. (तेव्हाच्या उत्पन्नात कदाचित झोपडी विकत घेणेसुद्धा परवडले नसते) माझ्या नशिबाने मी एक एजंटच्या साहाय्याशिवाय भाड्याचे मिळवू शकलो पण अनेक घरमालक एजंटच्या मध्यस्थीशिवाय घर देत नाहीत अन मोठी रक्कम नाईलाजाने एजंटला द्यावी लागते. अविवाहित असल्यास तुमचे आचरण कितीही आदर्श असो काही शेजारी तुम्ही २४ x ७ पश्चिमी सभ्यतेचे प्रसारक असाल अश्या नजरेने तुमच्याकडे बघतात. भाड्याच्या घरासंबंधी कायद्यांत असणार्‍या पळवाटांमुळे अनेकदा घरमालकांना संशय असतो की भाडेकरू आपले घर बळकावणार. त्यामुळे ११ महिन्यांच्या कराराचे दोन तीनदा नूतनीकरण झाल्यावर तुम्हाला घर सोडावेच लागते अन पुन्हा त्याच चक्रात अडकावे लागते. इतर जगात काहीही होवो, आपल्याकडे घरांच्या किमती फारशा कधीच घसरत नाहीत किंबहुना वरच जात राहतात. त्यामुळे जितक्या लौकर जमेल तितक्या लौकर पहिले घर घेण्याकडे बहुतेकांचा कल असतो. ज्यांना ठरवून विवाह करायचा असतो त्यांचे स्वतःचे घर नसल्यास हवी तशी स्थळे मिळण्यास (अन मिळाल्यास लग्न जुळण्यास) अडचणी येतात. अमेरिकेसारखी भाड्याच्या घरांची व्यवस्था असल्यास अनेक लोक भारतातही मोठ्या शहरात नोकरी सुरू असेपर्यंत भाड्याच्या घरात राहणे पसंत करतील असा अंदाज आहे. पण अशा सुधारणा होण्याची कुठलीही शक्यता दिसत नाहीये.

In reply to by श्रीरंग_जोशी

लंबूटांग Wed, 09/10/2014 - 20:42
धाग्यावर अवांतर नको. हा शेवटचा प्रतिसाद येथे. भाड्याने घर न मिळणे वगैरे सर्व प्रॉब्लेम्स मातं वाल्यांनाच येत असतील असे वाटत नाही. मला अनुभव नाही. माझा सांगायचा मुद्दा असा की मातंवाल्यांना जे प्रॉब्लेम्स असतात त्यापैकी बरेचसे त्यांनी जी लाइफस्टाईल निवडली आहे त्यामुळे निर्माण होतात. मातं वाल्यांच्या सर्वसाधारणपणे अधिक असलेल्या उत्पन्नांमुळे त्यांची buying power जास्ती असते आणि त्याची परिणती महागाई वाढण्यात होते आणि त्यामुळे इतरांनाही त्याची झळ बसते. त्यावर मातं वाल्यांनी आम्हाला आमचेही प्रॉब्लेम्स असतात हे सांगणे जरा चूक वाटते इतकेच. गूगलच्या विरोधात झालेले अमेरिकेतील उदाहरण फारसे जुने नाही. असो अवांतराबद्दल क्षमस्व.

श्रीरंग_जोशी Tue, 08/26/2014 - 21:25
हा टृ कॉलर प्रकार ठाऊक नव्हता. आपल्या जोडीदाराचे क्रमांक लाडीक नावाने सेव्ह करणारे जरा अडचणीत येऊ शकतात. बादवे चतुरभ्रमणध्वनी हा मी तयार केलेला शब्द प्रथमच इतर कुणी वापरलेला पाहून खूप बरे वाटले. तरी तुम्ही कंसाचा आधार घेतला आहेच म्हणा. गेल्या वर्षी एका सार्वजनिक उपक्रमाबद्दल इमेल वर संभाषण सुरू असताना एका इमेलवर मी चिडून
'This is so unprofessional, we need to be careful from next year'
असे उत्तर पाठवले होते. ज्या व्यक्तिने इमेलमध्ये माहिती पाठवली केवळ तिलाच उत्तर देतोय या भ्रमात मी होतो. त्या व्यक्तीचा लगेच फोन आला अन मला कळले की मी reply ऐवजी reply to all केले होते (प्रत्यक्षात माझ्या चतुरभ्रमणध्वनीचे तसे सेटींग होते). माझ्या दुर्दैवाने माझे वाक्य ज्या लोकांसाठी होते त्याच मंडळींना मी इमेल पाठवून चुकलो होतो. पुढची काही मिनिटे गेल्यावर एक उपाय सुचला अन त्या पाठवलेल्या इमेलला पुन्हा reply to all केले अन लिहिलि.
Oops, my bad. Sent reply to wrong email chain. This was not intended to you. Kindly ignore.
कुणाचेही त्यावर उत्तर आले नसले तरी त्यांच्या वागण्यावर माझे काय मत होते ते त्यांना नक्कीच कळले होते ;-). नेमका असाच किस्सा अनेक वर्षांपूर्वी पहिल्या नोकरीमध्ये झाला होता. माझ्या एका हिंदी भाषिक सहकार्‍याने अनेकदा वाचलेले ढकलपत्र किमान तीस चाळीस जणांना पाठवले होते. त्यात एक लहान मुलगा बचतीच्या पैशातुन कामामध्ये नेहमीच व्यस्त असणार्‍या त्याच्या वडिलांचा वेळ विकत घेऊ पाहत असतो. नेमका मी माझ्या कामाच्या ओझाखाली दबलो असल्याने चिडून मी उत्तर पाठवले,
मेरे तो कोई बच्चे नहीं हैं, तेरे होंगे तो उन्हे मेरा प्यार देना.
अन चुकून reply ऐवजी reply to all बटन दाबले गेले. त्या कंपनीमध्ये इमेल साठी लोटस नोट्स वापरले जायचे. त्यामध्ये आउटलुकसारखा मेसेज रिकॉलचा पर्याय नसतो ;-).

In reply to by खटपट्या

मदनबाण Tue, 08/26/2014 - 22:54
ओके, लोटस नोट्स वाली कंपनी हा.हा.हा... {कधी काळी लोट्स नोट्सचा Domino सर्व्हर रीबुट मारणारा} ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pareshaan Ishaqzaade

In reply to by श्रीरंग_जोशी

मदनबाण Wed, 08/27/2014 - 20:39
@धन्या अरे क्लायंट कमलनोंद वापरायचा त्यांचा डोमिनो लटकला की मग डोमिनोवर लॉगइन करुन सर्व्हीस रिस्टार्ट करावी लागायची ! त्यानेही काम भागले नाही की मग सरळ सर्व्हर रिबुट मारायचा ! ;) एकदा एका युरोपियन बाईचा मला फोन आला... म्हणाली काही तरी करा ! मी म्हंटल काही तरी म्हणजे नक्की काय करु ;) तर म्हणला की तिच्या कमलनोंद मधे तिच्या बॉसची मेल दिसत आहेत ! म्हणजे बॉसचे कमलनोंद तिच्या कमलनोंद मधे प्रकट झाले होते. ;) अश्या आणि अनेक गमती ! ;) शेवटी क्लायंटही बाहेरबघावर शिफ्ट झाला. @श्रीरंगराव... बरीच मंडळी आहेत इकडे ! अगदी बरीच. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

In reply to by श्रीरंग_जोशी

धर्मराजमुटके Wed, 08/27/2014 - 20:59
आम्ही आमची आयटीची मुळाक्षरे ल आणी ट मधेच शिकलो. त्यामुळे कधीच त्यांना विसरु शकणार नाही. ल आणि ट ची बरीचशी युनिट परवापरवापर्यंत नॉवेल ग्रुपवाईज वापरत होती.

In reply to by धर्मराजमुटके

मदनबाण Wed, 08/27/2014 - 21:01
ल आणि ट ची बरीचशी युनिट परवापरवापर्यंत नॉवेल ग्रुपवाईज वापरत होती. हो खरयं ! कोअरवाली मंडळी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ Wed, 08/27/2014 - 14:14
कमलनोंदी, त्याचवेळी निरोपक आणि कमलनोंदीतली विदागारे हे बनविणार्‍याला फक्त नरकातच जागा मिळू शकते...

सचिन कुलकर्णी Tue, 08/26/2014 - 21:52
मला आलेल्या एका caller चे नाव तर True Caller 'हलकट' म्हणून दाखवित होता. आता बोला !! (आणि तो call माझ्या मैत्रिणीने तीच्या वडिलांच्या चतुर भ्रमणध्वनीवरून केला होता). :D

कंजूस Tue, 08/26/2014 - 22:04
चतुरचा अनुभव घेण्यासाठी मित्राचा फोन घेऊन रात्री आलो .म्हटलं बघू उद्या .पहाटे पाचला कोंबडा आरवायला लागला .जागा होऊन लक्षात येण्यास थोडा वेळ गेला ।हा कोँबडा नसून कालच्या फोनमध्ये कायमच लावलेला गजर होता ।कुठेतरी टचला हात लागला आणि बंद करायचे बटण गायब झाले ,सापडेचना .सर्व बाजूने फोनला गुदगुल्या केल्या तरी कोंबडा कोकलतच होता .मग फोन उशीखाली दाबून ठेवला आणि आवाज बंद केला .

मदनबाण Tue, 08/26/2014 - 22:50
TrueCaller वापरत असाल तर सावधान ! TrueCaller चा डेटाबेस जानेवारी महिन्यात हॅक झाला होता. संदर्भ :- TrueCaller hacked, 1 million Indians’ data at risk बाकी फालतुचे मिसकॉन देउन पैसे कमावणार्‍यांमुळे हल्ली जाम वैताग आला आहे, काल तर एका नंबर वरुन अनेकदा मिसकॉल आले, शेवटी ShaPlus Caller Info (India) वरुन कळले की नंबर उत्तर प्रदेशचा आहे. मग शेवटी हा त्रास टाळण्यासाठी शेवटी Mr. Number इनस्टॉल केले आणि तो नंबर ब्लॉक करुन ब्लॅकलिस्ट केला.लक्षात असुद्या की मिसकॉल हा एका मोठ्या फ्रॉडचा प्रकार आहे, जालावर या संदर्भात भरपुर माहिती उपलब्ध आहे, ती वाचण्याचे कष्ट घ्या. एक दुवा :- http://en.wikipedia.org/wiki/Phone_fraud

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pareshaan Ishaqzaade

In reply to by मदनबाण

सुहास झेले Wed, 08/27/2014 - 12:41
होय... ह्याच कारणासाठी मी ते वापरणे बंद केलंय... हल्ली तर परदेशी नंबर हून मिस कॉल येण्याचे प्रमाण वाढलेय... त्यांचे मिस कॉल रात्री उशिरा ११-१२ च्या सुमारास येतात. व्होडाफोनने आधीच माहिती दिल्यानुसार कोणाला फोन केला नाही, पण हे खूळ खूप वाढलंय आजकाल....

नन्दादीप Wed, 08/27/2014 - 12:22
माझ्या मित्राला आलेल्या एका caller चे नाव तर True Caller 'बॅण्डबॅण्ड xyz' म्हणून दाखवित होता. आणि तो call माझ्या मैत्रिणीने तीच्या भ्रमणध्वनीवरून केला होता, (ती अत्यंत बडबडी होती)

सौंदाळा Wed, 08/27/2014 - 14:28
अँड्रॉईडचा एक बग ज्यामुळे मी दोनदा दुसर्‍याला फोन लावले. काही कारणाने मी कॉल हीस्टरी बघत होतो. स्क्रोल करत बराच खाली गेलो होतो. नंतर मोबाईल तसाच बाजुला ठेऊन दिला. स्क्रीन लॉक झाली. थोड्या वेळाने मोबाईल पाहिला तर एक मिस्ड कॉल दिसत होता. कोणाचा आहे बघायला स्लाईड केले जे नाव आले त्या मित्राला कॉल लावला, तो म्हणाला मी कॉल नव्हता. कॉल कट केला आणि परत कॉल हीस्टरीत गेलो आधी ज्या ठिकाणी स्क्रोलबार होता (बर्‍याच खाली) तिकडेच तो अजुनही होता म्हणुन हा प्रकार घडला. माझी अपेक्षा अशी होती की मिस्ड कॉल वर स्लाईड केल्या केल्या मला तोच नंबर दिसावा.

रेवती Wed, 08/27/2014 - 18:46
अजून तरी अगदी असाच किस्सा माझ्याबाबतीत घडलेला नाहीये पण तसाही मला टच स्क्रीन या प्रकारचा भयंकर राग आहे. अरे! जरा धक्का लागायचा अवकाश, गेलाच फोन दुसर्‍याला! काल रात्री साडेदहाला ल्यांडलाईनीवर रिंग आली. आता इतक्या अवेळी कोण? तर माझेच नाव! भुताटकी झाली काय असे वाटले. नंतर नवर्‍याला लक्षात आले की माझा सेलफोन स्वयंपाकघरात र्‍हायलाय म्हणून रात्री तो आणायला गेला आणि चतुर फोनाला हात लावताच लँडलाईनवर फोन गेला. आता एक अत्यंत जुन्या पद्धतीचा फोन घेणार आहे. नुसता हात लागल्यावरच काय पण त्यावर उभी राहिले तरी डायल झाला नाही तरी चालेल. लोकांचे लई भारी फोन्स पाहिले की मला आजकाल दया येते. तसेच ते व्हॉट्स अ‍ॅप! हा धागा त्याचा नसला तरी राग येतो त्या प्रकरणाचा म्हणून बोलू द्या मला! जरा कुठं भावाशी वहिनीशी समोरासमोर बोलायला तोंड उघडावं तर टींग टींग वाज्तं आणि काहीतरी निरोप येतो. लगेच ते बघतात व कधी हसतात, कधीतरी "काय फालतूपणा लावला रे!" असे म्हणतात. मग बोलायचे कधी बुवा? आतेभावाला कित्ती कित्ती वर्षांनी भेटलास एवढच म्हणाले. त्याने बोलायला तोंड उघडले आणि ते व्हॉट्स अ‍ॅप वाजले. मग गडी पुन्हा भेटलाच नै! माझा प्रतिसाद विषयाला धरून नाहीये पण टंकल्यावर बरं वाटलं.

In reply to by रेवती

मदनबाण Wed, 08/27/2014 - 20:45
१} आज्जेला टचस्क्रीनचा भयंकर राग आहे. २} आज्जेला फोन स्वयंपाकघरात विसरायची सवय आहे. ३} लयभारी फोन पाहिले की आज्जेला दया येते. ४} आज्जेला हॉट्स अ‍ॅप चा सुद्धा राग येतो ! ;) ५} हा राग लिहुन काढल्यावर आज्जेला बरं वाटत ! {आज्जे व्हॅट्स अ‍ॅपवर असशील तर मला अ‍ॅड कर हो...} ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

In reply to by रेवती

प्रमोद देर्देकर गुरुवार, 08/28/2014 - 09:41
नाक्को गं आज्जे आताशा भारतात हाईक वापरतात लोक. तेव्हा तु पण ते http://get.hike.in/ इथुन डाऊनलोड कर हो.

In reply to by रेवती

विलासराव गुरुवार, 08/28/2014 - 09:13
तुम्ही एकट्याच त्या व्हॉटस अ‍ॅप वर नाहीये अस्ं काही नाही. मीही नाहीये. सुरवातीला मी डेस्क्स्टॉपवरुन व्हॉटस अ‍ॅप लोड केले होते. पण ते वापरायच्या अगोदर पीसी खराब झाला मग मी त्या भानगडीत पडलोच नाही.

बहुगुणी Wed, 08/27/2014 - 21:12
एका नवपरिणित भारतीय तरुण मित्राने पत्नीच्या नंबरावर identifier म्हणून तिच्या गोड आवाजात "हलो डार्लिंग, हाय डार्लिंग" असं रेकॉर्डिंग लावलं होतं. भारतातून प्रथमच आणि नुकतीच आल्याने एकटेपणा जाणवायला लागला की ती कन्यका दिवसातून बरेचदा नवर्‍याला फोन लावायची. एकदा हे साहेब महत्वाच्या मीटींगला जातांना फोन silent वर टाकायला विसरले, आणि २०-एक लोकांसमोर त्याचं presentation सुरू झाल्यावर फुल्ल व्हॉल्यूमने "हलो डार्लिंग, हाय डार्लिंग" सुरू झालं, खिशातून फोन काढून त्याचा गळा दाबेपर्यंत अर्ध्या मिनिटभराचा वेळ गेला, तोपर्यंत त्याचा चेहेरा पहाण्यासारखा झाला होता! असाच किस्सा एका मेडिकल स्कूलच्या डीनचा: त्यांचीही महत्वाची मीटींग चालू असतांना त्यांचा फोन जागा झाला, साहेब मीटींगमध्ये असतांना हा फोन घेऊन त्यांची सेक्रेटरी मागच्या रांगेत बसायची. रिंगटोन सुरू झाला तो कुत्र्याच्या आवाजात 'भू, भू, भू!' घाईघाईने फोन बंद करीत सेक्रेटरी बाहेर पडली, पण तिला हसू आवरत नव्हते. डीनच्या चेहेर्‍याकडे बघून सर्वजण लगेचच कामाकडे लक्ष देत असल्यासारखे दाखवू लागले. मीटिंग संपल्यावर कळलं, तो फोन डीनच्या बायकोचा होता....

चौकटराजा Mon, 09/01/2014 - 07:03
आम्ही "चौकटराजा" असल्याने या आय टी वाल्यांची बडबड पार डोक्यावरून ( आम्हाला नसलेल्या ) गेली. ल आणि ट म्हण्जे लार्सन टुब्रो असावे बहुदा. बाकी काय बी कळ्ळे नाय ! आमचा सामसुम अगदी मंदातला असल्याने काय बी तरास नाय आसलां !

In reply to by चौकटराजा

श्रीरंग_जोशी Mon, 09/01/2014 - 07:18
आपला ल आणि ट बाबतचा अंदाज अचुक आहे. मी ल आणि ट समुहाच्या मा.तं. कंपनीमध्ये होतो. बाकी चतुरभ्रमणध्वनीवरील नोटीफिकेशन्सबाबतच्या तक्रारी बघुन आश्चर्य वाटले. मी तर इनकमिंग कॉल्सखेरीज सगळे नोटिफिकेशन्स बंद ठेवले आहेत. ब्लॅकबेरी वापरत असल्याने लांबून बघूनसुद्धा नवा संदेश आल्याचे कळते.

In reply to by श्रीरंग_जोशी

चौकटराजा Mon, 09/01/2014 - 08:47
मायला या मातं कम्पन्यानी आमच्या इथे मातम केलाय. लई म्हागाई केली. या धन्या वल्ली सारख्या मंडळीमुळे मेथीची गड्डी महाग झाली. बटाटे ५ पट महाग झाले. असे ऐकून आहे की हिंजवडीला कोग्नीझंट च्या जागी बटाट्याचे शेत होते.

In reply to by चौकटराजा

श्रीरंग_जोशी Mon, 09/01/2014 - 09:52
मातं कंपन्या नसत्या तरी इतर कुणामुळे असे झाले असते. दोन दशकांपूर्वीपर्यंत बँकांमध्ये काम करणार्‍यांबाबत इतर लोक असेच बोलत असत. प्राध्यापकांबाबतसुद्धा मराठी आंतरजालावर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. बाहेरून कळणार नाही परंतु मा तं मध्ये काम करणारेसुद्धा फार वेगळ्या विश्वात राहत नाहीत. त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा बँका व बिल्डर्सच्या खिशात जातो. ज्यांनी पुणे व आजुबाजुच्या परिसरात दशकापूर्वी घरे घेतली त्यांचे एकवेळ बरे आहे परंतु त्यानंतर ज्यांची नोकरी सुरू झाली आहे त्यापैकी बहुतेकांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

लंबूटांग Wed, 09/10/2014 - 19:17
परंतु मा तं मध्ये काम करणारेसुद्धा फार वेगळ्या विश्वात राहत नाहीत. त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा बँका व बिल्डर्सच्या खिशात जातो.
त्याचे कारण त्यांनी घेतलेली महागडी घरे नाहीत का? जरा उलट विचार करून बघा. मातं कंपन्यांमधील कामगारांना तेवढा पैसा तरी मिळतो जेणेकरून ते ही घरे घेऊ शकतात. इतरांचे काय?

In reply to by लंबूटांग

श्रीरंग_जोशी Wed, 09/10/2014 - 20:14
भावना पोचल्या. एवढी महागडी घरे घेणे तेही नागरी व्यवस्थांचा व पायाभूत सुविधांचा दर्जा यथातथाच असताना कुणालाच आवडत नाही. असे करणे जवळजवळ अपरिहार्यता असते. मी स्वतः भारतात काम करत असेपर्यंत भाड्याच्या घरात राहिलोय. (तेव्हाच्या उत्पन्नात कदाचित झोपडी विकत घेणेसुद्धा परवडले नसते) माझ्या नशिबाने मी एक एजंटच्या साहाय्याशिवाय भाड्याचे मिळवू शकलो पण अनेक घरमालक एजंटच्या मध्यस्थीशिवाय घर देत नाहीत अन मोठी रक्कम नाईलाजाने एजंटला द्यावी लागते. अविवाहित असल्यास तुमचे आचरण कितीही आदर्श असो काही शेजारी तुम्ही २४ x ७ पश्चिमी सभ्यतेचे प्रसारक असाल अश्या नजरेने तुमच्याकडे बघतात. भाड्याच्या घरासंबंधी कायद्यांत असणार्‍या पळवाटांमुळे अनेकदा घरमालकांना संशय असतो की भाडेकरू आपले घर बळकावणार. त्यामुळे ११ महिन्यांच्या कराराचे दोन तीनदा नूतनीकरण झाल्यावर तुम्हाला घर सोडावेच लागते अन पुन्हा त्याच चक्रात अडकावे लागते. इतर जगात काहीही होवो, आपल्याकडे घरांच्या किमती फारशा कधीच घसरत नाहीत किंबहुना वरच जात राहतात. त्यामुळे जितक्या लौकर जमेल तितक्या लौकर पहिले घर घेण्याकडे बहुतेकांचा कल असतो. ज्यांना ठरवून विवाह करायचा असतो त्यांचे स्वतःचे घर नसल्यास हवी तशी स्थळे मिळण्यास (अन मिळाल्यास लग्न जुळण्यास) अडचणी येतात. अमेरिकेसारखी भाड्याच्या घरांची व्यवस्था असल्यास अनेक लोक भारतातही मोठ्या शहरात नोकरी सुरू असेपर्यंत भाड्याच्या घरात राहणे पसंत करतील असा अंदाज आहे. पण अशा सुधारणा होण्याची कुठलीही शक्यता दिसत नाहीये.

In reply to by श्रीरंग_जोशी

लंबूटांग Wed, 09/10/2014 - 20:42
धाग्यावर अवांतर नको. हा शेवटचा प्रतिसाद येथे. भाड्याने घर न मिळणे वगैरे सर्व प्रॉब्लेम्स मातं वाल्यांनाच येत असतील असे वाटत नाही. मला अनुभव नाही. माझा सांगायचा मुद्दा असा की मातंवाल्यांना जे प्रॉब्लेम्स असतात त्यापैकी बरेचसे त्यांनी जी लाइफस्टाईल निवडली आहे त्यामुळे निर्माण होतात. मातं वाल्यांच्या सर्वसाधारणपणे अधिक असलेल्या उत्पन्नांमुळे त्यांची buying power जास्ती असते आणि त्याची परिणती महागाई वाढण्यात होते आणि त्यामुळे इतरांनाही त्याची झळ बसते. त्यावर मातं वाल्यांनी आम्हाला आमचेही प्रॉब्लेम्स असतात हे सांगणे जरा चूक वाटते इतकेच. गूगलच्या विरोधात झालेले अमेरिकेतील उदाहरण फारसे जुने नाही. असो अवांतराबद्दल क्षमस्व.

टोलनाक्यावर...

गवि ·

सौंदाळा Tue, 08/26/2014 - 16:50
अस्वस्थ केलत. त्यांच्या बाजुने असा विचार कधी केला नव्हता.

आई नुसती तडतडत रहायची.. कढल्यात जळलेल्या मोहोरीसोबत. मोहरी करपली, तडतड थांबली..
साला भाड्या.. आई घेतलीन माझी..
दर गाडीच्या वेळी दबा धरायचो..आता शांत झालोय.
वर सरकणार्‍या काचेतून शेवटची थंड फुंकर मला चिडवून जाते.
हे खास गवि टच.. बाकी या सगळ्याचा एकत्रित परीणाम... द्येवा... __/\__!!

पैसा Tue, 08/26/2014 - 17:16
थोडक्या शब्दात संपूर्ण चित्र काढलंत त्याचं. गळक्या लो वेस्ट जीन्स सावरत कुठेतरी हरवलेले भकास डोळे मिरवीत अन पायात स्लीपर्स फरपटत चालणारी अशी पोरं जिथे तिथे पाहते तेव्हा पोटात तुटतं अगदी.

In reply to by पैसा

धन्या Wed, 08/27/2014 - 15:34
अगदी अगदी. अशी टोलनाक्यावरची, हाटेलातली, हापिसातली हाऊसकीपींगची पोरं पाह्यली की काळजात धस्स होतं. शिकलो नसतो तर कदाचित पोट भरण्यासाठी आपणही असेच कुठेतरी अडगळीत असतो हा विचार मनात चमकून जातो. :( ऑफीसची बस जिथून पकडतो तिथले फुटपाथवरचे भाजीवाले, फळविक्रेते पाहील्यावर अगदी हीच भावना मनात येते.

In reply to by धन्या

सौंदाळा Wed, 08/27/2014 - 16:40
धन्या, गवि आणि इतर आपण आपल्याला त्यांच्या जागी बघतो पण मनात मात्र आपली सद्य परिस्थिती (नोकरीतले तणाव, घरगुती तणाव, आपले पांढरपेशे विचार) आणि काम्/मिळकत मात्र त्यांची असा विचार करतो म्हणुन जास्त वेदना होतात का? जर सुरुवातीपासुनच मी शिकलो नाही, टगेगिरी केली आणि नंतर ही कामे करायला लागलो तर माझ्या मनाला तितक्याच वेदना होतील का? बहुधा नाही. काही कळत नाही :( लेख म्हणुन गविंनी मस्तच लिहीलयं पण त्या टोलवरच्या माणसाला सुध्दा मनातुन असेच वाटत असेल का? कारण वरकरणी बघुन तरी यातले बरेच लोक मजेत असतात असे वाटते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

धन्या Wed, 08/27/2014 - 19:51
धन्या, गवि आणि इतर आपण आपल्याला त्यांच्या जागी बघतो पण मनात मात्र आपली सद्य परिस्थिती (नोकरीतले तणाव, घरगुती तणाव, आपले पांढरपेशे विचार) आणि काम्/मिळकत मात्र त्यांची असा विचार करतो म्हणुन जास्त वेदना होतात का?
माझ्यापुरते उत्तर "नाही" असं आहे. मी कन्व्हर्टेड पाढरपेशा आहे. माझ्या शिक्षणाने माझं जगणं एकशे ऐंशी अंशात फीरलं. मात्र आयुष्याची पहिली वीस बावीस वर्ष तळागाळातल्यांचं आयुष्य मी जवळून पाहिलं आहे, प्रसंगी स्वतःही अनुभवलंय. श्रमजीवी माणसं पाहिली की चर्रकन माझं बालपण आणि युवावस्था माझ्या नजरेत उभं राहते. असो.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पैसा Wed, 08/27/2014 - 21:19
टोअलनाक्यावरच्या मुलाच्या मनात काय चालू असेल मी बहुतेक सांगू शकणार नाही. पण मला त्याच वयाच्या माझ्या मुलांचं आयुष्य आणि त्याचं आयुष्य दिसतं. आमच्याकडे पैसे आहेत, म्हणून मुलांना संधी उपलब्ध करून देऊ शकतो. त्यांचं आयुष्य उद्या याहून नक्कीच चांगलं असेल. या नाक्यावरच्या मुलाला त्या संधी कधी उपलब्धच झाल्या नसाव्यात ही शक्यता आहेच. आज तो मजेत दिसतो आहे कदाचित, पण काही वर्षात तो कुठे असणार आहे? विविध व्यसने, क्षय, एड्स च्या विळख्यात? की गुन्हेगारीकडे वळून सगळ्या समाजावर सूड घेणारा? की व्यसने आणि इतर हजार भानगडी करून अकाली मरून जाणार आहे हा?

In reply to by पैसा

अनुप ढेरे गुरुवार, 08/28/2014 - 10:03
या नाक्यावरच्या मुलाला त्या संधी कधी उपलब्धच झाल्या नसाव्यात ही शक्यता आहेच.
सहमत. थोडी सहानुभुती वाटते त्यामुळे.

In reply to by पैसा

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 08/28/2014 - 11:43
या नाक्यावरच्या मुलाला त्या संधी कधी उपलब्धच झाल्या नसाव्यात ही शक्यता आहेच.
अशा लोकांना तुमच्या मुलाला मिळाल्या त्या संधी मिळाल्या नसतील पण म्हणून कुठल्याच संधी मिळाल्या नसतील ? In majority cases, its all about choices. थोडा विचार केलात आणि आजुबाजुला पाहिलेत तर दोन्ही प्रकारची अनेक उदाहरणे मिळतील.

In reply to by पैसा

रेवती गुरुवार, 08/28/2014 - 17:24
पैसे उपलब्ध करून देणे आणि योग्य सल्ले देणे, प्रसंगी दोन कानाखाली देऊन मार्गावर आणणे हेही महत्वाचे आहे असे मला वाटते. आणि तुझी दानत आहे तुझ्याच मुलाला पैसे देण्याची म्हणून ठीक आहे, नैतर पालकांची परिस्थिती बरी असूनही काहीजण (काही कारणाने का असेना) आर्थिक मदत अपुरी किंवा अजिबात करत नाहीत.

एसमाळी Tue, 08/26/2014 - 18:25
टोल नाक्यावर उभे राहणारे पोर दुसर्या वर्षी'ये देख पच्चास तोला 'म्हणुन मिरवत असतात.तुमची कथा वेगळी दिसतेय.

प्रभाकर पेठकर Tue, 08/26/2014 - 21:03
वेगळीच शैली. पर दु:ख शितलम. टोल भरून पुढे जाताना अशा जीवांचा विचार करायची वेळही आली नाही आणि बुद्धीही झाली नाही. जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण Tue, 08/26/2014 - 21:35
सुरेख ! जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही. हेच मलाही कळले नाही ! जाता जाता :- इतके टोलनाके दुचाकीने पार केले आहेत, पण २ चाकांना सुद्धा धड जाता येइल इतकी सुद्धा जागा नसते ! दुचाकीवाल्यांना टोल द्यायला लागत नाही त्याची ही अशी शिक्षा ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pareshaan Ishaqzaade

In reply to by मदनबाण

सुहास.. गुरुवार, 08/28/2014 - 00:01
जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही. > आयुष्यात पहिल्यांदा पेठकाकाशीं सहमत ! ( त्यांचे दुर्दैव ) ;) बाकी ...असो ...अजुन खुप पालथा-पालथ करता आली असती, तरी ही गवि टच च असे म्हणेन .. राखीव वाश्या

In reply to by प्रभाकर पेठकर

टवाळ कार्टा Tue, 08/26/2014 - 23:33
जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही.
ह्यासाठी डायरेक्ट -६०...काठावर पास...नाहीतर "मेरिट"वाली कविता होती

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि Wed, 08/27/2014 - 12:43
जातीय टच देण्याचा मोह नव्हे. जात ही उगाच मिठासारखी थोडी घालायची म्हणून नव्हे. या अश्या प्रकारच्या व्यक्तींचे जे विविध विनाशक गंड असतात ना.. त्यातला एक मुख्य हाही असतो. फार तपशिलात जाणे शक्य नाही पण ब-याच तरुणांबाबत / पोरांबाबत केवळ उच्चवर्णीय असल्याचा पोकळ अहंकार हा परिस्थिती स्वीकारुन , स्वत:ची कुवत स्वीकारुन त्यावर मात करण्याच्या किंवा किमान अधिक अध:पात टाळण्याच्या वाटेत येतो. आणि कष्टाची परिस्थिती / दोन पाय-या खाली उतरणारे राहणीमान स्वीकारावे लागलेच तर त्यात असा मनुष्य श्रमप्रतिष्ठा न पाहता न्यूनगंडाने कुचमत अन ती मनाने नाकारत रखडत राहतो. कधीच सिन्सियरली काही करु शकत नाही.

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर Wed, 08/27/2014 - 14:06
गवि, हे ब्राह्मणेतरांमध्ये कधी पाहिले नाही का? 'खानदानी' मराठ्यांमध्ये असे गंड पाहिले आहेत म्हणून म्हणतोय.

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि Wed, 08/27/2014 - 14:20
खानदानी मराठा दाखवला असता तरी जातीयवादाचा टच का दिला हा प्रश्न विचारला गेला असताच. कोणतीही जात असो, त्या जातीमुळे इन इटसेल्फ आपण कोणीतरी कर्तृत्ववान आहोत असा एक घातक गंड / धारणा मनात असल्याने वेळप्रसंगी पडेल ते काम करुन स्वतःला सावरणे किंवा आपला नाकर्तेपणा सरळ स्वीकारुन त्यातून मार्ग काढणे यात मोठा अडथळा येतो. बेकारतुंबडी पोराला नोकरी नाही आणि शिक्षणही घ्यायची इच्छा/कुवत नाही असे असतानाही जर प्यूनचे किंवा पेपर टाकण्याचे, वेटरचे काम ऑफर केले तर "XXX जातीचा मी.. कितीही वाईट दिवस आले तरी 'हे' असले काम नाही करणार.. या थराला नाही जाणार.." असा गंड खूप खूप असतो. त्यापेक्षा असा गंड नसलेला पोरगा शर्ट काढून बनियनवर उभा राहील आणि रस्त्याकडेला वडापाव किंवा काहीतरी सुरु करेल. नाहीतर प्यून तर प्यून पण आजच्या दिवसाची भ्रांत मान्य करुन ती नोकरी मनापासून करेल आणि स्थिर होऊ पाहेल. बाकी प्रत्येकाची ऑब्झर्वेशन्स वेगळी आणि मतेही. असो.

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर Wed, 08/27/2014 - 15:37
>>>>खानदानी मराठा दाखवला असता तरी जातीयवादाचा टच का दिला हा प्रश्न विचारला गेला असताच. मान्य आहे. आपण म्हणता तसा गंड मी ब्राह्मणांबरोबरच मराठ्यांमध्येही पाहिला आहे आणि चांद्रसेनिय कायस्थ प्रभूंमध्येही पाहिला आहे. कुठल्याही एका जातीचा उल्लेख आला तरी जातियवादाचा आरोप होणारच पण म्हणूनच फक्त 'ब्राह्मण' जातीला (कींवा कुठल्याही एका जातीला) वेगळे काढून लक्ष्य न करता 'उच्चवर्णिय' असा उल्लेख आला असता तर वाक्यात सौम्यपणा आला असता असे वाटते. पण तसे न होता त्या मुलाचे 'ब्राह्मण्य' अधोरेखित केल्याने उच्च वर्णियांमध्येही फक्त ब्राह्मणांमध्येच असा गंड असतो असा (तुमची इच्छा नसातानाही) संदेश बाहेर जातो आहे. बाकी, प्रत्येकाची मते वेगवेगळी ह्या बाबत १००% सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि Wed, 08/27/2014 - 15:46
मूळ भाव पोचला.. बाकी इतके टाळण्यासाठी उगाच: तसा मी उच्चवर्णीयाचा.. रापरापून कातडीचा उच्चवर्णीयपणा कधीच गेलाय.. अशी वाक्ये लिहिणे हे सेन्सोरग्रस्त केविलवाण्या प्रकारचे दिसेल हो...

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर Wed, 08/27/2014 - 15:53
प्यूनचे किंवा पेपर टाकण्याचे, वेटरचे काम ऑफर केले तर "XXX जातीचा मी.. कितीही वाईट दिवस आले तरी 'हे' असले काम नाही करणार.. या थराला नाही जाणार.." असा गंड खूप खूप असतो. त्यापेक्षा असा गंड नसलेला पोरगा शर्ट काढून बनियनवर उभा राहील आणि रस्त्याकडेला वडापाव किंवा काहीतरी सुरु करेल. नाहीतर प्यून तर प्यून पण आजच्या दिवसाची भ्रांत मान्य करुन ती नोकरी मनापासून करेल आणि स्थिर होऊ पाहेल. गवि साहेब, मला वाटतं हा एखाद्या जातीचा (हल्ली तरी) दोष नसून प्रत्येक व्यक्तिच्या परिपक्वतेचा प्रश्न आहे. मी स्वतः ब्राह्मण असून आपण वर्णीलेल्या प्रत्येक वर्गवारीत काम केले आहे. ऑफिस हेल्पर, पेपर टाकणे, वडापाव विकणे वगैरे वगैरे सर्व केले आहे. आर्थिक गरज म्हणून नाही तर निव्वळ आवडी पोटी आणि स्वतःच्या पायावर उभे राहून आयुष्यात प्रगती करण्यासाठीच. स्वस्थ बसून राहायची सवय लागू नये म्हणून. कष्टही केले, शिक्षणही घेतले आणि तथाकथित प्रगतीही केली. अवहेलनाही सहन केली (अगदी इथे आपल्या मिपावरही) पण माझा आत्मसन्मान कमी होत नाही. कारण कष्टांच्या प्रतिष्ठेला मी मानतो. ब्राह्मणांमधील अजून ३-४ अशी उदाहरणे मला माहित आहेत. तरी पण ब्राह्मणांमध्येही असा गंड असू शकतो ह्या विधानाशी सहमत आहे. पण फक्त ब्राह्मणांमध्ये नाही तर उच्चवर्णियांमध्ये असे म्हणावे लागेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

बाळ सप्रे Wed, 08/27/2014 - 16:03
पण फक्त ब्राह्मणांमध्ये नाही तर उच्चवर्णियांमध्ये असे म्हणावे लागेल
कोण म्हणतय फक्त ब्राह्मणांत गंड असतो?? या लेखात असं कुठेही प्रतीत होत नाही.. ज्याच्या डोक्यात ब्राह्मण वगैरे सतत घोळत असते त्यांनाच खटकेल हे.. ब्रिगेड ब्राह्मण वाद सगळीकडे अप्लाय करु नये.. कलाकृतीचा निखळ आनंद घ्यावा..

In reply to by प्रभाकर पेठकर

जातीय 'टच' देण न देण हे सपूर्णपणे लेखकाच स्वा:तंत्र्य आहे .. पण हा भाग वगळुनही लेख तितकासा गवि-पावरबाज वाटला नाही !!!

निशदे Tue, 08/26/2014 - 22:52
अफाट लिहिले आहे गवि. तुमचे लेखन आले की लगेच वाचावेसे वाटते ते या अशा लेखनामुळे.

प्यारे१ Wed, 08/27/2014 - 00:48
पाचगणीमध्ये रहायला असताना अशा प्रकारची बरीच पोरं बघितलीत. टोलनाका वाली नाही, ब्राहमण देखील नाहीत. पण अगदी अश्शीच. कसंबसं शालेय शिक्षण (इंग्रजी माध्यमातून) पूर्ण करुन न करुन बिअर, दारुच्या नादाला लागलेली. २०-२२ पर्यंत एकदम टकाटक, अस्खलित इंग्लिश बोलत पर्यटकांवर छाप टाकत चार दोन लफडी करुन थोडं कळू लागेस्तोवर जमिनीला पाय टेकायला लागणारी. मग हळू हळू उतार सुरु होतो. पूर्वी छान दिसणारे केस हळूहळू गळू लागतात. टक्कल पडतं. चेहर्‍यावर दाढीचे खुंट वाढू लागतात. जीन्स टी शर्ट मळलेले अंगावर चढू लागतात. बिअरच्या बाटल्यांच्या जागी नि चखण्याऐवजी देशी दारुच्या दुकानासमोर पाय घुटमळू लागतात. पर्यटक आले की त्यांच्या मागं मागं फिरणं सुरु होतं नि चेहर्‍यावर आर्जवं. असो...!

In reply to by काळा पहाड

प्यारे१ Wed, 08/27/2014 - 11:44
शिकायला असणं वेगळं तुम्ही लिहीलंय तसं. आमचं गाव पाचगणीच. राहायला होतो. (राहायला बरोबर की रहायला?)

विकास Wed, 08/27/2014 - 01:53
लेखन खूप आवडले. अशा प्रकारच्या कामातल्या माणसांच्या जीवनाची कल्पना करवत नाही.

विजुभाऊ Wed, 08/27/2014 - 15:13
गवि जातीयतेच्या टच संदर्भात एक आठवण माझ्या एका ओळखीच्यानी नगरपालीकेत असाच एक गणंग कामाला लावला होता. त्याला मैल्याच्या गाडीवर ड्युटी दिली. तेंव्हा त्या मुलाचा बाप तक्रार घेवून आला होता की ब्राम्हणाच्या मुलाला मैल्याच्या गाडीवर पाठवताना जरा विचार करा. तुम्ही हे मुद्दामहून करता आहात.
मग मी शाळेला लावला घोडा आणि चैन्या केल्या
बाकी गवि तुमचे हे शब्द चपखल आलेले आहेत.

बाबा पाटील Wed, 08/27/2014 - 19:21
साहेबांनो पोटाच्या आगी पुढे कसलीच जात नसते,ब्राम्हण, मराठा,वैश्य,क्षुद्र असल काहीच नसत्,असते ते फक्त जळणार पोट,त्याच्या भुकेपुढे तुमच्या जातीला विचारतो कोन ? कोठ्यावरच्या बाईला नक्की कुठली जात असते, बाकी जावु द्या सिमेवर लढणार्‍या सैनिकाची जात माहिती असते का ? भुकेल्या पोटी कोन जातीचा विचार करतो, नवव्या महिण्याची गर्भार विठाबाई मांग पोटासाठीच तर फडावर नाचली होती ना ? जाती दोनच - एक असते रिकाम्या अथवा अर्ध पोटाची आणी दुसरी असते तुडुंब भरलेल्या ढेरपोट्यांची...

In reply to by बाबा पाटील

बाळ सप्रे गुरुवार, 08/28/2014 - 11:51
सर्वांनी खाउन पिउन सुखी असावं ही इच्छा असावी.. रिकाम्या किंवा अर्धपोटींची कणवही असावी.. म्हणून बाकी सगळ्यांची 'तुडुंब भरलेले ढेरपोटे' अशी हेटाळणी का?

दादा कोंडके Wed, 08/27/2014 - 21:48
जातीचा उल्लेख खट्कला नाही. उलट बामनाची पोरं काय नापास झालीतरी भटजीगीरी करून बक्कळ पैसा कमवतात, हे म्हणणार्‍याची कीव येते.

In reply to by दादा कोंडके

कवितानागेश गुरुवार, 08/28/2014 - 00:36
काय झालय तरी काय मला?! :) चक्क दादा कोंडकेशी सहमत. अवंतरः प्रत्येकात काहितरी पोटेन्शियल असतंच. ते लहानपणीच ओळखले गेले आणि प्रोत्साहन मिळालं तर ठिक आहे. नाहीतर हे असंच फ्रस्ट्रेशन कुठलेही काम करणार्‍याच्या मनात कुठल्याही क्षणी येउ शकतं...

In reply to by दादा कोंडके

बॅटमॅन गुरुवार, 08/28/2014 - 10:46
उलट बामनाची पोरं काय नापास झालीतरी भटजीगीरी करून बक्कळ पैसा कमवतात, हे म्हणणार्‍याची कीव येते.
सहमत!!!! उचलली जीभ अन लावली टाळ्याला याचे उत्तम उदा.

नितिन थत्ते गुरुवार, 08/28/2014 - 08:42
प्रकटन आवडले. अशा प्रकारची, समाज ज्यांना फुकट गेलेली म्हणतो अशी खूप माणसं आसपास दिसतात. बर्‍याचदा योग्य वेळी योग्य दिशा न सापडल्याने (किंवा तत्कालीन मोहात अडकून ती दिशा न घेतल्याने) अशी परिस्थिती ओढवते. [वर पैसाताईंनी म्हटल्यानुसार संधीची उपलब्धता जशी नसते तशी कधीकधी मोहातून बाहेर काढणारेही नसतात].

आयुर्हित गुरुवार, 08/28/2014 - 12:58
भयाण परिस्थिती रेखाटली आहे आपण.अभिनंदन! नायकाची एकच गोष्ट खटकली: "दोन वर्षं गेली तिसरंही जाईल" हे म्हणण्याची वॄत्ती. "उभं राहूराहू पायाच्या नळ्या दुखतात.पण मी टोलनाक्यावर उभाच असतो" ह्या परिस्थितीतुन बाहेर न पडण्याची वॄत्ती. हिच वॄत्ती नोकरी करणार्‍यांच्या नशिबी,नोकरदार वर्गाने ओढवून आणलेली असते. जिजाऊंनी शिवबाला स्वप्न पहायला, संघर्ष करायला शिकवले तर शहाजीराजांनी असमाधानी रहायला. आपण पालक म्हणुन कमी पडलो कि असे दिवस पाल्याच्या वाट्याला येवू शकतात. पाहिजे त्या कॉलेजला,हव्या त्या विषयाला दाखला न मिळाल्यामूळे किंवा हवे तितके गुण न मिळाल्यामुळे, हवा तो साथीदार न मिळाल्यामुळे नाराजी येते. मग ती आयुष्यभर टिकुन रहाते. मग कोणत्याही कामात, शिक्षणात लक्ष लागत नाही. मन नेहमी भुतकाळात रहाते/रमते आणि येवु घातलेल्या अगणित संधी हातातुन निघुन जातात. मग आहे त्यात समाधान मानावे लागते. माझ्या मते दोनच जाति आहेत या जगात: १)उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहुन ते सत्यात आणण्यासाठी संघर्ष करणारे. २)आपले सामर्थ्य न ओळखता, आहे त्या परिस्थितीला शरण जाणारे.

कंजूस गुरुवार, 08/28/2014 - 22:31
माझ्या मते कवींनी एकदा अशी काही भडभडून कविता सणकीत लिहून झाली की अजिबात त्याच्यावर प्रेस कॉन्फ्रन्स घेऊन समजावणे, समर्थन, विरोधी मत खंडन वगैरे करत बसू नये. नो रिप्लाइ लागू करावा आणि गप्प बसावे. कलाकृती आहे तशी उभी केली की काम संपले. काहीजण चौथऱ्यावर ठेवताहेत तर काहीजण क्रेन लावून उचकटताहेत असे होतंय हीच पावती आहे. आवडली प्रतिक्रियासह.

तिमा Fri, 08/29/2014 - 20:52
त्या मुलाच्या मनांतली कळ तुम्ही नीट पोचवलीत आमच्यापर्यंत! गवि, तुमची मिकाने लिहिलेली वाक्यं खास आवडली. एक कडक सॅल्युट!!

राजेश घासकडवी Sun, 08/31/2014 - 09:42
लेखन आवडलं. अगदी मोजक्या शब्दांत एक व्यक्तिचित्र उभं राहतं. अशी माणसं दिसतात आसपास. त्यांच्या काय कथा असतील असा प्रश्न उपस्थित होतो. या कथेतून त्या प्रश्नाचं एक उत्तर मांडलेलं आहे. अर्थातच प्रत्येक कथा वेगळी असते, त्यामुळे उत्तर हे शेवटचं नसतं. पण अशी उत्तरं शोधण्यातूनच डोळ्यासमोर काही चित्रं निर्माण होतात, त्यातलं एक हृदयस्पर्शी चित्र मांडलेलं आहे. कॅलिडोस्कोपचा एक विशिष्ट कोन दाखवणारं. त्या काचतुकड्यांतून हे एकच चित्र निर्माण होणार नाही, इतरही अनेक असतील. गविंवी आपला कॅलिडोस्कोप वेगवेगळ्या कोनांतून, वेगवेगळ्या दिशांना फिरवून अशीच चित्रं मांडत राहावं बाकी 'जातीय टच' विषयी इतकी चर्चा का झाली ते कळलं नाही. अशा प्रकारचे सगळे टच टाळले तर रेलवेच्या वेळापत्रकापलिकडे काहीच शिल्लक राहणार नाही. व्यास जर या जातीय टचबद्दल सेन्सिटिव्ह असते तर कर्णाची वेदना त्यांना कशी उभी करता आली असती?

सौंदाळा Tue, 08/26/2014 - 16:50
अस्वस्थ केलत. त्यांच्या बाजुने असा विचार कधी केला नव्हता.

आई नुसती तडतडत रहायची.. कढल्यात जळलेल्या मोहोरीसोबत. मोहरी करपली, तडतड थांबली..
साला भाड्या.. आई घेतलीन माझी..
दर गाडीच्या वेळी दबा धरायचो..आता शांत झालोय.
वर सरकणार्‍या काचेतून शेवटची थंड फुंकर मला चिडवून जाते.
हे खास गवि टच.. बाकी या सगळ्याचा एकत्रित परीणाम... द्येवा... __/\__!!

पैसा Tue, 08/26/2014 - 17:16
थोडक्या शब्दात संपूर्ण चित्र काढलंत त्याचं. गळक्या लो वेस्ट जीन्स सावरत कुठेतरी हरवलेले भकास डोळे मिरवीत अन पायात स्लीपर्स फरपटत चालणारी अशी पोरं जिथे तिथे पाहते तेव्हा पोटात तुटतं अगदी.

In reply to by पैसा

धन्या Wed, 08/27/2014 - 15:34
अगदी अगदी. अशी टोलनाक्यावरची, हाटेलातली, हापिसातली हाऊसकीपींगची पोरं पाह्यली की काळजात धस्स होतं. शिकलो नसतो तर कदाचित पोट भरण्यासाठी आपणही असेच कुठेतरी अडगळीत असतो हा विचार मनात चमकून जातो. :( ऑफीसची बस जिथून पकडतो तिथले फुटपाथवरचे भाजीवाले, फळविक्रेते पाहील्यावर अगदी हीच भावना मनात येते.

In reply to by धन्या

सौंदाळा Wed, 08/27/2014 - 16:40
धन्या, गवि आणि इतर आपण आपल्याला त्यांच्या जागी बघतो पण मनात मात्र आपली सद्य परिस्थिती (नोकरीतले तणाव, घरगुती तणाव, आपले पांढरपेशे विचार) आणि काम्/मिळकत मात्र त्यांची असा विचार करतो म्हणुन जास्त वेदना होतात का? जर सुरुवातीपासुनच मी शिकलो नाही, टगेगिरी केली आणि नंतर ही कामे करायला लागलो तर माझ्या मनाला तितक्याच वेदना होतील का? बहुधा नाही. काही कळत नाही :( लेख म्हणुन गविंनी मस्तच लिहीलयं पण त्या टोलवरच्या माणसाला सुध्दा मनातुन असेच वाटत असेल का? कारण वरकरणी बघुन तरी यातले बरेच लोक मजेत असतात असे वाटते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

धन्या Wed, 08/27/2014 - 19:51
धन्या, गवि आणि इतर आपण आपल्याला त्यांच्या जागी बघतो पण मनात मात्र आपली सद्य परिस्थिती (नोकरीतले तणाव, घरगुती तणाव, आपले पांढरपेशे विचार) आणि काम्/मिळकत मात्र त्यांची असा विचार करतो म्हणुन जास्त वेदना होतात का?
माझ्यापुरते उत्तर "नाही" असं आहे. मी कन्व्हर्टेड पाढरपेशा आहे. माझ्या शिक्षणाने माझं जगणं एकशे ऐंशी अंशात फीरलं. मात्र आयुष्याची पहिली वीस बावीस वर्ष तळागाळातल्यांचं आयुष्य मी जवळून पाहिलं आहे, प्रसंगी स्वतःही अनुभवलंय. श्रमजीवी माणसं पाहिली की चर्रकन माझं बालपण आणि युवावस्था माझ्या नजरेत उभं राहते. असो.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पैसा Wed, 08/27/2014 - 21:19
टोअलनाक्यावरच्या मुलाच्या मनात काय चालू असेल मी बहुतेक सांगू शकणार नाही. पण मला त्याच वयाच्या माझ्या मुलांचं आयुष्य आणि त्याचं आयुष्य दिसतं. आमच्याकडे पैसे आहेत, म्हणून मुलांना संधी उपलब्ध करून देऊ शकतो. त्यांचं आयुष्य उद्या याहून नक्कीच चांगलं असेल. या नाक्यावरच्या मुलाला त्या संधी कधी उपलब्धच झाल्या नसाव्यात ही शक्यता आहेच. आज तो मजेत दिसतो आहे कदाचित, पण काही वर्षात तो कुठे असणार आहे? विविध व्यसने, क्षय, एड्स च्या विळख्यात? की गुन्हेगारीकडे वळून सगळ्या समाजावर सूड घेणारा? की व्यसने आणि इतर हजार भानगडी करून अकाली मरून जाणार आहे हा?

In reply to by पैसा

अनुप ढेरे गुरुवार, 08/28/2014 - 10:03
या नाक्यावरच्या मुलाला त्या संधी कधी उपलब्धच झाल्या नसाव्यात ही शक्यता आहेच.
सहमत. थोडी सहानुभुती वाटते त्यामुळे.

In reply to by पैसा

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 08/28/2014 - 11:43
या नाक्यावरच्या मुलाला त्या संधी कधी उपलब्धच झाल्या नसाव्यात ही शक्यता आहेच.
अशा लोकांना तुमच्या मुलाला मिळाल्या त्या संधी मिळाल्या नसतील पण म्हणून कुठल्याच संधी मिळाल्या नसतील ? In majority cases, its all about choices. थोडा विचार केलात आणि आजुबाजुला पाहिलेत तर दोन्ही प्रकारची अनेक उदाहरणे मिळतील.

In reply to by पैसा

रेवती गुरुवार, 08/28/2014 - 17:24
पैसे उपलब्ध करून देणे आणि योग्य सल्ले देणे, प्रसंगी दोन कानाखाली देऊन मार्गावर आणणे हेही महत्वाचे आहे असे मला वाटते. आणि तुझी दानत आहे तुझ्याच मुलाला पैसे देण्याची म्हणून ठीक आहे, नैतर पालकांची परिस्थिती बरी असूनही काहीजण (काही कारणाने का असेना) आर्थिक मदत अपुरी किंवा अजिबात करत नाहीत.

एसमाळी Tue, 08/26/2014 - 18:25
टोल नाक्यावर उभे राहणारे पोर दुसर्या वर्षी'ये देख पच्चास तोला 'म्हणुन मिरवत असतात.तुमची कथा वेगळी दिसतेय.

प्रभाकर पेठकर Tue, 08/26/2014 - 21:03
वेगळीच शैली. पर दु:ख शितलम. टोल भरून पुढे जाताना अशा जीवांचा विचार करायची वेळही आली नाही आणि बुद्धीही झाली नाही. जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण Tue, 08/26/2014 - 21:35
सुरेख ! जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही. हेच मलाही कळले नाही ! जाता जाता :- इतके टोलनाके दुचाकीने पार केले आहेत, पण २ चाकांना सुद्धा धड जाता येइल इतकी सुद्धा जागा नसते ! दुचाकीवाल्यांना टोल द्यायला लागत नाही त्याची ही अशी शिक्षा ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pareshaan Ishaqzaade

In reply to by मदनबाण

सुहास.. गुरुवार, 08/28/2014 - 00:01
जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही. > आयुष्यात पहिल्यांदा पेठकाकाशीं सहमत ! ( त्यांचे दुर्दैव ) ;) बाकी ...असो ...अजुन खुप पालथा-पालथ करता आली असती, तरी ही गवि टच च असे म्हणेन .. राखीव वाश्या

In reply to by प्रभाकर पेठकर

टवाळ कार्टा Tue, 08/26/2014 - 23:33
जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही.
ह्यासाठी डायरेक्ट -६०...काठावर पास...नाहीतर "मेरिट"वाली कविता होती

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि Wed, 08/27/2014 - 12:43
जातीय टच देण्याचा मोह नव्हे. जात ही उगाच मिठासारखी थोडी घालायची म्हणून नव्हे. या अश्या प्रकारच्या व्यक्तींचे जे विविध विनाशक गंड असतात ना.. त्यातला एक मुख्य हाही असतो. फार तपशिलात जाणे शक्य नाही पण ब-याच तरुणांबाबत / पोरांबाबत केवळ उच्चवर्णीय असल्याचा पोकळ अहंकार हा परिस्थिती स्वीकारुन , स्वत:ची कुवत स्वीकारुन त्यावर मात करण्याच्या किंवा किमान अधिक अध:पात टाळण्याच्या वाटेत येतो. आणि कष्टाची परिस्थिती / दोन पाय-या खाली उतरणारे राहणीमान स्वीकारावे लागलेच तर त्यात असा मनुष्य श्रमप्रतिष्ठा न पाहता न्यूनगंडाने कुचमत अन ती मनाने नाकारत रखडत राहतो. कधीच सिन्सियरली काही करु शकत नाही.

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर Wed, 08/27/2014 - 14:06
गवि, हे ब्राह्मणेतरांमध्ये कधी पाहिले नाही का? 'खानदानी' मराठ्यांमध्ये असे गंड पाहिले आहेत म्हणून म्हणतोय.

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि Wed, 08/27/2014 - 14:20
खानदानी मराठा दाखवला असता तरी जातीयवादाचा टच का दिला हा प्रश्न विचारला गेला असताच. कोणतीही जात असो, त्या जातीमुळे इन इटसेल्फ आपण कोणीतरी कर्तृत्ववान आहोत असा एक घातक गंड / धारणा मनात असल्याने वेळप्रसंगी पडेल ते काम करुन स्वतःला सावरणे किंवा आपला नाकर्तेपणा सरळ स्वीकारुन त्यातून मार्ग काढणे यात मोठा अडथळा येतो. बेकारतुंबडी पोराला नोकरी नाही आणि शिक्षणही घ्यायची इच्छा/कुवत नाही असे असतानाही जर प्यूनचे किंवा पेपर टाकण्याचे, वेटरचे काम ऑफर केले तर "XXX जातीचा मी.. कितीही वाईट दिवस आले तरी 'हे' असले काम नाही करणार.. या थराला नाही जाणार.." असा गंड खूप खूप असतो. त्यापेक्षा असा गंड नसलेला पोरगा शर्ट काढून बनियनवर उभा राहील आणि रस्त्याकडेला वडापाव किंवा काहीतरी सुरु करेल. नाहीतर प्यून तर प्यून पण आजच्या दिवसाची भ्रांत मान्य करुन ती नोकरी मनापासून करेल आणि स्थिर होऊ पाहेल. बाकी प्रत्येकाची ऑब्झर्वेशन्स वेगळी आणि मतेही. असो.

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर Wed, 08/27/2014 - 15:37
>>>>खानदानी मराठा दाखवला असता तरी जातीयवादाचा टच का दिला हा प्रश्न विचारला गेला असताच. मान्य आहे. आपण म्हणता तसा गंड मी ब्राह्मणांबरोबरच मराठ्यांमध्येही पाहिला आहे आणि चांद्रसेनिय कायस्थ प्रभूंमध्येही पाहिला आहे. कुठल्याही एका जातीचा उल्लेख आला तरी जातियवादाचा आरोप होणारच पण म्हणूनच फक्त 'ब्राह्मण' जातीला (कींवा कुठल्याही एका जातीला) वेगळे काढून लक्ष्य न करता 'उच्चवर्णिय' असा उल्लेख आला असता तर वाक्यात सौम्यपणा आला असता असे वाटते. पण तसे न होता त्या मुलाचे 'ब्राह्मण्य' अधोरेखित केल्याने उच्च वर्णियांमध्येही फक्त ब्राह्मणांमध्येच असा गंड असतो असा (तुमची इच्छा नसातानाही) संदेश बाहेर जातो आहे. बाकी, प्रत्येकाची मते वेगवेगळी ह्या बाबत १००% सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि Wed, 08/27/2014 - 15:46
मूळ भाव पोचला.. बाकी इतके टाळण्यासाठी उगाच: तसा मी उच्चवर्णीयाचा.. रापरापून कातडीचा उच्चवर्णीयपणा कधीच गेलाय.. अशी वाक्ये लिहिणे हे सेन्सोरग्रस्त केविलवाण्या प्रकारचे दिसेल हो...

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर Wed, 08/27/2014 - 15:53
प्यूनचे किंवा पेपर टाकण्याचे, वेटरचे काम ऑफर केले तर "XXX जातीचा मी.. कितीही वाईट दिवस आले तरी 'हे' असले काम नाही करणार.. या थराला नाही जाणार.." असा गंड खूप खूप असतो. त्यापेक्षा असा गंड नसलेला पोरगा शर्ट काढून बनियनवर उभा राहील आणि रस्त्याकडेला वडापाव किंवा काहीतरी सुरु करेल. नाहीतर प्यून तर प्यून पण आजच्या दिवसाची भ्रांत मान्य करुन ती नोकरी मनापासून करेल आणि स्थिर होऊ पाहेल. गवि साहेब, मला वाटतं हा एखाद्या जातीचा (हल्ली तरी) दोष नसून प्रत्येक व्यक्तिच्या परिपक्वतेचा प्रश्न आहे. मी स्वतः ब्राह्मण असून आपण वर्णीलेल्या प्रत्येक वर्गवारीत काम केले आहे. ऑफिस हेल्पर, पेपर टाकणे, वडापाव विकणे वगैरे वगैरे सर्व केले आहे. आर्थिक गरज म्हणून नाही तर निव्वळ आवडी पोटी आणि स्वतःच्या पायावर उभे राहून आयुष्यात प्रगती करण्यासाठीच. स्वस्थ बसून राहायची सवय लागू नये म्हणून. कष्टही केले, शिक्षणही घेतले आणि तथाकथित प्रगतीही केली. अवहेलनाही सहन केली (अगदी इथे आपल्या मिपावरही) पण माझा आत्मसन्मान कमी होत नाही. कारण कष्टांच्या प्रतिष्ठेला मी मानतो. ब्राह्मणांमधील अजून ३-४ अशी उदाहरणे मला माहित आहेत. तरी पण ब्राह्मणांमध्येही असा गंड असू शकतो ह्या विधानाशी सहमत आहे. पण फक्त ब्राह्मणांमध्ये नाही तर उच्चवर्णियांमध्ये असे म्हणावे लागेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

बाळ सप्रे Wed, 08/27/2014 - 16:03
पण फक्त ब्राह्मणांमध्ये नाही तर उच्चवर्णियांमध्ये असे म्हणावे लागेल
कोण म्हणतय फक्त ब्राह्मणांत गंड असतो?? या लेखात असं कुठेही प्रतीत होत नाही.. ज्याच्या डोक्यात ब्राह्मण वगैरे सतत घोळत असते त्यांनाच खटकेल हे.. ब्रिगेड ब्राह्मण वाद सगळीकडे अप्लाय करु नये.. कलाकृतीचा निखळ आनंद घ्यावा..

In reply to by प्रभाकर पेठकर

जातीय 'टच' देण न देण हे सपूर्णपणे लेखकाच स्वा:तंत्र्य आहे .. पण हा भाग वगळुनही लेख तितकासा गवि-पावरबाज वाटला नाही !!!

निशदे Tue, 08/26/2014 - 22:52
अफाट लिहिले आहे गवि. तुमचे लेखन आले की लगेच वाचावेसे वाटते ते या अशा लेखनामुळे.

प्यारे१ Wed, 08/27/2014 - 00:48
पाचगणीमध्ये रहायला असताना अशा प्रकारची बरीच पोरं बघितलीत. टोलनाका वाली नाही, ब्राहमण देखील नाहीत. पण अगदी अश्शीच. कसंबसं शालेय शिक्षण (इंग्रजी माध्यमातून) पूर्ण करुन न करुन बिअर, दारुच्या नादाला लागलेली. २०-२२ पर्यंत एकदम टकाटक, अस्खलित इंग्लिश बोलत पर्यटकांवर छाप टाकत चार दोन लफडी करुन थोडं कळू लागेस्तोवर जमिनीला पाय टेकायला लागणारी. मग हळू हळू उतार सुरु होतो. पूर्वी छान दिसणारे केस हळूहळू गळू लागतात. टक्कल पडतं. चेहर्‍यावर दाढीचे खुंट वाढू लागतात. जीन्स टी शर्ट मळलेले अंगावर चढू लागतात. बिअरच्या बाटल्यांच्या जागी नि चखण्याऐवजी देशी दारुच्या दुकानासमोर पाय घुटमळू लागतात. पर्यटक आले की त्यांच्या मागं मागं फिरणं सुरु होतं नि चेहर्‍यावर आर्जवं. असो...!

In reply to by काळा पहाड

प्यारे१ Wed, 08/27/2014 - 11:44
शिकायला असणं वेगळं तुम्ही लिहीलंय तसं. आमचं गाव पाचगणीच. राहायला होतो. (राहायला बरोबर की रहायला?)

विकास Wed, 08/27/2014 - 01:53
लेखन खूप आवडले. अशा प्रकारच्या कामातल्या माणसांच्या जीवनाची कल्पना करवत नाही.

विजुभाऊ Wed, 08/27/2014 - 15:13
गवि जातीयतेच्या टच संदर्भात एक आठवण माझ्या एका ओळखीच्यानी नगरपालीकेत असाच एक गणंग कामाला लावला होता. त्याला मैल्याच्या गाडीवर ड्युटी दिली. तेंव्हा त्या मुलाचा बाप तक्रार घेवून आला होता की ब्राम्हणाच्या मुलाला मैल्याच्या गाडीवर पाठवताना जरा विचार करा. तुम्ही हे मुद्दामहून करता आहात.
मग मी शाळेला लावला घोडा आणि चैन्या केल्या
बाकी गवि तुमचे हे शब्द चपखल आलेले आहेत.

बाबा पाटील Wed, 08/27/2014 - 19:21
साहेबांनो पोटाच्या आगी पुढे कसलीच जात नसते,ब्राम्हण, मराठा,वैश्य,क्षुद्र असल काहीच नसत्,असते ते फक्त जळणार पोट,त्याच्या भुकेपुढे तुमच्या जातीला विचारतो कोन ? कोठ्यावरच्या बाईला नक्की कुठली जात असते, बाकी जावु द्या सिमेवर लढणार्‍या सैनिकाची जात माहिती असते का ? भुकेल्या पोटी कोन जातीचा विचार करतो, नवव्या महिण्याची गर्भार विठाबाई मांग पोटासाठीच तर फडावर नाचली होती ना ? जाती दोनच - एक असते रिकाम्या अथवा अर्ध पोटाची आणी दुसरी असते तुडुंब भरलेल्या ढेरपोट्यांची...

In reply to by बाबा पाटील

बाळ सप्रे गुरुवार, 08/28/2014 - 11:51
सर्वांनी खाउन पिउन सुखी असावं ही इच्छा असावी.. रिकाम्या किंवा अर्धपोटींची कणवही असावी.. म्हणून बाकी सगळ्यांची 'तुडुंब भरलेले ढेरपोटे' अशी हेटाळणी का?

दादा कोंडके Wed, 08/27/2014 - 21:48
जातीचा उल्लेख खट्कला नाही. उलट बामनाची पोरं काय नापास झालीतरी भटजीगीरी करून बक्कळ पैसा कमवतात, हे म्हणणार्‍याची कीव येते.

In reply to by दादा कोंडके

कवितानागेश गुरुवार, 08/28/2014 - 00:36
काय झालय तरी काय मला?! :) चक्क दादा कोंडकेशी सहमत. अवंतरः प्रत्येकात काहितरी पोटेन्शियल असतंच. ते लहानपणीच ओळखले गेले आणि प्रोत्साहन मिळालं तर ठिक आहे. नाहीतर हे असंच फ्रस्ट्रेशन कुठलेही काम करणार्‍याच्या मनात कुठल्याही क्षणी येउ शकतं...

In reply to by दादा कोंडके

बॅटमॅन गुरुवार, 08/28/2014 - 10:46
उलट बामनाची पोरं काय नापास झालीतरी भटजीगीरी करून बक्कळ पैसा कमवतात, हे म्हणणार्‍याची कीव येते.
सहमत!!!! उचलली जीभ अन लावली टाळ्याला याचे उत्तम उदा.

नितिन थत्ते गुरुवार, 08/28/2014 - 08:42
प्रकटन आवडले. अशा प्रकारची, समाज ज्यांना फुकट गेलेली म्हणतो अशी खूप माणसं आसपास दिसतात. बर्‍याचदा योग्य वेळी योग्य दिशा न सापडल्याने (किंवा तत्कालीन मोहात अडकून ती दिशा न घेतल्याने) अशी परिस्थिती ओढवते. [वर पैसाताईंनी म्हटल्यानुसार संधीची उपलब्धता जशी नसते तशी कधीकधी मोहातून बाहेर काढणारेही नसतात].

आयुर्हित गुरुवार, 08/28/2014 - 12:58
भयाण परिस्थिती रेखाटली आहे आपण.अभिनंदन! नायकाची एकच गोष्ट खटकली: "दोन वर्षं गेली तिसरंही जाईल" हे म्हणण्याची वॄत्ती. "उभं राहूराहू पायाच्या नळ्या दुखतात.पण मी टोलनाक्यावर उभाच असतो" ह्या परिस्थितीतुन बाहेर न पडण्याची वॄत्ती. हिच वॄत्ती नोकरी करणार्‍यांच्या नशिबी,नोकरदार वर्गाने ओढवून आणलेली असते. जिजाऊंनी शिवबाला स्वप्न पहायला, संघर्ष करायला शिकवले तर शहाजीराजांनी असमाधानी रहायला. आपण पालक म्हणुन कमी पडलो कि असे दिवस पाल्याच्या वाट्याला येवू शकतात. पाहिजे त्या कॉलेजला,हव्या त्या विषयाला दाखला न मिळाल्यामूळे किंवा हवे तितके गुण न मिळाल्यामुळे, हवा तो साथीदार न मिळाल्यामुळे नाराजी येते. मग ती आयुष्यभर टिकुन रहाते. मग कोणत्याही कामात, शिक्षणात लक्ष लागत नाही. मन नेहमी भुतकाळात रहाते/रमते आणि येवु घातलेल्या अगणित संधी हातातुन निघुन जातात. मग आहे त्यात समाधान मानावे लागते. माझ्या मते दोनच जाति आहेत या जगात: १)उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहुन ते सत्यात आणण्यासाठी संघर्ष करणारे. २)आपले सामर्थ्य न ओळखता, आहे त्या परिस्थितीला शरण जाणारे.

कंजूस गुरुवार, 08/28/2014 - 22:31
माझ्या मते कवींनी एकदा अशी काही भडभडून कविता सणकीत लिहून झाली की अजिबात त्याच्यावर प्रेस कॉन्फ्रन्स घेऊन समजावणे, समर्थन, विरोधी मत खंडन वगैरे करत बसू नये. नो रिप्लाइ लागू करावा आणि गप्प बसावे. कलाकृती आहे तशी उभी केली की काम संपले. काहीजण चौथऱ्यावर ठेवताहेत तर काहीजण क्रेन लावून उचकटताहेत असे होतंय हीच पावती आहे. आवडली प्रतिक्रियासह.

तिमा Fri, 08/29/2014 - 20:52
त्या मुलाच्या मनांतली कळ तुम्ही नीट पोचवलीत आमच्यापर्यंत! गवि, तुमची मिकाने लिहिलेली वाक्यं खास आवडली. एक कडक सॅल्युट!!

राजेश घासकडवी Sun, 08/31/2014 - 09:42
लेखन आवडलं. अगदी मोजक्या शब्दांत एक व्यक्तिचित्र उभं राहतं. अशी माणसं दिसतात आसपास. त्यांच्या काय कथा असतील असा प्रश्न उपस्थित होतो. या कथेतून त्या प्रश्नाचं एक उत्तर मांडलेलं आहे. अर्थातच प्रत्येक कथा वेगळी असते, त्यामुळे उत्तर हे शेवटचं नसतं. पण अशी उत्तरं शोधण्यातूनच डोळ्यासमोर काही चित्रं निर्माण होतात, त्यातलं एक हृदयस्पर्शी चित्र मांडलेलं आहे. कॅलिडोस्कोपचा एक विशिष्ट कोन दाखवणारं. त्या काचतुकड्यांतून हे एकच चित्र निर्माण होणार नाही, इतरही अनेक असतील. गविंवी आपला कॅलिडोस्कोप वेगवेगळ्या कोनांतून, वेगवेगळ्या दिशांना फिरवून अशीच चित्रं मांडत राहावं बाकी 'जातीय टच' विषयी इतकी चर्चा का झाली ते कळलं नाही. अशा प्रकारचे सगळे टच टाळले तर रेलवेच्या वेळापत्रकापलिकडे काहीच शिल्लक राहणार नाही. व्यास जर या जातीय टचबद्दल सेन्सिटिव्ह असते तर कर्णाची वेदना त्यांना कशी उभी करता आली असती?
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी टोलनाक्यावर उभा असतो. हौसेने नाही राहात. टोलनाक्यावर उभं राहणं हाच माझा जॉब. मुष्किलीने लागलाय. दोन वर्षं गेली तिसरंही जाईल. उभं राहूराहू पायाच्या नळ्या दुखतात. पण मी टोलनाक्यावर उभा असतो. .. तसा मी ब्राह्मणाचा. अण्णाआईसोबत चांगला होतो. अण्णा गांजा भरुन सिगरेट ओढायचे अन मग तासनतास शांत. आई नुसती तडतडत रहायची.. कढल्यात जळलेल्या मोहोरीसोबत. मोहरी करपली, तडतड थांबली.. मला शाळेच्या पुस्तकांनी ओकारी यायची. अण्णा म्हणायचे, कशाला शिकतोस.. व्यर्थ आहे सगळं. अण्णा एकदम अध्यात्मिक. महिनामहिना घराबाहेर. मग वर्षं वर्षं. एकदम आईला म्हणाले तू माझी माऊली..