मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आळस

वडापाव ·

कवितानागेश Tue, 09/02/2014 - 23:42
माझा एक मित्र म्ह्णतो, 'आळस हा माणसाचा शत्रू आहे, असं सांगतात. पण माझा तर बाबा मित्रच आहे! मला फार आवडतो. नेहमी माझ्यासोबत असतो. कध्धी मला सोडून जात नाही.' ;)

In reply to by कवितानागेश

विजुभाऊ Wed, 09/03/2014 - 12:17
खरे आहे आळस हा मोठ्ठा शत्रु आहे. पण गांधी म्हणायचे शत्रुवरही प्रेम करा. त्यामुळे या शत्रुवर माझे प्रेम आहे

In reply to by प्यारे१

सोत्रि Wed, 09/03/2014 - 00:38
आराम हा राम आहे.
हे असं ते तुमच्या (पक्षी: तुमच्या पिढ्यांमधे कोणाच्यातरी) कानात बोलले होते का? - (छिद्रान्वेषी) सोकाजी

कवितानागेश Wed, 09/03/2014 - 09:43
मी वर पाण्चटपणा उगीच केलाय. (सवयीनी) पण जिथे कृती करण्याची घाई नसते, तिथे आपण घाई करतो; आणि जिथे करायला हवी, तिथे आरामात सगळं आपोआप जुळून येण्याची वाट पाहात राहतो.>> हे अगदी पटतंय. :)

बॅटमॅन Wed, 09/03/2014 - 12:23
खरं तर रोजच्याच आयुष्यात कितीतरी अशा कृती कच-यासारख्या पडलेल्या असतात, कोणीतरी येऊन आपल्याला उचलेल आणि विल्हेवाट लावेल या आशेने. पण लोकांना कचरा ही जशी उचलण्याची कृती कमी आणि टाकण्याची जास्त वाटते, तसंच इतर कृतींबाबतही आहे.
एकच नंबर!!!! पण एका कवीने म्हटलेय त्याप्रमाणे या जन्मावर, या आळसावर, शतदा प्रेम करावे. म्हणून मी आळसावर प्रेम करतो.

समीरसूर Wed, 09/03/2014 - 12:26
अगदी बरोबर विचार! कृती श्रेष्ठच असते. ती चुकली तरी शिकवून जाते. कृतीशून्यता माणसाला मूढ बनवते. विचार पटले.

कवितानागेश Tue, 09/02/2014 - 23:42
माझा एक मित्र म्ह्णतो, 'आळस हा माणसाचा शत्रू आहे, असं सांगतात. पण माझा तर बाबा मित्रच आहे! मला फार आवडतो. नेहमी माझ्यासोबत असतो. कध्धी मला सोडून जात नाही.' ;)

In reply to by कवितानागेश

विजुभाऊ Wed, 09/03/2014 - 12:17
खरे आहे आळस हा मोठ्ठा शत्रु आहे. पण गांधी म्हणायचे शत्रुवरही प्रेम करा. त्यामुळे या शत्रुवर माझे प्रेम आहे

In reply to by प्यारे१

सोत्रि Wed, 09/03/2014 - 00:38
आराम हा राम आहे.
हे असं ते तुमच्या (पक्षी: तुमच्या पिढ्यांमधे कोणाच्यातरी) कानात बोलले होते का? - (छिद्रान्वेषी) सोकाजी

कवितानागेश Wed, 09/03/2014 - 09:43
मी वर पाण्चटपणा उगीच केलाय. (सवयीनी) पण जिथे कृती करण्याची घाई नसते, तिथे आपण घाई करतो; आणि जिथे करायला हवी, तिथे आरामात सगळं आपोआप जुळून येण्याची वाट पाहात राहतो.>> हे अगदी पटतंय. :)

बॅटमॅन Wed, 09/03/2014 - 12:23
खरं तर रोजच्याच आयुष्यात कितीतरी अशा कृती कच-यासारख्या पडलेल्या असतात, कोणीतरी येऊन आपल्याला उचलेल आणि विल्हेवाट लावेल या आशेने. पण लोकांना कचरा ही जशी उचलण्याची कृती कमी आणि टाकण्याची जास्त वाटते, तसंच इतर कृतींबाबतही आहे.
एकच नंबर!!!! पण एका कवीने म्हटलेय त्याप्रमाणे या जन्मावर, या आळसावर, शतदा प्रेम करावे. म्हणून मी आळसावर प्रेम करतो.

समीरसूर Wed, 09/03/2014 - 12:26
अगदी बरोबर विचार! कृती श्रेष्ठच असते. ती चुकली तरी शिकवून जाते. कृतीशून्यता माणसाला मूढ बनवते. विचार पटले.
लेखनप्रकार
मला जराही धीर धरवत नाही यासाठी मी स्वतःला आधी दोष द्यायचो. आता नाही. अभिमान आहे मला मी उतावळा असल्याचा. माणूस सतत धावत असतो, पळत असतो. समोरची ट्रेन सुटली आणि तिच्यानंतर अजून एक ट्रेन येणार असली तरी मनातून एक आवाज उमटतो जो ओरडून ओरडून आपल्याला ती सुटणारी ट्रेन पकडायला सांगतो, आणि मग आपण जीवाची पर्वा न करता ती ट्रेन पकडायला धावत सुटतो. का? कारण समोर दिसणारी संधी सोडायला मन कधीच धजावत नाही. मनाला अनुभवाची भूक असते आणि प्रत्येक अनुभव एक वेगळीच शिकवण देऊन जात असतो. ही भूक भागवायची, वाढवायची प्रत्येक संधी मन हेरत असतं. आपल्याला मागे धरून ठेवतो तो शिकण्याचा आळस.

काळसारं (लघूकथा)

दशानन ·

In reply to by दशानन

सोत्रि गुरुवार, 09/04/2014 - 00:37
तंबाखु जाळून राखुंडी तयार करतात, त्यामुळे ती काळी असते.
तंबाखू जाळून मशेरी होते. शेणाची गोवरी जाळल्यावर होते ती राखुंडी, ती पण काळी असू शकते. - (मशेरी ट्राय करून बघितलेला) सोकाजी

In reply to by दशानन

सोत्रि गुरुवार, 09/04/2014 - 00:37
तंबाखु जाळून राखुंडी तयार करतात, त्यामुळे ती काळी असते.
तंबाखू जाळून मशेरी होते. शेणाची गोवरी जाळल्यावर होते ती राखुंडी, ती पण काळी असू शकते. - (मशेरी ट्राय करून बघितलेला) सोकाजी
लेखनविषय:
लेखनप्रकार
तिने आपले हात धुतले न्हाणीमध्ये, चुलीवर आमटी गरम करायला ठेऊन, बाजूला ठेवलेली भाकरी ताटात घेतली, जरा वेळाने गरम आमटी वाटीत ओतली आणि भाकरीचा एक तुकडा मोडून त्यात बुडवला. बाजूची चिमणी रॉकेल संपल्यामुळे मंद मंद होत वीजू लागली होती, एकदाची ती विजली, तिने खस करून चुलीतले जळते लाकूड बाहेर काढले, झोपडी अगदी लाल रंगात उजळुन गेली.. तिने आपले हात ताटात धुतले व धडपडत बाहेर आली. बाहेर गच्च अंधार पसरला होता, दूरवर कोठेतरी एखादा फड जळत होता! तिने आपले त्याच्याकडे पाहिले न पाहिले आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटली.. "शेण पडो, त्याच्या तोंडात!" आपली वळकट सरळ करून ती झोपी गेली. "अंग, रुक्मीअक्का..

मंदिर काढण्याचा गंभीर प्रस्ताव

माहितगार ·

मराठे Tue, 09/02/2014 - 20:30
बहाई टेंपल सारखं देऊळ उभं करावं आणि तिथे कोणत्याच देवाचं किंवा धर्माचं अधिष्टान नसावं. अर्थात अशा देवळात 'देऊळ' म्हणून कोणी येणार नाही. फार फार तर पर्यटक येतिल.

विकास Tue, 09/02/2014 - 20:39
संयुक्त राज्य अमेरीकेत ४००+ हिंदू मंदीरे आहेत. त्या व्यतिरीक्त कॅनडात आहेत ती वेगळी. आमच्या जवळच्या गावात एक चर्च विकायला काढले होते. ते आपल्या (प्रामुख्याने) गुर्जर बंधूंनी विकत घेतले आणि "मंदीर यही बनाएंगे" केले. ;) मराठी माणसे प्रामुख्याने देवळात जास्त इन्व्हॉल्व्ह नसतात. रामकृष्ण मठाच्या स्वामी परमानंदांनी १९१० साली बॉस्टनमधे वेदीक सेंटर चालू केले, ते अमेरीकेतले पहीले हिंदू मंदीर समजले जाते. आज देखील तेथे (चर्च स्टाईल मधे) रविवारी कार्यक्रम असतो. ज्यात आत्ताच्या स्वामींचे प्रवचन असते, आरती असते. बर्‍याचदा तेथे जास्त करून अभारतीय, गोरे अमेरीकन्स असल्याचे पाहीले आहे. गेल्या काही दिवसात ऐकले आहे की स्वामी नारायण संस्थेने न्यूजर्सीत जगातले सगळ्यात मोठ्ठे स्वामी नारायण मंदीर बांधले आहे. (बरोबर आठवत असेल तर १४० एकर्स). तेथे ते इतर शिक्षणापासून ते आरोग्यसेवे पर्यंतच्या सुविधा पण चालू करत आहेत. मला वाटते जॉर्जियात एका माणसाने देवळाच्या नावावर मिलियन्स $$ गोळा करून अफरातफर केली आणि आता अटकेत आहे का अटकेच्या मार्गावर आहे. आपली माणसे या देशात देखील व्हाईट कॉलर अफरातफरी (उदा. मेकँझीचे जुने बॉस, रजत गुप्ता) ते धार्मिक अफरातफरी मधे पुढे आहेत! ;) तुम्ही येथे शिवमंदीर म्हणालात म्हणूनः हवाईस "सद्गुरू शिवया सुब्रम्हण्यम स्वामी" नामक गोर्‍या अमेरीकन स्वामींनी आणि त्यांच्या संस्थेने काढलेले हवाईचे शिवमंदीर बघण्यासारखे आहे असे म्हणतात. खालील देवळाचे अजून बांधकाम पूर्ण होयचे आहे... Shiva Temple

In reply to by विकास

माहितगार Tue, 09/02/2014 - 20:50
सुरेख आणि छान. अर्थात धागा लेख लिहिताना माझ्या डोळ्या समोर अद्याप भारतीय खूप प्रमाणात गेले नाहीत असे दक्षीण आमेरीका, आफ्रीका इत्यादी खंडातील देश आणि ज्युडायिक धर्मपरंपरांच्या पुर्वीच्या परंपरा आणि स्वतःच्या परंपरा जपणार्‍या समुदायांशी नाळ जुळवणे असा (अलिखीत) दृष्टीकोणही आहे. आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद

In reply to by माहितगार

विकास Wed, 09/03/2014 - 01:04
अफ्रिका आणि द. अमेरीकेतला काही भाग असा आहे की जिथे हिंदू पिढ्यान् पिढ्या रहात आहेत... तिथे मंदीरे दिसतात. तरी देखील त्यातील एक त्या मानाने अनोळखी ठिकाण असलेल्या भागातील एक देऊळ... Victoria Hindu Temple, Mahé, Seychelles: Hindu Temple तसेच द. अमेरीकेतील सुरीनाम येथील एक देऊळः (त्याचा कळस बघा! :) ) Surinam Hindu Temple

पैसा Tue, 09/02/2014 - 21:12
पण सहसा सगळ्याचे व्यापारीकरण केले जाते. इथे एका योग शिकवणार्‍या संन्याशाने आश्रम उभा केला, तिथे ते कलकत्त्याहून येऊन दर वर्षी योगासने, क्रियायोग शिकवत असत. ते इथे नसताना आश्रमाची व्यवस्था बघण्यासाठी त्यांनी स्थानिक लोकांची एक कमिटी तयार केली होती. आश्रमाची जमीन आणि इमारत वगैरे रजिस्टर्ड ट्रस्टच्या नावे केले होते, मात्र पैसे स्वामीजींनीच गोळा केले होते. स्वामीजी भयंकर फटकळ असल्याने कमिटीच्या सदस्यांबरोबर त्यांचे पटेनासे झाले. तसेच कमिटीच्या लोकांचे उद्देश योगाचा प्रसार करणे हे दुय्यम आणि इतर व्यापारीकरण प्रमुख असे होते. अखेर कमिटीने स्वामीजींना इकडे यायला बंदी घातली. आता ही कमिटी आश्रम चालवण्यासाठी त्यांचे ऐकेल अशा कळसूत्री स्वामीजीच्या शोधात आहे असे ऐकले! =))

In reply to by पैसा

विकास Wed, 09/03/2014 - 01:22
काही वर्षांपूर्वीची गोष्टः आमच्या इथे (बॉस्टनच्या जवळपास) एक असाच संन्यस्त बाबा होता. त्याचे नाव क्रिपालू. त्याने अमेरीकेतील सगळ्यात मोठे योगा सेंटर काढले. त्याला त्यांनी "रिलिजिअस ऑर्डर" (मला वाटते म्हणजे "पंथ") ही संज्ञा प्राप्त करून घेतली. त्याला अनेक (गोरे) फॉलोअर्स होते. सगळेजण या क्रिपालू बाबांकडून सेलीबसीची (ब्रम्हचर्य व्रताची) दिक्षा घेऊन मनापासून पाळायचे. हे महाराज या साठी ८०च्या दशकात $३५०,००० ते $४५०,००० इतके वार्षिक उत्पन्न घेयचे! मग एक दिवस भांडे फुटले. बाकीचे सेलीबसी पाळताहेत आणि हे त्यातील काहीजणींबरोबर खाजगीत सेलिब्रिटी होत आहेत! ;) त्यातील प्रामाणिक योगा करणार्‍यांना धक्का बसला. असे ऐकले आहे, की हे महाशय चांगले बोलू शकत आणि प्रवचन देऊ शकत. म्हणून लोकांचा विश्वास होता त्याचाच विश्वासघात झाला. त्यात भर नंतर बाहेर आले की हे त्या सेंटरच्या कर्मचार्‍यांचे पैसे देत नसत. (रहाण्यास जागा देत आणि फुकटचे काम करून घेत... असे काहीसे). मग तुरूंगाची हवा लागू शकते हे समजल्यावर आउट ऑफ कोर्ट $२.५ मिलियन्सला प्रकरण मिटवले. जे सेंटरमधे नेमाने येत असत त्यांना ते या एका गोष्टीमुळे सोडावेसे वाटले नाही की योगसाधना भ्रष्ट अथवा चुकीची वाटली नाही. म्हणून त्यांनी त्यातील रिपिजिअस ऑर्डर प्रकरण काढून टाकले आणि एक सेक्यूलर संस्था म्हणून योगसाधाना नविन कमिटी आणून चालू ठेवली.

In reply to by एस

कमीत कमी श्रमात जास्तित जास्त पैसे ! शिवाय धार्मिक कार्यातून मिळणार्‍या उत्पन्नावर मिळकत कर नसतो ! अजून काय पाहिजे आहे ?! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस Tue, 09/02/2014 - 23:50
पैशांसाठी हेच का? त्याचे दुसरेही बरेच मार्ग आहेत. आणि फक्त पैसे हाच उद्देश का ठेवावा? त्याला जगणे म्हणता येईल का? कितपत? कुठल्या निकषांवर? निकष आणि निष्कर्ष यांच्या परस्परसंबंधांची योग्यायोग्यता कशी आणि कुणी ठरवायची?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस Wed, 09/03/2014 - 13:15
हे स्वत:ला कळत्या वयापासून विचारत आलोय. तुमच्याबरोबर शेअर केले कारण तुम्ही आमच्यासारखेच वाटत आलात म्हणून. सगळ्यांची मतं आणि मूल्यसंस्था सारखी व स्वच्छ नसतीलच. पण म्हणून आपण स्वतःला कितपत अधःपतित होऊ द्यायचं हा मूलभूत प्रश्न मला सतत भेडसावत राहतो. आय ट्रूली बिलिव्ह दॅट वुइ ऑल हॅव चॉइस. प्रश्न केवळ योग्य निवड करण्याचे धाडस दाखवण्याचा असतो.

In reply to by एस

लैच सिरेस झालात ! इथे मूळ लेखापासून शेवटच्या प्रतिसादापर्यंत उपहासच उपहास भरलाय... आणि दुर्दैवाने त्याला सद्य वस्तूस्थिती कारण आहे !! "या लेखावरच्या प्रतिसादातील मते ही प्रतिसादकाची खरी वैयक्तीक मते असतीलच असे नाही." (आता तरी गैरसमज टळावा :) )

In reply to by एस

तसं नाय काय ! उपहासामागेसुध्द्दा लय शिरेसनेसपना असतुया. व्यंगाचा उपयोग समाजाच्या व्यंगावर हसरे बोट ठेवण्यास उत्तम उपयोग होतो. मात्र, समाजात खूपच व्यंगे असली तर तो असे व्यंगलिखाण/चित्रे केवळ विनोद समजून हसून विसरून जातो, हे एक दुर्दैवी सत्य आहेच म्हणा.

इरसाल Wed, 09/03/2014 - 10:03
मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा यांवर टॅक्स लावायला सुरुवात केली तर.

फायदे बरेच होतील… एक म्हणजे मिपाच्या मेम्ब्रांना कायमचा कट्टा मिळेल. मंदिरात येणारा विविध प्रसाद 'स्वाहा' करण्याचे काम योग्य त्या लोकांना मिळेल.तिथे कारखान्यासारख्या शिफ्ट डूट्या लावू… बेरोजगारांना काम मिळेल …. रोजगारी लोकांना अर्थार्जनाची नवीन संधी उपलब्ध होईल ….सर्वात महत्वाचे म्हणजे सगळ्यांच्या पुढच्या ७ पिढ्या बसून खाण्याची सोय होईल. नाहीतरी ह्या देशात फक्त राजकारणी,गुंड,चलती असलेल्या मंदिरांचे ट्रस्टी आणि साधू संन्याशीच आरामात जगू शकतात …. बाकीचे शहाण्यासारखे सरळ देश सोडतात…. ज्यांना काहीच जमत नाही (म्हणजे अस्मादिक ) ते इथे सुखाने जगायची आशाच सोडून देतात….

In reply to by माम्लेदारचा पन्खा

धन्या Wed, 09/03/2014 - 17:14
देश कशाला सोडायचा? गीता प्रेस गोरखपूरची पुस्तके वाचून तुम्हीही प्रवचन दयायला सुरुवात करा. हाय काय आनी नाय काय.

In reply to by धन्या

गीता प्रेस गोरखपूरची पुस्तके
गीताप्रेसची सगळीच पुस्तके वाईट नसतात .... केवळ एका प्रवचनकाराच्या पुस्तकाचा अनुभवावरुन जनरलायझेशन करु नये व गीताप्रेसला बदनाम करु नये ही णम्र इणंती !! *stop*

मंदिर काढण्याचा गंभीर प्रस्ताव
ह्म्म...मंदिर ...माहितगार तुमची जात काय हे जर इथे सांगितलेत तर किमान २०० प्रतिसाद सहज स्कोर कराल *biggrin*

ऑन अ सीरीयस नोट >>> पांडुरंगाचे एक सुंदर मंदीर... अगदी जुन्याकाळी पंढरपुरचे असेल तसे ... बांधावे अशी माझी फार इच्छा आहे तिथे विठ्ठलाची अगदी सेम तशीच मुर्ती असावी अन पुर्वीच्या काळी जशी विठ्ठलाला गळाभेट देता यायची तशी परत एकदा गळा भेट देता यावी !! क्षेमालागी जीव उतावीळ माझा | म्हणऊनी स्फुरताती बाहु | क्षेम देवु गेले तव मीची मी एकली | आसावला जीव राहो || *i-m_so_happy*

मराठे Tue, 09/02/2014 - 20:30
बहाई टेंपल सारखं देऊळ उभं करावं आणि तिथे कोणत्याच देवाचं किंवा धर्माचं अधिष्टान नसावं. अर्थात अशा देवळात 'देऊळ' म्हणून कोणी येणार नाही. फार फार तर पर्यटक येतिल.

विकास Tue, 09/02/2014 - 20:39
संयुक्त राज्य अमेरीकेत ४००+ हिंदू मंदीरे आहेत. त्या व्यतिरीक्त कॅनडात आहेत ती वेगळी. आमच्या जवळच्या गावात एक चर्च विकायला काढले होते. ते आपल्या (प्रामुख्याने) गुर्जर बंधूंनी विकत घेतले आणि "मंदीर यही बनाएंगे" केले. ;) मराठी माणसे प्रामुख्याने देवळात जास्त इन्व्हॉल्व्ह नसतात. रामकृष्ण मठाच्या स्वामी परमानंदांनी १९१० साली बॉस्टनमधे वेदीक सेंटर चालू केले, ते अमेरीकेतले पहीले हिंदू मंदीर समजले जाते. आज देखील तेथे (चर्च स्टाईल मधे) रविवारी कार्यक्रम असतो. ज्यात आत्ताच्या स्वामींचे प्रवचन असते, आरती असते. बर्‍याचदा तेथे जास्त करून अभारतीय, गोरे अमेरीकन्स असल्याचे पाहीले आहे. गेल्या काही दिवसात ऐकले आहे की स्वामी नारायण संस्थेने न्यूजर्सीत जगातले सगळ्यात मोठ्ठे स्वामी नारायण मंदीर बांधले आहे. (बरोबर आठवत असेल तर १४० एकर्स). तेथे ते इतर शिक्षणापासून ते आरोग्यसेवे पर्यंतच्या सुविधा पण चालू करत आहेत. मला वाटते जॉर्जियात एका माणसाने देवळाच्या नावावर मिलियन्स $$ गोळा करून अफरातफर केली आणि आता अटकेत आहे का अटकेच्या मार्गावर आहे. आपली माणसे या देशात देखील व्हाईट कॉलर अफरातफरी (उदा. मेकँझीचे जुने बॉस, रजत गुप्ता) ते धार्मिक अफरातफरी मधे पुढे आहेत! ;) तुम्ही येथे शिवमंदीर म्हणालात म्हणूनः हवाईस "सद्गुरू शिवया सुब्रम्हण्यम स्वामी" नामक गोर्‍या अमेरीकन स्वामींनी आणि त्यांच्या संस्थेने काढलेले हवाईचे शिवमंदीर बघण्यासारखे आहे असे म्हणतात. खालील देवळाचे अजून बांधकाम पूर्ण होयचे आहे... Shiva Temple

In reply to by विकास

माहितगार Tue, 09/02/2014 - 20:50
सुरेख आणि छान. अर्थात धागा लेख लिहिताना माझ्या डोळ्या समोर अद्याप भारतीय खूप प्रमाणात गेले नाहीत असे दक्षीण आमेरीका, आफ्रीका इत्यादी खंडातील देश आणि ज्युडायिक धर्मपरंपरांच्या पुर्वीच्या परंपरा आणि स्वतःच्या परंपरा जपणार्‍या समुदायांशी नाळ जुळवणे असा (अलिखीत) दृष्टीकोणही आहे. आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद

In reply to by माहितगार

विकास Wed, 09/03/2014 - 01:04
अफ्रिका आणि द. अमेरीकेतला काही भाग असा आहे की जिथे हिंदू पिढ्यान् पिढ्या रहात आहेत... तिथे मंदीरे दिसतात. तरी देखील त्यातील एक त्या मानाने अनोळखी ठिकाण असलेल्या भागातील एक देऊळ... Victoria Hindu Temple, Mahé, Seychelles: Hindu Temple तसेच द. अमेरीकेतील सुरीनाम येथील एक देऊळः (त्याचा कळस बघा! :) ) Surinam Hindu Temple

पैसा Tue, 09/02/2014 - 21:12
पण सहसा सगळ्याचे व्यापारीकरण केले जाते. इथे एका योग शिकवणार्‍या संन्याशाने आश्रम उभा केला, तिथे ते कलकत्त्याहून येऊन दर वर्षी योगासने, क्रियायोग शिकवत असत. ते इथे नसताना आश्रमाची व्यवस्था बघण्यासाठी त्यांनी स्थानिक लोकांची एक कमिटी तयार केली होती. आश्रमाची जमीन आणि इमारत वगैरे रजिस्टर्ड ट्रस्टच्या नावे केले होते, मात्र पैसे स्वामीजींनीच गोळा केले होते. स्वामीजी भयंकर फटकळ असल्याने कमिटीच्या सदस्यांबरोबर त्यांचे पटेनासे झाले. तसेच कमिटीच्या लोकांचे उद्देश योगाचा प्रसार करणे हे दुय्यम आणि इतर व्यापारीकरण प्रमुख असे होते. अखेर कमिटीने स्वामीजींना इकडे यायला बंदी घातली. आता ही कमिटी आश्रम चालवण्यासाठी त्यांचे ऐकेल अशा कळसूत्री स्वामीजीच्या शोधात आहे असे ऐकले! =))

In reply to by पैसा

विकास Wed, 09/03/2014 - 01:22
काही वर्षांपूर्वीची गोष्टः आमच्या इथे (बॉस्टनच्या जवळपास) एक असाच संन्यस्त बाबा होता. त्याचे नाव क्रिपालू. त्याने अमेरीकेतील सगळ्यात मोठे योगा सेंटर काढले. त्याला त्यांनी "रिलिजिअस ऑर्डर" (मला वाटते म्हणजे "पंथ") ही संज्ञा प्राप्त करून घेतली. त्याला अनेक (गोरे) फॉलोअर्स होते. सगळेजण या क्रिपालू बाबांकडून सेलीबसीची (ब्रम्हचर्य व्रताची) दिक्षा घेऊन मनापासून पाळायचे. हे महाराज या साठी ८०च्या दशकात $३५०,००० ते $४५०,००० इतके वार्षिक उत्पन्न घेयचे! मग एक दिवस भांडे फुटले. बाकीचे सेलीबसी पाळताहेत आणि हे त्यातील काहीजणींबरोबर खाजगीत सेलिब्रिटी होत आहेत! ;) त्यातील प्रामाणिक योगा करणार्‍यांना धक्का बसला. असे ऐकले आहे, की हे महाशय चांगले बोलू शकत आणि प्रवचन देऊ शकत. म्हणून लोकांचा विश्वास होता त्याचाच विश्वासघात झाला. त्यात भर नंतर बाहेर आले की हे त्या सेंटरच्या कर्मचार्‍यांचे पैसे देत नसत. (रहाण्यास जागा देत आणि फुकटचे काम करून घेत... असे काहीसे). मग तुरूंगाची हवा लागू शकते हे समजल्यावर आउट ऑफ कोर्ट $२.५ मिलियन्सला प्रकरण मिटवले. जे सेंटरमधे नेमाने येत असत त्यांना ते या एका गोष्टीमुळे सोडावेसे वाटले नाही की योगसाधना भ्रष्ट अथवा चुकीची वाटली नाही. म्हणून त्यांनी त्यातील रिपिजिअस ऑर्डर प्रकरण काढून टाकले आणि एक सेक्यूलर संस्था म्हणून योगसाधाना नविन कमिटी आणून चालू ठेवली.

In reply to by एस

कमीत कमी श्रमात जास्तित जास्त पैसे ! शिवाय धार्मिक कार्यातून मिळणार्‍या उत्पन्नावर मिळकत कर नसतो ! अजून काय पाहिजे आहे ?! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस Tue, 09/02/2014 - 23:50
पैशांसाठी हेच का? त्याचे दुसरेही बरेच मार्ग आहेत. आणि फक्त पैसे हाच उद्देश का ठेवावा? त्याला जगणे म्हणता येईल का? कितपत? कुठल्या निकषांवर? निकष आणि निष्कर्ष यांच्या परस्परसंबंधांची योग्यायोग्यता कशी आणि कुणी ठरवायची?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस Wed, 09/03/2014 - 13:15
हे स्वत:ला कळत्या वयापासून विचारत आलोय. तुमच्याबरोबर शेअर केले कारण तुम्ही आमच्यासारखेच वाटत आलात म्हणून. सगळ्यांची मतं आणि मूल्यसंस्था सारखी व स्वच्छ नसतीलच. पण म्हणून आपण स्वतःला कितपत अधःपतित होऊ द्यायचं हा मूलभूत प्रश्न मला सतत भेडसावत राहतो. आय ट्रूली बिलिव्ह दॅट वुइ ऑल हॅव चॉइस. प्रश्न केवळ योग्य निवड करण्याचे धाडस दाखवण्याचा असतो.

In reply to by एस

लैच सिरेस झालात ! इथे मूळ लेखापासून शेवटच्या प्रतिसादापर्यंत उपहासच उपहास भरलाय... आणि दुर्दैवाने त्याला सद्य वस्तूस्थिती कारण आहे !! "या लेखावरच्या प्रतिसादातील मते ही प्रतिसादकाची खरी वैयक्तीक मते असतीलच असे नाही." (आता तरी गैरसमज टळावा :) )

In reply to by एस

तसं नाय काय ! उपहासामागेसुध्द्दा लय शिरेसनेसपना असतुया. व्यंगाचा उपयोग समाजाच्या व्यंगावर हसरे बोट ठेवण्यास उत्तम उपयोग होतो. मात्र, समाजात खूपच व्यंगे असली तर तो असे व्यंगलिखाण/चित्रे केवळ विनोद समजून हसून विसरून जातो, हे एक दुर्दैवी सत्य आहेच म्हणा.

इरसाल Wed, 09/03/2014 - 10:03
मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा यांवर टॅक्स लावायला सुरुवात केली तर.

फायदे बरेच होतील… एक म्हणजे मिपाच्या मेम्ब्रांना कायमचा कट्टा मिळेल. मंदिरात येणारा विविध प्रसाद 'स्वाहा' करण्याचे काम योग्य त्या लोकांना मिळेल.तिथे कारखान्यासारख्या शिफ्ट डूट्या लावू… बेरोजगारांना काम मिळेल …. रोजगारी लोकांना अर्थार्जनाची नवीन संधी उपलब्ध होईल ….सर्वात महत्वाचे म्हणजे सगळ्यांच्या पुढच्या ७ पिढ्या बसून खाण्याची सोय होईल. नाहीतरी ह्या देशात फक्त राजकारणी,गुंड,चलती असलेल्या मंदिरांचे ट्रस्टी आणि साधू संन्याशीच आरामात जगू शकतात …. बाकीचे शहाण्यासारखे सरळ देश सोडतात…. ज्यांना काहीच जमत नाही (म्हणजे अस्मादिक ) ते इथे सुखाने जगायची आशाच सोडून देतात….

In reply to by माम्लेदारचा पन्खा

धन्या Wed, 09/03/2014 - 17:14
देश कशाला सोडायचा? गीता प्रेस गोरखपूरची पुस्तके वाचून तुम्हीही प्रवचन दयायला सुरुवात करा. हाय काय आनी नाय काय.

In reply to by धन्या

गीता प्रेस गोरखपूरची पुस्तके
गीताप्रेसची सगळीच पुस्तके वाईट नसतात .... केवळ एका प्रवचनकाराच्या पुस्तकाचा अनुभवावरुन जनरलायझेशन करु नये व गीताप्रेसला बदनाम करु नये ही णम्र इणंती !! *stop*

मंदिर काढण्याचा गंभीर प्रस्ताव
ह्म्म...मंदिर ...माहितगार तुमची जात काय हे जर इथे सांगितलेत तर किमान २०० प्रतिसाद सहज स्कोर कराल *biggrin*

ऑन अ सीरीयस नोट >>> पांडुरंगाचे एक सुंदर मंदीर... अगदी जुन्याकाळी पंढरपुरचे असेल तसे ... बांधावे अशी माझी फार इच्छा आहे तिथे विठ्ठलाची अगदी सेम तशीच मुर्ती असावी अन पुर्वीच्या काळी जशी विठ्ठलाला गळाभेट देता यायची तशी परत एकदा गळा भेट देता यावी !! क्षेमालागी जीव उतावीळ माझा | म्हणऊनी स्फुरताती बाहु | क्षेम देवु गेले तव मीची मी एकली | आसावला जीव राहो || *i-m_so_happy*
मिपा नोड क्र. 28707 अन्वये समीरसूर यांचा मंदिर काढा.. एका प्रस्तावावर चर्चा चालू आहे. धार्मीकस्थानांच्या मर्यादांबद्दल त्या चर्चेत उमटणार्‍या सूरांपेक्षा माझा सूर काही निराळा असतो असे नाही. पण त्याचवेळी चुकत माकत का असेना भारतीय मंदिरांनी स्थानिक संस्कृतींच्या वैवीध्यपूर्ण जोपासनेत मोलाचा हातभार लावला आहे. अर्थात भारतात नवीन मंदिरे बनवण्यात फारसे काही नवीन साधेल असे नाही.

आदिकैलास ओमपर्वतदर्शन यात्रा पार्वती सरोवर परिक्रमाभाग-६

खुशि ·

एस Tue, 09/02/2014 - 20:14
पाचवा दिवस: सिर्खा ते गालागढ. १८ किमी. उंची ९५०० फूट आज अठरा किलोमीटरच जायचे असले तरी आजचा प्रवास खडतर आहे. त्यामुळे पहाटे चार वाजताच उठलो. आज आम्हाला बेड-टी मिळाला होता. चहा घेतला आणि भराभरा सर्व आवरले. आज नाश्ता सोबत बांधून मिळणार होता, त्यामुळे बोर्नव्हिटा पिऊन नाश्त्याचे पार्सल घेऊन वाटचालीला सिद्ध झालो. सिर्खाला मुक्कामाचे तंबू हे डोंगरमाथ्यावर होते. त्यामुळे थोडे पुढे जाताच खडांज्यांचा (ओबडधोबड दगडी पायर्‍या) उतार सुरू झाला. रात्री पाऊस पडून गेला होता त्यामुळे चिकचिक झाली होती. जपून हळूहळू उतरावं लागलं. उतरलो कसेबसे. समोर ठाकली होती कठीण रुंगलिग टॉपची खडी चढाई... थोडे थांबून चालू लागलो. घनदाट जंगल आहे. उन्हाची तिरीपही लागत नाही. सर्वत्र वेळूची - ज्यापासून बासरी बनवतात त्या बांबूची बने होती. त्या बनामधून वारा वेणूनाद घुमवत होता. मोठमोठ्या वृक्षांवरून तशीच मोठ्या आकाराची माणसाएवढी काळ्या तोंडाची पांढर्‍या रंगाची केसाळ माकडे धुडगूस घालत होती. मी जरा त्यांची मजा बघत उभी राहिले. हे थोडे पुढे गेले होते. मला थांबलेले पाहून म्हणाले, "ती काही त्र्यंबकेश्वरची माकडे नाहीत, येतील अंगावर." मी घाबरले आणि पुढे धावले. दगडाला अडखळले. बूट असूनही पायाची करंगळी मुडपली. आला एकदाचा रुंगलिंग टॉप. सारे पोहोचले होते. आज आम्ही मागे राहिलो होतो. आधी बूट काढून पाहिले. उजव्या पायाच्या करंगळीचे फर्स्ट मेटाकार्पल बोन डिसलोकेट झाले होते. स्ट्रॅपिंग करायला हवे होते. इकडेतिकडे शोधले. लाकडाची मला हवी तशी ढलपी मिळाली. मग स्टिकिंग-प्लास्टरने छानशी स्प्लिंट बनवली आणि करंगळीला स्ट्रॅपिंग केले. सर्वजण माझ्याकडे कुतुहलाने बघत होते. सुनील म्हणाला, "कमाल आहे वहिनी! न घाबरता स्वतःच उपाय केलात!" हे म्हणाले, "अरे ती हेच सारे करत असते तिच्या हॉस्पिटल मध्ये." असो. सर्वानी नाश्ता केला. सुनील पित्रे म्हणाले, "हा टॉप उतरला की थोड्या अंतरावर दोन रस्ते फुटतील. उजव्या बाजूचा रस्ता शॉर्टकट आहे. आपण त्या रस्त्याने जाऊ म्हणजे लवकर पोहोचू." निघालो. माझा पाय दुखत होता त्यामुळे मला चालायला वेळ लागत होता. सुनील पित्रे माझ्याबरोबर चालत होते. बाकी मंडळी पुढे गेली. त्यांच्याबरोबर पांडेजी गेले होते. रुंगलिंग टॉप उतरला. यथावकाश ते दोन रस्ते आले. बरोबरचे लोक दिसत नव्हते, पण आधी ठरले होते म्हणून मी आणि सुनील पित्रे त्या शॉर्टकटने निघालो. दाट जंगलातून रस्ता जात होता. चिखलही होता. खाजकुयली वारेमाप वाढलेली होती. जपून पावले टाकत होतो. तोच दिसले की दोघांच्याही बुटांवर जळवा चढल्या आहेत. मी घाबरले. सुनील माझ्या पायावरच्या जळवा काढायला लागले. मग मीही धीर करुन त्यांच्या बुटावरील जळवा काढू लागले. या गडबडीत दोघांच्याही हाताला बिच्छू (खाजकुयली) लागली. झाले! 'आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला' अशी आमची अवस्था झाली. जळवा काढू की आग होत असलेल्या हाताला चोळू! सुनीलने जवळच उगवलेल्या पालक नावाच्या वनस्पतीची पाने तोडली आणि त्याचा रस हाताला लावायला दिला. स्वतःच्याही हाताला लावला. क्षणात आग होणे थांबले. खरोखरच देवाची करणी अगाध आहे. बिच्छू आहे तर लगेचच जवळ त्यावर उतारा पालकही त्याच्याच शेजारी तयार ठेवला. दोन्ही संकटांतून त्याच्याच कृपेने बाहेर पडलो आणि पुढे निघालो. थोड्याच वेळात काली नदीवरचा एक झुलता पूल आला. बरोबरचे लोक कसे दिसत नाहीत असा विचार करत पूल ओलांडून पुढे गेलो. आता नवीनच संकट समोर उभे ठाकले. पुढे रस्ताच नव्हता. डोंगर ढासळला होता. सुनील म्हणाले, "वहिनी हिमालयात रस्ता नसतो. तो आपल्याला तयार करुन घ्यावा लागतो." मी म्हटले, "हरकत नाही. तुम्ही दाखवा तसा मी तयार करते." मग उजव्या हाताने डोंगराचा आधार घेत डाव्या हाताने ढासळलेल्या मातीत वाट तयार करत हळूहळू पुढे जाऊ लागलो. सुनील म्हणाले, "वहिनी हिमालयात डोंगर चढताना कधीही पकडायचे नाही. तर फक्त आपल्या हाताचा पंजा डोंगराच्या भिंतीला दाबून ठेवायचा. कारण हिमालय हा ठिसूळमातीचा पर्वत आहे. आपण एखादा दगड किंवा झुडूप पकडायला जाऊ आणि तो दगड किंवा झुडूप निसटून येईल आणि आपणच पडू." रस्ता तयार करत-करत कसेबसे तो डोंगर चढून वर आलो. वरती सुंदर हिरवळीचा गालिचा पसरलेली प्रशस्त वायवाट विविधरंगी फुलांचे दागिने अंगाखांद्यावर लेवून आमची वाट बघत होती. पाठीवरची पिशवी काढून एका दगडावर बसलो. आमचे सहयात्री कुठेच दिसत नव्हते. पाणी प्यायलो. काय करावे असा विचार करत होतो, इतक्यात हे येताना दिसले. मी भान हरपून त्यांच्याकडे धावले! पाठोपाठ मीना, रोहिणी, सुनील शिंदे आणि पांडेजी आले. माझा जीव भांड्यात पडला. सर्वजण बसलो. ते सगळे दुसर्‍या रस्त्याने आले होते. तो मुळीच अवघड नव्हता. वाटेत त्यांनी गुटखा नावाची गावठी बटाट्याची स्वादिष्ट भाजी आणि पाव खाल्ला होता. आम्ही त्यांना लांबून डोंगर चढताना दिसत होतो. त्यामुळे ते निर्धास्त होते. सुनील पित्रे म्हणाले, "खरे सांगा वहिनी! तुम्ही घाबरला होता की नाही?" मी म्हटले, "घाबरले होते, पण माझ्या जिवासाठी नाही. कारण मी खाली पडले असते तर तुम्ही कसेही करुन मला वर काढले असतेच. पण तुम्ही जर पडला असतात तर मी काय केले असते? त्या जंगलात फक्त आपणा दोघांशिवाय चिटपाखरुही दिसत नव्हते. म्हणून मी घाबरले होते." असो. घनदाट जंगल, माकडे, बिच्छू-पालक, ढासळलेला डोंगर अशा भयानकतेबरोबरच मनोहारी सुवासिक फुले, खळखळणारे झरे, बासरीचा नाद घुमवणारा वारा अशी शिणवटा घालवणारी मनोरंजकता असलेला हा पहाटे साडेपाचला सुरु झालेला अठरा किमी आणि साडेनऊ हजार फूट उंचीचा चित्तथरारक प्रवास संध्याकाळी साडेपाचला बारा तासांनी गालागढच्या मुक्कामी सुफळ संपूर्ण झाला..! क्रमशः ------------------------------- मध्ये राहिलेल्या भागांचे मुद्रितशोधन नंतर वेळ मिळेल तसे पूर्ण करीन.

In reply to by प्यारे१

एस Tue, 09/02/2014 - 23:25
समाजकार्य करणारे मूर्ख असतात असे माझे प्रामाणिक मत लहानपणापासूनच आहे. जन्मात कधीही समाजकार्य करायचं नाही असंही स्वतःला बजावून बरेचदा झालंय. याचा अर्थ मी स्वतः मूर्ख नाही असा नाही. कित्येकदा ठामपणे नाही म्हणायचे असे ठरवूनसुद्धा शेवटी पूर्णपणे गुंततो आम्ही लोक. ह्या मुद्रितशोधनाबद्दल - तसे मी कबूल केले होते म्हणून. वचनपूर्ती. बाकी काही नाही.

In reply to by एस

प्यारे१ Tue, 09/02/2014 - 23:36
>>> समाजकार्य करणारे मूर्ख असतात असे माझे प्रामाणिक मत लहानपणापासूनच आहे. आमच्या तिस्तातै सेटलवाड(का काय ते), बर्‍याच एन जी ओ चालवणार्‍या ताया, बाप्ये सगळे मूर्ख? बाकी हात मिलाओ म्हणण्याइतपत मत पटलं.

In reply to by एस

खुशि Wed, 09/03/2014 - 19:12
धन्यवाद. आपल्या नावाच्या स्व वर जी चन्द्रकोर लिहिली आहेत ती कशी लिहितात शिकवा ना प्लीज मला तसे शब्द लिहिता येत नाहीत आभारी आहे मदत केल्या बद्दल.

In reply to by खुशि

एस Wed, 09/03/2014 - 19:30
तुमच्या कीबोर्डवरील Shift + E ही कळ त्यासाठी वापरा. म्हणजे तुम्हांला अ‍ॅप्पल असे लिहायचे असेल तर खालीलप्रमाणे टंकून पहा: Eppal. स्वॅप्स असे लिहिण्यासाठी swEps असे टंका. बघा प्रयत्न करून. (E कॅपिटल टंका टंकताना म्हणजे काम होईल.)

In reply to by एस

दशानन Wed, 09/03/2014 - 23:04
मुद्रितशोधन ?? हा प्रकार नाही समजला, तुम्ही मदत करत आहात हे प्रतिसादातून जाणवले, समजले. पण तुम्ही हे का करत आहात हे नाही समजले. त्यापेक्षा त्यांना अवघड शब्द कसे लिहावे हे समजवून देणे हा सोपा मार्ग नाही का? आता एका लेखावर प्रतिसाद दिला त्यात देखील मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता "दोन-दोन वर्ष एका संकेतस्थळावर तुम्ही लिहित आहात, प्रतिसाद देत आहात तर तुम्हाला हे टंकन एवढे अवघड का जावे?" याचा विचार तुम्ही देखील करावा व आपला वेळ सत्कारणी लावावा. तुम्ही लिहून देत आहात म्हणून त्या आपल्याच पद्धतीने लिहित राहतील नेहमीच. गैरसमज नको, जे जाणवले ते लिहिले.

In reply to by दशानन

एस Wed, 09/03/2014 - 23:14
http://misalpav.com/comment/608556#comment-608556 इथे मी त्यांना त्याबद्दल थोडेसे सांगितले आहे आणि त्यांच्या आत्ताच्या सातव्या भागात चांगली प्रगतीही दिसली आहे. मुद्रितशोधनाबरोबर थोडेसे शुद्धलेखनही नीट करता येते. शब्द टंकणे आता त्यांना सोप्पे जातेय. हळूहळू व्याकरण आणि भाषेवरील हिंदीचा प्रभाव कमी करणे हेही त्यांना जमू लागेल. त्यांनी स्वतः त्यादृष्टीने काहीच प्रयत्न केले नसते आणि हा माणूस करतोय तर करू देत मुद्रितशोधन असं म्हटलं असतं तर मीही ह्यातून अंग काढून घेतलं असतंच. मला त्यांची मदतीची हाक प्रामाणिक वाटली म्हणून आणि थोडा माझा शुद्धलेखनाचा आग्रह यातून हे होतंय. अर्थात स्पूनफीडींग काही उपयोगाचे नाही हेही अगदी मान्य. आपलाही दृष्टिकोन योग्य असू शकेल.

In reply to by एस

दशानन Wed, 09/03/2014 - 23:28
तुमचा मुद्दा मान्य, पण मराठी टाइपिन्ग हे काय रॉकेट सायन्स नाही आहे, मी शुद्ध लिहाच याचा आग्रह धरु शकत नाही कारण मी स्वतः शुद्ध लिहू शकत नाही, कारण जास्तवेळा मी मोबाईलद्वारे ऑनलाईन असतो. पण हा मार्ग चूकीचा आहे असे जाणवले म्हणून स्पष्ट लिहले. राग नसावाच, उलट तुम्ही व त्यांनी देखील माझ्या प्रतिसादाकडे सकारात्मक दृष्टीने पहावे (तुम्ही पाहिले आहेच) ही अपेक्षा.

In reply to by दशानन

खुशि गुरुवार, 09/04/2014 - 13:53
नमस्कार दशाननजी. मी प्रयत्न करत आहे पण नाही जमत अजुन आधि गमभन डाउन लोड केले होते पण आता त्यानी काहितरी वेगळी पद्धत केली आहे त्यामुळे मला मराठी टाइप करणे जमत नव्हते आता मी प्रमुखचे सोपे मराठी डाउन लोड केले आहे बाराखडी लिहुन घेतली आहे प्रयत्न करते आहे.मुळात म्हणजे माझा कॉम्प्युटरचा कसलाही कोर्स झालेला नाही.मी शाळेत असताना इंग्लिश,हिन्दी टायपिंग शिकले होते त्याला आता ४०पेक्षा जास्त वर्ष झाली.मी मराठी शाळेत शिकले माझे इंग्रजी फक्त माझ्या मेडिकल ज्ञाना पुरतेच मर्यादित आहे त्यामुळे इथे ज्या सुचना इंग्रजीत देतात त्या माझ्या डोक्यावरुन जातात.त्यातच मी आता म्हातारीही झाले आहे आणि म्हातारपण म्हणजे दुसरे लहानपण त्यामुळे मला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावी मला मदत करणार्या माझ्या मित्राना. त्याना माझ्यासाठी मेहनत पडते या मुळे आपणास वाईट वाटते हे मी समजू शकते.क्षमा करा मला.

In reply to by खुशि

दशानन Wed, 09/24/2014 - 22:49
मी स्वत: दहावी नापास आहे, आणि तुमच्या वयाच्या आसपास पोचलो देखील आहे. एकच प्रणाली वापरा टाईप करण्यासाठी सर्वकाही सोपं जाईल. हा सर्व सवयीचा भाग असतो, एकदा टाईप करणे अंगवळणी पडले तर तुम्हालाच अजून खूप काही सोपं जाईल. *वय वर्ष ४०+ म्हणजे म्हातारपण असे तुम्ही समजत असाल तर कृपया हे लिहिणे इत्यादी सोडा व आधी आपले गैरसमज दूर करू घ्या, हा सल्ला ;)

कविता१९७८ Wed, 09/03/2014 - 10:00
मस्तं वाटतंय वाचायला, तुम्ही नर्मदा परीक्रमा केली आहे, मलाही खुप इच्छा आहे परीक्रमेची , पाहुयात मैयाची आज्ञा होते की नाही.

In reply to by कविता१९७८

खुशि Wed, 09/03/2014 - 19:17
आपली कर्तव्ये पार पडली की मैय्या स्वतः तसा योग आणेल विश्वास ठेवा,तो पर्यंत रोज फक्त म्हणत जा मैय्या!मला परिक्रमा करायची आहे योग्यवेळी तू ती करवुन घे.

पैसा Wed, 09/03/2014 - 19:03
बर्‍याच ठिकाणांची नावे कधी कानावरून गेलेली पण नाहीत. वेगळाच अनुभव आहे खरा! @स्वॅप्स, सपादकांचे काम कमी केल्याबद्दल खूप धन्यवाद! मी नेहमी म्हणते की हे लेख जरा नीटनेटके करून टाकावेत, पण दुसरं काहीतरी काम आलं की ते राहूनच जातं!

In reply to by पैसा

खुशि Wed, 09/03/2014 - 19:22
माझे अडाणीचे वेडेवाकुडे लिखाण आपण कौतुकाने,आपुलकिने वाचता हे माझ्यासाठी खुप आहे.तुमच्या आपुलकीने तुम्ही सारे तुम्हाला न बघताही माझे खुप लाडके झाले आहात.

एस Tue, 09/02/2014 - 20:14
पाचवा दिवस: सिर्खा ते गालागढ. १८ किमी. उंची ९५०० फूट आज अठरा किलोमीटरच जायचे असले तरी आजचा प्रवास खडतर आहे. त्यामुळे पहाटे चार वाजताच उठलो. आज आम्हाला बेड-टी मिळाला होता. चहा घेतला आणि भराभरा सर्व आवरले. आज नाश्ता सोबत बांधून मिळणार होता, त्यामुळे बोर्नव्हिटा पिऊन नाश्त्याचे पार्सल घेऊन वाटचालीला सिद्ध झालो. सिर्खाला मुक्कामाचे तंबू हे डोंगरमाथ्यावर होते. त्यामुळे थोडे पुढे जाताच खडांज्यांचा (ओबडधोबड दगडी पायर्‍या) उतार सुरू झाला. रात्री पाऊस पडून गेला होता त्यामुळे चिकचिक झाली होती. जपून हळूहळू उतरावं लागलं. उतरलो कसेबसे. समोर ठाकली होती कठीण रुंगलिग टॉपची खडी चढाई... थोडे थांबून चालू लागलो. घनदाट जंगल आहे. उन्हाची तिरीपही लागत नाही. सर्वत्र वेळूची - ज्यापासून बासरी बनवतात त्या बांबूची बने होती. त्या बनामधून वारा वेणूनाद घुमवत होता. मोठमोठ्या वृक्षांवरून तशीच मोठ्या आकाराची माणसाएवढी काळ्या तोंडाची पांढर्‍या रंगाची केसाळ माकडे धुडगूस घालत होती. मी जरा त्यांची मजा बघत उभी राहिले. हे थोडे पुढे गेले होते. मला थांबलेले पाहून म्हणाले, "ती काही त्र्यंबकेश्वरची माकडे नाहीत, येतील अंगावर." मी घाबरले आणि पुढे धावले. दगडाला अडखळले. बूट असूनही पायाची करंगळी मुडपली. आला एकदाचा रुंगलिंग टॉप. सारे पोहोचले होते. आज आम्ही मागे राहिलो होतो. आधी बूट काढून पाहिले. उजव्या पायाच्या करंगळीचे फर्स्ट मेटाकार्पल बोन डिसलोकेट झाले होते. स्ट्रॅपिंग करायला हवे होते. इकडेतिकडे शोधले. लाकडाची मला हवी तशी ढलपी मिळाली. मग स्टिकिंग-प्लास्टरने छानशी स्प्लिंट बनवली आणि करंगळीला स्ट्रॅपिंग केले. सर्वजण माझ्याकडे कुतुहलाने बघत होते. सुनील म्हणाला, "कमाल आहे वहिनी! न घाबरता स्वतःच उपाय केलात!" हे म्हणाले, "अरे ती हेच सारे करत असते तिच्या हॉस्पिटल मध्ये." असो. सर्वानी नाश्ता केला. सुनील पित्रे म्हणाले, "हा टॉप उतरला की थोड्या अंतरावर दोन रस्ते फुटतील. उजव्या बाजूचा रस्ता शॉर्टकट आहे. आपण त्या रस्त्याने जाऊ म्हणजे लवकर पोहोचू." निघालो. माझा पाय दुखत होता त्यामुळे मला चालायला वेळ लागत होता. सुनील पित्रे माझ्याबरोबर चालत होते. बाकी मंडळी पुढे गेली. त्यांच्याबरोबर पांडेजी गेले होते. रुंगलिंग टॉप उतरला. यथावकाश ते दोन रस्ते आले. बरोबरचे लोक दिसत नव्हते, पण आधी ठरले होते म्हणून मी आणि सुनील पित्रे त्या शॉर्टकटने निघालो. दाट जंगलातून रस्ता जात होता. चिखलही होता. खाजकुयली वारेमाप वाढलेली होती. जपून पावले टाकत होतो. तोच दिसले की दोघांच्याही बुटांवर जळवा चढल्या आहेत. मी घाबरले. सुनील माझ्या पायावरच्या जळवा काढायला लागले. मग मीही धीर करुन त्यांच्या बुटावरील जळवा काढू लागले. या गडबडीत दोघांच्याही हाताला बिच्छू (खाजकुयली) लागली. झाले! 'आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला' अशी आमची अवस्था झाली. जळवा काढू की आग होत असलेल्या हाताला चोळू! सुनीलने जवळच उगवलेल्या पालक नावाच्या वनस्पतीची पाने तोडली आणि त्याचा रस हाताला लावायला दिला. स्वतःच्याही हाताला लावला. क्षणात आग होणे थांबले. खरोखरच देवाची करणी अगाध आहे. बिच्छू आहे तर लगेचच जवळ त्यावर उतारा पालकही त्याच्याच शेजारी तयार ठेवला. दोन्ही संकटांतून त्याच्याच कृपेने बाहेर पडलो आणि पुढे निघालो. थोड्याच वेळात काली नदीवरचा एक झुलता पूल आला. बरोबरचे लोक कसे दिसत नाहीत असा विचार करत पूल ओलांडून पुढे गेलो. आता नवीनच संकट समोर उभे ठाकले. पुढे रस्ताच नव्हता. डोंगर ढासळला होता. सुनील म्हणाले, "वहिनी हिमालयात रस्ता नसतो. तो आपल्याला तयार करुन घ्यावा लागतो." मी म्हटले, "हरकत नाही. तुम्ही दाखवा तसा मी तयार करते." मग उजव्या हाताने डोंगराचा आधार घेत डाव्या हाताने ढासळलेल्या मातीत वाट तयार करत हळूहळू पुढे जाऊ लागलो. सुनील म्हणाले, "वहिनी हिमालयात डोंगर चढताना कधीही पकडायचे नाही. तर फक्त आपल्या हाताचा पंजा डोंगराच्या भिंतीला दाबून ठेवायचा. कारण हिमालय हा ठिसूळमातीचा पर्वत आहे. आपण एखादा दगड किंवा झुडूप पकडायला जाऊ आणि तो दगड किंवा झुडूप निसटून येईल आणि आपणच पडू." रस्ता तयार करत-करत कसेबसे तो डोंगर चढून वर आलो. वरती सुंदर हिरवळीचा गालिचा पसरलेली प्रशस्त वायवाट विविधरंगी फुलांचे दागिने अंगाखांद्यावर लेवून आमची वाट बघत होती. पाठीवरची पिशवी काढून एका दगडावर बसलो. आमचे सहयात्री कुठेच दिसत नव्हते. पाणी प्यायलो. काय करावे असा विचार करत होतो, इतक्यात हे येताना दिसले. मी भान हरपून त्यांच्याकडे धावले! पाठोपाठ मीना, रोहिणी, सुनील शिंदे आणि पांडेजी आले. माझा जीव भांड्यात पडला. सर्वजण बसलो. ते सगळे दुसर्‍या रस्त्याने आले होते. तो मुळीच अवघड नव्हता. वाटेत त्यांनी गुटखा नावाची गावठी बटाट्याची स्वादिष्ट भाजी आणि पाव खाल्ला होता. आम्ही त्यांना लांबून डोंगर चढताना दिसत होतो. त्यामुळे ते निर्धास्त होते. सुनील पित्रे म्हणाले, "खरे सांगा वहिनी! तुम्ही घाबरला होता की नाही?" मी म्हटले, "घाबरले होते, पण माझ्या जिवासाठी नाही. कारण मी खाली पडले असते तर तुम्ही कसेही करुन मला वर काढले असतेच. पण तुम्ही जर पडला असतात तर मी काय केले असते? त्या जंगलात फक्त आपणा दोघांशिवाय चिटपाखरुही दिसत नव्हते. म्हणून मी घाबरले होते." असो. घनदाट जंगल, माकडे, बिच्छू-पालक, ढासळलेला डोंगर अशा भयानकतेबरोबरच मनोहारी सुवासिक फुले, खळखळणारे झरे, बासरीचा नाद घुमवणारा वारा अशी शिणवटा घालवणारी मनोरंजकता असलेला हा पहाटे साडेपाचला सुरु झालेला अठरा किमी आणि साडेनऊ हजार फूट उंचीचा चित्तथरारक प्रवास संध्याकाळी साडेपाचला बारा तासांनी गालागढच्या मुक्कामी सुफळ संपूर्ण झाला..! क्रमशः ------------------------------- मध्ये राहिलेल्या भागांचे मुद्रितशोधन नंतर वेळ मिळेल तसे पूर्ण करीन.

In reply to by प्यारे१

एस Tue, 09/02/2014 - 23:25
समाजकार्य करणारे मूर्ख असतात असे माझे प्रामाणिक मत लहानपणापासूनच आहे. जन्मात कधीही समाजकार्य करायचं नाही असंही स्वतःला बजावून बरेचदा झालंय. याचा अर्थ मी स्वतः मूर्ख नाही असा नाही. कित्येकदा ठामपणे नाही म्हणायचे असे ठरवूनसुद्धा शेवटी पूर्णपणे गुंततो आम्ही लोक. ह्या मुद्रितशोधनाबद्दल - तसे मी कबूल केले होते म्हणून. वचनपूर्ती. बाकी काही नाही.

In reply to by एस

प्यारे१ Tue, 09/02/2014 - 23:36
>>> समाजकार्य करणारे मूर्ख असतात असे माझे प्रामाणिक मत लहानपणापासूनच आहे. आमच्या तिस्तातै सेटलवाड(का काय ते), बर्‍याच एन जी ओ चालवणार्‍या ताया, बाप्ये सगळे मूर्ख? बाकी हात मिलाओ म्हणण्याइतपत मत पटलं.

In reply to by एस

खुशि Wed, 09/03/2014 - 19:12
धन्यवाद. आपल्या नावाच्या स्व वर जी चन्द्रकोर लिहिली आहेत ती कशी लिहितात शिकवा ना प्लीज मला तसे शब्द लिहिता येत नाहीत आभारी आहे मदत केल्या बद्दल.

In reply to by खुशि

एस Wed, 09/03/2014 - 19:30
तुमच्या कीबोर्डवरील Shift + E ही कळ त्यासाठी वापरा. म्हणजे तुम्हांला अ‍ॅप्पल असे लिहायचे असेल तर खालीलप्रमाणे टंकून पहा: Eppal. स्वॅप्स असे लिहिण्यासाठी swEps असे टंका. बघा प्रयत्न करून. (E कॅपिटल टंका टंकताना म्हणजे काम होईल.)

In reply to by एस

दशानन Wed, 09/03/2014 - 23:04
मुद्रितशोधन ?? हा प्रकार नाही समजला, तुम्ही मदत करत आहात हे प्रतिसादातून जाणवले, समजले. पण तुम्ही हे का करत आहात हे नाही समजले. त्यापेक्षा त्यांना अवघड शब्द कसे लिहावे हे समजवून देणे हा सोपा मार्ग नाही का? आता एका लेखावर प्रतिसाद दिला त्यात देखील मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता "दोन-दोन वर्ष एका संकेतस्थळावर तुम्ही लिहित आहात, प्रतिसाद देत आहात तर तुम्हाला हे टंकन एवढे अवघड का जावे?" याचा विचार तुम्ही देखील करावा व आपला वेळ सत्कारणी लावावा. तुम्ही लिहून देत आहात म्हणून त्या आपल्याच पद्धतीने लिहित राहतील नेहमीच. गैरसमज नको, जे जाणवले ते लिहिले.

In reply to by दशानन

एस Wed, 09/03/2014 - 23:14
http://misalpav.com/comment/608556#comment-608556 इथे मी त्यांना त्याबद्दल थोडेसे सांगितले आहे आणि त्यांच्या आत्ताच्या सातव्या भागात चांगली प्रगतीही दिसली आहे. मुद्रितशोधनाबरोबर थोडेसे शुद्धलेखनही नीट करता येते. शब्द टंकणे आता त्यांना सोप्पे जातेय. हळूहळू व्याकरण आणि भाषेवरील हिंदीचा प्रभाव कमी करणे हेही त्यांना जमू लागेल. त्यांनी स्वतः त्यादृष्टीने काहीच प्रयत्न केले नसते आणि हा माणूस करतोय तर करू देत मुद्रितशोधन असं म्हटलं असतं तर मीही ह्यातून अंग काढून घेतलं असतंच. मला त्यांची मदतीची हाक प्रामाणिक वाटली म्हणून आणि थोडा माझा शुद्धलेखनाचा आग्रह यातून हे होतंय. अर्थात स्पूनफीडींग काही उपयोगाचे नाही हेही अगदी मान्य. आपलाही दृष्टिकोन योग्य असू शकेल.

In reply to by एस

दशानन Wed, 09/03/2014 - 23:28
तुमचा मुद्दा मान्य, पण मराठी टाइपिन्ग हे काय रॉकेट सायन्स नाही आहे, मी शुद्ध लिहाच याचा आग्रह धरु शकत नाही कारण मी स्वतः शुद्ध लिहू शकत नाही, कारण जास्तवेळा मी मोबाईलद्वारे ऑनलाईन असतो. पण हा मार्ग चूकीचा आहे असे जाणवले म्हणून स्पष्ट लिहले. राग नसावाच, उलट तुम्ही व त्यांनी देखील माझ्या प्रतिसादाकडे सकारात्मक दृष्टीने पहावे (तुम्ही पाहिले आहेच) ही अपेक्षा.

In reply to by दशानन

खुशि गुरुवार, 09/04/2014 - 13:53
नमस्कार दशाननजी. मी प्रयत्न करत आहे पण नाही जमत अजुन आधि गमभन डाउन लोड केले होते पण आता त्यानी काहितरी वेगळी पद्धत केली आहे त्यामुळे मला मराठी टाइप करणे जमत नव्हते आता मी प्रमुखचे सोपे मराठी डाउन लोड केले आहे बाराखडी लिहुन घेतली आहे प्रयत्न करते आहे.मुळात म्हणजे माझा कॉम्प्युटरचा कसलाही कोर्स झालेला नाही.मी शाळेत असताना इंग्लिश,हिन्दी टायपिंग शिकले होते त्याला आता ४०पेक्षा जास्त वर्ष झाली.मी मराठी शाळेत शिकले माझे इंग्रजी फक्त माझ्या मेडिकल ज्ञाना पुरतेच मर्यादित आहे त्यामुळे इथे ज्या सुचना इंग्रजीत देतात त्या माझ्या डोक्यावरुन जातात.त्यातच मी आता म्हातारीही झाले आहे आणि म्हातारपण म्हणजे दुसरे लहानपण त्यामुळे मला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावी मला मदत करणार्या माझ्या मित्राना. त्याना माझ्यासाठी मेहनत पडते या मुळे आपणास वाईट वाटते हे मी समजू शकते.क्षमा करा मला.

In reply to by खुशि

दशानन Wed, 09/24/2014 - 22:49
मी स्वत: दहावी नापास आहे, आणि तुमच्या वयाच्या आसपास पोचलो देखील आहे. एकच प्रणाली वापरा टाईप करण्यासाठी सर्वकाही सोपं जाईल. हा सर्व सवयीचा भाग असतो, एकदा टाईप करणे अंगवळणी पडले तर तुम्हालाच अजून खूप काही सोपं जाईल. *वय वर्ष ४०+ म्हणजे म्हातारपण असे तुम्ही समजत असाल तर कृपया हे लिहिणे इत्यादी सोडा व आधी आपले गैरसमज दूर करू घ्या, हा सल्ला ;)

कविता१९७८ Wed, 09/03/2014 - 10:00
मस्तं वाटतंय वाचायला, तुम्ही नर्मदा परीक्रमा केली आहे, मलाही खुप इच्छा आहे परीक्रमेची , पाहुयात मैयाची आज्ञा होते की नाही.

In reply to by कविता१९७८

खुशि Wed, 09/03/2014 - 19:17
आपली कर्तव्ये पार पडली की मैय्या स्वतः तसा योग आणेल विश्वास ठेवा,तो पर्यंत रोज फक्त म्हणत जा मैय्या!मला परिक्रमा करायची आहे योग्यवेळी तू ती करवुन घे.

पैसा Wed, 09/03/2014 - 19:03
बर्‍याच ठिकाणांची नावे कधी कानावरून गेलेली पण नाहीत. वेगळाच अनुभव आहे खरा! @स्वॅप्स, सपादकांचे काम कमी केल्याबद्दल खूप धन्यवाद! मी नेहमी म्हणते की हे लेख जरा नीटनेटके करून टाकावेत, पण दुसरं काहीतरी काम आलं की ते राहूनच जातं!

In reply to by पैसा

खुशि Wed, 09/03/2014 - 19:22
माझे अडाणीचे वेडेवाकुडे लिखाण आपण कौतुकाने,आपुलकिने वाचता हे माझ्यासाठी खुप आहे.तुमच्या आपुलकीने तुम्ही सारे तुम्हाला न बघताही माझे खुप लाडके झाले आहात.
पाचवा दिवस: सिर्खा ते गालागढ. १८ किमी. उंची ९५०० फूट आज अठरा किलोमीटरच जायचे असले तरी आजचा प्रवास खडतर आहे. त्यामुळे पहाटे चार वाजताच उठलो. आज आम्हाला बेड-टी मिळाला होता. चहा घेतला आणि भराभरा सर्व आवरले. आज नाश्ता सोबत बांधून मिळणार होता, त्यामुळे बोर्नव्हिटा पिऊन नाश्त्याचे पार्सल घेऊन वाटचालीला सिद्ध झालो. सिर्खाला मुक्कामाचे तंबू हे डोंगरमाथ्यावर होते. त्यामुळे थोडे पुढे जाताच खडांज्यांचा (ओबडधोबड दगडी पायर्‍या) उतार सुरू झाला. रात्री पाऊस पडून गेला होता त्यामुळे चिकचिक झाली होती. जपून हळूहळू उतरावं लागलं. उतरलो कसेबसे.

मंदिर काढा..

समीरसूर ·

सुहास झेले Tue, 09/02/2014 - 14:18
हा हा हा ... मागे मी आणि एक मित्र ह्याचा सिरीअसली विचार करत होतो. एक प्लॉट घ्यायचा आणि मस्त मंदिर बांधायचे... बाकी सगळे आपोआप चालून येते, बघितलाय अश्या अनेक मंदिरांचा प्रवास.. असो !! अजूनही आयडिया हिट आहे हेवेसांनल... बोला करायची का सुरुवात? :D ;-)

In reply to by सुहास झेले

आदूबाळ Tue, 09/02/2014 - 15:48
छ्या... विकत घेतलेल्या जमिनीवरचं कोरंक्रिंग स्टार्टप मंदिर काय पैसे खेचणार नाही. त्यापेक्षा कुठल्यातरी गल्लीबोळातलं जुनाट मंदिर टेकओवर करणं सोपं पडेल. त्या देवळाला "कोपर्‍या गणपती" वगैरे नाव असलं तर त्यावरून ष्टोर्‍याही रिवर्स एंजिनियर करता येतील...

In reply to by आदूबाळ

पैसा Tue, 09/02/2014 - 15:52
नाहीतर "मला रात्री दृष्टांत झाला, मला जमिनीतून बाहेर काढ!" टैप श्टोर्‍या आधी पसरवायच्या. मग गाजावाजा करून शोध आणि मग जमीन खणून मूर्ती सापडेल अशी व्यवस्था करायची. हाकानाका!

In reply to by पैसा

खटपट्या Wed, 09/03/2014 - 06:15
असा प्रकार खरोखर घडला आहे कळव्यामध्ये. एका उत्तर भारतीय महिलेला स्वप्न पडले.… दुसऱ्या दिवशी ती पारसिकनगर च्या एका टेकडीवर एका दगडाला शेंदूर फासून बसली. नेहमीप्रमाणे लोकांची रीघ लागली. शेवटी पोलिसांनि हस्तक्षेप केला. अजूनहि लोक जात असतील. देर्देकरांना हा प्रकार माहित असेल.

In reply to by खटपट्या

नाही रे क खटपट्या पण विचारुन बघतो. मला वाटतं आजच्या सगळ्या छोट्या मोठया देवस्थानांबाबतीत असे प्रकार होत आहेत. जसे जो पर्यंत मनोजकुमारचा पिक्चर आला नव्हता तो पर्यंत साईबाबा तरी कुठे फेमस होते. तसेचा वैष्णवदेवी , शनी शिंगणापुर या देवतांबद्दल बोलता येईल. ताजं उदा. म्हणजे अगदि १९९० पर्यंत मुंबईतल्या लालबागचा गणेश गल्लीतला गणपती मोठा म्हणुन प्रसिध्द होता आम्ही तोच पाहायला जायचो तेव्हा लालाबागच्या राजाचं नाव सुध्दा नव्हतं. फक्त एक आश्चर्य वाटतं की कोट्यावधी रुपये खर्च करुन बिर्ला मंड्ळींनी भारतात सर्व ठिकाणी मंदिरे बांधली अगदि सगळ्या सोयी सुविंधांसकट मग समीरसुर यांनी म्हंटल्या प्रमाणे तिकडे भक्तगण म्हणावे तसे का गर्दी करत नाहीत?

In reply to by आदूबाळ

पगला गजोधर Wed, 09/03/2014 - 14:33
या मंदिरात जो कोणी फक्त फक्त १११११ रु चा अभिषेक करतो, त्याला ऐका देशाचा ह१ब प्रकारचा विसा लगेचच मिळतो, असे पिल्लू सोडून द्यायचे… देवाचे नाव विसा-मारूती/गणेश वै ठेवता येईल.

हे सगळं करण्यासाठी जे मन लागतं ते कुठून मिळवायचं? च्च्च्च्च्च ! असा विचार केलात तर मग तुम्ही चलाख आस्तिक कसे बनणार ? आणि ते नाही बनलात तर आस्तिकतेच्या आधारे धनदंडगे कसे बनणार ?? मला तर तुमची काळजी वाटायला लागलीय ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

समीरसूर Tue, 09/02/2014 - 14:46
आपण आयडियाज द्यायच्या. तेवढं काँट्रिब्युशन चोख द्यायचं. अंमलबजावणी करण्यासाठी 'चलाख आस्तिक' असतीलच ना! ;-) आणि एकदा नोटांची बंडलं दिसायला लागल्यावर आणि सोनं-चांदी चमकायला लागल्यावर कसलं मन आणि कसलं काय्...फिर रुकने का नही, बस गिनते रहने का...और सबसे बडी बात, सोचने का भी नही...जो ज्यादा सोचता है, वो अक्सर पीछे रह जाता है... मग काय, जमिनीवर जमिनी घेत रहायच्या. भक्तीमार्गातले सगळे बिझनेस सुरु करायचे. आता मिटली काळजी? शेवटी मिपावर कुणीतरी म्हणतंच ना 'देवाक काळजी'. तसंच आहे हे. ;-)

In reply to by समीरसूर

मृत्युन्जय Tue, 09/02/2014 - 14:47
अंमलबजावणी करण्यासाठी 'चलाख आस्तिक' असतीलच ना!
अंमलबजावणीसाठी चलाख नास्तिकच हवा. तो प्रसंगी देवालाही विकुन पैसा कमावेल. कारण त्याला असेही देवाशी काही घेणेदेणे नसते,

In reply to by मृत्युन्जय

चलाख आस्तिक आणि चलाख नास्तिक यांच्यातील सीमारेषा फार धूसर असते... "ती कशी ?" यावर मागच्या माझ्या "आस्तिक-नास्तिक" धाग्याचा उत्तरार्ध लिहायचे मनात आहे. वेळ मिळाला की पाडून टाकावा म्हणतो :)

In reply to by कवितानागेश

पितळेची समई चिखलात लोळवा आणि आठवडा दहा दिवस त्याचच्याच बुड्वून ठेवा. मस्त प्राचीन "लूक" येइल. ।हाकानाका ! +D

In reply to by धन्या

विवेकपटाईत गुरुवार, 09/04/2014 - 10:51
कोणत्या विदाच्या आधारे तुम्ही या निष्कर्षाप्रत आलात? उत्तर : मराठी लोकांना धंधा जमत नाय

In reply to by विवेकपटाईत

समीरसूर गुरुवार, 09/04/2014 - 11:49
अनिरुद्ध बापू मराठीच! चितळे मराठीच. डीएसके मराठीच. नरेंन्द्र महाराज मराठीच. पर्सिस्टंटचे देशपांडे आणि केपीआयटीचे पंडित मराठीच. देसाई बंधूवाले देसाई मराठीच. दगडूशेठ गणपतीवाले आणि सिद्धिविनायकवाले भक्तीमार्गातील व्यवसायी मराठीच. ;-) आम्हाला पण जमेल! :-)

हल्ली नविन धंदा चालू करणे ह्याला 'स्टार्ट-अप' म्हणतात असे ऐकलय.मंदिर स्टार्ट-अप ही संकप्ल्पना फायदेशीर वाटते. तुमच्या त्या इन्व्हेस्टर का काय लोकांना सांगून पहा. (येथे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नाही. मंदिर स्टार्ट-अप सारखे मसजिद स्टार्ट-अप,चर्च स्टार्ट-अप असाही विचार करता येईल.) (दर्गा स्टार्ट-अप बर्यापैकी चालेल असे मानणारी सेक्युलर्)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मंदिर स्टार्ट-अप सारखे मसजिद स्टार्ट-अप,चर्च स्टार्ट-अप असाही विचार करता येईल. तुम्ही कोठून (कुठल्या देशातून) पैसा खेचू शकाल त्यावर हे अवलंबून आहे ;)

गवि Tue, 09/02/2014 - 15:54
यावरुन व्यंकटेश माडगूळकरांची "एका नवीन देवस्थानाचा जन्म" ही अफलातून कथा आठवली. माणदेशी अन हेलदार शब्दांत त्यांनी कथाकथनही केलंय तिचं..

पोटे Tue, 09/02/2014 - 16:42
खड्डा खणुन त्यात भरपुर कडधान्ये घालावीत. त्यावर समै मूर्ती ठेवावी. माती घालुन बुजवावे. मग दृष्टान्त झाला म्हणुन कोकलावे. ऱोज खड्ड्यावर पाणी घालावे. कडधान्ये फुगुन मुर्ती वर येते. याला स्वयम्भु मुर्ती म्हणतात

In reply to by मंदार दिलीप जोशी

एवढे करण्यापेक्षा दाढी करणे बंद करावे ,तीन महीन्यानंतर नावामागे स्वामी वा श्रीश्रीश्री वा महंत योगीराज वगैरे जोडावे, आश्रम, भक्तगण( यात सुंदर ललनांचा जास्त भरणा असतो ),पैसा ,इंम्पोर्टेड गाड्या, गेलाबाजार परदेशात एखादे बेट व आश्रम. कशाला हिरव्या चादरीला पैसे खर्च करायचे?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव Mon, 09/15/2014 - 10:13
म्हणुन्च तर ईतके फोटो टाकले कॉपीटीशन नको म्हणुन. आता पाठवा नेमणुक लेटर पॅकेजसह********. दिसणे जास्त महत्वाचे या रोलमधे त्यामुळे वाटाही तसाच असावा. भक्ताच्या सोयीस्कर प्रश्नांना उत्त्रे देउन इतर वेळी मौन. चुकुन काही उत्त्र गेलेच तर अवलीया म्हणुन प्रसीद्धी आहेच. फोटोत दिसत नाहीत पण अजुनही बर्याच पुरक कला आहेत आपल्याकडे.

In reply to by विलासराव

काळा पहाड Mon, 09/15/2014 - 17:56
"सिनीयर अ‍ॅडव्हायजरी बाबा" या पोस्टचं म्हणून लेटर पाठवलंय. प्रोबेशन मध्ये १० लाखाचं टार्गेट आहे. २ भक्त आणि १ भक्तीण अनुयायांचा जत्था तुम्हाला देण्यात येईल. ६ महिन्यांपर्यंत प्रोबेशन, त्या नंतर "व्हाईस प्रेसिडेंशियल बाबा" या पदावर कायम्स्वरूपी नेमणूक करण्यात येईल व अनुयायांची संख्या जरूरीप्रमाणे वाढवण्यात येईल. अपॉईंटमेट लेटर च्या पहिल्या पानावर आपला "हॅलो" असलेला आणि पद्मासनातला फोटो (पूर्ण कपडे घालून आणि शक्यतो चिलिम घेवून) आणि शेवटच्या पानावर आपल्या डाव्या पायाचा ठसा उमटवून स्पीड पोस्टाद्वारे मंदिराकडे पाठवावा (उगीच मनातल्या मनात फॅक्स केलाय अस्लं आमाला सांगू नये, ते पब्लिक साठी).

In reply to by मंदार दिलीप जोशी

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 09/04/2014 - 17:14
हा सेफ मार्ग आहे. इन्वेस्टमेंट फार नाही. आणि आपले सगळे भाई कसे एका हाकेसरशी मदतीला येतात. :-)

आदूबाळ Tue, 09/02/2014 - 17:26
मिपाकडे जबरदस्त म्यान (आणि वुमन) पावर देखील आहे. गुरुजी आहेत, हुकमी संस्कृत श्लोक-स्तोत्रं रचून देणारे आहेत, पाहिजे त्या स्केलवर उत्तम प्रसादाच्या पाकृ देऊ शकणारे बल्लव आहेत, व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत, "तमक्या चौल राजाच्या शिलालेखात या मंदिराला देणगी दिल्याचा उल्लेख आहे" हे शाबीत करणारे आहेत, कमाल ष्टोर्‍या रचणारे आहेत, ग्राफिक डिज्जायनर आहेत. बोलभांड लोकांची तर ददातच नाही...

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन Tue, 09/02/2014 - 17:35
आयला खरंच की! सगळे सगळे आहेत. काढाच येक मंदिर आता! शिलालेखांचे नमुने देईन म्हणतो. श्लोक पाडून झाले की ब्राह्मी किंवा खरोष्ठी लिपीत कोरायची व्यवस्था करू, म्हणजे बाय डिफॉल्ट मंदिर सातवाहन काळात जाणार.

In reply to by इरसाल

बॅटमॅन Tue, 09/02/2014 - 17:42
नाही नाही. सातवाहनच प्राचीन वाटेल. एक प्यारलल उदा. देतो. नौवारी अगोदर, मग सहा/पाच (चूभूदेघे) वारी आली. तद्वतच अगोदर सातवाहन, मग सहा मग पाच आलं. ;)

In reply to by बॅटमॅन

शिलालेखात सिंधू संस्कृतीची अक्षरे जास्त सोईची पडतील... त्यांचा आजपर्यंत पुरेसा अर्थ लागलेला नसल्याने "हे नक्की काय?" हे समजेपर्यंत भरपूर कथा = भरपूर माया करता येईल. किंबहूना चार नोकरदार संशोधक आपल्याला हवा असलेला अर्थ लावायला १% समभागावर ठेवता येतील... मग काय जगात सर्वात प्राचीन १०,००० वर्षांपासूनचे जागृत देवस्थान आपल्याच हाती =)) (स्वगत : मिपावर कल्पनेचे मजले रचणार्‍यांची कमी नाही. संमं ला त्यांची एक स्पर्धा घ्यायला सांगायला हवे. :) )

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Tue, 09/02/2014 - 17:53
हाहाहाहा, एकच नंबर =)) =)) =)) =)) =)) सिंधू + ब्राह्मी + इजिप्शियन असा त्रैभाषिक लेख लिहून पार फॅरो रामसेसपासून सर्वांनी मंदिराला देणगी दिल्याचे सिद्ध करता येईल =))

In reply to by बॅटमॅन

जेपी Tue, 09/02/2014 - 17:59
अवांतर-बॅट्या खफ वर तुझ्या नावाने वाँरट निघालय. अतिअवांतर -ट्रॉय चा पुढचा भाग जुन मध्ये टाकणार होतास,अजुन आला नाय.

In reply to by बॅटमॅन

सिंधू + ब्राह्मी + इजिप्शियन असा त्रैभाषिक लेखाचा प्रयोग करून पहावा असा आहे ;) "रामसेस म्हणजे इजिप्शियन लोकांनी केलेला राम शब्दाचा अपभ्रंश आहे" हे त्या शिलालेखात सिद्ध करता येईल. "सद्याच्या थायलंडच्या राजाला नववा राम (रामा द नाईंथ) म्हणतात नाही का ? तसेच ते होते" हा सज्जड आत्ता आस्तित्वात असलेला पुरावा ठासून सांगता येईल. भाविकांना इतरांना आलेल्या (पक्षी, पसरवलेल्या) जाज्वल्य अनुभवांच्या कथांच्या पार्श्वभूमीवर पूर्व-पश्चिम, रामसेस-राम असे क्षुल्लक फरक महत्वाचे वाटत नाहीत असा अनुभव आहे. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Tue, 09/02/2014 - 18:10
हाहाहा, अगदी अगदी ;) विशेषतः प वि वर्तक आणि पु ना ओक यांची विचारमौक्तिके लावली तर अजून फेमस होण्याची ग्यारंटीच!!!

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Tue, 09/02/2014 - 18:38
सिधम | रञो सातवाहननं सिरिसालाहणो सव ८ हेम २ दिव १ प्रथमस भविसस महामंडलिकस्स गंडरादितस जनपदे मिरिञ्जनिहारे गोमिकस वाल्गुदस गामे गोथमं वथवेन गहपतिकेन वेनकुले ब्रुसस्स मंदिरस तळकं खानितं

In reply to by प्रचेतस

विजुभाऊ Tue, 09/02/2014 - 19:50
गोमिकस वाल्गुदस गामे गोथमं वथवेन गहपतिकेन वेनकुले ब्रुसस्स
वा वा वा.देवाला वाल्गुदेश्वर म्हणायचे का?

In reply to by विजुभाऊ

प्रचेतस Tue, 09/02/2014 - 20:05
खी खी खी. गोमिकस म्हणजे म्होरक्या. पूर्ण अर्थ. सिद्धी असो. सातवाहन कुळातील राजा सालाहणाच्या कारकिर्दीतीच्या ८ व्या संवत्सराच्या हेमंत ऋतूच्या दुसऱ्या पक्षाच्या प्रथम दिवशी भविष्यात होणार्या गंडरादित्याच्या मिरज प्रांताचा म्होरक्या असणार्या वाघळाच्या गोथम गावात वेन कुलातील ब्रूस याने मंदिराच्या पुढ्यातिल तलाव खोदवला आहे.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Wed, 09/03/2014 - 11:00
ॐ स्वस्ति | सालाहणकुलोत्पन्नो राजते अश्मके नृपः | विदर्भकुन्तलौ चापि राज्ये स्तः खलु तस्य च || पुणकविषये वल्लिर्नाम लोको पुरातनः | शिल्पज्ञानी चलप्रेमी सहाय्ये तत्परो सदा || सातवाहनकोशो सः इति सर्वत्र ख्यातितम् | मन्दिरं चापि मूर्तिं च खलु सूचितवान् अहो ||

In reply to by बॅटमॅन

आणि वर ज्याची संस्कृत, सातवाहनी आणि मराठी भाषांतरे आहेत तो केवळ माझ्याकडेच्च्च असलेला मूळ खर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रा शिलालेख...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Wed, 09/03/2014 - 12:29
पाय लागू सरजी... _/\_ हडप्पा संस्कृतीच्या तिसर्‍या, चौथ्या अगर नवव्या शतकातला असावा असे अनुमान तूर्त वर्तवण्यात येत आहे. ;)

In reply to by बॅटमॅन

छे, छे ! हा शिललेख १०,००० वर्षांपूवी आकाशमार्गे आलेल्या देवदूतांने हराप्पाच्या मुख्य मंदिराच्या दर्शनी भिंतीवर बसवला होता असे असे परवाच त्या देवदूताने मला स्वप्नात येऊन सांगीतले आणि वर तुमच्या घराच्या लाद्या बदला असेही सांगून गेला. लाद्या तश्या जुन्या झाल्या होत्याच, म्हणालो बदलूया, वो भी क्या याद करेगा. जुन्या लाद्या उचकल्या आणि काय राजे... हा शिलालेखाच समोर आला की हो एकदम (_/\_/\__/\_, ह्याबरोबर कपाळासमोरून हात वरखाली करणारी स्मायलीचीही कल्पना करा *). आता आठवतंय, तो देवदूत त्या कुठल्याश्या मालिकेतल्या नारदमुनीसारखा दिसत होता... तेव्हा नाही लक्षात आलं, पण आता स्पष्ट दिसतोय त्याच्या चेहरा, अंतःचक्षूंना (_/\_/\__/\_, ह्याबरोबर कपाळासमोरून हात वरखाली करणारी स्मायलीचीही कल्पना करा *). (* आपन्तर ह्या एक्शनच्या प्रॅमात पड्लोय बाsssबा !)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Wed, 09/03/2014 - 12:55
पुरातन वैदिक संस्कृतीचा अजूनेक पुरावा हाती आला की ओ!! पु ना ओकांच्या आत्म्यास शांती मिळाली असेल आता =)) =)) =)) =)) =)) बाकी इंद्रकालीन शिलालेख म्हणून 'पत्थर बाबा' नावाने नक्कीच फेमस करू शकतो. शिवाञ 'आमच्या ब्रँचेस जगभर आहेत' हेही दाखवू शकतो. कृष्णनीती, वेदवटी, इ.इ. ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस गुरुवार, 09/04/2014 - 19:52
वर एक्कासाहेबांनी जो मूळ खर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रा शिलालेख दिलाय तो खर्रर्रर्रर्रर्ररंतर मीच आमच्या गुहेत प्रागैतिहासिक काळात रंगवून ठेवलेल्या भित्तीचित्राचे वर्णन आहे. हे बघा! Pre-Historic Cave Paintings पहा, ते डावीकडे गुहेतील घाटदार शिल्पे पाहून 'युरेका! युरेका!' करणारे वल्लीशेठ आणि उजवीकडे तो ब्रूस वेन आणि त्याचा तेव्हा उलिसाच असणारा अंगरखापण दिसतोय... म्हणूनच आजपर्यंत ह्या हरप्पावाल्यांची लिपी वाचता आलेली नाही. भयंकर म्हणजे भयंकर अशुद्ध लिहायचे हो तेव्हापण. आणि अक्षरपण काय ती गिचमिड. स्वतः दिवसातून चारचारदा अंघोळ करीत बसायचे सार्वजनिक ठिकाणी. पण अक्षर काही सुधारणार नाहीत शिंचे. ;-)

In reply to by एस

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/04/2014 - 20:06
तरीच ! मी हेच म्हणत होतो की अजून शास्त्रज्ञांनी (की मिपासंमंने) प्राचीन गुहांत सापडलेल्या जीवाश्मांतल्या डीएनए पासून अजून एखादी आयडी बनवण्याची आयडिया कशी नाय केली ? =))

In reply to by टवाळ कार्टा

एस गुरुवार, 09/04/2014 - 20:15
ते शेपूट आहे. उत्क्रांती होत असतानाही काहीकाही जणांची शेपटं तशीच राहिली होती, याचे पुरावे. मग त्यांनी त्यांचे स्वतंत्र कंपू - आपलं टोळ्या बनवल्या आणि सुखेनैव बागडू लागले. :-))

In reply to by पैसा

एस गुरुवार, 09/04/2014 - 23:26
बाकी शरम वगैरें वाटण्यासाठी आधीं मिंपाकर वैग्रें व्हायला लागतें असें पितळ्यांच्या दुकानात रांगेत हुभे असतानां कानांवर पडलें काल! आमच्या अश्मयुगात असें काहीं नव्हतें हों. कलयुग आहें कलयुग तुम्हांला सांगतों बघा.

In reply to by एस

पैसा गुरुवार, 09/04/2014 - 23:35
बरोबरे तं मं. वाटलंच अश्मयुगाच्या गोष्टी करताय म्हणजे पुण्यपत्तनातले पेठीय दिसताँय. तेव्हाचे नमुने अजून आहेत तिथे.

In reply to by पैसा

एस गुरुवार, 09/04/2014 - 23:45
तेव्हासुद्धा शाखा कुठेच नसायच्या आणि तांब्यापितळेची भांडीसुद्धा रांगेत उभी राहूनच घ्यायला लागायची माहितीये का! ;-)

In reply to by प्यारे१

एस गुरुवार, 09/04/2014 - 23:29
फक्त तेव्हा अंगावर बाल्दी ओतून हाः हूः हॅः हहहोः असे हुडहुडून झाल्यावर लगेच "कोण होता रे तो च्यालेंज करणारा मला?" अशी डरकाळी फोडून हातात धनुष्यबाण घेऊन च्यालेंजरच्या मागे लागत असत. ते पहा, ते खाली दिसतंय बघा.

रेवती Tue, 09/02/2014 - 17:50
छ्या! मनाबिनाचा विचार नै करायचा! तो केला की निम्मी कामं रखडतात. मी भोळ्या भक्तिणीचा रोल करायला तयार आहे. ज्यांना भक्ताचा रोल करायचाय व भोळा भाव चेहर्‍यावर आणता येत नाही त्यांना अपर्णाकडून मेकपून घ्यायचं. सानिकेकडून प्रसादाची रेशिपी मिळेल. मृणालिनीला प्रसादाचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं. उदा. प्रसादाची उकड इन कुकी कप विथ अ डॉलप ऑफ बटर. माझ्याकडील आजोसासूबाईंची पितळ्याची मोठी समई जमिनीत पुरण्यापासून ते पुन्हा जमिनीतून काढेपर्यंत मी देईन. त्याची काळजी करू नका. काही मिपाकरणी मस्त कपडे शिवतात. त्यांना देवळाबाहेर बसणार्‍या साधूंचे भगवे कपडे शिवण्यास सांगावे. बघता बघता मंदीर मोठे होईल.

In reply to by जेपी

रेवती Tue, 09/02/2014 - 18:46
नक्कीच! विश्वस्तांना व्हॉलंटीअर वर्क म्हणून रुद्राक्ष माळा (एका मिपाकारांच्या प्ल्याष्टीकच्या कारखान्यात तयार केलेल्या) घालून अठवड्याला किमान ३ तास भजन करायला लागेल. वर्क अवर्स फ्लेक्सीबल आहेत. भजनाच्या चाली य शिनेमाच्या गाण्यावरून तयार केलेल्या असतील. काही मिपाकवींना भजने पाडण्यासाठी बशीवले आहे. नुकतेच तयार होऊन आलेल्या भजनाच्या दोन ओळी ऐकवते. चाल: टू स्टेटस शिनेमातील इसकी उसकी गाणे. गणपतीचे भजन. शिवजी का पुत्तर, है नाम लंबोदर, दुष्टांना देतो, मार लै लै, हे गाताना हसू आल्यास कामाच्या वेळात १५ मिनिटांनी वाढ केली जाईल. हसू न येण्यासाठी वर्कशॉप्स वेळोवेळी घेतली जातात त्यांना हजेरी लावणे बंधनकारक नसले तरी कामाच्या दृष्टीने उपकारक आहे.

In reply to by रेवती

रेवती, मी काय करु..? अंगात आणवून सांगु का की देवी म्हणतेय मला वर काढा...हां, आता डोईवरचे केस थोडे वाढवावे लागतिल.

In reply to by स्वप्नांची राणी

प्यारे१ Tue, 09/02/2014 - 19:07
हे बघा, अभ्यास वाढवा. अंगात येणारी स्थानं असतील तर तुम्हाला हायक्लास, आयटी आणि श्रीमंत परप्रांतीय ह्यांना मुकावं लागेल. दे डोण्ट अटेण्ड सच प्लेसेस यु सी. दॅट्स सो ग्रोस.

In reply to by स्वप्नांची राणी

रेवती Tue, 09/02/2014 - 19:17
एकतर तुम्हाला नाव बदलावे लागेल स्वराताई! नाव, जे अम्मा, माता, देवी याला जोडल्याल भक्तीरसात बुडवून वाळवायला घातल्यासारखे वाटेल ते चालेल. किटीपार्टीजमध्ये आपल्याला हल्ली दृष्टांत होतो, अध्यात्मिक विचार वगैरे बोलून दाखवावे. त्याने वातावरण निर्मीती होते. आपल्या घरच्या किटीपार्टीत फक्त फळांचे तुकडे, वेगळाली ज्युसेस हाच आहार ठेवावा. इथपर्यंत पोहोचलात की आपण कतारमधील एका हाटेलात पुढील चर्चेला भेटू.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

रेवती Wed, 09/03/2014 - 21:54
होय तर! या प्रॉजेक्टात पदे पटकन भरली जातात. एक खुर्ची पकडून ठेवणे व आपली सोय करणे गरजेचे असते. ;)

In reply to by रेवती

इरसाल गुरुवार, 09/04/2014 - 11:17
एक खुर्ची पकडून ठेवणे व आपली सोय करणे गरजेचे असते. आणी त्याबरोबरच आपल्या साथीदाराला असलेल्या पगाराच्या तिप्पट पगारावर आणतापण येते नी मग जबर्दस्त लॉबी पण बनवता येते ;)

In reply to by प्यारे१

आण्भव, आण्भव, हेला आण्भव म्हंतात... हात कुटं... उगाच नाय डोस्क्याचे केस पाढरे झाले / गेले =))

In reply to by प्यारे१

रेवती Tue, 09/02/2014 - 18:20
हे असं एकदम होत नसतं. एनर्जी, पैसा इन्व्हेस्ट करणारे लोक्स एकाचवेळी भेटायला नकोत का? आत्ताही सगळे एकत्र आलेत ही देवाचीच कृपा!

In reply to by रेवती

हांग आश्शी, हे म्हंजे आण्भवाचे बोल ! गोष्टिची येळकाळ याय्ला लाग्ती, मंग ती व्हती, तवर न्हाय. हात कुटं प्यारेजी ?!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ Tue, 09/02/2014 - 18:34
मर्दानु पन मेण मुद्दा र्‍हायला की. जागा कुनाची ढापाची? शेरात तर काय आता जागा मिळाची न्हाय. एकांदा 'माळ' गाटावा लागंन. दोन चार एकर तरी जागा लागनार. कुटनं आनायची गा?

In reply to by प्यारे१

जेपी Tue, 09/02/2014 - 19:19
प्यारे काका ,हामची दानपत्तर करुन देवतो. पण प्राब्लेम हाय. लातुरात याव लागेल+ मला मन्दिराच्या हुत्पनात 10 टक्का पायजे+मला विश्वस्त मनुन घ्या पायजे.

आतिवास Tue, 09/02/2014 - 21:54
कल्पना(विलास) मस्त आहे. फक्त मंदिरासाठी 'मध्यवर्ती' जागा कोणती यावर मिपाकरांचं एकमत होईल याची कुणीतरी हमी घ्या, म्हणजे झालं ;-)

दादा कोंडके Tue, 09/02/2014 - 22:08
मजा आली. गणपतीची सुद्धा चलत्ती आहे. त्याला कुठलासा राजा बनवून टाकायचा. लालबागच्या राज्याएव्हडं पद्धतशीर मार्केटींग कुठं बघितलं नाही. सामना आणि लोकसत्ता वाल्यांचा फेवरेट देव. आतातर लोकसत्ता उघडला की कोपर्‍यात राज्याच्या लाइव्ह आरतीचा विडिओ सुरू होतो. दोन-चार केबीच्या बातम्यावाचण्यासाठी पेपर उघडला तर मेग्याबायटी विडिओ लाउन फुकट ब्यांडविद्थ जाळतात. :(

In reply to by दादा कोंडके

सुनील Wed, 09/03/2014 - 09:55
लालबागच्या राज्याएव्हडं पद्धतशीर मार्केटींग कुठं बघितलं नाही.
अगदी! आमच्या ल्हानपणी सगळ्यात फेमस होता तो गणेश गल्लीचा गणपती. लालबागच्या गणपतीला फार कुणी जात नसे. नंतर त्यांनी काय मार्केटिंग केले ठाऊक नाय, पण गेल्या १०-१२ वर्षांत लालबागचा गणपती लै म्हंजे लैच फेमस झाला!

In reply to by सुनील

समीरसूर Wed, 09/03/2014 - 10:17
तीच तर्‍हा पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीची. ९० च्या दशकात मी दगडूशेठ गणपतीला त्या भागात कधी गेलो तर जात असे. अगदी मूर्तीजवळ जाऊन दर्शन घेता येत असे. लोकं तिकडे गेलो तर दर्शन घ्यावे अशा पद्धतीने दर्शन घेत असत. मोठे हार, किलो किलो पेढे, नारळांची माळ, महागड्या मिठाया वगैरे घेऊन खास दर्शनासाठी कुणी तेथे जात असल्याचे स्मरत नाही. पुण्याबाहेरही हा गणपती अगदीच मोजक्या लोकांना माहित होता. आमच्या गावाकडे तर कुणालाच माहित नव्हता. पण साधारण २००० पासून या गणपतीचे मार्केटिंग इतके जबरदस्त केले गेले की आज तिथे दर्शन घेण्यासाठी जायचे म्हणजे अंगावर काटा येतो. चतुर्थीच्या दिवशी किमान दोन तास वाट बघावी लागते. भक्त मिठायांचे पुडे, मोठे मोठे पाच-पाचशे रुपयांचे हार वगैरे घेऊन लांब रांगेत तिष्ठत उभे राहतात. कारण काय तर अचानक गेल्या १२-१५ वर्षात दगडूशेठ गणपती हा 'नवसाला पावणारा' हुकुमी देव बनलेला आहे. 'नवसाला पावणारा' ही पदवी मिळाली की मग भक्त गर्दी करणारच. कसा काय झाला हा बदल? 'लालबागचा राजा' मी लहानपणी ऐकला नव्हता. एवढंच काय अगदी १९९५-१९९९ पर्यंत पुण्यात राहून मला 'लालबागचा राजा' माहित नव्हता. नंतर काय चमत्कार घडला आणि तो एकदम स्टार गणपती झाला. आता शेकडो कोटींची मालमत्ता आहे या गणपतीची. तीच तर्‍हा मुंबईच्या सिद्धिविनायकाची. गेल्या १५-२० वर्षात सिद्धिविनायकाचे नशीब पालटले. कुठे जातात हे शेकडो कोटी रुपये आणि शेकडो किलो सोनं-चांदी? कुठल्या चांगल्या लोकोपयोगी कामात सढळ हाताने हा पैसा वापरला जातो? एक-दोन फुटकळ कामे वगळता (ती ही समाजाच्या आणि सरकारच्या दबावाखाली येऊन) ही संस्थाने असं काय भरीव सामाजिक काम करतात? समाजाचा ही संस्थाने इतकी मोठी श्रीमंत झाल्याने काय फायदा होतो? आणि हे फक्त हिंदू मंदिरांच्या बाबतीत घडतेय असं अजिबात नाही. दर्गे आणि मस्जिदींच्या बाबतीत देखील असेच घडते आहे. किंबहुना या ठिकाणी काय शिकवले जाते याबद्दल शंका यावी अशा पद्धतीने दर्गे, मस्जिदी, मदरसे यांच्या संख्येत आणि संपत्तीमध्ये वाढ होते आहे. पुण्यात लकडी पुलाजवळ एक छोटेखानी दर्गा होता. आजच्या घडीला तिथे टोलेजंग मस्जिद उभी आहे. एकेका गावात जिथे पूर्वी १-२ मस्जिदी असत तिथे आता भव्य अशा स्वरुपाच्या ४-५ मस्जिदी आणि मदरसे आहेत. अजमेरचा दर्गा एक असेच उदाहरण. चित्रपटातले तारे तिथे जायला लागल्यापासून हा दर्गा तिरुपती बालाजी, शिर्डी यांच्या रांगेत जाऊन बसलाय. सामान्यांचे छोटे छोटे प्रश्न सुटत नाहीत आणि बड्या सिनेस्टार्सचे नवस कसे काय खात्रीने पूर्ण होतात? अजूनही आपण मंदिरे-मस्जिदींच्या संख्येवरून आपली भक्ती जोखू लागलो तर मग यातून काय साध्य होणार आहे हा फार मोठा प्रश्न आहे. असो.

In reply to by समीरसूर

प्रभाकर पेठकर Wed, 09/03/2014 - 15:51
ही संस्थाने असं काय भरीव सामाजिक काम करतात? समाजाचा ही संस्थाने इतकी मोठी श्रीमंत झाल्याने काय फायदा होतो? त्यांच्या ह्या तथाकथित समाजकार्याची समाजाला खरोखर गरज आहे का? सरकार आपले कर्तव्य का नाही बजावत? गरीबांसाठी शिक्षण, वैद्यकिय सेवा, पिण्याच्या पाण्याची आणि सार्वजनिक शौचालयांची सोय सरकारने करायची आहे. देवस्थानांना ही नसती उठाठेव कोणी सांगितली आहे? ज्या मंदिर व्यवस्थापनाचा गैरव्यवहार, आर्थिक किंवा भक्तांना मिळणारी वागणूक, सिद्ध होतो ती ती देवस्थाने बरखास्त करून टाकावीत. देणग्या, वस्तू आणि पैसा, नियंत्रित कराव्यात. भ्रष्टाचार निपटून काढावा.

In reply to by प्रभाकर पेठकर

दादा कोंडके Wed, 09/03/2014 - 21:29
देवस्थानांना ही नसती उठाठेव कोणी सांगितली आहे?
पण अशी मदत करून उपकाराच्या ओझ्याखाली लोकांना ठेवलं की यांच्या विरोधात कुठं काही खुट्ट झाली ही लोकं तयार होतात. अगदी जीव द्यायला तयात होतात. लोकशाहीत ही प्रचंड ताकद असते. एक समांतर उदाहरण म्हणून सत्यसाई हॉस्पिटल. त्यांची अब्जावधीची बेकायदा संपत्ती आहे. पण त्यातले काही लाख कोटी खर्च करून त्या इस्पितळात गरीब लोकांचे मोफत इलाज होतात. आणि कुठल्याही पेशंटला ऑपरेशन टेबलावर घेण्याआधी त्या ऑपरेशनची सक्सेस प्रोबॅबिलिटी ९५% पेक्षा जास्त असेल ही खात्री करतात जेणेकरून पेशंट दगाउन नसती आफत येउ नये. उद्या सरकारने काही कारवाई करायची ठरवलीच तर ही लोकं हजारो लोकं जीव द्यायला तयार होतील.

In reply to by सुनील

विवेकपटाईत गुरुवार, 09/04/2014 - 10:53
दिल्लीत ही विकासपुरी येथे लालबागचा देखावा उभा केला आहे. गल्लीते दिल्ली पर्यंत कीर्ती पोहोचली.

राजेश घासकडवी Wed, 09/03/2014 - 07:28
गणपतीचा उत्सव चालू असतानाच नेमकं दैवतांच्या आणि मंदिरांच्या चेष्टेला ऊत का येतो हे समजत नाही. महान भग्वद्गीतेत सांगितलेल्या भक्तीयोगासारख्या पवित्र हिंदू परंपरांची टिंगल केल्याशिवाय या सुडोसेक्युलर विचारजंतींना आपलं पुरोगामित्व सिद्धच करता येत नाही. आपल्या हिंदूसंस्कृतीतल्या उगवत्या देवालयांबद्दल असले गलिच्छ विचार मांडलेले पाहून एक मिपाकर म्हणून मला शरम वाटली.

In reply to by राजेश घासकडवी

ह्याला म्हणतात सुसंस्कृत प्रतिसाद. दैवतांची वा मंदिरांची कुणी पाकिस्तानी लोकांनी वा युरोपियनांनी टिंगल केली तर मात्र आपण वस्कन अंगावर जायचे."कोण कुठला तू?", "तुझे सामाजिक कामगिरी काय?" "जोड्याने हाणला पहिजे" "तिथल्या तेथे ठेचला पाहिजे" असे प्रतिसाद द्यायचे. समीरसूरच्या जागी कुणी सलमानसूर असता तर असे प्रतिसाद नक्कीच आले असते.

In reply to by राजेश घासकडवी

समीरसूर Wed, 09/03/2014 - 09:40
घासकडवीसाहेब, जाऊ द्या, एवढं टेंशन नका घेऊ. सगळीकडे एग्झॅक्टली असंच चालू आहे. थोडी अतिशयोक्ती असेल कदाचित पण लालबागचा राजा, प्रभादेवीचा सिद्धिविनायक, शिर्डी अशा ठिकाणी नेमकं हेच चालू आहे. जे वास्तवात आहे तेच थोडे अतिरंजित करून लिहिले आहे इतकेच. लिखाणात उपहास आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. देवांची, देवळांची टिंगल करण्याचा हेतू अजिबात नाही. असेल तर फक्त देवालयांच्या नावाखाली जो गलिच्छ बाजार मांडला गेलाय त्यावर प्रकाश टाकण्याचा क्षीण प्रयत्न आहे. देवांची टिंगल हा मुख्य विचार असता तर 'देऊळ' (आणि 'ओह माय गॉड' देखील)चित्रपट एवढा गाजला नसता आणि राष्ट्रीय पातळीवरची पारितोषिके त्यास मिळाली नसती. आपल्या देवाच्या आणि भक्तीच्या संकल्पना थोड्या तपासून बघायला पाहिजेत. आणि हे मस्जिद, चर्च इत्यादींच्या बाबतीतही तंतोतंत लागू पडतं. नुसती मंदिरे, मस्जिदी, चर्चेस उभारून देव कळला असता तर जगात देव-धर्मावरून इतकी अमाप हिंसा घडलीच नसती.

In reply to by मंदार दिलीप जोशी

समीरसूर गुरुवार, 09/04/2014 - 11:39
'ओह माय गॉड' ५० कोटीपेक्षा जास्त व्यवसाय करून गेला आणि ते ही परेश रावल सारखा चरित्र अभिनेता मुख्य भूमिकेत असतांना. रणबीर कपूरचा 'बर्फी' त्याच दरम्यान 'ओएमजी' पेक्षा किंचित जास्त व्यवसाय करून गेला होता. 'ओएमजी' बजेटच्या मानाने चिक्कार चालला आणि लोकांना त्यात दाखवलेले पटले देखील. आपल्याकडे फक्त अंमलात आणतांना लोकांची अडचण होते. देवाची भीती ही एकच भावना त्यांना निरर्थक प्रथांमध्ये अडकवून ठेवते. भक्तीपेक्षा भीती जास्त पॉवरफुल आहे आपल्याकडे. म्हणून तथाकथित बाबा-बुवांचं फावतं. सत्य साईबाबांचे ढोंग तर सगळ्या जगाला माहित होते. आणि एका संताला का हवी एवढी संपत्ती? का हवं फाइव्ह स्टार आयुष्य? त्यांचे ते चमत्कार जत्रेतला साधा जादुगार देखील करू शकेल असे होते. त्यांच्यापेक्षा तो कष्ट करून पोट भरणारा साधा जादुगार जास्त पूजनीय आहे. आसाराम गेलाच ना तुरुंगात? नित्यानंदची लागलीच ना वाट? मागे इस्कॉनचा कुणी तरी पॉवरफुल साधू जर्मनीमध्ये बलात्काराच्या घटनेत सापडला होता. आपल्या इथल्या मूर्ख जनतेच्या मूर्खपणाचा फायदा घेऊन हे लबाड लांडगे मुजोर होतात आणि स्वतःला देव समजतात. निर्मल बाबा, राधे माँ वगैरे भोंदू त्याच लायनीतले. अनिरुद्ध बापू स्वतःला देव समजतो. असे शक्य आहे का? कुणी माणूस कसा काय देव असू शकेल? मग देव असेल तर सगळ्यांची दु:खे चुटकीसरशी दूर का नाही करू शकत? दहशतवाद नष्ट का नाही करू शकत? फक्त जे भक्त त्यांचेच भले करणार असा विचार करतो का खरा देव? भक्त मग तो किती का भ्रष्टाचारी, व्याभिचारी, क्रूर असे ना, त्याचं हा बाबा भलंच करणार असं काही आहे का या लबाडांचं तत्व? हा निव्वळ ढोंगीपणा आहे. आणि त्याला कारणीभूत आपल्या इथले मूर्ख लोकं आहेत. :-)

चौकटराजा Wed, 09/03/2014 - 08:37
मिपाकरांचे मंदिर आले तर बाहेर रोशनीचा पुतळा बसावावा लागेल. मंदिरात बल्लावाचार्याची मूर्त स्थापावी लागेल. अध्यात्मवाद्यांची (सं)कीर्तन जुगलबंदी ठेवावी लागेल मंडपात. जय मिपा जय मिपा मस्तंय रे मिपा वर्गणी नाही म्हणूनी फुकटच्या गप्पा.... जय मिपा..... अशी आरती.

In reply to by चौकटराजा

बॅटमॅन Wed, 09/03/2014 - 14:11
आणि आरती म्हणून मोकलाया आणि भांडे या दोन्ही कविता त्यांबरोबरच्या प्रतिसादांसकट छापून वाटाव्यात.

In reply to by प्यारे१

मुख्य मूर्ती रोशनीची. उजव्याबाजूला मधुबालाची एक मूर्ती,डाव्या बाजुला किशोर कुमारची मूर्ती हवी कमरेवर हात ठेवून. काकड आरतीऐवजी आर.डी.ची गाणी.

बाळ सप्रे Wed, 09/03/2014 - 09:32
मंदीर गावाबाहेर वगैरे केल्यास भव्यदिव्य वगैरे करावे लागते.. खूप इंव्हेस्ट्मेंट करावी लागेल.. मध्यवस्तीत एखादा कोपरा बळकावून छोट्याश्या घुमटीपासून सुरुवात करावी.. मग मांडव वगैरे घालून हळूहळू हातपाय पसरावेत..

In reply to by बाळ सप्रे

समीरसूर Wed, 09/03/2014 - 12:22
पुण्यात अजूनही रेडीमेड देवळे आहेत ज्यांचे उत्तम मार्केटिंग करता येऊ शकेल. थोडी फार ब्रँड व्हॅल्यू या देवळांना ऑलरेडी आहेच. उदा. जिलब्या मारुती, सोन्या मारुती, त्रिशुंडी गणपती, नवश्या मारुती, पत्र्या मारुती. एक कुठलेतरी मंदिर घ्यायचे आणि आपला मार्केटिंग प्लॅन तयार करून अंमलात आणायचा. जागेचा मोठा प्रश्न उभा राहिल हे मात्र खरे. या मंदिरांतले देव स्वतःच त्या त्या ठिकाणच्या गर्दीला कंटाळलेले आहेत. :-) श्वास गुदमरतो त्या गर्दीत. तोडा अड्जेस कर्ना पडेगा...

In reply to by आदूबाळ

समीरसूर Wed, 09/03/2014 - 14:12
'शनि शत्रु नही, मित्र है' हे फेसबुक पेज शनि - शिंगणापूरचं मार्केटिंग करतं; तसंच दिसतंय नवश्या मारुतीचं. चांगलं आहे. उसके घर देर है, अंधेर नही. :-)

In reply to by आदूबाळ

समीरसूर Wed, 09/03/2014 - 14:15
'शनि शत्रु नही, मित्र है' हे फेसबुक पेज शनि - शिंगणापूरचं मार्केटिंग करतं; तसंच दिसतंय नवश्या मारुतीचं. चांगलं आहे. उसके घर देर है, अंधेर नही. :-)

In reply to by समीरसूर

बॅटमॅन Wed, 09/03/2014 - 14:15
तोडा अड्जेस कर्ना पडेगा...
अहो, एकदा का मार्केटिंग यशस्वी झालं तर तोडाच काय, पाटल्या-बिल्वर-चेन-अंगठ्या, झालंच तर बिस्किटे सग्गळं सग्गळं अ‍ॅडजेस करू, हाकानाका.

कपिलमुनी Wed, 09/03/2014 - 12:45
१. भिकार्‍यांच्या टोळीला कॉण्ट्रक्ट द्यावा लागेल २. माजोरडे पुजारी ३. दर्शनाला लागणारी रांग (त्यासाठी देवाला दुपारी झोपवा, सकाळ संध्याकाळ कपडे बदला.) ४. चेंगरा-चेंगरी ५. सोशल मीडिया चा वापर याने "मिपाद्वार देवस्थान" चांगलेच फेमस होइल ४.लहान मुलांसाठी चा स्पेशल देवाची सध्या वानवा आहे , सटवाई , जिवती ई. त्यांची मंदीरे नहियेत फारशी.. त्यांना स्कोप द्यावा.. आणि देवी असल्याकारणाने साड्या, दागिने यांची मिळकत वाढते

In reply to by कपिलमुनी

आदूबाळ Wed, 09/03/2014 - 14:09
लहान मुलांसाठी चा स्पेशल देवाची सध्या वानवा आहे
हां ये बात! असं सुपरस्पेशलायझेशन पायजे. पेडोआर्थोडेंटिस्ट (लहान मुलांच्या हिरड्यांचा डागदर) असतो तसं खास लहान मुलांसाठी पेशल देव हवाच.

In reply to by कपिलमुनी

योगी९०० Wed, 09/03/2014 - 15:26
भिकार्‍यांच्या टोळीला कॉण्ट्रक्ट द्यावा लागेल हेच लिहायला आलो होतो...भिकारी पण आपलेच ठेवावेत...!! बाकी किर्तनकार म्हणून जीभौ ना विचारावे काय?

सुहास झेले Tue, 09/02/2014 - 14:18
हा हा हा ... मागे मी आणि एक मित्र ह्याचा सिरीअसली विचार करत होतो. एक प्लॉट घ्यायचा आणि मस्त मंदिर बांधायचे... बाकी सगळे आपोआप चालून येते, बघितलाय अश्या अनेक मंदिरांचा प्रवास.. असो !! अजूनही आयडिया हिट आहे हेवेसांनल... बोला करायची का सुरुवात? :D ;-)

In reply to by सुहास झेले

आदूबाळ Tue, 09/02/2014 - 15:48
छ्या... विकत घेतलेल्या जमिनीवरचं कोरंक्रिंग स्टार्टप मंदिर काय पैसे खेचणार नाही. त्यापेक्षा कुठल्यातरी गल्लीबोळातलं जुनाट मंदिर टेकओवर करणं सोपं पडेल. त्या देवळाला "कोपर्‍या गणपती" वगैरे नाव असलं तर त्यावरून ष्टोर्‍याही रिवर्स एंजिनियर करता येतील...

In reply to by आदूबाळ

पैसा Tue, 09/02/2014 - 15:52
नाहीतर "मला रात्री दृष्टांत झाला, मला जमिनीतून बाहेर काढ!" टैप श्टोर्‍या आधी पसरवायच्या. मग गाजावाजा करून शोध आणि मग जमीन खणून मूर्ती सापडेल अशी व्यवस्था करायची. हाकानाका!

In reply to by पैसा

खटपट्या Wed, 09/03/2014 - 06:15
असा प्रकार खरोखर घडला आहे कळव्यामध्ये. एका उत्तर भारतीय महिलेला स्वप्न पडले.… दुसऱ्या दिवशी ती पारसिकनगर च्या एका टेकडीवर एका दगडाला शेंदूर फासून बसली. नेहमीप्रमाणे लोकांची रीघ लागली. शेवटी पोलिसांनि हस्तक्षेप केला. अजूनहि लोक जात असतील. देर्देकरांना हा प्रकार माहित असेल.

In reply to by खटपट्या

नाही रे क खटपट्या पण विचारुन बघतो. मला वाटतं आजच्या सगळ्या छोट्या मोठया देवस्थानांबाबतीत असे प्रकार होत आहेत. जसे जो पर्यंत मनोजकुमारचा पिक्चर आला नव्हता तो पर्यंत साईबाबा तरी कुठे फेमस होते. तसेचा वैष्णवदेवी , शनी शिंगणापुर या देवतांबद्दल बोलता येईल. ताजं उदा. म्हणजे अगदि १९९० पर्यंत मुंबईतल्या लालबागचा गणेश गल्लीतला गणपती मोठा म्हणुन प्रसिध्द होता आम्ही तोच पाहायला जायचो तेव्हा लालाबागच्या राजाचं नाव सुध्दा नव्हतं. फक्त एक आश्चर्य वाटतं की कोट्यावधी रुपये खर्च करुन बिर्ला मंड्ळींनी भारतात सर्व ठिकाणी मंदिरे बांधली अगदि सगळ्या सोयी सुविंधांसकट मग समीरसुर यांनी म्हंटल्या प्रमाणे तिकडे भक्तगण म्हणावे तसे का गर्दी करत नाहीत?

In reply to by आदूबाळ

पगला गजोधर Wed, 09/03/2014 - 14:33
या मंदिरात जो कोणी फक्त फक्त १११११ रु चा अभिषेक करतो, त्याला ऐका देशाचा ह१ब प्रकारचा विसा लगेचच मिळतो, असे पिल्लू सोडून द्यायचे… देवाचे नाव विसा-मारूती/गणेश वै ठेवता येईल.

हे सगळं करण्यासाठी जे मन लागतं ते कुठून मिळवायचं? च्च्च्च्च्च ! असा विचार केलात तर मग तुम्ही चलाख आस्तिक कसे बनणार ? आणि ते नाही बनलात तर आस्तिकतेच्या आधारे धनदंडगे कसे बनणार ?? मला तर तुमची काळजी वाटायला लागलीय ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

समीरसूर Tue, 09/02/2014 - 14:46
आपण आयडियाज द्यायच्या. तेवढं काँट्रिब्युशन चोख द्यायचं. अंमलबजावणी करण्यासाठी 'चलाख आस्तिक' असतीलच ना! ;-) आणि एकदा नोटांची बंडलं दिसायला लागल्यावर आणि सोनं-चांदी चमकायला लागल्यावर कसलं मन आणि कसलं काय्...फिर रुकने का नही, बस गिनते रहने का...और सबसे बडी बात, सोचने का भी नही...जो ज्यादा सोचता है, वो अक्सर पीछे रह जाता है... मग काय, जमिनीवर जमिनी घेत रहायच्या. भक्तीमार्गातले सगळे बिझनेस सुरु करायचे. आता मिटली काळजी? शेवटी मिपावर कुणीतरी म्हणतंच ना 'देवाक काळजी'. तसंच आहे हे. ;-)

In reply to by समीरसूर

मृत्युन्जय Tue, 09/02/2014 - 14:47
अंमलबजावणी करण्यासाठी 'चलाख आस्तिक' असतीलच ना!
अंमलबजावणीसाठी चलाख नास्तिकच हवा. तो प्रसंगी देवालाही विकुन पैसा कमावेल. कारण त्याला असेही देवाशी काही घेणेदेणे नसते,

In reply to by मृत्युन्जय

चलाख आस्तिक आणि चलाख नास्तिक यांच्यातील सीमारेषा फार धूसर असते... "ती कशी ?" यावर मागच्या माझ्या "आस्तिक-नास्तिक" धाग्याचा उत्तरार्ध लिहायचे मनात आहे. वेळ मिळाला की पाडून टाकावा म्हणतो :)

In reply to by कवितानागेश

पितळेची समई चिखलात लोळवा आणि आठवडा दहा दिवस त्याचच्याच बुड्वून ठेवा. मस्त प्राचीन "लूक" येइल. ।हाकानाका ! +D

In reply to by धन्या

विवेकपटाईत गुरुवार, 09/04/2014 - 10:51
कोणत्या विदाच्या आधारे तुम्ही या निष्कर्षाप्रत आलात? उत्तर : मराठी लोकांना धंधा जमत नाय

In reply to by विवेकपटाईत

समीरसूर गुरुवार, 09/04/2014 - 11:49
अनिरुद्ध बापू मराठीच! चितळे मराठीच. डीएसके मराठीच. नरेंन्द्र महाराज मराठीच. पर्सिस्टंटचे देशपांडे आणि केपीआयटीचे पंडित मराठीच. देसाई बंधूवाले देसाई मराठीच. दगडूशेठ गणपतीवाले आणि सिद्धिविनायकवाले भक्तीमार्गातील व्यवसायी मराठीच. ;-) आम्हाला पण जमेल! :-)

हल्ली नविन धंदा चालू करणे ह्याला 'स्टार्ट-अप' म्हणतात असे ऐकलय.मंदिर स्टार्ट-अप ही संकप्ल्पना फायदेशीर वाटते. तुमच्या त्या इन्व्हेस्टर का काय लोकांना सांगून पहा. (येथे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नाही. मंदिर स्टार्ट-अप सारखे मसजिद स्टार्ट-अप,चर्च स्टार्ट-अप असाही विचार करता येईल.) (दर्गा स्टार्ट-अप बर्यापैकी चालेल असे मानणारी सेक्युलर्)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मंदिर स्टार्ट-अप सारखे मसजिद स्टार्ट-अप,चर्च स्टार्ट-अप असाही विचार करता येईल. तुम्ही कोठून (कुठल्या देशातून) पैसा खेचू शकाल त्यावर हे अवलंबून आहे ;)

गवि Tue, 09/02/2014 - 15:54
यावरुन व्यंकटेश माडगूळकरांची "एका नवीन देवस्थानाचा जन्म" ही अफलातून कथा आठवली. माणदेशी अन हेलदार शब्दांत त्यांनी कथाकथनही केलंय तिचं..

पोटे Tue, 09/02/2014 - 16:42
खड्डा खणुन त्यात भरपुर कडधान्ये घालावीत. त्यावर समै मूर्ती ठेवावी. माती घालुन बुजवावे. मग दृष्टान्त झाला म्हणुन कोकलावे. ऱोज खड्ड्यावर पाणी घालावे. कडधान्ये फुगुन मुर्ती वर येते. याला स्वयम्भु मुर्ती म्हणतात

In reply to by मंदार दिलीप जोशी

एवढे करण्यापेक्षा दाढी करणे बंद करावे ,तीन महीन्यानंतर नावामागे स्वामी वा श्रीश्रीश्री वा महंत योगीराज वगैरे जोडावे, आश्रम, भक्तगण( यात सुंदर ललनांचा जास्त भरणा असतो ),पैसा ,इंम्पोर्टेड गाड्या, गेलाबाजार परदेशात एखादे बेट व आश्रम. कशाला हिरव्या चादरीला पैसे खर्च करायचे?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव Mon, 09/15/2014 - 10:13
म्हणुन्च तर ईतके फोटो टाकले कॉपीटीशन नको म्हणुन. आता पाठवा नेमणुक लेटर पॅकेजसह********. दिसणे जास्त महत्वाचे या रोलमधे त्यामुळे वाटाही तसाच असावा. भक्ताच्या सोयीस्कर प्रश्नांना उत्त्रे देउन इतर वेळी मौन. चुकुन काही उत्त्र गेलेच तर अवलीया म्हणुन प्रसीद्धी आहेच. फोटोत दिसत नाहीत पण अजुनही बर्याच पुरक कला आहेत आपल्याकडे.

In reply to by विलासराव

काळा पहाड Mon, 09/15/2014 - 17:56
"सिनीयर अ‍ॅडव्हायजरी बाबा" या पोस्टचं म्हणून लेटर पाठवलंय. प्रोबेशन मध्ये १० लाखाचं टार्गेट आहे. २ भक्त आणि १ भक्तीण अनुयायांचा जत्था तुम्हाला देण्यात येईल. ६ महिन्यांपर्यंत प्रोबेशन, त्या नंतर "व्हाईस प्रेसिडेंशियल बाबा" या पदावर कायम्स्वरूपी नेमणूक करण्यात येईल व अनुयायांची संख्या जरूरीप्रमाणे वाढवण्यात येईल. अपॉईंटमेट लेटर च्या पहिल्या पानावर आपला "हॅलो" असलेला आणि पद्मासनातला फोटो (पूर्ण कपडे घालून आणि शक्यतो चिलिम घेवून) आणि शेवटच्या पानावर आपल्या डाव्या पायाचा ठसा उमटवून स्पीड पोस्टाद्वारे मंदिराकडे पाठवावा (उगीच मनातल्या मनात फॅक्स केलाय अस्लं आमाला सांगू नये, ते पब्लिक साठी).

In reply to by मंदार दिलीप जोशी

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 09/04/2014 - 17:14
हा सेफ मार्ग आहे. इन्वेस्टमेंट फार नाही. आणि आपले सगळे भाई कसे एका हाकेसरशी मदतीला येतात. :-)

आदूबाळ Tue, 09/02/2014 - 17:26
मिपाकडे जबरदस्त म्यान (आणि वुमन) पावर देखील आहे. गुरुजी आहेत, हुकमी संस्कृत श्लोक-स्तोत्रं रचून देणारे आहेत, पाहिजे त्या स्केलवर उत्तम प्रसादाच्या पाकृ देऊ शकणारे बल्लव आहेत, व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत, "तमक्या चौल राजाच्या शिलालेखात या मंदिराला देणगी दिल्याचा उल्लेख आहे" हे शाबीत करणारे आहेत, कमाल ष्टोर्‍या रचणारे आहेत, ग्राफिक डिज्जायनर आहेत. बोलभांड लोकांची तर ददातच नाही...

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन Tue, 09/02/2014 - 17:35
आयला खरंच की! सगळे सगळे आहेत. काढाच येक मंदिर आता! शिलालेखांचे नमुने देईन म्हणतो. श्लोक पाडून झाले की ब्राह्मी किंवा खरोष्ठी लिपीत कोरायची व्यवस्था करू, म्हणजे बाय डिफॉल्ट मंदिर सातवाहन काळात जाणार.

In reply to by इरसाल

बॅटमॅन Tue, 09/02/2014 - 17:42
नाही नाही. सातवाहनच प्राचीन वाटेल. एक प्यारलल उदा. देतो. नौवारी अगोदर, मग सहा/पाच (चूभूदेघे) वारी आली. तद्वतच अगोदर सातवाहन, मग सहा मग पाच आलं. ;)

In reply to by बॅटमॅन

शिलालेखात सिंधू संस्कृतीची अक्षरे जास्त सोईची पडतील... त्यांचा आजपर्यंत पुरेसा अर्थ लागलेला नसल्याने "हे नक्की काय?" हे समजेपर्यंत भरपूर कथा = भरपूर माया करता येईल. किंबहूना चार नोकरदार संशोधक आपल्याला हवा असलेला अर्थ लावायला १% समभागावर ठेवता येतील... मग काय जगात सर्वात प्राचीन १०,००० वर्षांपासूनचे जागृत देवस्थान आपल्याच हाती =)) (स्वगत : मिपावर कल्पनेचे मजले रचणार्‍यांची कमी नाही. संमं ला त्यांची एक स्पर्धा घ्यायला सांगायला हवे. :) )

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Tue, 09/02/2014 - 17:53
हाहाहाहा, एकच नंबर =)) =)) =)) =)) =)) सिंधू + ब्राह्मी + इजिप्शियन असा त्रैभाषिक लेख लिहून पार फॅरो रामसेसपासून सर्वांनी मंदिराला देणगी दिल्याचे सिद्ध करता येईल =))

In reply to by बॅटमॅन

जेपी Tue, 09/02/2014 - 17:59
अवांतर-बॅट्या खफ वर तुझ्या नावाने वाँरट निघालय. अतिअवांतर -ट्रॉय चा पुढचा भाग जुन मध्ये टाकणार होतास,अजुन आला नाय.

In reply to by बॅटमॅन

सिंधू + ब्राह्मी + इजिप्शियन असा त्रैभाषिक लेखाचा प्रयोग करून पहावा असा आहे ;) "रामसेस म्हणजे इजिप्शियन लोकांनी केलेला राम शब्दाचा अपभ्रंश आहे" हे त्या शिलालेखात सिद्ध करता येईल. "सद्याच्या थायलंडच्या राजाला नववा राम (रामा द नाईंथ) म्हणतात नाही का ? तसेच ते होते" हा सज्जड आत्ता आस्तित्वात असलेला पुरावा ठासून सांगता येईल. भाविकांना इतरांना आलेल्या (पक्षी, पसरवलेल्या) जाज्वल्य अनुभवांच्या कथांच्या पार्श्वभूमीवर पूर्व-पश्चिम, रामसेस-राम असे क्षुल्लक फरक महत्वाचे वाटत नाहीत असा अनुभव आहे. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Tue, 09/02/2014 - 18:10
हाहाहा, अगदी अगदी ;) विशेषतः प वि वर्तक आणि पु ना ओक यांची विचारमौक्तिके लावली तर अजून फेमस होण्याची ग्यारंटीच!!!

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Tue, 09/02/2014 - 18:38
सिधम | रञो सातवाहननं सिरिसालाहणो सव ८ हेम २ दिव १ प्रथमस भविसस महामंडलिकस्स गंडरादितस जनपदे मिरिञ्जनिहारे गोमिकस वाल्गुदस गामे गोथमं वथवेन गहपतिकेन वेनकुले ब्रुसस्स मंदिरस तळकं खानितं

In reply to by प्रचेतस

विजुभाऊ Tue, 09/02/2014 - 19:50
गोमिकस वाल्गुदस गामे गोथमं वथवेन गहपतिकेन वेनकुले ब्रुसस्स
वा वा वा.देवाला वाल्गुदेश्वर म्हणायचे का?

In reply to by विजुभाऊ

प्रचेतस Tue, 09/02/2014 - 20:05
खी खी खी. गोमिकस म्हणजे म्होरक्या. पूर्ण अर्थ. सिद्धी असो. सातवाहन कुळातील राजा सालाहणाच्या कारकिर्दीतीच्या ८ व्या संवत्सराच्या हेमंत ऋतूच्या दुसऱ्या पक्षाच्या प्रथम दिवशी भविष्यात होणार्या गंडरादित्याच्या मिरज प्रांताचा म्होरक्या असणार्या वाघळाच्या गोथम गावात वेन कुलातील ब्रूस याने मंदिराच्या पुढ्यातिल तलाव खोदवला आहे.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Wed, 09/03/2014 - 11:00
ॐ स्वस्ति | सालाहणकुलोत्पन्नो राजते अश्मके नृपः | विदर्भकुन्तलौ चापि राज्ये स्तः खलु तस्य च || पुणकविषये वल्लिर्नाम लोको पुरातनः | शिल्पज्ञानी चलप्रेमी सहाय्ये तत्परो सदा || सातवाहनकोशो सः इति सर्वत्र ख्यातितम् | मन्दिरं चापि मूर्तिं च खलु सूचितवान् अहो ||

In reply to by बॅटमॅन

आणि वर ज्याची संस्कृत, सातवाहनी आणि मराठी भाषांतरे आहेत तो केवळ माझ्याकडेच्च्च असलेला मूळ खर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रा शिलालेख...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Wed, 09/03/2014 - 12:29
पाय लागू सरजी... _/\_ हडप्पा संस्कृतीच्या तिसर्‍या, चौथ्या अगर नवव्या शतकातला असावा असे अनुमान तूर्त वर्तवण्यात येत आहे. ;)

In reply to by बॅटमॅन

छे, छे ! हा शिललेख १०,००० वर्षांपूवी आकाशमार्गे आलेल्या देवदूतांने हराप्पाच्या मुख्य मंदिराच्या दर्शनी भिंतीवर बसवला होता असे असे परवाच त्या देवदूताने मला स्वप्नात येऊन सांगीतले आणि वर तुमच्या घराच्या लाद्या बदला असेही सांगून गेला. लाद्या तश्या जुन्या झाल्या होत्याच, म्हणालो बदलूया, वो भी क्या याद करेगा. जुन्या लाद्या उचकल्या आणि काय राजे... हा शिलालेखाच समोर आला की हो एकदम (_/\_/\__/\_, ह्याबरोबर कपाळासमोरून हात वरखाली करणारी स्मायलीचीही कल्पना करा *). आता आठवतंय, तो देवदूत त्या कुठल्याश्या मालिकेतल्या नारदमुनीसारखा दिसत होता... तेव्हा नाही लक्षात आलं, पण आता स्पष्ट दिसतोय त्याच्या चेहरा, अंतःचक्षूंना (_/\_/\__/\_, ह्याबरोबर कपाळासमोरून हात वरखाली करणारी स्मायलीचीही कल्पना करा *). (* आपन्तर ह्या एक्शनच्या प्रॅमात पड्लोय बाsssबा !)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Wed, 09/03/2014 - 12:55
पुरातन वैदिक संस्कृतीचा अजूनेक पुरावा हाती आला की ओ!! पु ना ओकांच्या आत्म्यास शांती मिळाली असेल आता =)) =)) =)) =)) =)) बाकी इंद्रकालीन शिलालेख म्हणून 'पत्थर बाबा' नावाने नक्कीच फेमस करू शकतो. शिवाञ 'आमच्या ब्रँचेस जगभर आहेत' हेही दाखवू शकतो. कृष्णनीती, वेदवटी, इ.इ. ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस गुरुवार, 09/04/2014 - 19:52
वर एक्कासाहेबांनी जो मूळ खर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रा शिलालेख दिलाय तो खर्रर्रर्रर्रर्ररंतर मीच आमच्या गुहेत प्रागैतिहासिक काळात रंगवून ठेवलेल्या भित्तीचित्राचे वर्णन आहे. हे बघा! Pre-Historic Cave Paintings पहा, ते डावीकडे गुहेतील घाटदार शिल्पे पाहून 'युरेका! युरेका!' करणारे वल्लीशेठ आणि उजवीकडे तो ब्रूस वेन आणि त्याचा तेव्हा उलिसाच असणारा अंगरखापण दिसतोय... म्हणूनच आजपर्यंत ह्या हरप्पावाल्यांची लिपी वाचता आलेली नाही. भयंकर म्हणजे भयंकर अशुद्ध लिहायचे हो तेव्हापण. आणि अक्षरपण काय ती गिचमिड. स्वतः दिवसातून चारचारदा अंघोळ करीत बसायचे सार्वजनिक ठिकाणी. पण अक्षर काही सुधारणार नाहीत शिंचे. ;-)

In reply to by एस

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/04/2014 - 20:06
तरीच ! मी हेच म्हणत होतो की अजून शास्त्रज्ञांनी (की मिपासंमंने) प्राचीन गुहांत सापडलेल्या जीवाश्मांतल्या डीएनए पासून अजून एखादी आयडी बनवण्याची आयडिया कशी नाय केली ? =))

In reply to by टवाळ कार्टा

एस गुरुवार, 09/04/2014 - 20:15
ते शेपूट आहे. उत्क्रांती होत असतानाही काहीकाही जणांची शेपटं तशीच राहिली होती, याचे पुरावे. मग त्यांनी त्यांचे स्वतंत्र कंपू - आपलं टोळ्या बनवल्या आणि सुखेनैव बागडू लागले. :-))

In reply to by पैसा

एस गुरुवार, 09/04/2014 - 23:26
बाकी शरम वगैरें वाटण्यासाठी आधीं मिंपाकर वैग्रें व्हायला लागतें असें पितळ्यांच्या दुकानात रांगेत हुभे असतानां कानांवर पडलें काल! आमच्या अश्मयुगात असें काहीं नव्हतें हों. कलयुग आहें कलयुग तुम्हांला सांगतों बघा.

In reply to by एस

पैसा गुरुवार, 09/04/2014 - 23:35
बरोबरे तं मं. वाटलंच अश्मयुगाच्या गोष्टी करताय म्हणजे पुण्यपत्तनातले पेठीय दिसताँय. तेव्हाचे नमुने अजून आहेत तिथे.

In reply to by पैसा

एस गुरुवार, 09/04/2014 - 23:45
तेव्हासुद्धा शाखा कुठेच नसायच्या आणि तांब्यापितळेची भांडीसुद्धा रांगेत उभी राहूनच घ्यायला लागायची माहितीये का! ;-)

In reply to by प्यारे१

एस गुरुवार, 09/04/2014 - 23:29
फक्त तेव्हा अंगावर बाल्दी ओतून हाः हूः हॅः हहहोः असे हुडहुडून झाल्यावर लगेच "कोण होता रे तो च्यालेंज करणारा मला?" अशी डरकाळी फोडून हातात धनुष्यबाण घेऊन च्यालेंजरच्या मागे लागत असत. ते पहा, ते खाली दिसतंय बघा.

रेवती Tue, 09/02/2014 - 17:50
छ्या! मनाबिनाचा विचार नै करायचा! तो केला की निम्मी कामं रखडतात. मी भोळ्या भक्तिणीचा रोल करायला तयार आहे. ज्यांना भक्ताचा रोल करायचाय व भोळा भाव चेहर्‍यावर आणता येत नाही त्यांना अपर्णाकडून मेकपून घ्यायचं. सानिकेकडून प्रसादाची रेशिपी मिळेल. मृणालिनीला प्रसादाचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं. उदा. प्रसादाची उकड इन कुकी कप विथ अ डॉलप ऑफ बटर. माझ्याकडील आजोसासूबाईंची पितळ्याची मोठी समई जमिनीत पुरण्यापासून ते पुन्हा जमिनीतून काढेपर्यंत मी देईन. त्याची काळजी करू नका. काही मिपाकरणी मस्त कपडे शिवतात. त्यांना देवळाबाहेर बसणार्‍या साधूंचे भगवे कपडे शिवण्यास सांगावे. बघता बघता मंदीर मोठे होईल.

In reply to by जेपी

रेवती Tue, 09/02/2014 - 18:46
नक्कीच! विश्वस्तांना व्हॉलंटीअर वर्क म्हणून रुद्राक्ष माळा (एका मिपाकारांच्या प्ल्याष्टीकच्या कारखान्यात तयार केलेल्या) घालून अठवड्याला किमान ३ तास भजन करायला लागेल. वर्क अवर्स फ्लेक्सीबल आहेत. भजनाच्या चाली य शिनेमाच्या गाण्यावरून तयार केलेल्या असतील. काही मिपाकवींना भजने पाडण्यासाठी बशीवले आहे. नुकतेच तयार होऊन आलेल्या भजनाच्या दोन ओळी ऐकवते. चाल: टू स्टेटस शिनेमातील इसकी उसकी गाणे. गणपतीचे भजन. शिवजी का पुत्तर, है नाम लंबोदर, दुष्टांना देतो, मार लै लै, हे गाताना हसू आल्यास कामाच्या वेळात १५ मिनिटांनी वाढ केली जाईल. हसू न येण्यासाठी वर्कशॉप्स वेळोवेळी घेतली जातात त्यांना हजेरी लावणे बंधनकारक नसले तरी कामाच्या दृष्टीने उपकारक आहे.

In reply to by रेवती

रेवती, मी काय करु..? अंगात आणवून सांगु का की देवी म्हणतेय मला वर काढा...हां, आता डोईवरचे केस थोडे वाढवावे लागतिल.

In reply to by स्वप्नांची राणी

प्यारे१ Tue, 09/02/2014 - 19:07
हे बघा, अभ्यास वाढवा. अंगात येणारी स्थानं असतील तर तुम्हाला हायक्लास, आयटी आणि श्रीमंत परप्रांतीय ह्यांना मुकावं लागेल. दे डोण्ट अटेण्ड सच प्लेसेस यु सी. दॅट्स सो ग्रोस.

In reply to by स्वप्नांची राणी

रेवती Tue, 09/02/2014 - 19:17
एकतर तुम्हाला नाव बदलावे लागेल स्वराताई! नाव, जे अम्मा, माता, देवी याला जोडल्याल भक्तीरसात बुडवून वाळवायला घातल्यासारखे वाटेल ते चालेल. किटीपार्टीजमध्ये आपल्याला हल्ली दृष्टांत होतो, अध्यात्मिक विचार वगैरे बोलून दाखवावे. त्याने वातावरण निर्मीती होते. आपल्या घरच्या किटीपार्टीत फक्त फळांचे तुकडे, वेगळाली ज्युसेस हाच आहार ठेवावा. इथपर्यंत पोहोचलात की आपण कतारमधील एका हाटेलात पुढील चर्चेला भेटू.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

रेवती Wed, 09/03/2014 - 21:54
होय तर! या प्रॉजेक्टात पदे पटकन भरली जातात. एक खुर्ची पकडून ठेवणे व आपली सोय करणे गरजेचे असते. ;)

In reply to by रेवती

इरसाल गुरुवार, 09/04/2014 - 11:17
एक खुर्ची पकडून ठेवणे व आपली सोय करणे गरजेचे असते. आणी त्याबरोबरच आपल्या साथीदाराला असलेल्या पगाराच्या तिप्पट पगारावर आणतापण येते नी मग जबर्दस्त लॉबी पण बनवता येते ;)

In reply to by प्यारे१

आण्भव, आण्भव, हेला आण्भव म्हंतात... हात कुटं... उगाच नाय डोस्क्याचे केस पाढरे झाले / गेले =))

In reply to by प्यारे१

रेवती Tue, 09/02/2014 - 18:20
हे असं एकदम होत नसतं. एनर्जी, पैसा इन्व्हेस्ट करणारे लोक्स एकाचवेळी भेटायला नकोत का? आत्ताही सगळे एकत्र आलेत ही देवाचीच कृपा!

In reply to by रेवती

हांग आश्शी, हे म्हंजे आण्भवाचे बोल ! गोष्टिची येळकाळ याय्ला लाग्ती, मंग ती व्हती, तवर न्हाय. हात कुटं प्यारेजी ?!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ Tue, 09/02/2014 - 18:34
मर्दानु पन मेण मुद्दा र्‍हायला की. जागा कुनाची ढापाची? शेरात तर काय आता जागा मिळाची न्हाय. एकांदा 'माळ' गाटावा लागंन. दोन चार एकर तरी जागा लागनार. कुटनं आनायची गा?

In reply to by प्यारे१

जेपी Tue, 09/02/2014 - 19:19
प्यारे काका ,हामची दानपत्तर करुन देवतो. पण प्राब्लेम हाय. लातुरात याव लागेल+ मला मन्दिराच्या हुत्पनात 10 टक्का पायजे+मला विश्वस्त मनुन घ्या पायजे.

आतिवास Tue, 09/02/2014 - 21:54
कल्पना(विलास) मस्त आहे. फक्त मंदिरासाठी 'मध्यवर्ती' जागा कोणती यावर मिपाकरांचं एकमत होईल याची कुणीतरी हमी घ्या, म्हणजे झालं ;-)

दादा कोंडके Tue, 09/02/2014 - 22:08
मजा आली. गणपतीची सुद्धा चलत्ती आहे. त्याला कुठलासा राजा बनवून टाकायचा. लालबागच्या राज्याएव्हडं पद्धतशीर मार्केटींग कुठं बघितलं नाही. सामना आणि लोकसत्ता वाल्यांचा फेवरेट देव. आतातर लोकसत्ता उघडला की कोपर्‍यात राज्याच्या लाइव्ह आरतीचा विडिओ सुरू होतो. दोन-चार केबीच्या बातम्यावाचण्यासाठी पेपर उघडला तर मेग्याबायटी विडिओ लाउन फुकट ब्यांडविद्थ जाळतात. :(

In reply to by दादा कोंडके

सुनील Wed, 09/03/2014 - 09:55
लालबागच्या राज्याएव्हडं पद्धतशीर मार्केटींग कुठं बघितलं नाही.
अगदी! आमच्या ल्हानपणी सगळ्यात फेमस होता तो गणेश गल्लीचा गणपती. लालबागच्या गणपतीला फार कुणी जात नसे. नंतर त्यांनी काय मार्केटिंग केले ठाऊक नाय, पण गेल्या १०-१२ वर्षांत लालबागचा गणपती लै म्हंजे लैच फेमस झाला!

In reply to by सुनील

समीरसूर Wed, 09/03/2014 - 10:17
तीच तर्‍हा पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीची. ९० च्या दशकात मी दगडूशेठ गणपतीला त्या भागात कधी गेलो तर जात असे. अगदी मूर्तीजवळ जाऊन दर्शन घेता येत असे. लोकं तिकडे गेलो तर दर्शन घ्यावे अशा पद्धतीने दर्शन घेत असत. मोठे हार, किलो किलो पेढे, नारळांची माळ, महागड्या मिठाया वगैरे घेऊन खास दर्शनासाठी कुणी तेथे जात असल्याचे स्मरत नाही. पुण्याबाहेरही हा गणपती अगदीच मोजक्या लोकांना माहित होता. आमच्या गावाकडे तर कुणालाच माहित नव्हता. पण साधारण २००० पासून या गणपतीचे मार्केटिंग इतके जबरदस्त केले गेले की आज तिथे दर्शन घेण्यासाठी जायचे म्हणजे अंगावर काटा येतो. चतुर्थीच्या दिवशी किमान दोन तास वाट बघावी लागते. भक्त मिठायांचे पुडे, मोठे मोठे पाच-पाचशे रुपयांचे हार वगैरे घेऊन लांब रांगेत तिष्ठत उभे राहतात. कारण काय तर अचानक गेल्या १२-१५ वर्षात दगडूशेठ गणपती हा 'नवसाला पावणारा' हुकुमी देव बनलेला आहे. 'नवसाला पावणारा' ही पदवी मिळाली की मग भक्त गर्दी करणारच. कसा काय झाला हा बदल? 'लालबागचा राजा' मी लहानपणी ऐकला नव्हता. एवढंच काय अगदी १९९५-१९९९ पर्यंत पुण्यात राहून मला 'लालबागचा राजा' माहित नव्हता. नंतर काय चमत्कार घडला आणि तो एकदम स्टार गणपती झाला. आता शेकडो कोटींची मालमत्ता आहे या गणपतीची. तीच तर्‍हा मुंबईच्या सिद्धिविनायकाची. गेल्या १५-२० वर्षात सिद्धिविनायकाचे नशीब पालटले. कुठे जातात हे शेकडो कोटी रुपये आणि शेकडो किलो सोनं-चांदी? कुठल्या चांगल्या लोकोपयोगी कामात सढळ हाताने हा पैसा वापरला जातो? एक-दोन फुटकळ कामे वगळता (ती ही समाजाच्या आणि सरकारच्या दबावाखाली येऊन) ही संस्थाने असं काय भरीव सामाजिक काम करतात? समाजाचा ही संस्थाने इतकी मोठी श्रीमंत झाल्याने काय फायदा होतो? आणि हे फक्त हिंदू मंदिरांच्या बाबतीत घडतेय असं अजिबात नाही. दर्गे आणि मस्जिदींच्या बाबतीत देखील असेच घडते आहे. किंबहुना या ठिकाणी काय शिकवले जाते याबद्दल शंका यावी अशा पद्धतीने दर्गे, मस्जिदी, मदरसे यांच्या संख्येत आणि संपत्तीमध्ये वाढ होते आहे. पुण्यात लकडी पुलाजवळ एक छोटेखानी दर्गा होता. आजच्या घडीला तिथे टोलेजंग मस्जिद उभी आहे. एकेका गावात जिथे पूर्वी १-२ मस्जिदी असत तिथे आता भव्य अशा स्वरुपाच्या ४-५ मस्जिदी आणि मदरसे आहेत. अजमेरचा दर्गा एक असेच उदाहरण. चित्रपटातले तारे तिथे जायला लागल्यापासून हा दर्गा तिरुपती बालाजी, शिर्डी यांच्या रांगेत जाऊन बसलाय. सामान्यांचे छोटे छोटे प्रश्न सुटत नाहीत आणि बड्या सिनेस्टार्सचे नवस कसे काय खात्रीने पूर्ण होतात? अजूनही आपण मंदिरे-मस्जिदींच्या संख्येवरून आपली भक्ती जोखू लागलो तर मग यातून काय साध्य होणार आहे हा फार मोठा प्रश्न आहे. असो.

In reply to by समीरसूर

प्रभाकर पेठकर Wed, 09/03/2014 - 15:51
ही संस्थाने असं काय भरीव सामाजिक काम करतात? समाजाचा ही संस्थाने इतकी मोठी श्रीमंत झाल्याने काय फायदा होतो? त्यांच्या ह्या तथाकथित समाजकार्याची समाजाला खरोखर गरज आहे का? सरकार आपले कर्तव्य का नाही बजावत? गरीबांसाठी शिक्षण, वैद्यकिय सेवा, पिण्याच्या पाण्याची आणि सार्वजनिक शौचालयांची सोय सरकारने करायची आहे. देवस्थानांना ही नसती उठाठेव कोणी सांगितली आहे? ज्या मंदिर व्यवस्थापनाचा गैरव्यवहार, आर्थिक किंवा भक्तांना मिळणारी वागणूक, सिद्ध होतो ती ती देवस्थाने बरखास्त करून टाकावीत. देणग्या, वस्तू आणि पैसा, नियंत्रित कराव्यात. भ्रष्टाचार निपटून काढावा.

In reply to by प्रभाकर पेठकर

दादा कोंडके Wed, 09/03/2014 - 21:29
देवस्थानांना ही नसती उठाठेव कोणी सांगितली आहे?
पण अशी मदत करून उपकाराच्या ओझ्याखाली लोकांना ठेवलं की यांच्या विरोधात कुठं काही खुट्ट झाली ही लोकं तयार होतात. अगदी जीव द्यायला तयात होतात. लोकशाहीत ही प्रचंड ताकद असते. एक समांतर उदाहरण म्हणून सत्यसाई हॉस्पिटल. त्यांची अब्जावधीची बेकायदा संपत्ती आहे. पण त्यातले काही लाख कोटी खर्च करून त्या इस्पितळात गरीब लोकांचे मोफत इलाज होतात. आणि कुठल्याही पेशंटला ऑपरेशन टेबलावर घेण्याआधी त्या ऑपरेशनची सक्सेस प्रोबॅबिलिटी ९५% पेक्षा जास्त असेल ही खात्री करतात जेणेकरून पेशंट दगाउन नसती आफत येउ नये. उद्या सरकारने काही कारवाई करायची ठरवलीच तर ही लोकं हजारो लोकं जीव द्यायला तयार होतील.

In reply to by सुनील

विवेकपटाईत गुरुवार, 09/04/2014 - 10:53
दिल्लीत ही विकासपुरी येथे लालबागचा देखावा उभा केला आहे. गल्लीते दिल्ली पर्यंत कीर्ती पोहोचली.

राजेश घासकडवी Wed, 09/03/2014 - 07:28
गणपतीचा उत्सव चालू असतानाच नेमकं दैवतांच्या आणि मंदिरांच्या चेष्टेला ऊत का येतो हे समजत नाही. महान भग्वद्गीतेत सांगितलेल्या भक्तीयोगासारख्या पवित्र हिंदू परंपरांची टिंगल केल्याशिवाय या सुडोसेक्युलर विचारजंतींना आपलं पुरोगामित्व सिद्धच करता येत नाही. आपल्या हिंदूसंस्कृतीतल्या उगवत्या देवालयांबद्दल असले गलिच्छ विचार मांडलेले पाहून एक मिपाकर म्हणून मला शरम वाटली.

In reply to by राजेश घासकडवी

ह्याला म्हणतात सुसंस्कृत प्रतिसाद. दैवतांची वा मंदिरांची कुणी पाकिस्तानी लोकांनी वा युरोपियनांनी टिंगल केली तर मात्र आपण वस्कन अंगावर जायचे."कोण कुठला तू?", "तुझे सामाजिक कामगिरी काय?" "जोड्याने हाणला पहिजे" "तिथल्या तेथे ठेचला पाहिजे" असे प्रतिसाद द्यायचे. समीरसूरच्या जागी कुणी सलमानसूर असता तर असे प्रतिसाद नक्कीच आले असते.

In reply to by राजेश घासकडवी

समीरसूर Wed, 09/03/2014 - 09:40
घासकडवीसाहेब, जाऊ द्या, एवढं टेंशन नका घेऊ. सगळीकडे एग्झॅक्टली असंच चालू आहे. थोडी अतिशयोक्ती असेल कदाचित पण लालबागचा राजा, प्रभादेवीचा सिद्धिविनायक, शिर्डी अशा ठिकाणी नेमकं हेच चालू आहे. जे वास्तवात आहे तेच थोडे अतिरंजित करून लिहिले आहे इतकेच. लिखाणात उपहास आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. देवांची, देवळांची टिंगल करण्याचा हेतू अजिबात नाही. असेल तर फक्त देवालयांच्या नावाखाली जो गलिच्छ बाजार मांडला गेलाय त्यावर प्रकाश टाकण्याचा क्षीण प्रयत्न आहे. देवांची टिंगल हा मुख्य विचार असता तर 'देऊळ' (आणि 'ओह माय गॉड' देखील)चित्रपट एवढा गाजला नसता आणि राष्ट्रीय पातळीवरची पारितोषिके त्यास मिळाली नसती. आपल्या देवाच्या आणि भक्तीच्या संकल्पना थोड्या तपासून बघायला पाहिजेत. आणि हे मस्जिद, चर्च इत्यादींच्या बाबतीतही तंतोतंत लागू पडतं. नुसती मंदिरे, मस्जिदी, चर्चेस उभारून देव कळला असता तर जगात देव-धर्मावरून इतकी अमाप हिंसा घडलीच नसती.

In reply to by मंदार दिलीप जोशी

समीरसूर गुरुवार, 09/04/2014 - 11:39
'ओह माय गॉड' ५० कोटीपेक्षा जास्त व्यवसाय करून गेला आणि ते ही परेश रावल सारखा चरित्र अभिनेता मुख्य भूमिकेत असतांना. रणबीर कपूरचा 'बर्फी' त्याच दरम्यान 'ओएमजी' पेक्षा किंचित जास्त व्यवसाय करून गेला होता. 'ओएमजी' बजेटच्या मानाने चिक्कार चालला आणि लोकांना त्यात दाखवलेले पटले देखील. आपल्याकडे फक्त अंमलात आणतांना लोकांची अडचण होते. देवाची भीती ही एकच भावना त्यांना निरर्थक प्रथांमध्ये अडकवून ठेवते. भक्तीपेक्षा भीती जास्त पॉवरफुल आहे आपल्याकडे. म्हणून तथाकथित बाबा-बुवांचं फावतं. सत्य साईबाबांचे ढोंग तर सगळ्या जगाला माहित होते. आणि एका संताला का हवी एवढी संपत्ती? का हवं फाइव्ह स्टार आयुष्य? त्यांचे ते चमत्कार जत्रेतला साधा जादुगार देखील करू शकेल असे होते. त्यांच्यापेक्षा तो कष्ट करून पोट भरणारा साधा जादुगार जास्त पूजनीय आहे. आसाराम गेलाच ना तुरुंगात? नित्यानंदची लागलीच ना वाट? मागे इस्कॉनचा कुणी तरी पॉवरफुल साधू जर्मनीमध्ये बलात्काराच्या घटनेत सापडला होता. आपल्या इथल्या मूर्ख जनतेच्या मूर्खपणाचा फायदा घेऊन हे लबाड लांडगे मुजोर होतात आणि स्वतःला देव समजतात. निर्मल बाबा, राधे माँ वगैरे भोंदू त्याच लायनीतले. अनिरुद्ध बापू स्वतःला देव समजतो. असे शक्य आहे का? कुणी माणूस कसा काय देव असू शकेल? मग देव असेल तर सगळ्यांची दु:खे चुटकीसरशी दूर का नाही करू शकत? दहशतवाद नष्ट का नाही करू शकत? फक्त जे भक्त त्यांचेच भले करणार असा विचार करतो का खरा देव? भक्त मग तो किती का भ्रष्टाचारी, व्याभिचारी, क्रूर असे ना, त्याचं हा बाबा भलंच करणार असं काही आहे का या लबाडांचं तत्व? हा निव्वळ ढोंगीपणा आहे. आणि त्याला कारणीभूत आपल्या इथले मूर्ख लोकं आहेत. :-)

चौकटराजा Wed, 09/03/2014 - 08:37
मिपाकरांचे मंदिर आले तर बाहेर रोशनीचा पुतळा बसावावा लागेल. मंदिरात बल्लावाचार्याची मूर्त स्थापावी लागेल. अध्यात्मवाद्यांची (सं)कीर्तन जुगलबंदी ठेवावी लागेल मंडपात. जय मिपा जय मिपा मस्तंय रे मिपा वर्गणी नाही म्हणूनी फुकटच्या गप्पा.... जय मिपा..... अशी आरती.

In reply to by चौकटराजा

बॅटमॅन Wed, 09/03/2014 - 14:11
आणि आरती म्हणून मोकलाया आणि भांडे या दोन्ही कविता त्यांबरोबरच्या प्रतिसादांसकट छापून वाटाव्यात.

In reply to by प्यारे१

मुख्य मूर्ती रोशनीची. उजव्याबाजूला मधुबालाची एक मूर्ती,डाव्या बाजुला किशोर कुमारची मूर्ती हवी कमरेवर हात ठेवून. काकड आरतीऐवजी आर.डी.ची गाणी.

बाळ सप्रे Wed, 09/03/2014 - 09:32
मंदीर गावाबाहेर वगैरे केल्यास भव्यदिव्य वगैरे करावे लागते.. खूप इंव्हेस्ट्मेंट करावी लागेल.. मध्यवस्तीत एखादा कोपरा बळकावून छोट्याश्या घुमटीपासून सुरुवात करावी.. मग मांडव वगैरे घालून हळूहळू हातपाय पसरावेत..

In reply to by बाळ सप्रे

समीरसूर Wed, 09/03/2014 - 12:22
पुण्यात अजूनही रेडीमेड देवळे आहेत ज्यांचे उत्तम मार्केटिंग करता येऊ शकेल. थोडी फार ब्रँड व्हॅल्यू या देवळांना ऑलरेडी आहेच. उदा. जिलब्या मारुती, सोन्या मारुती, त्रिशुंडी गणपती, नवश्या मारुती, पत्र्या मारुती. एक कुठलेतरी मंदिर घ्यायचे आणि आपला मार्केटिंग प्लॅन तयार करून अंमलात आणायचा. जागेचा मोठा प्रश्न उभा राहिल हे मात्र खरे. या मंदिरांतले देव स्वतःच त्या त्या ठिकाणच्या गर्दीला कंटाळलेले आहेत. :-) श्वास गुदमरतो त्या गर्दीत. तोडा अड्जेस कर्ना पडेगा...

In reply to by आदूबाळ

समीरसूर Wed, 09/03/2014 - 14:12
'शनि शत्रु नही, मित्र है' हे फेसबुक पेज शनि - शिंगणापूरचं मार्केटिंग करतं; तसंच दिसतंय नवश्या मारुतीचं. चांगलं आहे. उसके घर देर है, अंधेर नही. :-)

In reply to by आदूबाळ

समीरसूर Wed, 09/03/2014 - 14:15
'शनि शत्रु नही, मित्र है' हे फेसबुक पेज शनि - शिंगणापूरचं मार्केटिंग करतं; तसंच दिसतंय नवश्या मारुतीचं. चांगलं आहे. उसके घर देर है, अंधेर नही. :-)

In reply to by समीरसूर

बॅटमॅन Wed, 09/03/2014 - 14:15
तोडा अड्जेस कर्ना पडेगा...
अहो, एकदा का मार्केटिंग यशस्वी झालं तर तोडाच काय, पाटल्या-बिल्वर-चेन-अंगठ्या, झालंच तर बिस्किटे सग्गळं सग्गळं अ‍ॅडजेस करू, हाकानाका.

कपिलमुनी Wed, 09/03/2014 - 12:45
१. भिकार्‍यांच्या टोळीला कॉण्ट्रक्ट द्यावा लागेल २. माजोरडे पुजारी ३. दर्शनाला लागणारी रांग (त्यासाठी देवाला दुपारी झोपवा, सकाळ संध्याकाळ कपडे बदला.) ४. चेंगरा-चेंगरी ५. सोशल मीडिया चा वापर याने "मिपाद्वार देवस्थान" चांगलेच फेमस होइल ४.लहान मुलांसाठी चा स्पेशल देवाची सध्या वानवा आहे , सटवाई , जिवती ई. त्यांची मंदीरे नहियेत फारशी.. त्यांना स्कोप द्यावा.. आणि देवी असल्याकारणाने साड्या, दागिने यांची मिळकत वाढते

In reply to by कपिलमुनी

आदूबाळ Wed, 09/03/2014 - 14:09
लहान मुलांसाठी चा स्पेशल देवाची सध्या वानवा आहे
हां ये बात! असं सुपरस्पेशलायझेशन पायजे. पेडोआर्थोडेंटिस्ट (लहान मुलांच्या हिरड्यांचा डागदर) असतो तसं खास लहान मुलांसाठी पेशल देव हवाच.

In reply to by कपिलमुनी

योगी९०० Wed, 09/03/2014 - 15:26
भिकार्‍यांच्या टोळीला कॉण्ट्रक्ट द्यावा लागेल हेच लिहायला आलो होतो...भिकारी पण आपलेच ठेवावेत...!! बाकी किर्तनकार म्हणून जीभौ ना विचारावे काय?
एक बालाजी/साई बाबा/हनुमान/शंकर/वैष्णोदेवी यांचे मंदिर उभारायचे. हा सगळ्यात सोपा मार्ग. देव नॅशनल (इंटरनॅशनल) अपील असणारा हवा. प्रदेशिक देवांच्या मंदिरात कमाई फारशी नाही. म्हणूनच दत्त, खंडोबा, स्वामी समर्थ आदी मंदिरे इतकी श्रीमंत नाहीत. स्टार लेव्हलचा देव असला की मंदिर आपसूकच ग्लॅमरस बनते. उद्घाटनाला एखादा सेलिब्रिटी बोलवायचा. भरपूर जाहिरात करायची. हळूच 'नवसाला पावणारा' अशी बातमी सोडून द्यायची. दगडूशेठ गणपती हा पूर्वी (९० च्या दशकात) नवसाला पावणारा म्हणून फेमस नव्हता. गेल्या १०-१२ वर्षात जोरदार मार्केटिंग करून त्याला हे बिरूद मिळाले आहे. त्यासाठी बिझनेस डेवलपमेंट ऑफीसर्स नेमायचे.

पार्ट टाईम जॉब - काँप्युटर वर फॉर्म भरणे (आणि बहुतेक नंतर फसणे.)

बबन ताम्बे ·

सविता००१ Tue, 09/02/2014 - 12:17
ही लिंक सापडली. http://www.complaintsaboutbusiness.in/i-biz-infosys-such-a-fake-company/ अजुनही आहेत.पण मी बाकीच्या वाचल्या नाहीत. ही एकच पुरेशी वाटली.मागे एका मैत्रिणीने सांगितले होते की या साइट्स वर सकारात्मक लिहिणारे महाभाग पण याच कंपन्यांचे चेले असतात. त्यामुळे पूर्ण माहिती असल्याशिवाय नोंदणी रक्कम भरूच नये.

In reply to by सविता००१

बबन ताम्बे Wed, 09/03/2014 - 15:30
इथे ब-याच लोकांनी ही कंपनी FAKE आहे असे लिहीले आहे. काही लोकांनी पैसे पण गमावले आहेत. http://www.complaintsaboutbusiness.in/i-biz-infosys-formerly-known-as-i-tech-infosys/

प्रसाद१९७१ Tue, 09/02/2014 - 12:32
नक्कीच फ्रॉड. काम देण्यासाठी आधी पैसे मागणे म्हणजे नक्कीच फ्रॉड. त्यांना सांगा २१५० रुपये मी केलेल्या कामाच्या मोबदल्यातुन कापुन घ्या.

चौथा कोनाडा Tue, 09/02/2014 - 13:33
फ्रॉडच वाटतेय. या बाबतीत आमचा अनुभव शून्य आहे. अस्मादिक "थंड" प्रवृतीचे असल्यामुळे आता पर्यंत पुढ्यात आलेल्या कसल्याच अमिषाला बळी पडलेलो नाहीय. आता तुम्हीच तुमच्या माहितीतील त्या गृहस्थाला एक एक अनुभव इथे टाकायला सांगा (म्हणजे तुम्हीच त्याला विचारून इथे टाका) म्हंजे आम्हाला स्टार्ट टू एन्ड फ्रॉड आहे का काय ते कळेल.

vikramaditya Tue, 09/02/2014 - 17:20
गोष्टीत विनासायास पैसे मिळण्याची जाहिरात करत असेल तर फसवणुक नक्की. ह्या जगात " there are no free lunches". कमी कष्ट आणि भरपुर पैसा हे समीकरणच चुकिचे आहे. नाहीतर जगात सर्वांनी अशी सोप्पी कामे केली असती.

श्रीरंग_जोशी Tue, 09/02/2014 - 23:14
दोन दशकांपूर्वी या प्रकारचेच सापळे निमशहरी व ग्रामीण भागात पाहिले आहे. उत्तर प्रदेश वा पश्चिम बंगालमधली कसलीशी अल्पबचत कंपनी एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी छोटेखानी कार्यालय सुरू करायची. त्या गावातल्या व आजुबाजुच्या खेड्यांमधील लोकांना आकर्षक व्याजदराचे आमीष दाखवणार्‍या योजना सुरू करायचे. सुरुवातीला काही लोकांना चांगला परतावाही द्यायचे. कार्यालयातील कारकुनी कामे करण्याकरीता उमेदवारांच्या मुलाखती घ्यायचे. निवडलेल्या उमेदवारांकडून १०-१५ हजार रुपये अनामत रक्कम घेऊन सुरुवातीचे काही महिने नाममात्र पगार द्यायचे. यास ते प्रशिक्षणाचा काळ म्हणत. चांगले काम करून दाखवल्यास या कालावधीनंतर चांगल्या पगाराची नोकरी लागेल असे आश्वासन दिले जायचे. ज्या करारपत्रावर सही घेतली जायची त्यात एक अट असायची की कंपनीबद्दल कुठलाही न्यायालयिन खटला केवळ उ.प्र. किंवा प.ब. च्या अमुक अमुक शहरातच दाखल करता येईल. काही महिन्यांतच बाहेरगावहून आलेले कंपनीचे लोक कार्यालयाला टाळे ठोकून पोबारा करत असत. काळ बदलला आता त्याच गोष्टी ऑनलाइन...

सविता००१ Tue, 09/02/2014 - 12:17
ही लिंक सापडली. http://www.complaintsaboutbusiness.in/i-biz-infosys-such-a-fake-company/ अजुनही आहेत.पण मी बाकीच्या वाचल्या नाहीत. ही एकच पुरेशी वाटली.मागे एका मैत्रिणीने सांगितले होते की या साइट्स वर सकारात्मक लिहिणारे महाभाग पण याच कंपन्यांचे चेले असतात. त्यामुळे पूर्ण माहिती असल्याशिवाय नोंदणी रक्कम भरूच नये.

In reply to by सविता००१

बबन ताम्बे Wed, 09/03/2014 - 15:30
इथे ब-याच लोकांनी ही कंपनी FAKE आहे असे लिहीले आहे. काही लोकांनी पैसे पण गमावले आहेत. http://www.complaintsaboutbusiness.in/i-biz-infosys-formerly-known-as-i-tech-infosys/

प्रसाद१९७१ Tue, 09/02/2014 - 12:32
नक्कीच फ्रॉड. काम देण्यासाठी आधी पैसे मागणे म्हणजे नक्कीच फ्रॉड. त्यांना सांगा २१५० रुपये मी केलेल्या कामाच्या मोबदल्यातुन कापुन घ्या.

चौथा कोनाडा Tue, 09/02/2014 - 13:33
फ्रॉडच वाटतेय. या बाबतीत आमचा अनुभव शून्य आहे. अस्मादिक "थंड" प्रवृतीचे असल्यामुळे आता पर्यंत पुढ्यात आलेल्या कसल्याच अमिषाला बळी पडलेलो नाहीय. आता तुम्हीच तुमच्या माहितीतील त्या गृहस्थाला एक एक अनुभव इथे टाकायला सांगा (म्हणजे तुम्हीच त्याला विचारून इथे टाका) म्हंजे आम्हाला स्टार्ट टू एन्ड फ्रॉड आहे का काय ते कळेल.

vikramaditya Tue, 09/02/2014 - 17:20
गोष्टीत विनासायास पैसे मिळण्याची जाहिरात करत असेल तर फसवणुक नक्की. ह्या जगात " there are no free lunches". कमी कष्ट आणि भरपुर पैसा हे समीकरणच चुकिचे आहे. नाहीतर जगात सर्वांनी अशी सोप्पी कामे केली असती.

श्रीरंग_जोशी Tue, 09/02/2014 - 23:14
दोन दशकांपूर्वी या प्रकारचेच सापळे निमशहरी व ग्रामीण भागात पाहिले आहे. उत्तर प्रदेश वा पश्चिम बंगालमधली कसलीशी अल्पबचत कंपनी एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी छोटेखानी कार्यालय सुरू करायची. त्या गावातल्या व आजुबाजुच्या खेड्यांमधील लोकांना आकर्षक व्याजदराचे आमीष दाखवणार्‍या योजना सुरू करायचे. सुरुवातीला काही लोकांना चांगला परतावाही द्यायचे. कार्यालयातील कारकुनी कामे करण्याकरीता उमेदवारांच्या मुलाखती घ्यायचे. निवडलेल्या उमेदवारांकडून १०-१५ हजार रुपये अनामत रक्कम घेऊन सुरुवातीचे काही महिने नाममात्र पगार द्यायचे. यास ते प्रशिक्षणाचा काळ म्हणत. चांगले काम करून दाखवल्यास या कालावधीनंतर चांगल्या पगाराची नोकरी लागेल असे आश्वासन दिले जायचे. ज्या करारपत्रावर सही घेतली जायची त्यात एक अट असायची की कंपनीबद्दल कुठलाही न्यायालयिन खटला केवळ उ.प्र. किंवा प.ब. च्या अमुक अमुक शहरातच दाखल करता येईल. काही महिन्यांतच बाहेरगावहून आलेले कंपनीचे लोक कार्यालयाला टाळे ठोकून पोबारा करत असत. काळ बदलला आता त्याच गोष्टी ऑनलाइन...
माझ्या माहितीतील एका गृहस्थाने I Biz Infosys Private Limited या कंपनीचे कॉम्प्युटरवर फॉर्म भरण्याचे काम घेतले आहे. पार्ट टाईम जॉब म्हणून ! कंपनीचे ऑफीस पुण्यात आहे. स्कीम अशी आहे. पहील्यांदा २१५० रुपये भरून नोंद करावी लागते. मग कंपनी जुजबी ट्रेनिंग देते. दोन प्रकारचे फॉर्म भरायचे आहेत. स्मॉल आणि मेडीयम. १००० स्मॉल फॉर्म भरले तर ३ रुपये एका फॉर्मसाठी. १००० मेडीयम फॉर्म भरले तर ६ रुपये एका फॉर्मसाठी. असे हजाराच्या पटीत भरले तर जास्त इन्कम. फॉर्म फिलींग घरी बसून स्वतःच्या काँप्युटर वर करायचे आहे. १० महीन्यांनी काँट्रॅक्ट रीन्यु (?) करता येते. म्हणजे परत ५०० रुपये भरायचे.

वरुण राजाला साकडं

विवेकपटाईत ·

प्रसाद१९७१ Tue, 09/02/2014 - 14:01
सगळी कडे उत्तम पाऊस होत आहे महाराष्टात. अगदी मराठवाड्यात सुद्धा गेल्या आठवड्यात चांगला पाउस झाला. उगाच कशाला वरुणराजाला साकडे घालताय. तसे ही मान्सुन कधी दगा देत नाही. ८०% च्या खाली तर कधीच जात नाही. सगळीकडे उस लावुन पाणी उधळायचे. सरकारनी रोटेशन मधे तालुक्यांवर उस लागवड बंदी च केली पाहीजे. सर्व पाण्याचा प्रॉब्लेम बंद होईल.

प्रसाद१९७१ Tue, 09/02/2014 - 14:01
सगळी कडे उत्तम पाऊस होत आहे महाराष्टात. अगदी मराठवाड्यात सुद्धा गेल्या आठवड्यात चांगला पाउस झाला. उगाच कशाला वरुणराजाला साकडे घालताय. तसे ही मान्सुन कधी दगा देत नाही. ८०% च्या खाली तर कधीच जात नाही. सगळीकडे उस लावुन पाणी उधळायचे. सरकारनी रोटेशन मधे तालुक्यांवर उस लागवड बंदी च केली पाहीजे. सर्व पाण्याचा प्रॉब्लेम बंद होईल.
लेखनविषय:
काव्यरस
(चुकीच्या विभागात कविता टाकली होती आणि त्यात चुका ही होत्या) श्रावण सगळा सरला टिपूस नाही पडला. बळीराजाच्या अश्रूंनी धरती जळून गेली. साकडं घातल इंद्राला वरुणराजा धावत आला वादळ फोडून पाऊस बरसला. गुरं-ढोरं पुरात गेली वाहून पीक सगलं खलास झालं बळीराजाच नशीब फुटलं. वरुण राजा तू तर देव आकाशाचा का वागतो लहरी सारखा? गत जन्मांच्या कर्मांचा का हिशोब घेतो आता? झाल्या चुका माफ कर कृपा कर पामरांवर साकडं घालतो तुच्या चरणी पुढच्या वर्षी तरी पाऊस पाड नेमान.

"पुरोहिताचे भूत"

अविनाशकुलकर्णी ·

सुनील Tue, 09/02/2014 - 10:14
अकुंचा धागा उघडल्याचे सार्थक झाले! ;) एक धम्माल चित्रपट बनू शकेल ह्या कथेवर. शेवट मात्र बदलून थोडा 'गोड' करावा लागेल!

अनुप ढेरे Tue, 09/02/2014 - 10:22
हा हा हा. आपली माणसं सिनेमा आठवला. याच धाटणीची गोष्ट आहे. अशोक सराफ, रिमा लागू, दिलीप प्रभावळकर वगैरे लोक आहेत.

विटेकर Tue, 09/02/2014 - 12:04
एका गावात एक गरीब ब्राह्मण रहात असतो..
हा आता भूतकाळ झाला मिष्टर ! १. आता ब्राहमण गरिब नाहीत २. ते आता गावातही रहात नाहीत. आता कथेची सुरुवात अशी असायला हवी .. नुकताच सिलिकॉन व्हॅलीवरुन परतलेल्या अमक्या तमक्याच्या नातवाने गावाकडे जमीन विकत घेतली आणि अधुनिक शेतीचे प्रयोग सुरु केले... दिवस बदलले आता ! आणि ते ही विना आरक्षणाचे !

In reply to by जेपी

विटेकर Wed, 09/03/2014 - 10:16
अपवादानेच नियम सिद्ध होतो !!! १. असे अपवाद असतीलच तर ते पुढच्या काही काळात गाव सोडतीलच कारण त्यांचे ८०-९०%हून अधिक नातेवाईक पुणे - मुम्बई आणि पल्याड पोचले आहेत. २. गावात रहाणार्‍या ब्राह्मणांचे विवाह होणे दिवसेदिवस कर्मकठीण होत चालले आहे. कारण गावात रहायचेच असेल तर आता सहसा भिक्षुकी शिवाय दुसरा मार्ग उरला नाही. त्याची प्रतिष्ठाही आता ( निदान गावात तरी ) लयाला गेली आहे. अशा ठिकाणी मुलगी देण्यास कोणी धजावत नाही. दुसरा व्यवसाय अथवा शेती करणार्‍यासाठी लागणारी "मसल-पॉवर" आता ब्राह्मणांकडे उरली नाही. असे व्यवसाय जर ब्राह्मण करत असतील तर ते १-२ पिढ्यात गुंडाळतीलच. ३. आणि यावेळी पुन्हा राष्ट्रवादीचे सरकार आले तर १९४८ च्या जळीताची पुनरावृत्ती (किंवा तत्सम) होऊन उरले- सुरले गाव सोडून पळून जातील हे निश्चित ! ४. जोपर्यंत समाजाला ब्राह्मणांची गरज होती तोपर्यन्त प्रथम शेती आणि नंतर शिक्षकी पेशा/ सरकारी नोकरी स्वीकारुन ब्राहमण गावात रहात होते. पण प्रथम जळीत आणि पाठोपाठ कुळकायदा आला आणि शेती व्यवसायातून ब्राहमण हद्दपार झाला. आरक्षणाने आणि राजकारणांच्या अतिरेकी हस्तक्षेपाने ब्राहमण शिक्षक/ सरकारी नोकरीतून ही हद्दपार झाले ! ५. ब्राह्मणांनी गावात रहाणे आता असुरक्षित ही झाले आहे. गावचा पाटील, जो संरक्षक , तोच आता भक्षक झाला आहे. कोणाच्या जीवावर ब्राहमण आता गावात राहतील ? आधीचे अल्पसंख्यांक आता अति-अल्प झाले आहेत, स्वाभाविकतः ते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होतीलच. हे माझे निरिक्षण पश्चिम महाराष्ट्र मध्यवर्ती धरुन आहे पण अन्यत्र वेगळी स्थिती असेल असे वाटत नाही. गाव याचा अर्थ तालुक्याच्या ठिकाणापेक्षा/ बाजारच्या गावापेक्षा लहान गाव ! अर्थात असे घडले नाही तर मला आनंदच होईल. सर्व जाती - जमाती आप-आपले विहित व्यवसाय संभाळून ( पण जातीची उतरंड लाथाडून ) गुण्या- गोविन्दाने आप- आपल्या ठिकाणीच राहतील तो खरा सुदीन !

In reply to by बाळ सप्रे

विटेकर Wed, 09/03/2014 - 11:06
आपल्या सल्ल्याबद्दल आभारी आहे. कृपया , मी काय सोडून काय वाचावे असा सल्ला आपल्याला विचारायला येईन तेव्हाच सल्ला द्यावा ही विनंती. अकारण भोचकपणा करु नये .

In reply to by विटेकर

१९४८ चे जळीत फक्त प महाराष्ट्रात तेही सांगली मिरज भागात जास्त घडले, परंतु असे भासवले जाते कि आख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक गावात ब्राह्मणांना झोडपले गेले. बहुतांश ठिकाणी मराठा व तत्सम लोकांनी ब्राह्मणांना आश्रय व अभय दिले होते. कुळकायदाच्या आधिच ब्राह्मणांचे शहराकडे स्थलांतरण सुरु होते, शिक्षणाधारीत नोकर्या शहरी नीमशहरी भागात असल्याने ब्राह्मण तिकडे स्थाईक झाले, गावाकडच्या जमीन भाऊबंदांनी बळकावल्या, कूळकायद्यात गेल्या, बहुतांश जमीनी ब्राह्मणांनीच विकल्या. कष्टाची कामे करण्यात ब्राह्मण इच्छुक नसतात, त्यामुळे शेतीकडे ते कधीच लक्ष देत नव्हते, बामणाची शेती आणि पाटलाचं टकुरं कधीच पिकत नाही अशी ग्राम्य म्हण आहे. गावात राहणार्या ब्राह्मणाचे लग्न होत नाही याचे कारण ब्राह्मण मुलींच्या वाढलेल्या अवास्तव अपेक्षा हे आहे, त्यासाठी गांधी काँग्रेस सोनीया राहुल जबाबदार कसे? काँग्रेस/ राकाँ सरकारने जागतिकीकरणाच्या धोरणातून आयटी एज्युकेशन बँकीँग वा तत्सम 'ब्राह्मण एक्सक्लुजीव' क्षेत्रांचाच विकास केला आहे,त्याचा फायदा ब्राह्मणांच सर्वाधिक झाला आहे, अगदी परदेशात स्थाईक होण्यापर्यंत. ब्राह्मण पाचटक्के असल्याने आरक्षणाने त्यांचे विशेष नुकसान झालेले नाही.

In reply to by बॅटमॅन

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 09/04/2014 - 17:36
येस्स. अगदी पुण्यात पण. कोकणात वगैरे छोट्या गावांमधे सुधा २-३ मिलिटरी येऊन राहील्याची आठवण माझी आजी आजही सांगते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सौंदाळा गुरुवार, 09/04/2014 - 18:08
मात्र नथुरामचे गाव - कामशेतजवळचे उकसान मात्र अगदी शांत होते. त्याच गावचे आमचे एक परिचित सांगतात.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रसाद गोडबोले गुरुवार, 09/04/2014 - 21:57
मात्र नथुरामचे गाव - कामशेतजवळचे उकसान मात्र अगदी शांत होते.
तिकडे "राष्ट्रवादी" विचारांचे लोक नसतील तेव्हा *biggrin*

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

एस Tue, 09/02/2014 - 23:58
मला कथेतील नामे, सर्वनामे, क्रियापदे आणि अव्यये यांच्या मध्ये सोडलेल्या रिकाम्या जागा खटकल्या. :-))

मराठे Tue, 09/02/2014 - 20:02
चांदोबा मधे अशा गोष्टी असायच्या. पुरोहोताच्या मित्राने त्याच्या बायकोशी संगनमत करून पुरोहिताचा मामा केला असा कायतरी मसाला भरायचा ना ष्टोरीत.

In reply to by मराठे

समीरसूर Wed, 09/03/2014 - 12:57
मग 'प्यासी बेवफाई' असा एक ब-दर्जा चित्रपटच निघू शकेल. पुरोहितच्या रोलसाठी चंद्रचूड सिंग, पुरोहिताच्या बायकोच्या रोलसाठी पूनम पांडे, पुरोहिताच्या मित्राच्या रोलसाठी ईम्रान हाश्मी यांना घेऊ या. गावचा पाटील प्रकाश राज, किराणामाल दुकानदार सोनू सूद असा नटसंच घेऊ या. चित्रपटाला शहरात घडवावे लागेल. खेड्याच्या पार्श्वभूमीचे चित्रपट चालत नाहीत. एका उच्चभ्रू सोसायटीत चंद्रचूड सिंग, पूनम पांडे आणि त्यांचे एक मूल राहत असते. प्रकाश राज हा सोसायटीचा चेअरमन आणि भागातला नगरसेवक असतो (ओरिजिनल पाटलाचा रोल). सोनू सूद एका मोठ्या सुपर स्टोअरचा देखणा मालक असतो. इम्रान हाश्मी शेअरब्रोकर असतो. चंद्रचूड सिंग एका सरकारी नोकरीत असतो असं दाखवू या. चंद्रचूडला सतत चिंता करण्याची सवय असते. एका पबमध्ये चंद्रचूड मनातली ही भीती इम्रानला सांगतो आणि तिथेच इम्रानच्या मनात एक प्लॅन तयार होतो. तो हळूहळू पूनमला वश करण्याचे प्रयत्न सुरु करतो. चंद्रचूड खानदानी श्रीमंत असतो. इम्रानला दुहेरी फायदा दिसतो. पूनमला वश करण्यासाठी तो सोनू सूदचा वापर करायला लागतो. चंद्रचूडला पूनमच्या मनातून घालवण्यासाठी इम्रान चंद्रचूडला काही चुका करायला भाग पाडतो. चंद्रचूड भोळा असल्याने तो त्या चुका करतो. उदा. पूनमवर संशय घेणे, तिचे चारित्र्य तपासून पाहणे, वगैरे. त्यामुळे पूनम नाराज होते. हळूहळू ती इम्रानच्या कह्यात जाते. इम्रान असाच गेम तिच्याकडून पण खेळतो. एक वेळ अशी येते की पूनम इम्रानच्या संपूर्ण कह्यात जाते. मग इम्रान हळूच चंद्रचूडला मृत्यूची खोटी बातमी पेरून पूनमची वफादारी तपासून बघण्याची युक्ती सांगतो. चंद्रचूड ऐकतो. मग नंतर काय होते? मध्येच सोनू सूद इम्रानचे भांडे फोडू अशी धमकी देऊन पूनमकडे नको ती मागणी करतो. चंद्रचूड गायब होतो. नंतर परत येतच नाही. इम्रान तशी सोय करतो. मग पुढे काय होते? बघा मोठ्या पडद्यावर 'प्यासी बेवफाई' मध्ये. २-३ पावसातली गाणी टाकायची, एक सॉलीड आयटेम साँग्...वाह, अविनाशजी, क्या ष्टोरी लिखी है... मिपाकर्स, करायचा का हा पिक्चर प्रोड्युस? ;-) आपण वाटलं तर अ-दर्जा बनवू. नट बदलायचे. पावसाचं एकच गाणं टाकायचं. बाकी मसाला कमी करायचा. हाय काय नाय काय्...क्या बोलते?

In reply to by समीरसूर

प्यारे१ Wed, 09/03/2014 - 13:02
=)) या खुदा! अल्लाह करे आप जल्दसे जल्द नौकरी शुरु करे. मेलो हसून हसून. आमची नोकरी जायची. बॉस चिडायला (खरा शब्द वेगळा आहे;) ) लागलाय.

In reply to by बाळ सप्रे

अहो ऑटकम महत्वाचा आणि तो केव्हाच ठरलाय ! देउळ, देवळातला देव, पिक्चर... ही सगळी टूल्स हैत. आउटकम महत्वाचा ! समझ्ये का नाय ?! ;)

In reply to by प्यारे१

औट घटकेचाच नाय हो. जरा आजूबाजूला बघीतलंत तर एकेका देवळाच्या/संस्थेच्या आउटकमामध्ये असंख्य विश्वस्त लोकांची सात पिढ्यांची कमाई झालेली दिसेल. :)

In reply to by बाळ सप्रे

समीरसूर Wed, 09/03/2014 - 14:07
केले म्हणजे पैसा वसूल होण्याचे मार्ग मोकळे राहतात. देऊळ तयार झाले की पिक्चरमधले देवळातले सीन्स तिथेच घेता येतील. फक्त देऊळ आणि पिक्चर एकाच संस्थेचे आहेत हे गुपित ठेवायचं नाहीतर घोळ होईल. देवळात प्रवचनं आयोजित करून 'प्यासी बेवफाई' वर कडक ताशेरे ओढायला लावायचे. म्हणजे चित्रपटाची प्रसिद्धी होईल. प्रवचनकाराला ११११ रुपये एक्स्ट्रा द्यायचे ही टीका करण्याचे. भारतीय संस्कृती, परंपरा, स्त्रीचे पावित्र्य, षड्रिपू वगैरे वरून गाडी अलगद आजकालच्या चित्रपटांमुळे आपल्या संस्कारांना असणारा धोका या ट्रॅकवर आणायला सांगायची. तोपर्यंत 'प्यासी बेवफाई'चे पोस्टर्स रीलिज करून ठेवायचे आणि पूनम पांडेला एखादे धक्कादायक विधान, जसे की, "दुनिया में प्यास ही सबसे एहम जज्बा हैं...भले वो पानी की प्यास हो, कामयाबी की प्यास हो, कुर्सी की प्यास हो या फिर जिस्म की प्यास हो. 'प्यासी बेवफाई' में हम ने इसी प्यास की कहानी पेश की हैं. मै तो कहती हूं की हर परिवार को, बडे-बुजुर्ग को, बच्चे-बच्चे को यह फिल्म देखनी चाहिये ताकि उनको प्यास की एहमियत का जल्द से जल्द अंदाजा हो जाय" करायला लावायचे. ट्विटरवर ही कमेंट ताकून द्यायची. एक पूनम-स्टाईल व्हिडीओ युट्युबवर टाकून द्यायचा. हवा गरम झाली की कीर्तनकार बुवांनी देवळातल्या कार्यक्रमात 'प्यासी बेवफाई' वर कडक ताशेरे ओढायचे. म्हणजे मग दोन्ही बिझनेसेस मध्ये सिनर्जी निर्माण होईल. म्हणजे मग 'एक बिझनेस दुसरे बिझनेस की सीढी होता हैं' हे तत्व प्रसिद्ध करता येईल. मग याच तत्वावर आधारित दुसरा पिक्चर काढायचा "पायदान - स्टेप्स टू सक्सेस इन बिझनेस". कैसा लगा आयडिया? ;-)

In reply to by समीरसूर

प्यारे१ Wed, 09/03/2014 - 14:18
समीरसूर ह्यांनी मिळालेल्या सुट्टीचा उपयोग सुश्री पूनम पांडेचा अभ्यास करण्यासाठी केला असावा काय असं वाटण्याइतपत वरचा प्रतिसाद आहे एवढंच्च. (हलकं घ्या)

In reply to by प्यारे१

समीरसूर Wed, 09/03/2014 - 14:31
सुट्टी नाही हो. कार्यालयात आहे. :-) सध्या थोडा मोकळा वेळ आहे इतकंच. :-) पूनम पांडेचं म्हणाल तर अभ्यास सगळ्यांचाच करून ठेवलेला बरा; कधी कामात येईल सांगता येत नाही.

In reply to by समीरसूर

किसन शिंदे Wed, 09/03/2014 - 14:27
कहर कहर. =)) काय ती अफाट प्रतिभा. या निर्माण होणार्या चित्रपटांची समीक्षाही तुम्ही तुमच्या पद्धतीने आत्ता या धाग्यावरच लिहून टाका. रादर आपण त्याचे राईट्स फक्त तुम्हालाच देऊ.

In reply to by समीरसूर

मराठे Wed, 09/03/2014 - 19:35
अफाट! अशीच तडकती भडकती मसाला ष्टोरी पायजेल! पण चंद्रचूड शिंग म्हणजे 'छोड आये हम वो गलिंयां' वाला ना? कुठे शोधायचा त्याला. त्यापेक्षा दुसरा कोणी चम्या चालेल का? आफताब शिवदासानी सध्या घरी पडीकच असतो म्हणतात. सस्त्यात पडेल.

In reply to by प्रचेतस

बंदुकात्माhttp://www.sherv.net/cm/emoticons/guns/shooting-two-guns.gifआगोबा! @आम्हाला एक भूत असलेले पुरोहित माहीत आहेत>>> http://www.sherv.net/cm/emoticons/horror/scary-skull-smiley-emoticon.gif @प्यारे१ >>> :-/ .. :-/ .. :-/ @आम्हाला एक पुरोहित असलेले भूत माहीत आहे.>>> कोण...http://www.sherv.net/cm/emoticons/horror/flying-ghost-smiley-emoticon.gif कोण...ते!? :D :p :D

खटपट्या Wed, 09/03/2014 - 06:29
मस्त कथा !! "मंदिर काढा" चालूच आहे. आता एक "मालिका काढूया" कथा लेखक, नट, नट्या, फायनान्सर, नेपथ्यकार, कॅमेरामन… कथेमधून पाणी टाकून पातळ करणारे असे सर्वजण आहेत.

चित्रगुप्त Wed, 09/03/2014 - 08:08
यावर एक हिंदी पिच्चर काढूया. सध्या आमिर खान विद्या बालन सोबत एक पिच्चर करण्यासाठी ष्टोरीच्या शोधात आहे, अशी आतल्या गोटातली बातमी आहे. त्याला पाठवा ही कथा. मागे आम्ही सोनाक्षी-सल्लू वाल्या सिणेमासाठी तीन भागातले कथानक सुचवले होते, तसा तीन भागातला पिच्चरही होऊ शकतो यावर.

मराठी_माणूस Wed, 09/03/2014 - 12:10
हा जिवलग मित्र सुरवातीला मदत करतो , नंतर मात्र तो असा का वागतो ते स्पष्ट होत नाही . गावकरि मदत करणार नाहीत त्यावर तो मित्र वेगळा तोडगा काढतो असे दाखवले असते तर ते त्याच्या व्यक्तिमत्वाला साजेसे झाले असते तसेच त्याच्या मदत करण्याशी सुसंगत दिसले असते.

In reply to by मराठी_माणूस

समीरसूर Wed, 09/03/2014 - 12:40
गावातल्या लोकांना आणि पुरोहिताच्या मित्राला पुरोहिताच्या बायकोच्या आरामाची आणि आयुष्याची चिंता. बिचारा पुरोहित जगो की मरो, की फर्क पैंदा है? बाकी ष्टोरी आवडली. :-) अकारण चिंता खरोखर चितासमान होती है हे ठळकपणे बिंबवून गेली ही गोष्ट!

शेवटी द्रव्येण सर्वे वशः ! यावत् वित्तोपार्जनसक्तस्तावन् निजपरिवारे रक्तः। पश्चाज्जर्जर भूते देहे वार्ता कोऽपि न पृच्छति गेहे।।

दिपक.कुवेत Wed, 09/03/2014 - 15:39
अश्या अफाट / छप्परफाडु कथा लिहिणं? टायटल वाचुन मला जिमोंचीच कथा वाटली. त्यांची "गावातलं भुत" हि कथा चांगलीच आठवतेय.

पैसा Wed, 09/03/2014 - 16:34
गोष्ट आवडली. अकुंचा धागा म्हणून रामाचं नाव घेत घाबरत उघडला होता, पण गोष्ट आवडली आणि समीरसूरचं व्हेरिएशन पण!

जियो मेरे अविकाका. स्टोरी थोडी सुखात्मिक पाहिजे होती. मित्राचा 'कशावर' डोळा तर नै ना अशी शंका आली होती. असो, काका असंच लेखन येऊ दे. -दिलीप बिरुटे

सुनील Tue, 09/02/2014 - 10:14
अकुंचा धागा उघडल्याचे सार्थक झाले! ;) एक धम्माल चित्रपट बनू शकेल ह्या कथेवर. शेवट मात्र बदलून थोडा 'गोड' करावा लागेल!

अनुप ढेरे Tue, 09/02/2014 - 10:22
हा हा हा. आपली माणसं सिनेमा आठवला. याच धाटणीची गोष्ट आहे. अशोक सराफ, रिमा लागू, दिलीप प्रभावळकर वगैरे लोक आहेत.

विटेकर Tue, 09/02/2014 - 12:04
एका गावात एक गरीब ब्राह्मण रहात असतो..
हा आता भूतकाळ झाला मिष्टर ! १. आता ब्राहमण गरिब नाहीत २. ते आता गावातही रहात नाहीत. आता कथेची सुरुवात अशी असायला हवी .. नुकताच सिलिकॉन व्हॅलीवरुन परतलेल्या अमक्या तमक्याच्या नातवाने गावाकडे जमीन विकत घेतली आणि अधुनिक शेतीचे प्रयोग सुरु केले... दिवस बदलले आता ! आणि ते ही विना आरक्षणाचे !

In reply to by जेपी

विटेकर Wed, 09/03/2014 - 10:16
अपवादानेच नियम सिद्ध होतो !!! १. असे अपवाद असतीलच तर ते पुढच्या काही काळात गाव सोडतीलच कारण त्यांचे ८०-९०%हून अधिक नातेवाईक पुणे - मुम्बई आणि पल्याड पोचले आहेत. २. गावात रहाणार्‍या ब्राह्मणांचे विवाह होणे दिवसेदिवस कर्मकठीण होत चालले आहे. कारण गावात रहायचेच असेल तर आता सहसा भिक्षुकी शिवाय दुसरा मार्ग उरला नाही. त्याची प्रतिष्ठाही आता ( निदान गावात तरी ) लयाला गेली आहे. अशा ठिकाणी मुलगी देण्यास कोणी धजावत नाही. दुसरा व्यवसाय अथवा शेती करणार्‍यासाठी लागणारी "मसल-पॉवर" आता ब्राह्मणांकडे उरली नाही. असे व्यवसाय जर ब्राह्मण करत असतील तर ते १-२ पिढ्यात गुंडाळतीलच. ३. आणि यावेळी पुन्हा राष्ट्रवादीचे सरकार आले तर १९४८ च्या जळीताची पुनरावृत्ती (किंवा तत्सम) होऊन उरले- सुरले गाव सोडून पळून जातील हे निश्चित ! ४. जोपर्यंत समाजाला ब्राह्मणांची गरज होती तोपर्यन्त प्रथम शेती आणि नंतर शिक्षकी पेशा/ सरकारी नोकरी स्वीकारुन ब्राहमण गावात रहात होते. पण प्रथम जळीत आणि पाठोपाठ कुळकायदा आला आणि शेती व्यवसायातून ब्राहमण हद्दपार झाला. आरक्षणाने आणि राजकारणांच्या अतिरेकी हस्तक्षेपाने ब्राहमण शिक्षक/ सरकारी नोकरीतून ही हद्दपार झाले ! ५. ब्राह्मणांनी गावात रहाणे आता असुरक्षित ही झाले आहे. गावचा पाटील, जो संरक्षक , तोच आता भक्षक झाला आहे. कोणाच्या जीवावर ब्राहमण आता गावात राहतील ? आधीचे अल्पसंख्यांक आता अति-अल्प झाले आहेत, स्वाभाविकतः ते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होतीलच. हे माझे निरिक्षण पश्चिम महाराष्ट्र मध्यवर्ती धरुन आहे पण अन्यत्र वेगळी स्थिती असेल असे वाटत नाही. गाव याचा अर्थ तालुक्याच्या ठिकाणापेक्षा/ बाजारच्या गावापेक्षा लहान गाव ! अर्थात असे घडले नाही तर मला आनंदच होईल. सर्व जाती - जमाती आप-आपले विहित व्यवसाय संभाळून ( पण जातीची उतरंड लाथाडून ) गुण्या- गोविन्दाने आप- आपल्या ठिकाणीच राहतील तो खरा सुदीन !

In reply to by बाळ सप्रे

विटेकर Wed, 09/03/2014 - 11:06
आपल्या सल्ल्याबद्दल आभारी आहे. कृपया , मी काय सोडून काय वाचावे असा सल्ला आपल्याला विचारायला येईन तेव्हाच सल्ला द्यावा ही विनंती. अकारण भोचकपणा करु नये .

In reply to by विटेकर

१९४८ चे जळीत फक्त प महाराष्ट्रात तेही सांगली मिरज भागात जास्त घडले, परंतु असे भासवले जाते कि आख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक गावात ब्राह्मणांना झोडपले गेले. बहुतांश ठिकाणी मराठा व तत्सम लोकांनी ब्राह्मणांना आश्रय व अभय दिले होते. कुळकायदाच्या आधिच ब्राह्मणांचे शहराकडे स्थलांतरण सुरु होते, शिक्षणाधारीत नोकर्या शहरी नीमशहरी भागात असल्याने ब्राह्मण तिकडे स्थाईक झाले, गावाकडच्या जमीन भाऊबंदांनी बळकावल्या, कूळकायद्यात गेल्या, बहुतांश जमीनी ब्राह्मणांनीच विकल्या. कष्टाची कामे करण्यात ब्राह्मण इच्छुक नसतात, त्यामुळे शेतीकडे ते कधीच लक्ष देत नव्हते, बामणाची शेती आणि पाटलाचं टकुरं कधीच पिकत नाही अशी ग्राम्य म्हण आहे. गावात राहणार्या ब्राह्मणाचे लग्न होत नाही याचे कारण ब्राह्मण मुलींच्या वाढलेल्या अवास्तव अपेक्षा हे आहे, त्यासाठी गांधी काँग्रेस सोनीया राहुल जबाबदार कसे? काँग्रेस/ राकाँ सरकारने जागतिकीकरणाच्या धोरणातून आयटी एज्युकेशन बँकीँग वा तत्सम 'ब्राह्मण एक्सक्लुजीव' क्षेत्रांचाच विकास केला आहे,त्याचा फायदा ब्राह्मणांच सर्वाधिक झाला आहे, अगदी परदेशात स्थाईक होण्यापर्यंत. ब्राह्मण पाचटक्के असल्याने आरक्षणाने त्यांचे विशेष नुकसान झालेले नाही.

In reply to by बॅटमॅन

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 09/04/2014 - 17:36
येस्स. अगदी पुण्यात पण. कोकणात वगैरे छोट्या गावांमधे सुधा २-३ मिलिटरी येऊन राहील्याची आठवण माझी आजी आजही सांगते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सौंदाळा गुरुवार, 09/04/2014 - 18:08
मात्र नथुरामचे गाव - कामशेतजवळचे उकसान मात्र अगदी शांत होते. त्याच गावचे आमचे एक परिचित सांगतात.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रसाद गोडबोले गुरुवार, 09/04/2014 - 21:57
मात्र नथुरामचे गाव - कामशेतजवळचे उकसान मात्र अगदी शांत होते.
तिकडे "राष्ट्रवादी" विचारांचे लोक नसतील तेव्हा *biggrin*

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

एस Tue, 09/02/2014 - 23:58
मला कथेतील नामे, सर्वनामे, क्रियापदे आणि अव्यये यांच्या मध्ये सोडलेल्या रिकाम्या जागा खटकल्या. :-))

मराठे Tue, 09/02/2014 - 20:02
चांदोबा मधे अशा गोष्टी असायच्या. पुरोहोताच्या मित्राने त्याच्या बायकोशी संगनमत करून पुरोहिताचा मामा केला असा कायतरी मसाला भरायचा ना ष्टोरीत.

In reply to by मराठे

समीरसूर Wed, 09/03/2014 - 12:57
मग 'प्यासी बेवफाई' असा एक ब-दर्जा चित्रपटच निघू शकेल. पुरोहितच्या रोलसाठी चंद्रचूड सिंग, पुरोहिताच्या बायकोच्या रोलसाठी पूनम पांडे, पुरोहिताच्या मित्राच्या रोलसाठी ईम्रान हाश्मी यांना घेऊ या. गावचा पाटील प्रकाश राज, किराणामाल दुकानदार सोनू सूद असा नटसंच घेऊ या. चित्रपटाला शहरात घडवावे लागेल. खेड्याच्या पार्श्वभूमीचे चित्रपट चालत नाहीत. एका उच्चभ्रू सोसायटीत चंद्रचूड सिंग, पूनम पांडे आणि त्यांचे एक मूल राहत असते. प्रकाश राज हा सोसायटीचा चेअरमन आणि भागातला नगरसेवक असतो (ओरिजिनल पाटलाचा रोल). सोनू सूद एका मोठ्या सुपर स्टोअरचा देखणा मालक असतो. इम्रान हाश्मी शेअरब्रोकर असतो. चंद्रचूड सिंग एका सरकारी नोकरीत असतो असं दाखवू या. चंद्रचूडला सतत चिंता करण्याची सवय असते. एका पबमध्ये चंद्रचूड मनातली ही भीती इम्रानला सांगतो आणि तिथेच इम्रानच्या मनात एक प्लॅन तयार होतो. तो हळूहळू पूनमला वश करण्याचे प्रयत्न सुरु करतो. चंद्रचूड खानदानी श्रीमंत असतो. इम्रानला दुहेरी फायदा दिसतो. पूनमला वश करण्यासाठी तो सोनू सूदचा वापर करायला लागतो. चंद्रचूडला पूनमच्या मनातून घालवण्यासाठी इम्रान चंद्रचूडला काही चुका करायला भाग पाडतो. चंद्रचूड भोळा असल्याने तो त्या चुका करतो. उदा. पूनमवर संशय घेणे, तिचे चारित्र्य तपासून पाहणे, वगैरे. त्यामुळे पूनम नाराज होते. हळूहळू ती इम्रानच्या कह्यात जाते. इम्रान असाच गेम तिच्याकडून पण खेळतो. एक वेळ अशी येते की पूनम इम्रानच्या संपूर्ण कह्यात जाते. मग इम्रान हळूच चंद्रचूडला मृत्यूची खोटी बातमी पेरून पूनमची वफादारी तपासून बघण्याची युक्ती सांगतो. चंद्रचूड ऐकतो. मग नंतर काय होते? मध्येच सोनू सूद इम्रानचे भांडे फोडू अशी धमकी देऊन पूनमकडे नको ती मागणी करतो. चंद्रचूड गायब होतो. नंतर परत येतच नाही. इम्रान तशी सोय करतो. मग पुढे काय होते? बघा मोठ्या पडद्यावर 'प्यासी बेवफाई' मध्ये. २-३ पावसातली गाणी टाकायची, एक सॉलीड आयटेम साँग्...वाह, अविनाशजी, क्या ष्टोरी लिखी है... मिपाकर्स, करायचा का हा पिक्चर प्रोड्युस? ;-) आपण वाटलं तर अ-दर्जा बनवू. नट बदलायचे. पावसाचं एकच गाणं टाकायचं. बाकी मसाला कमी करायचा. हाय काय नाय काय्...क्या बोलते?

In reply to by समीरसूर

प्यारे१ Wed, 09/03/2014 - 13:02
=)) या खुदा! अल्लाह करे आप जल्दसे जल्द नौकरी शुरु करे. मेलो हसून हसून. आमची नोकरी जायची. बॉस चिडायला (खरा शब्द वेगळा आहे;) ) लागलाय.

In reply to by बाळ सप्रे

अहो ऑटकम महत्वाचा आणि तो केव्हाच ठरलाय ! देउळ, देवळातला देव, पिक्चर... ही सगळी टूल्स हैत. आउटकम महत्वाचा ! समझ्ये का नाय ?! ;)

In reply to by प्यारे१

औट घटकेचाच नाय हो. जरा आजूबाजूला बघीतलंत तर एकेका देवळाच्या/संस्थेच्या आउटकमामध्ये असंख्य विश्वस्त लोकांची सात पिढ्यांची कमाई झालेली दिसेल. :)

In reply to by बाळ सप्रे

समीरसूर Wed, 09/03/2014 - 14:07
केले म्हणजे पैसा वसूल होण्याचे मार्ग मोकळे राहतात. देऊळ तयार झाले की पिक्चरमधले देवळातले सीन्स तिथेच घेता येतील. फक्त देऊळ आणि पिक्चर एकाच संस्थेचे आहेत हे गुपित ठेवायचं नाहीतर घोळ होईल. देवळात प्रवचनं आयोजित करून 'प्यासी बेवफाई' वर कडक ताशेरे ओढायला लावायचे. म्हणजे चित्रपटाची प्रसिद्धी होईल. प्रवचनकाराला ११११ रुपये एक्स्ट्रा द्यायचे ही टीका करण्याचे. भारतीय संस्कृती, परंपरा, स्त्रीचे पावित्र्य, षड्रिपू वगैरे वरून गाडी अलगद आजकालच्या चित्रपटांमुळे आपल्या संस्कारांना असणारा धोका या ट्रॅकवर आणायला सांगायची. तोपर्यंत 'प्यासी बेवफाई'चे पोस्टर्स रीलिज करून ठेवायचे आणि पूनम पांडेला एखादे धक्कादायक विधान, जसे की, "दुनिया में प्यास ही सबसे एहम जज्बा हैं...भले वो पानी की प्यास हो, कामयाबी की प्यास हो, कुर्सी की प्यास हो या फिर जिस्म की प्यास हो. 'प्यासी बेवफाई' में हम ने इसी प्यास की कहानी पेश की हैं. मै तो कहती हूं की हर परिवार को, बडे-बुजुर्ग को, बच्चे-बच्चे को यह फिल्म देखनी चाहिये ताकि उनको प्यास की एहमियत का जल्द से जल्द अंदाजा हो जाय" करायला लावायचे. ट्विटरवर ही कमेंट ताकून द्यायची. एक पूनम-स्टाईल व्हिडीओ युट्युबवर टाकून द्यायचा. हवा गरम झाली की कीर्तनकार बुवांनी देवळातल्या कार्यक्रमात 'प्यासी बेवफाई' वर कडक ताशेरे ओढायचे. म्हणजे मग दोन्ही बिझनेसेस मध्ये सिनर्जी निर्माण होईल. म्हणजे मग 'एक बिझनेस दुसरे बिझनेस की सीढी होता हैं' हे तत्व प्रसिद्ध करता येईल. मग याच तत्वावर आधारित दुसरा पिक्चर काढायचा "पायदान - स्टेप्स टू सक्सेस इन बिझनेस". कैसा लगा आयडिया? ;-)

In reply to by समीरसूर

प्यारे१ Wed, 09/03/2014 - 14:18
समीरसूर ह्यांनी मिळालेल्या सुट्टीचा उपयोग सुश्री पूनम पांडेचा अभ्यास करण्यासाठी केला असावा काय असं वाटण्याइतपत वरचा प्रतिसाद आहे एवढंच्च. (हलकं घ्या)

In reply to by प्यारे१

समीरसूर Wed, 09/03/2014 - 14:31
सुट्टी नाही हो. कार्यालयात आहे. :-) सध्या थोडा मोकळा वेळ आहे इतकंच. :-) पूनम पांडेचं म्हणाल तर अभ्यास सगळ्यांचाच करून ठेवलेला बरा; कधी कामात येईल सांगता येत नाही.

In reply to by समीरसूर

किसन शिंदे Wed, 09/03/2014 - 14:27
कहर कहर. =)) काय ती अफाट प्रतिभा. या निर्माण होणार्या चित्रपटांची समीक्षाही तुम्ही तुमच्या पद्धतीने आत्ता या धाग्यावरच लिहून टाका. रादर आपण त्याचे राईट्स फक्त तुम्हालाच देऊ.

In reply to by समीरसूर

मराठे Wed, 09/03/2014 - 19:35
अफाट! अशीच तडकती भडकती मसाला ष्टोरी पायजेल! पण चंद्रचूड शिंग म्हणजे 'छोड आये हम वो गलिंयां' वाला ना? कुठे शोधायचा त्याला. त्यापेक्षा दुसरा कोणी चम्या चालेल का? आफताब शिवदासानी सध्या घरी पडीकच असतो म्हणतात. सस्त्यात पडेल.

In reply to by प्रचेतस

बंदुकात्माhttp://www.sherv.net/cm/emoticons/guns/shooting-two-guns.gifआगोबा! @आम्हाला एक भूत असलेले पुरोहित माहीत आहेत>>> http://www.sherv.net/cm/emoticons/horror/scary-skull-smiley-emoticon.gif @प्यारे१ >>> :-/ .. :-/ .. :-/ @आम्हाला एक पुरोहित असलेले भूत माहीत आहे.>>> कोण...http://www.sherv.net/cm/emoticons/horror/flying-ghost-smiley-emoticon.gif कोण...ते!? :D :p :D

खटपट्या Wed, 09/03/2014 - 06:29
मस्त कथा !! "मंदिर काढा" चालूच आहे. आता एक "मालिका काढूया" कथा लेखक, नट, नट्या, फायनान्सर, नेपथ्यकार, कॅमेरामन… कथेमधून पाणी टाकून पातळ करणारे असे सर्वजण आहेत.

चित्रगुप्त Wed, 09/03/2014 - 08:08
यावर एक हिंदी पिच्चर काढूया. सध्या आमिर खान विद्या बालन सोबत एक पिच्चर करण्यासाठी ष्टोरीच्या शोधात आहे, अशी आतल्या गोटातली बातमी आहे. त्याला पाठवा ही कथा. मागे आम्ही सोनाक्षी-सल्लू वाल्या सिणेमासाठी तीन भागातले कथानक सुचवले होते, तसा तीन भागातला पिच्चरही होऊ शकतो यावर.

मराठी_माणूस Wed, 09/03/2014 - 12:10
हा जिवलग मित्र सुरवातीला मदत करतो , नंतर मात्र तो असा का वागतो ते स्पष्ट होत नाही . गावकरि मदत करणार नाहीत त्यावर तो मित्र वेगळा तोडगा काढतो असे दाखवले असते तर ते त्याच्या व्यक्तिमत्वाला साजेसे झाले असते तसेच त्याच्या मदत करण्याशी सुसंगत दिसले असते.

In reply to by मराठी_माणूस

समीरसूर Wed, 09/03/2014 - 12:40
गावातल्या लोकांना आणि पुरोहिताच्या मित्राला पुरोहिताच्या बायकोच्या आरामाची आणि आयुष्याची चिंता. बिचारा पुरोहित जगो की मरो, की फर्क पैंदा है? बाकी ष्टोरी आवडली. :-) अकारण चिंता खरोखर चितासमान होती है हे ठळकपणे बिंबवून गेली ही गोष्ट!

शेवटी द्रव्येण सर्वे वशः ! यावत् वित्तोपार्जनसक्तस्तावन् निजपरिवारे रक्तः। पश्चाज्जर्जर भूते देहे वार्ता कोऽपि न पृच्छति गेहे।।

दिपक.कुवेत Wed, 09/03/2014 - 15:39
अश्या अफाट / छप्परफाडु कथा लिहिणं? टायटल वाचुन मला जिमोंचीच कथा वाटली. त्यांची "गावातलं भुत" हि कथा चांगलीच आठवतेय.

पैसा Wed, 09/03/2014 - 16:34
गोष्ट आवडली. अकुंचा धागा म्हणून रामाचं नाव घेत घाबरत उघडला होता, पण गोष्ट आवडली आणि समीरसूरचं व्हेरिएशन पण!

जियो मेरे अविकाका. स्टोरी थोडी सुखात्मिक पाहिजे होती. मित्राचा 'कशावर' डोळा तर नै ना अशी शंका आली होती. असो, काका असंच लेखन येऊ दे. -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
एका गावात एक गरीब ब्राह्मण रहात असतो.. स्वभाव भित्रा व कशाची तरी सारखी काळजी करणे असा त्याचा स्वभाव असतो...गरीब असल्याने लग्न हि लांबले होते.. शेवटी ग्रहमान उच्चीचे येते व वयाच्या ४०-४२ वर्षी लग्न होते...३ मुले होतात.. आधीच गरिबी त्यात पोरवाडा या मुळे प्रापंचिक ओढाताणीने तो जेरीस आला असतो..व त्यांतून आपले पुढे कसे होणार या काळजीने तो खंगू लागतो.. त्यातच तो आजारी पडतो..अन बिछान्यावर पडल्या पडल्या व अश्या आजारात जर माझा मृत्यू झाला तर बायका पोरांचे काय होणार या विचाराने त्याच्या काळजात धडकी भरते..आजारातून बरा होतो पण काळजी काही पाठ सोडत नाही. त्याचा त्याच गावत एक जिवलग मित्र रहात असतो...तो मित्र

मटाराची दिंडे / दिंड

सानिकास्वप्निल ·

रायनची आई Tue, 09/02/2014 - 10:46
क्लासिक यार्..एकदम सुन्दर दिसत आहेत्.नक्की करुन बघणार्..पण उकड काढताना त्यात पाण्याबरोबर दूध घ्यायचे प्रयोजन समजले नाही.. ते न घालता करुन बघितले तर?

In reply to by रायनची आई

उकड काढताना त्यात पाण्याबरोबर दूध घेतले कारण दुधाने व तुपाने उकड मऊसूत होते, नरम राहते वातड होत नाही. तुम्ही पूर्णपणे पाण्याचा वापर ही करु शकता फक्त उकड काढताना तूप घालावे व खूप मळावे. धन्यवाद :)

आंssss... पहिल्या फोटूनीच मारलं! आता मि.पा. बल्ल्लवाचार्य अणी चार्यांच्या कडून १ कट्टा जालाच पायजे! :-\ आम्ही फ़ोटूवर कीती दिवस काढायचे!? :-(

भिंगरी Tue, 09/02/2014 - 16:32
मटारच्या करंज्या करते नेहमी,पण हे नविनच आहे पाहुनच कधी करते असं झालय. रेवतीताईंनी थोडी जागा दिली तर मीही शेजारी येईन म्हणते. सुंदरपाकृ

रायनची आई Tue, 09/02/2014 - 10:46
क्लासिक यार्..एकदम सुन्दर दिसत आहेत्.नक्की करुन बघणार्..पण उकड काढताना त्यात पाण्याबरोबर दूध घ्यायचे प्रयोजन समजले नाही.. ते न घालता करुन बघितले तर?

In reply to by रायनची आई

उकड काढताना त्यात पाण्याबरोबर दूध घेतले कारण दुधाने व तुपाने उकड मऊसूत होते, नरम राहते वातड होत नाही. तुम्ही पूर्णपणे पाण्याचा वापर ही करु शकता फक्त उकड काढताना तूप घालावे व खूप मळावे. धन्यवाद :)

आंssss... पहिल्या फोटूनीच मारलं! आता मि.पा. बल्ल्लवाचार्य अणी चार्यांच्या कडून १ कट्टा जालाच पायजे! :-\ आम्ही फ़ोटूवर कीती दिवस काढायचे!? :-(

भिंगरी Tue, 09/02/2014 - 16:32
मटारच्या करंज्या करते नेहमी,पण हे नविनच आहे पाहुनच कधी करते असं झालय. रेवतीताईंनी थोडी जागा दिली तर मीही शेजारी येईन म्हणते. सुंदरपाकृ
हल्ली गणपतीत रोज काही ना काही गोड खाणं होत आहे विचार केला काहीतरी चमचमीत, तिखट तसेच सात्विक बनवावे म्हणजे सणासुदीचे पदार्थ खाण्याची रंगत अजून वाढेल :) . साहित्य सारणः १ वाटी फ्रोझन मटार (तुम्ही कच्चे मटार घेतले तर ते आधी बोटचेपे वाफवून घ्या) १ टेस्पून आले+ हि.मिरची+ कोथींबीर पेस्ट १ टेस्पून खवलेला ओला नारळ १ टीस्पून लिंबाचा रस मीठ चवीनुसार १/२ टीस्पून साखर बारीक चिरलेली कोथींबीर

रनिंग फ़्रॉम लिंचींग

मारवा ·

स्पंदना Tue, 09/02/2014 - 04:12
किती भयानक! किती घाणेरडी विचारसरणी. मला दुसर्‍याचा छळ करुन सुख भोगणे ही कल्पनाच उमजत नाही.

एस Wed, 09/03/2014 - 13:01
त्यातले क्रौर्य अंगावर काटा आणणारे आहे. त्याहुन शॉकींग म्हणजे त्या काळातील त्या विशीष्ट समाजाचा या सर्व प्रकाराला असणारा पाठींबा व या प्रकाराला ते कीती सहजतेने व नॉर्मल ट्रीट करीत असत हे बघुन आश्चर्य वाटते.
मानवी समाजातल्या अशा विकृती पूर्णपणे संपल्या आहेत असे अजूनही म्हणता येत नाही हे दुर्दैवी वास्तव आहे. तूर्तास लेखाबद्दल आणि 'रुट्स' या कादंबरीच्या ओळखीबद्दल धन्यवाद.

पैसा Wed, 09/03/2014 - 17:17
रूट्स वाचायची आहे. माणसाने माणसाला गुलाम करणे हेच फार भयानक आहे.

In reply to by पैसा

मुक्त विहारि गुरुवार, 09/04/2014 - 00:10
नक्की वाचा... भयानक पुस्तक आहे.मी सहज म्हणून वाचायला घेतली आणि पुर्ण रात्र वाचत बसलो होतो.दुसर्‍या दिवशी कामावर पण गेलो नाही.

स्पंदना Tue, 09/02/2014 - 04:12
किती भयानक! किती घाणेरडी विचारसरणी. मला दुसर्‍याचा छळ करुन सुख भोगणे ही कल्पनाच उमजत नाही.

एस Wed, 09/03/2014 - 13:01
त्यातले क्रौर्य अंगावर काटा आणणारे आहे. त्याहुन शॉकींग म्हणजे त्या काळातील त्या विशीष्ट समाजाचा या सर्व प्रकाराला असणारा पाठींबा व या प्रकाराला ते कीती सहजतेने व नॉर्मल ट्रीट करीत असत हे बघुन आश्चर्य वाटते.
मानवी समाजातल्या अशा विकृती पूर्णपणे संपल्या आहेत असे अजूनही म्हणता येत नाही हे दुर्दैवी वास्तव आहे. तूर्तास लेखाबद्दल आणि 'रुट्स' या कादंबरीच्या ओळखीबद्दल धन्यवाद.

पैसा Wed, 09/03/2014 - 17:17
रूट्स वाचायची आहे. माणसाने माणसाला गुलाम करणे हेच फार भयानक आहे.

In reply to by पैसा

मुक्त विहारि गुरुवार, 09/04/2014 - 00:10
नक्की वाचा... भयानक पुस्तक आहे.मी सहज म्हणून वाचायला घेतली आणि पुर्ण रात्र वाचत बसलो होतो.दुसर्‍या दिवशी कामावर पण गेलो नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
१२ डीसेंबर १७१२ हा दिवस व्हर्जीनीयातील जंटलमेन्स साठी फ़ार महत्वाचा होता. कारण त्यांच्याइतकाच जेंटल (इंग्रजी तील ) असणारा मॅन Willie Lynch त्यांना त्याच्या मेहनतीने व कल्पकतेने डेव्हलप केलेली. गुलाम बनविण्याची रेसीपी शेअर करायला येणार होता. हा पाहुणा दयाळु इश्वराचा अर्थातच मोठा भक्त होता राजा जेम्स ची ही त्याने आवर्जुन आठवण भाषणाच्या सुरुवातीला च काढली. (बायबल वाला जेम्स ) प्राचीन रोमन्स ही माझ्या गुलाम बनविण्याच्या मेथड चा हेवा करतील हे ही ठणकावुन सांगुन भाषणाला सुरुवात केली. या भाषणाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे बघा लिंच ची अप्रतिम इंग्रजी भाषा. अतिशय आखीव रेखीव अत्यंत नीटनेटकी.