मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गणपती पूजेच्या मागची अवधारणा

विवेकपटाईत ·

vikramaditya 29/08/2014 - 20:53
विवेकजी, उत्तम विवेचन. गणेशोत्सवाच्या हद्रिक शुभेछा.

प्रचेतस 30/08/2014 - 10:39
वैदिक युगात प्रत्येक गण (कबीला) प्रजातान्त्रिक पद्धतीने आपल्या प्रमुखाची निवड करायचे.
गण ही वैदिक संकल्पना नसून अनार्यांची होती.
विभिन्न गणांचे प्रमुख मिळून इंद्राची निवड करायचे
इंद्र म्हणजेच पर्जन्याची शक्तीला दिलेले देवतास्वरूप.
आपल्या देशात गणराज्यांचे अस्तित्व बुद्धाच्या काळापर्यंत टिकून होते.
ह्याला कसलाही पुरावा नाही. उलट बुद्धपूर्व काळचा इतिहास हा बराचसा अज्ञात आहे. आणि अजातशत्रूच्या काळात गणराज्ये नसून जनपदे आणि महाजनपदे होती.

In reply to by प्रचेतस

अवतार 30/08/2014 - 18:30
तसेच वेदांमधील "गणपती" आणि आज पुजला जाणारा गणेश हे वेगवेगळे आहेत. गणेश ही देवता भारत आणि आशिया खंडात कशी प्रसिद्ध होत गेली याचा इतिहास आपल्याला ज्ञात असल्यास जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद .

In reply to by अवतार

विवेकपटाईत 30/08/2014 - 18:55
मी एवढेच म्हणेल एकदा ऋग्वेद वाचा. आर्य आणि अनार्य हा प्रकार ही फक्त आंग्ल लोकांची खुळी कल्पना आहे. आर्य नावाची कुठल्याच जातीचा उल्लेख वेदात नाही आहे. ही एक प्रवृत्ती होती. चूक काम करणारे ब्राह्मणांना ही अनार्य/ राक्षस म्हणून संबोधित केले आहे. सर्वाना सभ्य आणि सुशिक्षित बनविणे म्हणजेच कृण्वन्तो विश्वं आर्य.

In reply to by अवतार

प्रचेतस 30/08/2014 - 20:37
वेदांमधला गणपती म्हणजे ब्रह्मणस्पती म्हणजेच बृहस्पती. काही लोक ह्यालाच ब्रह्मा असेही मानतात. गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते ह्या मूळ ब्रह्मणस्पतीलाच उद्देशून आहे. ५००० वर्षापूर्वी जेव्हा आर्य भारतात आले त्यापैकी काही सिंधू नदीच्या खोर्‍यात वसती करून राहू लागले. तर काही इथल्या मूळच्या आदिवासींमध्ये मिसळून गेले. कालांतराने नदीचा प्रवाह आटल्याने किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तींमुळे सिंधू संस्कृती नष्ट झाली. अर्थात संस्कृती नष्ट झाली म्हणजे त्यातले जनजीवन नष्ट झाले असे नव्हे. जगण्याच्या आदिम प्रेरणेमुळे (survival instincts) हे लोक दुसरीकडे भ्रमण करत गेले व एक नवीनच वैदिक संस्कृती निर्माण झाली. उत्तरसिंधू काळात साधारण इ.स. २००० वर्षांपूर्वी ऋग्वेद निर्माण झाला. (माझा 'आर्यन इन्व्हेजन थियरी'वर विश्वास नाही.). हे जे ५००० वर्षांपूर्वी आर्य भारतात आले तेव्हा त्यांनी भारतात हत्ती हा प्राणी पाहिला. ह्यालाच त्यांनी मृगहस्तिन अर्थात 'प्राण्याचा हात' असे नाव दिले. मृग म्हणजे प्राणी किंवा हरिण तर हस्तिन म्हणजे हात. हत्तीची सोंड त्यांना हातासारखीच वाटली. इथल्या मूळच्या आदिवासींमध्ये पूर्वीपासून प्राणीपूजा प्रचलित होतीच. हत्ती, वानर, व्याघ्र इत्यादींचे मातीचे मुखवटे इथल्या उत्खननांमध्ये सापडलेलेही आहेत. जसे इथले मूळचे अनार्य रूद्र आदि देवता वेदांमध्ये समाविष्ट झाल्या तसेच हत्तींसारखे प्राणीही पुजिले जाउ लागले. अर्थात हत्तींचा समावेश खूप उशिराने म्हणजेच जवळपास इसवी सनाच्या आसपास दैवतांमध्ये होऊ लागला व साधारण चौथ्या ते पाचव्या शतकात गणेशपूजा (आजचे गणेशस्वरूप) अस्तित्वात आली असे रा. गो. भांडारकरांसारख्या साक्षेपी संशोधकाचे मत आहे. पण तेव्हाही गणेश हा विघ्नकर्ताच होता. विनायक ह्या त्याच्या दुसर्या एका नावाचा अर्थही विघ्न आणणारा (obstacle अथवा इmpediment) असाच आहे. ह्याच सुमारास गणेश ही देवता मुख्यतः इथल्या तांत्रिक उपासकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली होती ते बहुधा त्याच्या वक्रतुंड, गजमुख अशा स्वरूपामुळेच. सप्तमातृकांसोबत गणेश हमखास आढळतोच. महाराष्ट्रापुरते पाहायचे झाल्यास कालांतराने गणेश हळूहळू मुख्य देवतांत येऊ लागला. वेरूळच्या लेण्यांमध्ये गणेश हा मातृका तसेच स्वतंत्र अशा दोन्ही स्वरूपात आढळतो तो राष्ट्रकूटांचा काळ. नंतरच्या शिलाहारकाळात कोकणात सुवर्णगणेशाचा मुखवटा घडवला गेला. (दिवेआगरचा सुवर्णगणेश) नंतरच्या यादवराज्यात गणेश मुख्य देवतांत यायची प्रक्रिया घडतच होती. कारण ह्या काळातील कुठलेही मंदिर पूर्णपणे गणेश देवतेला वाहिलेले दिसत नाही. स्वतंत्र गणेश मंदिरे निर्माण झाली ती नंतरच्या काळात. शिवकाळात मात्र गजाननाची मंदिरे दिसतात. पेशव्यानंतर मात्र गणेशाचे प्रस्थ प्रचंड वाढले. अष्टविनायक ह्याच काळातले व तीच परंपरा आजही सुरु आहे.

In reply to by प्रचेतस

किसन शिंदे 30/08/2014 - 21:18
क्या बात है वल्ली.! यातले थोडेबहूत माहीती होते आधी, पण आणखी विस्तृतपणे तुझ्या प्रतिसादामुळे कळाले. पेशव्यांच्या काळापासूनच गणपतीची अनेक मंदिरे बांधली गेली आणि गणपतीचे प्रस्थ वाढले याच्याशी सहमत.

विवेकपटाईत 31/08/2014 - 12:35
हिस्ट्री चनेल वर आफ्रिकेतून माणसांचा प्रवासावर आधारित मालिका पहिली होती त्यानुसार ५०,००० -६०,००० वर्षां पूर्वी माणूस आफ्रिकेतून आंध्र आणि केरळ तटावर पोहचला. तेथून नदी काठी प्रवास करून महाराष्ट्र किनारपट्टी आणि मग सप्त -सिंधू पोचला. तेथून पुढे एक ब्रांच केस्पिअन पार करून मध्य आशियात आणि युरोप कडे. दुसरी कडे काही लोक इजिप्त मार्गे युरोप आणि मध्य आशिया कडे निघाले. अर्थातच संकृत भाषेतील शब्द युरोपेअन भाषेत सापडतात याचे कारण हे होय. सुमार ११,००० काही लोक पूर्वे कडे प्रवास करत बेरिंग जलसंधी पार करून (त्या वेळी तिथे बर्फ होती). गेल्या वर्षी प्रधान मंत्री मेक्सिकोत गेले होते. त्यांच्या सोबत गेलेल्या एक माझ्या एका सहकर्मीने तिथले काही फोटो मला दाखविले. पहिले तिथे गेल्या वर त्यांना असे वाटले नाही ते भारताच्या बाहेर आहे. दुसरे हॉटेलच्या बाहेर पद्मासन मध्ये बसलेला एका स्त्रीची मूर्ती. तेथील संग्रहालयात सोंड असलेले भारतीय हत्ती. इतर पुराण काळातल्या मूर्त्या पाहून भारतीय प्रभाव जाणविला. निश्चित भारतातून मध्य आशिया - पूर्व सैबेरिया मार्गे अमेरिकेत पोहचलेल्या लोकांनी आपल्या जुन्या स्मृती तिथल्या कलाकृतीत उतरवल्या यात आश्चर्य काय. जसदेव सिंगचे (हॉकी कमेंट्री करणारा) पुस्तक वाचले होते, त्यात मक्सिको ओलम्पिकचे वर्णन करताना त्यांही ही महाभारतावर आधारित एक चित्र ज्यात एक माणसाच्या हातात धनुष बाण आहे, तो एका झाडावर बसलेल्या एक पक्ष्यावर नेम धरीत आहे आणि काही अन्य त्याच्या शेजारी उभे आहे. जसदेव सिंगला ही हे चित्र पाहून आश्चर्य वाटले होते. ऋग्वेदात येणारा दाशराज्ञ यज्ञ ज्यात राजा सुदास ने इंद्राच्या मदतीने दहा गणांच्या ज्यात इक्वाक्षु वंशीय ही होते. पराजित करून त्याना सप्त-सिंधू प्रदेश सोडून गंगा-यमुनेच्या दिशेने पलायन करण्यास भाग पाडले. नंतरच्या कळत हे वंश गंगा यमुना तटावर आढळून आले. ऋग्वेदात सरस्वती नदी दक्षिणी समुद्रात जाऊन मिळते याचे वर्णन आहे याचा अर्थ ऋग्वेदीय काळ १५,००० हजार वर्ष पूर्वीचा नक्कीच आहे. जर आर्य नामक जातीची संकल्पना आपण करतो तर आर्य हेच पहिले आफ्रिकेतून भारतात आलेले पहिले मानव ज्यांनी सप्त सिंधू प्रदेशात निवास केला. सिंधू सभ्यतात ही आपल्याला यज्ञवेदी मिळतात, तेही लोक बैलाची पूजा करणारे होते. फरक एवढाच काही लोक आधी पोहचले काही नंतर. पण सभ्यता एकच होती.

बाळ सप्रे 01/09/2014 - 13:29
गणपती किंवा गणाध्यक्ष याचा अर्थ गणांचा अधिपती सोप्या शब्दात म्हणावे तर कुळ, जाती, बिरादरी, राज्याचा किंवा देशाचा प्रमुख म्हणजे गणपती ज्याला जनतेने आपले प्रतिनिधी म्हणून निवडले आहे. वैदिक युगात प्रत्येक गण (कबीला) प्रजातान्त्रिक पद्धतीने आपल्या प्रमुखाची निवड करायचे
या म्हणण्याप्रमाणे गणपती हे एक पद आहे. मग शंकराच्या हत्तीचे शीर असलेल्या पुत्राची पूजा कशाबद्दल. गणपती (शंकराचा पुत्र) याची प्रजातान्त्रिक पद्धतीने प्रमुख पदी निवड झाल्याची कुठलीही कथा ऐकिवात नाही. तसेच डोकं मोठं म्हणजे बुद्धी जास्त, कान मोठे म्हणजे ऐकण्याची क्षमता जास्त, तोंड लहान म्हणजे कमी बोलणारा हे बाळबोध वाटत नाही का?? काहिही बादरायण संबंध जोडून जे चालू आहे ते कसं चांगलं हे दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न !!

काळा पहाड 02/09/2014 - 00:44
तेथून नदी काठी प्रवास करून महाराष्ट्र किनारपट्टी आणि मग सप्त -सिंधू पोचला. तेथून पुढे एक ब्रांच केस्पिअन पार करून मध्य आशियात आणि युरोप कडे.
पराजित करून त्याना सप्त-सिंधू प्रदेश सोडून गंगा-यमुनेच्या दिशेने पलायन करण्यास भाग पाडले. नंतरच्या कळत हे वंश गंगा यमुना तटावर आढळून आले.
म्हणजे माणूस आफ्रिकेतून निघून व्हाया भारत युरोप मध्ये पोचला आणि मग हाच युरोपियन वंश आर्य म्हणून परत भारतात पोचला? तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. जर हे लोक वस्ती करत करत वायव्य दिशेने गेले, तर याचा अर्थ इथे गंगा यमुनेच्या तीरावर पण ते अगोदरच असणार. मग आर्यांनी आक्रमणाच्या थियरी चे काय?

In reply to by काळा पहाड

विवेकपटाईत 08/09/2014 - 11:20
हिस्ट्री चेनेल वर जे दाखविले होते त्यानुसार टिप्पणी होती: भारतीय गुलाम आहेत आणि त्यांच्यावर विदेशी लोकांनीच राज्य केल आहे ही थियरी आंग्ल लोकांना खपवायची होती. लक्षात ठेवा सर्व भारतीय देवता राम असो वा कृष्ण काळ्या रंगाचेच होते. २. लोक सौप्या रस्त्याने प्रवास करतात सतपुडा, विध्याचाल, दंडकारण्य सारखे वन असल्यामुळे कदाचित हा प्रवास सप्त सिंधू प्रदेशातून मग उत्तर भारताकडे झाला. वेदांमध्ये तेथील नद्यांना अधिक महत्व आहे. ३. आर्य(भारतीय) लोक कुबड असलेल्या गायी पाळायचे युरोपियन गायींना कुबड नसते, शेतीकामी ते बैल येत नाही. असे बैल फक्त आफ्रिका आणि भारतात सापडतात.(पुढे आशियात) स्पष्ट आहे आफ्रिकेतून भारतात आधी आणि मग युरोप मध्ये केस्पियन सागर ओलांडताना लोक आपल्या बरोबर इथले बैल घेऊन नाही गेले. युरोप आणि मध्य आशियात असले बैल मिळत नाही अर्थात आर्य नावाची कुठली जात भारतात येणाच्या प्रश्नच येत नाही.

पैसा 07/09/2014 - 22:12
लेख आणि चर्चा वाचली. आर्य भारतात बाहेरून आले की ते आणि द्रविड भारतात आधीपासून एकत्र होते याबद्दल बरीच मते वाचनात येतात, याबद्दल ठामपणे काही सांगता येणार नाही एवढंच आपण ठामपणे म्हणू शकतो! लेखातील रूपके आवडली.

vikramaditya 29/08/2014 - 20:53
विवेकजी, उत्तम विवेचन. गणेशोत्सवाच्या हद्रिक शुभेछा.

प्रचेतस 30/08/2014 - 10:39
वैदिक युगात प्रत्येक गण (कबीला) प्रजातान्त्रिक पद्धतीने आपल्या प्रमुखाची निवड करायचे.
गण ही वैदिक संकल्पना नसून अनार्यांची होती.
विभिन्न गणांचे प्रमुख मिळून इंद्राची निवड करायचे
इंद्र म्हणजेच पर्जन्याची शक्तीला दिलेले देवतास्वरूप.
आपल्या देशात गणराज्यांचे अस्तित्व बुद्धाच्या काळापर्यंत टिकून होते.
ह्याला कसलाही पुरावा नाही. उलट बुद्धपूर्व काळचा इतिहास हा बराचसा अज्ञात आहे. आणि अजातशत्रूच्या काळात गणराज्ये नसून जनपदे आणि महाजनपदे होती.

In reply to by प्रचेतस

अवतार 30/08/2014 - 18:30
तसेच वेदांमधील "गणपती" आणि आज पुजला जाणारा गणेश हे वेगवेगळे आहेत. गणेश ही देवता भारत आणि आशिया खंडात कशी प्रसिद्ध होत गेली याचा इतिहास आपल्याला ज्ञात असल्यास जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद .

In reply to by अवतार

विवेकपटाईत 30/08/2014 - 18:55
मी एवढेच म्हणेल एकदा ऋग्वेद वाचा. आर्य आणि अनार्य हा प्रकार ही फक्त आंग्ल लोकांची खुळी कल्पना आहे. आर्य नावाची कुठल्याच जातीचा उल्लेख वेदात नाही आहे. ही एक प्रवृत्ती होती. चूक काम करणारे ब्राह्मणांना ही अनार्य/ राक्षस म्हणून संबोधित केले आहे. सर्वाना सभ्य आणि सुशिक्षित बनविणे म्हणजेच कृण्वन्तो विश्वं आर्य.

In reply to by अवतार

प्रचेतस 30/08/2014 - 20:37
वेदांमधला गणपती म्हणजे ब्रह्मणस्पती म्हणजेच बृहस्पती. काही लोक ह्यालाच ब्रह्मा असेही मानतात. गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते ह्या मूळ ब्रह्मणस्पतीलाच उद्देशून आहे. ५००० वर्षापूर्वी जेव्हा आर्य भारतात आले त्यापैकी काही सिंधू नदीच्या खोर्‍यात वसती करून राहू लागले. तर काही इथल्या मूळच्या आदिवासींमध्ये मिसळून गेले. कालांतराने नदीचा प्रवाह आटल्याने किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तींमुळे सिंधू संस्कृती नष्ट झाली. अर्थात संस्कृती नष्ट झाली म्हणजे त्यातले जनजीवन नष्ट झाले असे नव्हे. जगण्याच्या आदिम प्रेरणेमुळे (survival instincts) हे लोक दुसरीकडे भ्रमण करत गेले व एक नवीनच वैदिक संस्कृती निर्माण झाली. उत्तरसिंधू काळात साधारण इ.स. २००० वर्षांपूर्वी ऋग्वेद निर्माण झाला. (माझा 'आर्यन इन्व्हेजन थियरी'वर विश्वास नाही.). हे जे ५००० वर्षांपूर्वी आर्य भारतात आले तेव्हा त्यांनी भारतात हत्ती हा प्राणी पाहिला. ह्यालाच त्यांनी मृगहस्तिन अर्थात 'प्राण्याचा हात' असे नाव दिले. मृग म्हणजे प्राणी किंवा हरिण तर हस्तिन म्हणजे हात. हत्तीची सोंड त्यांना हातासारखीच वाटली. इथल्या मूळच्या आदिवासींमध्ये पूर्वीपासून प्राणीपूजा प्रचलित होतीच. हत्ती, वानर, व्याघ्र इत्यादींचे मातीचे मुखवटे इथल्या उत्खननांमध्ये सापडलेलेही आहेत. जसे इथले मूळचे अनार्य रूद्र आदि देवता वेदांमध्ये समाविष्ट झाल्या तसेच हत्तींसारखे प्राणीही पुजिले जाउ लागले. अर्थात हत्तींचा समावेश खूप उशिराने म्हणजेच जवळपास इसवी सनाच्या आसपास दैवतांमध्ये होऊ लागला व साधारण चौथ्या ते पाचव्या शतकात गणेशपूजा (आजचे गणेशस्वरूप) अस्तित्वात आली असे रा. गो. भांडारकरांसारख्या साक्षेपी संशोधकाचे मत आहे. पण तेव्हाही गणेश हा विघ्नकर्ताच होता. विनायक ह्या त्याच्या दुसर्या एका नावाचा अर्थही विघ्न आणणारा (obstacle अथवा इmpediment) असाच आहे. ह्याच सुमारास गणेश ही देवता मुख्यतः इथल्या तांत्रिक उपासकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली होती ते बहुधा त्याच्या वक्रतुंड, गजमुख अशा स्वरूपामुळेच. सप्तमातृकांसोबत गणेश हमखास आढळतोच. महाराष्ट्रापुरते पाहायचे झाल्यास कालांतराने गणेश हळूहळू मुख्य देवतांत येऊ लागला. वेरूळच्या लेण्यांमध्ये गणेश हा मातृका तसेच स्वतंत्र अशा दोन्ही स्वरूपात आढळतो तो राष्ट्रकूटांचा काळ. नंतरच्या शिलाहारकाळात कोकणात सुवर्णगणेशाचा मुखवटा घडवला गेला. (दिवेआगरचा सुवर्णगणेश) नंतरच्या यादवराज्यात गणेश मुख्य देवतांत यायची प्रक्रिया घडतच होती. कारण ह्या काळातील कुठलेही मंदिर पूर्णपणे गणेश देवतेला वाहिलेले दिसत नाही. स्वतंत्र गणेश मंदिरे निर्माण झाली ती नंतरच्या काळात. शिवकाळात मात्र गजाननाची मंदिरे दिसतात. पेशव्यानंतर मात्र गणेशाचे प्रस्थ प्रचंड वाढले. अष्टविनायक ह्याच काळातले व तीच परंपरा आजही सुरु आहे.

In reply to by प्रचेतस

किसन शिंदे 30/08/2014 - 21:18
क्या बात है वल्ली.! यातले थोडेबहूत माहीती होते आधी, पण आणखी विस्तृतपणे तुझ्या प्रतिसादामुळे कळाले. पेशव्यांच्या काळापासूनच गणपतीची अनेक मंदिरे बांधली गेली आणि गणपतीचे प्रस्थ वाढले याच्याशी सहमत.

विवेकपटाईत 31/08/2014 - 12:35
हिस्ट्री चनेल वर आफ्रिकेतून माणसांचा प्रवासावर आधारित मालिका पहिली होती त्यानुसार ५०,००० -६०,००० वर्षां पूर्वी माणूस आफ्रिकेतून आंध्र आणि केरळ तटावर पोहचला. तेथून नदी काठी प्रवास करून महाराष्ट्र किनारपट्टी आणि मग सप्त -सिंधू पोचला. तेथून पुढे एक ब्रांच केस्पिअन पार करून मध्य आशियात आणि युरोप कडे. दुसरी कडे काही लोक इजिप्त मार्गे युरोप आणि मध्य आशिया कडे निघाले. अर्थातच संकृत भाषेतील शब्द युरोपेअन भाषेत सापडतात याचे कारण हे होय. सुमार ११,००० काही लोक पूर्वे कडे प्रवास करत बेरिंग जलसंधी पार करून (त्या वेळी तिथे बर्फ होती). गेल्या वर्षी प्रधान मंत्री मेक्सिकोत गेले होते. त्यांच्या सोबत गेलेल्या एक माझ्या एका सहकर्मीने तिथले काही फोटो मला दाखविले. पहिले तिथे गेल्या वर त्यांना असे वाटले नाही ते भारताच्या बाहेर आहे. दुसरे हॉटेलच्या बाहेर पद्मासन मध्ये बसलेला एका स्त्रीची मूर्ती. तेथील संग्रहालयात सोंड असलेले भारतीय हत्ती. इतर पुराण काळातल्या मूर्त्या पाहून भारतीय प्रभाव जाणविला. निश्चित भारतातून मध्य आशिया - पूर्व सैबेरिया मार्गे अमेरिकेत पोहचलेल्या लोकांनी आपल्या जुन्या स्मृती तिथल्या कलाकृतीत उतरवल्या यात आश्चर्य काय. जसदेव सिंगचे (हॉकी कमेंट्री करणारा) पुस्तक वाचले होते, त्यात मक्सिको ओलम्पिकचे वर्णन करताना त्यांही ही महाभारतावर आधारित एक चित्र ज्यात एक माणसाच्या हातात धनुष बाण आहे, तो एका झाडावर बसलेल्या एक पक्ष्यावर नेम धरीत आहे आणि काही अन्य त्याच्या शेजारी उभे आहे. जसदेव सिंगला ही हे चित्र पाहून आश्चर्य वाटले होते. ऋग्वेदात येणारा दाशराज्ञ यज्ञ ज्यात राजा सुदास ने इंद्राच्या मदतीने दहा गणांच्या ज्यात इक्वाक्षु वंशीय ही होते. पराजित करून त्याना सप्त-सिंधू प्रदेश सोडून गंगा-यमुनेच्या दिशेने पलायन करण्यास भाग पाडले. नंतरच्या कळत हे वंश गंगा यमुना तटावर आढळून आले. ऋग्वेदात सरस्वती नदी दक्षिणी समुद्रात जाऊन मिळते याचे वर्णन आहे याचा अर्थ ऋग्वेदीय काळ १५,००० हजार वर्ष पूर्वीचा नक्कीच आहे. जर आर्य नामक जातीची संकल्पना आपण करतो तर आर्य हेच पहिले आफ्रिकेतून भारतात आलेले पहिले मानव ज्यांनी सप्त सिंधू प्रदेशात निवास केला. सिंधू सभ्यतात ही आपल्याला यज्ञवेदी मिळतात, तेही लोक बैलाची पूजा करणारे होते. फरक एवढाच काही लोक आधी पोहचले काही नंतर. पण सभ्यता एकच होती.

बाळ सप्रे 01/09/2014 - 13:29
गणपती किंवा गणाध्यक्ष याचा अर्थ गणांचा अधिपती सोप्या शब्दात म्हणावे तर कुळ, जाती, बिरादरी, राज्याचा किंवा देशाचा प्रमुख म्हणजे गणपती ज्याला जनतेने आपले प्रतिनिधी म्हणून निवडले आहे. वैदिक युगात प्रत्येक गण (कबीला) प्रजातान्त्रिक पद्धतीने आपल्या प्रमुखाची निवड करायचे
या म्हणण्याप्रमाणे गणपती हे एक पद आहे. मग शंकराच्या हत्तीचे शीर असलेल्या पुत्राची पूजा कशाबद्दल. गणपती (शंकराचा पुत्र) याची प्रजातान्त्रिक पद्धतीने प्रमुख पदी निवड झाल्याची कुठलीही कथा ऐकिवात नाही. तसेच डोकं मोठं म्हणजे बुद्धी जास्त, कान मोठे म्हणजे ऐकण्याची क्षमता जास्त, तोंड लहान म्हणजे कमी बोलणारा हे बाळबोध वाटत नाही का?? काहिही बादरायण संबंध जोडून जे चालू आहे ते कसं चांगलं हे दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न !!

काळा पहाड 02/09/2014 - 00:44
तेथून नदी काठी प्रवास करून महाराष्ट्र किनारपट्टी आणि मग सप्त -सिंधू पोचला. तेथून पुढे एक ब्रांच केस्पिअन पार करून मध्य आशियात आणि युरोप कडे.
पराजित करून त्याना सप्त-सिंधू प्रदेश सोडून गंगा-यमुनेच्या दिशेने पलायन करण्यास भाग पाडले. नंतरच्या कळत हे वंश गंगा यमुना तटावर आढळून आले.
म्हणजे माणूस आफ्रिकेतून निघून व्हाया भारत युरोप मध्ये पोचला आणि मग हाच युरोपियन वंश आर्य म्हणून परत भारतात पोचला? तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. जर हे लोक वस्ती करत करत वायव्य दिशेने गेले, तर याचा अर्थ इथे गंगा यमुनेच्या तीरावर पण ते अगोदरच असणार. मग आर्यांनी आक्रमणाच्या थियरी चे काय?

In reply to by काळा पहाड

विवेकपटाईत 08/09/2014 - 11:20
हिस्ट्री चेनेल वर जे दाखविले होते त्यानुसार टिप्पणी होती: भारतीय गुलाम आहेत आणि त्यांच्यावर विदेशी लोकांनीच राज्य केल आहे ही थियरी आंग्ल लोकांना खपवायची होती. लक्षात ठेवा सर्व भारतीय देवता राम असो वा कृष्ण काळ्या रंगाचेच होते. २. लोक सौप्या रस्त्याने प्रवास करतात सतपुडा, विध्याचाल, दंडकारण्य सारखे वन असल्यामुळे कदाचित हा प्रवास सप्त सिंधू प्रदेशातून मग उत्तर भारताकडे झाला. वेदांमध्ये तेथील नद्यांना अधिक महत्व आहे. ३. आर्य(भारतीय) लोक कुबड असलेल्या गायी पाळायचे युरोपियन गायींना कुबड नसते, शेतीकामी ते बैल येत नाही. असे बैल फक्त आफ्रिका आणि भारतात सापडतात.(पुढे आशियात) स्पष्ट आहे आफ्रिकेतून भारतात आधी आणि मग युरोप मध्ये केस्पियन सागर ओलांडताना लोक आपल्या बरोबर इथले बैल घेऊन नाही गेले. युरोप आणि मध्य आशियात असले बैल मिळत नाही अर्थात आर्य नावाची कुठली जात भारतात येणाच्या प्रश्नच येत नाही.

पैसा 07/09/2014 - 22:12
लेख आणि चर्चा वाचली. आर्य भारतात बाहेरून आले की ते आणि द्रविड भारतात आधीपासून एकत्र होते याबद्दल बरीच मते वाचनात येतात, याबद्दल ठामपणे काही सांगता येणार नाही एवढंच आपण ठामपणे म्हणू शकतो! लेखातील रूपके आवडली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज गणेश चतुर्थी, आज बाप्पा आपल्या घरी येतात. १० दिवस आपण बाप्पाची पूजा अर्चना करतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करतो. आपण बाप्पाची पूजा का करतो या मागची अवधारणा काय? हा प्रश्न मनात येतोच.

वर्धापन दिनाच्या मिपाला लै म्हणजे लै शुभेच्छा. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

प्रचेतस 29/08/2014 - 10:32
मिपाला ८ व्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. मिपाने जालीय मित्रांबरोबरच खर्‍या आयुष्यातही असंख्य मित्र मिळवून दिले. मिपाकरांसोबत बर्‍याच नवनवीन ठिकाणी भटकंती करता आल्या, उत्तम लेखन वाचता आले. मिपाचे खूप खूप आभार.

चौकटराजा 29/08/2014 - 10:39
एका खंग्री माणसाला जरासे " मुक्त" व्यासपीठ हवे होते. तिथे सर्वानीच मुक्तपणे व्यक्त व्हावे असे स्थापकाना वाटत होते. आजही हे व्यासपीठ मुक्तच आहे. माणूस व जनावर यातील फरक विचारानी व्यक्त होणे हा आहे.प्राणीही आपला राग, प्रेम व्यक्त करीत असतो. आपणही तो व्यक्त करावा पण माणसाच्या पातळीला येऊन.हीच अपेक्षा वर्धापन दिनाच्या निमित्ताने.

In reply to by संजय क्षीरसागर

सुधीर 29/08/2014 - 21:27
लै शुभेच्छा. :) माझ्याही... माझ्यासारख्या वाचनमात्र मिपाकराला मिपानेच चार शब्द लिवायला, अभिव्यक्त व्हायला शिकीवलं. त्यामुळे मिपाचे आणि मिपाकरांचे ऋण कधीही न फिटणारे आहेत. मिपा उत्तरोत्तर प्रगती करो आणि मिपा परिवार वृद्धिंगत होहो ही मनापासूनची सदिच्छा!!

खरे म्हणजे शुभेच्छा द्यायला किंवा एकूणच जास्त औपचारीक वागायला आवडत नाही. स्वतःच्या वाढदिवसाला कोणी शुभेच्छा दिल्या तरी अवघडायला होतं. ( काय करणार शिव्या खाल्ल्याशिवाय आम्हाला जमतच नाही ! ) मिपावर एवढी वर्ष पडीक आहे म्हणजे शुभेच्छा बाय डिफॉल्ट इन्क्लूड आहेतच. तरी पण लोकलाजेस्तव शुभेच्छा !

चिगो 29/08/2014 - 12:21
मिपाला अनेकानेक शुभेच्छा आणि धन्यवाद.. लगे रहो, मिपा आणि मिपाकर्स.. संक्षींनी टाकलेलं चित्रही अत्यंत सुंदर आहे.. :-)

मिपा वर धागे काढण्या मजा काहि औरच आहे.. मी २०० धागे गुंफले मी. पा. वर.. फुल २ धमाल..किति उडाले ते आठवत नाहि..२०० मात्र राहिले....समस्त मिपाकरांना शुभेच्छा.

In reply to by अविनाशकुलकर्णी

काका, तब्यतीला सांभाळा किती दगदग कराल :) धागे किती उडाले पेक्षा राहिले किती...हा धागे राहिल्याचा ,जो आनंद आपल्या चेह-यावर दिसतो त्याचा शप्पथ मला हेवा वाटतो. -दिलीप बिरुटे (अविकाकांच्या मिपावारिल शिल्लक लेखनाचा फ्यान) ;)

विवेकपटाईत 29/08/2014 - 12:36
मिपाला अनेकानेक शुभेच्छा आणि धन्यवाद.. आमच्या सारख्या शेंकडो अज्ञानी लोकांना लेखकू बनविण्याचे मह्त्त कार्य मिपा असेच करत राहो ही अशा.

शिद 29/08/2014 - 14:10
मिपाला ८ व्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच श्री चरणी प्रार्थना. समस्त मिपाकरांना व त्यांच्या कुटूंबियांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. || गणपती बाप्पा मोरया ||

मदनबाण 29/08/2014 - 15:52
सर्व मिपाकर तंत्रज्ञ,संपादक मंडळ आणि मिपाकर मंडळी यांचे अभिनंदन ! एका मराठी मंचावर इतक्या विविध क्षेत्रातली मंडळी एकत्र येउन सातत्याने विविध विषयांवर लिखाण करत आहेत,आणि सर्वांना आनंद देत आहेत. :) माझ्या पाहण्यात तरी इतका मुक्त-मोकळा आणि सुरेख मंच जालावर कुठेही उपलब्ध नाही. हा धागा पाहिल्यावर मी माझा सदस्य कालावधी पाहिला, ६ वर्ष ६ महिने... या काळात मिपा आणि मिपाकरांनी मला भरभरुन दिले, आणि त्या बद्धल मी मिपा आणि मिपाकरांचा मनःपूर्वक आभारी आहे. हा मंच असाच बहरलेला राहो आणि त्यात अनेक उत्तम मंडळींची भर पडो हीच सदिच्छा व्यक्त करतो. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Vigneshwara Ashtotra Shatanama

प्यारे१ 29/08/2014 - 16:14
मि पा ला वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आज या ठिकानी मी सगळ्या मंडळांचे आभार ह्याठिकानी माणतो. मंडळांमध्ये संस्थापक मंडळ, सल्लागार मंडळ, संपादक मंडळ, कंपू मंडळ, अ‍ॅण्टीकंपू मंडळ, आण्टी मंडळ, मिपा मित्र मंडळ, मि पा डूख धरु मंडळ, माचिसमित्र मंडळ, तेल, तूप मित्रमंडळ, अवांतर मित्र मंडळ, भ्रमण मित्र मंडळ, खादाडी मित्रमंडळ, व्हॉट्सॅप, चेपु मित्र मंडळ, उगाच्च खवट्पणा मित्रमंडळ, उगाच्च विरोधक मित्र मंडळ, शुद्ध्लेखन (हे असंच ल्ह्यायचंय) आग्रहधरु मित्रमंडळ मिपाशेफ मित्र मंडळ, ह्या आनि अशाच अणेक मंडळांचा समावेश आहे. पुण्हा एकदा आभार्स. आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

किसन शिंदे 29/08/2014 - 17:31
मिपाला वर्धापनदिनाच्या भरपूर शुभेच्छा!! गेल्या चार वर्षात मिपाने असंख्य मित्र दिले, त्यातले काही अगदी सुख-दु:खाच्या गोष्टी वाटून घेण्याइतपत जीवाभावाचे झाले. त्याचबरोबर बर्‍याच वर्षांची गडकोट भटकंतीची मनातली सुप्त इच्छाही याच मित्रांच्या सोबतीने करायला मिळाली. थोडं काही गमावलं असेनही कदाचित पण खुप काही कमावलं आहे मिपाच्या सानिध्यात.

अजया 29/08/2014 - 17:33
मिपाला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.नुसतेच जालीय नाही तर जीवलग बनुन गेेलेल्या सख्या ही मिपाचीच देणगी.आपल्या माणसाचे आभार मानत नाहीत ,म्हणून आमचे वाचन विचार पाकृंसह जगणेच समृृध्द करणार्या मिपासाठी काय पन!!

दिपक.कुवेत 29/08/2014 - 17:37
खर्‍या अर्थाने ईथे बहरता येतं आणि लाख मोलाचं म्हणजे शाळा सुटल्यावर जी मराठि लिहायची सवय सुटलेली असते ती ईथे नुसतीच पुर्ण होत नाहि तर अवर्णनीय असा आनंद देउन जाते. मिपा असचं उत्तओरोत्तर बहरत राहो हिच सदिच्छा.

मिपा एक मित्र आणि मी उपकृत आहे. काथ्याकुटे रचिला पाया कट्टा झालासे कळस मी २०१०/१०१२ मध्ये रियाध सौदी अरेबिया इथे नोकरीनिमित्त होतो. एकटा असताना त्या वाळवंटात मिपा साथीला होता. थोडेफार लेखन केले. पण वाचनच जास्त. झपाटून टाकणारे जयंतराव कुलकर्णी यांचे युद्ध पट पुन्हा पुन्हा वाचले. गवी चे ''मृत्यु लेख आणि भयकथा" अप्रतिम. गवीनी केलेले घुबडाचे बाळंतपण तर खूप एन्जॉय केले. यकूचे लेख पण 'सर्किट आणि सर्कॅस्टिक वाटायचे (सादात माँटो विषयी,आणि परिक्रमा. विश्वास ठेवा, यकु ची बातमी वाचून मी एकटा रियाध मध्ये खुप रडलो. कुणाचा कोण पण फक्त दोन चार वेळा चॅटिंग काय केले, तो आपला होउन गेला. अजुनही लिहिताना डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. असो पाककृती उल्लेखा करावाच लागेल.सोत्रीचे पेयप्रशन धरून पाककृती जर विदाउट फोतो असेल तर पहीले कल्ला 'फोटू' चा आणि शाहाकारी लोकांनी विचारलेले यात बटाटा...... घालू का? प्रावासवर्णन तर उत्तमच. (कित्येक प्रवासवर्णनातले फोटो माझ्या डेस्कटॉपवर विराजमान झाले.) आणि उत्कर्षबिंदू म्हणजे कट्टा. आणि त्यांचे फोटो. सर्वात अर्क म्हणजे चरच्ररीत मिसळीवरच 'कट किंवा तर्री' म्हणजे प्रतिसाद. तो कटकारस्थानातला कट पण आणि तर्री तला पण. अत्यंत आवश्यक. एक खोड अशी जडली की, सेलेब्रिटि लेखकांचे अपवाद वगळता मी तर प्रथम प्रतिसाद पाहतो. मिपा असेच दिवसेंदिवस प्रगती करो अशी त्या जगनियंत्याला प्रार्थना. सर्व संस्थापकांचे, सम्पादकांचे टेक्निशियन लोकांनी या लश्करच्या भाकरी भाजल्या बद्दल धन्यवाद.

क्रेझी 29/08/2014 - 18:22
सर्वप्रथम मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुम जिओ हजारो साल..साल के दिन हो पचास हजार हीच गणपती बाप्पाकडे प्रार्थना. आजचा मिपाचा लोगो खुपच सुंदर आहे, अष्टविनायक आणि मिपाचे आठ विभाग ह्यांची कल्पक मांडणी आवडली.

बाबा पाटील 29/08/2014 - 18:48
पण मिपा मुळ मालक विसोबा खेचर उर्फ तात्या अभ्यंकर यांनाही कुणीतरी बोलवा रे.सध्या ते थोबाड पुस्तकावरील ओसरीमध्ये व्यस्त आहे.

विकास 29/08/2014 - 19:32
मिपा आणि मिपाकरांना वर्धापनदिना निमित्त शुभेच्छा. मराठी मधे एक अतिशय सक्रीय सोशल मेडीयम तयार करून आणि त्यावर सातत्याने (न कंटाळता + वेळ काढून) काम करण्याबद्दल मालकांचे आभार!

आयुर्हित 29/08/2014 - 20:42
मिपा आणि मिपाकरांना वर्धापनदिना निमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि समस्त मिपाकरांना व त्यांच्या कुटूंबियांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. || गणपती बाप्पा मोरया ||

दशानन 29/08/2014 - 21:13
मिपाला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! माझ्या जालिय व व्यक्तिगत जीवनामध्ये मिपाबद्दल माझ्या मनात नेहमीच एक आदराचे स्थान होते व आहे. आज मी जो पण काही आहे, त्यात फार मोठा वाटा मिपाचा व मिपावरील सृह्द मित्रांचा आहे. अशीच प्रगती होत राहो!

एस 29/08/2014 - 22:05
हे मिपा गेले बरेच दिवस माझी फोटोग्राफीवरील बडबड सहन करतेय त्याबद्दल धन्स हो मालक! :-) या गराड्यात मज्जा आहे हो तुमच्या... :-)

मला व्यक्त होण्यास,सर्वाधिक वाव दिलेल्या मि.पा.ला __/\__ https://lh6.googleusercontent.com/YFkIAD4rmLSWH8Az5UmZpXUVuOpjOFaJ7iqWnmsx_Hg=w1146-h644 तसेच.. येथील सर्व आय.डी आणि आय.ड्यांना(सुद्धा! :D ) अनेकानेक धन्यवाद! लहानपणचा धुडगुस http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gifघालायची मज्जा सर्वाधिक इथेच आहे*. http://www.sherv.net/cm/emoticons/yes/green-yes-text-smiley-emoticon.gif ============= *आणि स्मायल्या टाकण्याचिही http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif

आखाती प्रदेशात मराठी बोलणं, वाचणं आणि लिहीणं जवळ जवळ दुरापास्त असतानाच भाचीच्या सांगण्यावरून मनोगतावर दाखल झालो. मनोगताने मराठी लिहायला, वाचायला, संवाद प्रस्थापित करायला एक व्यासपिठ उपलब्ध करून दिले. तात्यांसारखा मित्र दिला. पुढे तात्या मनोगतातून बाहेर पडले आणि त्यांनी हे, मिसळपाव, संस्थळ सुरु केले. तात्यांच्या निमंत्रणानुसारच मिसळपाववर आलो आणि इथलाच होऊन गेलो. इथेही अनेक मित्र मिळाले. चांगले विचार वाचावयास, व्यक्त करण्यास मिळाले. तात्यांच्या 'लेखन-स्वातंत्र्याच्या वेडापायी' अनेकदा मिपाचा दर्जा घसरायचा, माझे ह्यावर तात्यांशी वाद व्हायचे पण तात्यांचा स्वतंत्र्य आग्रह आणि हे संस्थळ तात्यांच्या मालकीचे आहे हा माझा विचार मला नेहमीच माघार घ्यायला लावायचा. जे कांही लेखन मी इथे केलं त्याने मला स्वतःला समाधान दिलं आणि त्यासाठी मी तात्यांचा नेहमीच ऋणी राहीन. मालक निलकान्त, मिपाकर तंत्रज्ञ मंडळी, संपादक मंडळ आणि मिपाकर सदस्य ह्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा..! उद्याउठून माणूस चंद्रावर कायम वास्तव्यासाठी जाईलही,.... मी मिपावरच असेन.

In reply to by प्रभाकर पेठकर

>>>>>>उद्याउठून माणूस चंद्रावर कायम वास्तव्यासाठी जाईलही,.... मी मिपावरच असेन. क्या बात है ! -दिलीप बिरुटे

अर्धवटराव 30/08/2014 - 06:35
मिपा... मित्रा... माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि मला आपलं म्हटल्याबद्दल अनेकानेक धन्स रे. आठाव्या वर्षात पदार्पण केलस. किती कोवळं वय तुझं. पण.. पण किती भारी प्रगल्भता... आणि ति सुद्धा किती अवखळ...एखादा तुफानी निर्झर जणु. असाच नांदत रहा मित्रा. तुला उदंड आयुष्य लाभो. तृषार्तांची तहान भागवायची तुझी शक्ती उदंड वृद्धींगत होवो. हॅप्पी बड्डे मित्रा...

मिपाचे ॠण व्यक्त करता येणे शक्य नाही. मिपासाठी उत्तम लिहिता यावं, उत्त्म ते वाचता यावं, कधी कडाक्याचं भांडण व्हावं, पुन्हा चलो यार गले मिलो अशी भावना उभी राहावी, वास्तव जगाबरोबर याही जगाची उत्त्म ओळख व्हावी, विचारांची देवाण-घेवाण व्हावी आणि मिपानं हे सर्व केलं आहे. मिपानं मला आजच्या क्षणापर्यंत जो लाखमोलाचा आनंद दिला आहे, त्या मिपा व्यवस्थापनाचा, संपादकांचा आणि सर्व मिपाकरांचा, वाचकांचा मी आभारी आहे, मिपाच्या पुढच्या वाटचालीला मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो.

माहितगार 30/08/2014 - 17:36
उपरोक्त सर्वच धन्यवाद आणि शुभेच्छांना आमचा +१ + मिपाच्या अद्याप लिहीत्या न झालेल्या वाचकांकडूनही त्यांच्या आवडीच्या विषयाय लेख्न व्हावे हि शुभेच्छा.

In reply to by माहितगार

माहितगार 30/08/2014 - 17:38
उपरोक्त सर्वच धन्यवाद आणि शुभेच्छांना आमचा +१ + मिपाच्या अद्याप लिहीत्या न झालेल्या वाचकांकडूनही त्यांच्या आवडीच्या विषयानुसार मिपावर उत्तरोत्तर अधीकाधीक लेखन व्हावे हि शुभेच्छा.

मिपाला ८ व्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा~! रोज मराठीत (व्हर्च्युअल) गफ्फा वाचायला आणि हाणायला यासारखे दुसरे मराठी संस्थळ नाही !!

सूड 01/09/2014 - 17:50
बालिशपणा करायला, भांडायला, मनमोकळं बोलायला, भटकायला, माहित असलेलं सांगायला आणि नसलेलं माहित करुन घ्यायला...अशा अनेक गोष्टींसाठी मित्रमंडळ मिळालं ते इथंच. काळे आणि पांढरे येवढंच स्वभावविशेष समजणार्‍या माझ्यासारख्याला ग्रे शेड्स बघायला शिकता आलं ते इथंच!! कचाकचा भांडलो, धुडगूस घातला, देव जाणे काय काय केलं चार वर्षात...लिहायला बरंच आहे पण सुचतही नाही आणि थांबवतही नाहीये. असो, मिपा आणि त्यामुळे मिळालेल्या मित्रपरिवाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा आणि आभार!! :)

मिपा अगदी व्यवस्थित चाललं पाहिजे यासाठी आपली व्यस्त नोकरी सांभाळून हा नसता उपद्याप मिपाचे मालक नीलकांतला सांभाळावा लागतो. आणि तेही हौस म्हणुन. अनेकदा मिपावर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या की आम्ही नीलकांतला तो कोणत्या अवस्थेत आहे म्हणजे नोकरीच्या ठिकाणी व्यस्त आहे की आराम करतोय की वैयक्तिक कामात व्यस्त आहे ते सर्व विसरुन फोन करुन एसेमेस करुन परेशान करतो. मिपावर येरर आला आहे प्लीज पाहा आणि मिपा लवकर व्यवस्थित सुरु करा. मालकही न कंटाळता रिप्लाय करतात 'एका तासात करतो, काम सुरु आहे, स्प्याम आयडी, व्हायरस, दृपल येरर, ब्याकप, वेगवेगळ्या सुविधा अशा कितीतरी गोष्टी मालक सांगत असतात. खरं तर कारणं काहीही असोत आणि त्या अडचणी कितीही मोठ्या असोत मिपा सतत चालु असलं पाहिजे, असं आपल्याप्रमाणे मलाही वाटत असतं, तेव्हा आमचा हा त्रास सहन करुन वाचकांसाठी मिपा उपलब्ध करुन दिल्याबद्दल नीलकांतसेठचे मनापासून आभार. अरे हो, किरकोळ कामासाठी प्रशांतलाही आम्ही त्रास देतो. 'हे परिचयाचे आहेत यांचा आयडी अप्रुव्ह करा, अमुक करा आणि धमुक करा, असे म्हणुन प्रशांतलाही त्रास देत असतो तेव्हा प्रशांतसेठचेही मनःपूर्वक आभार. सदस्य येतील आणि जातीलही मिपा मात्र अव्याहत सर्वांसाठी सतत असेच बहरत असले पाहिजे. पुन्हा एकदा मिपाच्या दमदार वाटचालीला भरभरुन शुभेच्छा....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मालक, सर्व टेक्निकल सपोर्ट टीम, संपादक मंडळ, सर्व जुणे-जाणते आणि नवे-नेणते सदस्य, या सर्वांचे आभार... तुम्हा सर्वांमुळे या जीवाचा हापिसातला वेळ (आणि बॅण्डविड्थ) सार्थकी लागते... मिपा उत्तरोत्तर बहरत जावो.....

मिपा मालक नीलकांत तंत्रज्ञ प्रशांत, संपादक, साहित्य संपादक, मिपाकर वाचक यांना मिपा वर्धापन दिनाच्या खुप खुप शुभेच्छा...! च्यायला म्हणता म्हणता मिपाबरोबर इथे आयुष्याची वीस वर्षाचा प्रवास. माय गॉड... मोठा काळ. लब यू & Thanks all मिपा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वधर्म 28/08/2025 - 23:10
मिपा हे एक चांगलं म्हणजे जिवंत संकेतस्थळ म्हणून खूप आवडते. माझेही सदस्यत्व जुने आहे. सर्व चमूला खूप धन्यवाद आणि शुभेच्छाही!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उपाशी बोका 29/08/2025 - 08:58
'मिपा'ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि हॉटेलात येणाऱ्या मिपा परिवारातील सर्व सदस्यांचे आभार.

अभ्या.. 28/08/2025 - 20:01
हायला, इतकी वर्षे झाली? ह्याप्पी बर्डे मिपा. बघता बघता १३-१४ वर्षे झाली राव सदस्यत्त्वाला. मिपावर्धापन दिन आठवला की आठवतं तसं सुरुवातीला गणपती म्हणजे मिपावर मी केलेलं बॅनर असायचंच. किती बॅनर्स केली वर्धापनदिनाची कुणास ठाउक. नेमकी गणपतीत मला कामं असायची आणि हे बॅनर प्लस गणेश लेखमाला आणि लगेच दिवाळी अंकाचे कव्हर ही कामे नीलकांत कसे करुन घ्यायचा माझ्याकडून ही एक कथाच आहे. ऐन वेळेपर्यंत माझे काम तयार नसायचे. झाले के ते मेल कर मग नीलकांत,प्रशान्त जो कुणी असायचा उपलब्ध तो बिचारा पब्लिश करायचा. बिरुटे मास्तरांना मात्र काहीही केले मी त्याचे कौतुक असायचे. बाकी इतर कोणही असु दे, योग्य जागी दुर्लक्ष्याने मारणारा हा खमक्या माणूस कायम माझ्यामागे उभा असायचा. नीलकांताने तर कीती सांभाळून घेतलं त्याची मोजणीच नाही. असो. ते दिवस गेले. तेंव्हाचे मित्र संसार, नोकर्‍या, मुलेबाळे ह्यात गुंतली. आमचेही तसेच झाले. सोलापूरहून वेळ काढुन पुणे कट्ट्याला येणारा मी पुण्यात आल्यावर एकही कट्टा अटेंड करु शकलो नाही. बिका, वल्य्या, किसना, गणा, धन्या, वप्या, बॅट्या, सुडक्या, गुरुजी, पन्नास, गिर्जा, अन्या, गणेशा, मिका, पशा, नाखुकाका, बाप्या, नितीन, प्रसाद, प्रशांत गाढवे, (चौराकाका, तात्या, मोडक, यक्क्या आणि मोहिते कसं विसरायचं तुम्हाला :( )एकसे बढकर एक नग राव. कालपरवापर्यंत भेटायचे, बोलायचे, भांडायचे, चिडायचे, खायचे प्यायच्जे, निदान व्हाटसापवर तरी तोंड दाखवायचे. असो.... लै माणसे दिली राव मिपाने. मित्र पण दिले. काही कारण नसताना शत्रुत्व बाळगणारे दिले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही गोष्टीची एकच बाजू न बघता बाकी पैलू बघायचा दृष्टीकोन दिला. थ्यान्क्स अ लॉट मिपा आणि नीलकांता. जिओ....

In reply to by अभ्या..

बिरुटे मास्तरांना मात्र काहीही केले मी त्याचे कौतुक असायचे.
अभ्याशेठ, कलाकाराच्या कलेवर आपलं पहिलं प्रेम. मीपाची लै चित्र तुम्ही काढली. लंबर एक कलाकारी त्यात होती. अक्षर कलाकारी, रंगसंगती, लै भारी. कलाकार ज्या आवडीने हे सगळं करतो ते आपल्याला लै आवडतं. कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा फडके खांडेकरांनी घातलेला वाद निरर्थक नव्हता, हे मला कायम पटतं. एखादा कलाकार ज्या सौंदर्याला, विचाराला, अभिव्यक्त करतो त्या सर्व कलेचं आपल्याला लै कौतुक. आपली कलाकारी आवडायची. म्हणून ते कौतुक. मिपा संस्थापक म्हणायचे आपलं प्रेम जिल्बीवर आचा-याशी भांडण असले तरी चालतं. आपलं कधी भांडण झालं नाही, हे बरं झालं. 'अरे, घरोटा घरोटा, तुझ्यातून पडे पीठी. तसं तसं माझं गानं पोटातून येतं व्होटी' कसं येतं यार हे सगळं कलाकारांच्या ओठी त्याचं कायम कौतुक वाटतं. आपल्या दैनंदिन आयुष्यात ही सगळी कलाकार मंडळी रंग भरते, आपले दोन क्षण सुखाचे जातात. कोणी कविता करतं, त्यातल्या ओळी आपल्याला आवडतात. आपण त्याचे चाहते होतो. कोणी शायरी केली की त्या ओळी आपल्याला आवडतात. कोणी सुंदर कथा सांगितली की वाह असे सहजोद्गार बाहेर पडतात. सुंदर मैफिल असली की हात आपोआप दाद द्यायला वर येतात. कोणी महिलेनं अंगणात सुंदर रांगोळी काढलेली दिसली की चाललो आपण मागे मागे सॉरी म्हणजे त्या रांगोळीचं कौतुक वाटतं असं. तर, हल्ली अशा कलाकारांच्या प्रेमात पडायचं नाही असं मनोमन ठरवले आहे. आपण पडलो असे हे भोळेभाबडे. कलेचे रसिक. आपल्याला लोक हर्ट करतात. अर्थात आपले स्वभावही आता नीट राहिले नाहीत. आपण एखाद्या लेखकाचे चाहते असतो व्यक्तीगत त्याची विचारांची दुनियादारी आपले सुर जुळत नाहीत. आपण कोणाचे तरी फॅन असतो तो काही तरी वेगळा वाटायला लागतो. आपलं वय, आपली आवड-निवड वाढती वयपरत्वे इकडे-तिकडे व्हायला लागली आहे. जमत नै ये आता हे सगळं. अभ्याशेठ बसू एकदा गप्पा मारायला. -दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 29/08/2025 - 11:55
यंदा गलेमा नसल्याने मिपाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा द्यायला आपले नेहमीचे धागारूपी हक्काचे ठिकाण उपलब्ध नव्हते पण ती कमतरता बिरुटे मास्तरांनी हा धागा वर आणून भरून काढली ह्यासाठी त्यांना विशेष धन्यवाद! अभ्या शेठनी सविस्तर प्रतिसाद लिहून ज्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यावर प्राडॉंनी दिलेल्या प्रतिसादातुन जवळपास माझ्याही मनातल्या सर्व भावना तंतोतंत व्यक्त झाल्याने मी अजून काय वेगळे लिहिणार म्हणा? काही बाबतीत ह्या दोघांशी माझे अगदी टोकाचे वैचारिक मतभेद असले तरी त्याचा आमच्यातल्या वैयक्तिक संबंधांवर काडीचाही परिणाम झाला नाही हे विशेष. वर अभ्याने म्हंटल्याप्रमाणे मी दिवाळी अंकांसाठी केलेल्या कामाचे इथे जाहीररीत्या आणि खाजगीत भरभरून कौतुक करण्यात प्राडॉंनी कधीच हात आखडता घेतला नाही आणि जेव्हा नवा नवा सदस्य बनलो होतो तेव्हा आणि नंतर मिपाच्या संपादकीय कामांत खारीचा वाटा उचलायला लागलो होतो तेव्हा कित्येक बाबतीत अभ्याने मला खूप मोलाचे मार्गदर्शन केले होते. गेली काही वर्षे अज्ञातवासात गेलेला अभ्या काही दिवसांपूर्वी पुन्हा सक्रिय झालेला पाहिल्यावर मनापासून आनंद झाला होता आणि लगेच त्याला व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेजही पाठवून दिला होता. तसा मी पण गेल्या सात-आठ महिन्यांपासून पुन्हा एक ब्रेक घेतलेला आहेच, आणि अधून मधून असे ब्रेक घेणे हे मिपा चालक, मालक, सदस्य, वाचक आणि मुख्य म्हणजे आपले स्वतःचे मनस्वास्थ्य सुदृढ राखण्यासाठी आत्यावश्यक असते अशी माझी आता ठाम धारणा झालेली आहे 😀 मिपावरचा सर्वात पहिला लेख लिहिणारे बिरुटे गुरुजी आणि अभ्या इतका जुना सदस्य नसलो तरी सुरुवातीला केवळ एक वाचक म्हणून वावरत असताना बरे-वाईट कसे का असेना पण लिहिते होण्याची प्रेरणा देणाऱ्या मिपाचे ऋण फेडणे मला ह्या जन्मात तरी शक्य होईल असे वाटत नाही 🙏 असो, पुन्हा एकदा मिपाला आणि मिपा चालक, मालक, सदस्य आणि वाचकांना वर्धापन दिनाच्या (काहीश्या विलंबाने) कोटी कोटी शुभेच्छा!

मिपावर मी साधारण, २०१७ नंतर आलो. काहीही गुगुलवर शोधले की त्याची चर्चा झालेली मिपावर मिळे! नी बंडखोर लेखन खूप होते. ही लोक आहेत कोण अशी चित्र विचित्र नावाची असा प्रश्न पडायचा! कॅप्टन जैक स्पॅरो, कैलासवासी सोन्याबापू, श्रीगुरुजी वगैरे अशी नावे दिसायची, एके दिवशी सहज बसल्या बसल्या सदस्य व्हा ह्यावर टिचकी दिली, नी मीपचा मेल आला सदस्यत्व मिळाल्याचा! तेव्हा पासून मिपा जगतात प्रवेश झाला नी मग काय भयंकर कुस्त्या, हाणामाऱ्या ह्याचा आनंद उपभोगला. :) ज्या मंडळाने स्वागत केले होते त्यांनीच दोन चार वेळा बाहेर काढले. :) पण परत आला नाही तो मिपाकर कसला? ;)

प्रचेतस 29/08/2014 - 10:32
मिपाला ८ व्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. मिपाने जालीय मित्रांबरोबरच खर्‍या आयुष्यातही असंख्य मित्र मिळवून दिले. मिपाकरांसोबत बर्‍याच नवनवीन ठिकाणी भटकंती करता आल्या, उत्तम लेखन वाचता आले. मिपाचे खूप खूप आभार.

चौकटराजा 29/08/2014 - 10:39
एका खंग्री माणसाला जरासे " मुक्त" व्यासपीठ हवे होते. तिथे सर्वानीच मुक्तपणे व्यक्त व्हावे असे स्थापकाना वाटत होते. आजही हे व्यासपीठ मुक्तच आहे. माणूस व जनावर यातील फरक विचारानी व्यक्त होणे हा आहे.प्राणीही आपला राग, प्रेम व्यक्त करीत असतो. आपणही तो व्यक्त करावा पण माणसाच्या पातळीला येऊन.हीच अपेक्षा वर्धापन दिनाच्या निमित्ताने.

In reply to by संजय क्षीरसागर

सुधीर 29/08/2014 - 21:27
लै शुभेच्छा. :) माझ्याही... माझ्यासारख्या वाचनमात्र मिपाकराला मिपानेच चार शब्द लिवायला, अभिव्यक्त व्हायला शिकीवलं. त्यामुळे मिपाचे आणि मिपाकरांचे ऋण कधीही न फिटणारे आहेत. मिपा उत्तरोत्तर प्रगती करो आणि मिपा परिवार वृद्धिंगत होहो ही मनापासूनची सदिच्छा!!

खरे म्हणजे शुभेच्छा द्यायला किंवा एकूणच जास्त औपचारीक वागायला आवडत नाही. स्वतःच्या वाढदिवसाला कोणी शुभेच्छा दिल्या तरी अवघडायला होतं. ( काय करणार शिव्या खाल्ल्याशिवाय आम्हाला जमतच नाही ! ) मिपावर एवढी वर्ष पडीक आहे म्हणजे शुभेच्छा बाय डिफॉल्ट इन्क्लूड आहेतच. तरी पण लोकलाजेस्तव शुभेच्छा !

चिगो 29/08/2014 - 12:21
मिपाला अनेकानेक शुभेच्छा आणि धन्यवाद.. लगे रहो, मिपा आणि मिपाकर्स.. संक्षींनी टाकलेलं चित्रही अत्यंत सुंदर आहे.. :-)

मिपा वर धागे काढण्या मजा काहि औरच आहे.. मी २०० धागे गुंफले मी. पा. वर.. फुल २ धमाल..किति उडाले ते आठवत नाहि..२०० मात्र राहिले....समस्त मिपाकरांना शुभेच्छा.

In reply to by अविनाशकुलकर्णी

काका, तब्यतीला सांभाळा किती दगदग कराल :) धागे किती उडाले पेक्षा राहिले किती...हा धागे राहिल्याचा ,जो आनंद आपल्या चेह-यावर दिसतो त्याचा शप्पथ मला हेवा वाटतो. -दिलीप बिरुटे (अविकाकांच्या मिपावारिल शिल्लक लेखनाचा फ्यान) ;)

विवेकपटाईत 29/08/2014 - 12:36
मिपाला अनेकानेक शुभेच्छा आणि धन्यवाद.. आमच्या सारख्या शेंकडो अज्ञानी लोकांना लेखकू बनविण्याचे मह्त्त कार्य मिपा असेच करत राहो ही अशा.

शिद 29/08/2014 - 14:10
मिपाला ८ व्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच श्री चरणी प्रार्थना. समस्त मिपाकरांना व त्यांच्या कुटूंबियांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. || गणपती बाप्पा मोरया ||

मदनबाण 29/08/2014 - 15:52
सर्व मिपाकर तंत्रज्ञ,संपादक मंडळ आणि मिपाकर मंडळी यांचे अभिनंदन ! एका मराठी मंचावर इतक्या विविध क्षेत्रातली मंडळी एकत्र येउन सातत्याने विविध विषयांवर लिखाण करत आहेत,आणि सर्वांना आनंद देत आहेत. :) माझ्या पाहण्यात तरी इतका मुक्त-मोकळा आणि सुरेख मंच जालावर कुठेही उपलब्ध नाही. हा धागा पाहिल्यावर मी माझा सदस्य कालावधी पाहिला, ६ वर्ष ६ महिने... या काळात मिपा आणि मिपाकरांनी मला भरभरुन दिले, आणि त्या बद्धल मी मिपा आणि मिपाकरांचा मनःपूर्वक आभारी आहे. हा मंच असाच बहरलेला राहो आणि त्यात अनेक उत्तम मंडळींची भर पडो हीच सदिच्छा व्यक्त करतो. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Vigneshwara Ashtotra Shatanama

प्यारे१ 29/08/2014 - 16:14
मि पा ला वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आज या ठिकानी मी सगळ्या मंडळांचे आभार ह्याठिकानी माणतो. मंडळांमध्ये संस्थापक मंडळ, सल्लागार मंडळ, संपादक मंडळ, कंपू मंडळ, अ‍ॅण्टीकंपू मंडळ, आण्टी मंडळ, मिपा मित्र मंडळ, मि पा डूख धरु मंडळ, माचिसमित्र मंडळ, तेल, तूप मित्रमंडळ, अवांतर मित्र मंडळ, भ्रमण मित्र मंडळ, खादाडी मित्रमंडळ, व्हॉट्सॅप, चेपु मित्र मंडळ, उगाच्च खवट्पणा मित्रमंडळ, उगाच्च विरोधक मित्र मंडळ, शुद्ध्लेखन (हे असंच ल्ह्यायचंय) आग्रहधरु मित्रमंडळ मिपाशेफ मित्र मंडळ, ह्या आनि अशाच अणेक मंडळांचा समावेश आहे. पुण्हा एकदा आभार्स. आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

किसन शिंदे 29/08/2014 - 17:31
मिपाला वर्धापनदिनाच्या भरपूर शुभेच्छा!! गेल्या चार वर्षात मिपाने असंख्य मित्र दिले, त्यातले काही अगदी सुख-दु:खाच्या गोष्टी वाटून घेण्याइतपत जीवाभावाचे झाले. त्याचबरोबर बर्‍याच वर्षांची गडकोट भटकंतीची मनातली सुप्त इच्छाही याच मित्रांच्या सोबतीने करायला मिळाली. थोडं काही गमावलं असेनही कदाचित पण खुप काही कमावलं आहे मिपाच्या सानिध्यात.

अजया 29/08/2014 - 17:33
मिपाला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.नुसतेच जालीय नाही तर जीवलग बनुन गेेलेल्या सख्या ही मिपाचीच देणगी.आपल्या माणसाचे आभार मानत नाहीत ,म्हणून आमचे वाचन विचार पाकृंसह जगणेच समृृध्द करणार्या मिपासाठी काय पन!!

दिपक.कुवेत 29/08/2014 - 17:37
खर्‍या अर्थाने ईथे बहरता येतं आणि लाख मोलाचं म्हणजे शाळा सुटल्यावर जी मराठि लिहायची सवय सुटलेली असते ती ईथे नुसतीच पुर्ण होत नाहि तर अवर्णनीय असा आनंद देउन जाते. मिपा असचं उत्तओरोत्तर बहरत राहो हिच सदिच्छा.

मिपा एक मित्र आणि मी उपकृत आहे. काथ्याकुटे रचिला पाया कट्टा झालासे कळस मी २०१०/१०१२ मध्ये रियाध सौदी अरेबिया इथे नोकरीनिमित्त होतो. एकटा असताना त्या वाळवंटात मिपा साथीला होता. थोडेफार लेखन केले. पण वाचनच जास्त. झपाटून टाकणारे जयंतराव कुलकर्णी यांचे युद्ध पट पुन्हा पुन्हा वाचले. गवी चे ''मृत्यु लेख आणि भयकथा" अप्रतिम. गवीनी केलेले घुबडाचे बाळंतपण तर खूप एन्जॉय केले. यकूचे लेख पण 'सर्किट आणि सर्कॅस्टिक वाटायचे (सादात माँटो विषयी,आणि परिक्रमा. विश्वास ठेवा, यकु ची बातमी वाचून मी एकटा रियाध मध्ये खुप रडलो. कुणाचा कोण पण फक्त दोन चार वेळा चॅटिंग काय केले, तो आपला होउन गेला. अजुनही लिहिताना डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. असो पाककृती उल्लेखा करावाच लागेल.सोत्रीचे पेयप्रशन धरून पाककृती जर विदाउट फोतो असेल तर पहीले कल्ला 'फोटू' चा आणि शाहाकारी लोकांनी विचारलेले यात बटाटा...... घालू का? प्रावासवर्णन तर उत्तमच. (कित्येक प्रवासवर्णनातले फोटो माझ्या डेस्कटॉपवर विराजमान झाले.) आणि उत्कर्षबिंदू म्हणजे कट्टा. आणि त्यांचे फोटो. सर्वात अर्क म्हणजे चरच्ररीत मिसळीवरच 'कट किंवा तर्री' म्हणजे प्रतिसाद. तो कटकारस्थानातला कट पण आणि तर्री तला पण. अत्यंत आवश्यक. एक खोड अशी जडली की, सेलेब्रिटि लेखकांचे अपवाद वगळता मी तर प्रथम प्रतिसाद पाहतो. मिपा असेच दिवसेंदिवस प्रगती करो अशी त्या जगनियंत्याला प्रार्थना. सर्व संस्थापकांचे, सम्पादकांचे टेक्निशियन लोकांनी या लश्करच्या भाकरी भाजल्या बद्दल धन्यवाद.

क्रेझी 29/08/2014 - 18:22
सर्वप्रथम मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुम जिओ हजारो साल..साल के दिन हो पचास हजार हीच गणपती बाप्पाकडे प्रार्थना. आजचा मिपाचा लोगो खुपच सुंदर आहे, अष्टविनायक आणि मिपाचे आठ विभाग ह्यांची कल्पक मांडणी आवडली.

बाबा पाटील 29/08/2014 - 18:48
पण मिपा मुळ मालक विसोबा खेचर उर्फ तात्या अभ्यंकर यांनाही कुणीतरी बोलवा रे.सध्या ते थोबाड पुस्तकावरील ओसरीमध्ये व्यस्त आहे.

विकास 29/08/2014 - 19:32
मिपा आणि मिपाकरांना वर्धापनदिना निमित्त शुभेच्छा. मराठी मधे एक अतिशय सक्रीय सोशल मेडीयम तयार करून आणि त्यावर सातत्याने (न कंटाळता + वेळ काढून) काम करण्याबद्दल मालकांचे आभार!

आयुर्हित 29/08/2014 - 20:42
मिपा आणि मिपाकरांना वर्धापनदिना निमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि समस्त मिपाकरांना व त्यांच्या कुटूंबियांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. || गणपती बाप्पा मोरया ||

दशानन 29/08/2014 - 21:13
मिपाला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! माझ्या जालिय व व्यक्तिगत जीवनामध्ये मिपाबद्दल माझ्या मनात नेहमीच एक आदराचे स्थान होते व आहे. आज मी जो पण काही आहे, त्यात फार मोठा वाटा मिपाचा व मिपावरील सृह्द मित्रांचा आहे. अशीच प्रगती होत राहो!

एस 29/08/2014 - 22:05
हे मिपा गेले बरेच दिवस माझी फोटोग्राफीवरील बडबड सहन करतेय त्याबद्दल धन्स हो मालक! :-) या गराड्यात मज्जा आहे हो तुमच्या... :-)

मला व्यक्त होण्यास,सर्वाधिक वाव दिलेल्या मि.पा.ला __/\__ https://lh6.googleusercontent.com/YFkIAD4rmLSWH8Az5UmZpXUVuOpjOFaJ7iqWnmsx_Hg=w1146-h644 तसेच.. येथील सर्व आय.डी आणि आय.ड्यांना(सुद्धा! :D ) अनेकानेक धन्यवाद! लहानपणचा धुडगुस http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gifघालायची मज्जा सर्वाधिक इथेच आहे*. http://www.sherv.net/cm/emoticons/yes/green-yes-text-smiley-emoticon.gif ============= *आणि स्मायल्या टाकण्याचिही http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif

आखाती प्रदेशात मराठी बोलणं, वाचणं आणि लिहीणं जवळ जवळ दुरापास्त असतानाच भाचीच्या सांगण्यावरून मनोगतावर दाखल झालो. मनोगताने मराठी लिहायला, वाचायला, संवाद प्रस्थापित करायला एक व्यासपिठ उपलब्ध करून दिले. तात्यांसारखा मित्र दिला. पुढे तात्या मनोगतातून बाहेर पडले आणि त्यांनी हे, मिसळपाव, संस्थळ सुरु केले. तात्यांच्या निमंत्रणानुसारच मिसळपाववर आलो आणि इथलाच होऊन गेलो. इथेही अनेक मित्र मिळाले. चांगले विचार वाचावयास, व्यक्त करण्यास मिळाले. तात्यांच्या 'लेखन-स्वातंत्र्याच्या वेडापायी' अनेकदा मिपाचा दर्जा घसरायचा, माझे ह्यावर तात्यांशी वाद व्हायचे पण तात्यांचा स्वतंत्र्य आग्रह आणि हे संस्थळ तात्यांच्या मालकीचे आहे हा माझा विचार मला नेहमीच माघार घ्यायला लावायचा. जे कांही लेखन मी इथे केलं त्याने मला स्वतःला समाधान दिलं आणि त्यासाठी मी तात्यांचा नेहमीच ऋणी राहीन. मालक निलकान्त, मिपाकर तंत्रज्ञ मंडळी, संपादक मंडळ आणि मिपाकर सदस्य ह्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा..! उद्याउठून माणूस चंद्रावर कायम वास्तव्यासाठी जाईलही,.... मी मिपावरच असेन.

In reply to by प्रभाकर पेठकर

>>>>>>उद्याउठून माणूस चंद्रावर कायम वास्तव्यासाठी जाईलही,.... मी मिपावरच असेन. क्या बात है ! -दिलीप बिरुटे

अर्धवटराव 30/08/2014 - 06:35
मिपा... मित्रा... माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि मला आपलं म्हटल्याबद्दल अनेकानेक धन्स रे. आठाव्या वर्षात पदार्पण केलस. किती कोवळं वय तुझं. पण.. पण किती भारी प्रगल्भता... आणि ति सुद्धा किती अवखळ...एखादा तुफानी निर्झर जणु. असाच नांदत रहा मित्रा. तुला उदंड आयुष्य लाभो. तृषार्तांची तहान भागवायची तुझी शक्ती उदंड वृद्धींगत होवो. हॅप्पी बड्डे मित्रा...

मिपाचे ॠण व्यक्त करता येणे शक्य नाही. मिपासाठी उत्तम लिहिता यावं, उत्त्म ते वाचता यावं, कधी कडाक्याचं भांडण व्हावं, पुन्हा चलो यार गले मिलो अशी भावना उभी राहावी, वास्तव जगाबरोबर याही जगाची उत्त्म ओळख व्हावी, विचारांची देवाण-घेवाण व्हावी आणि मिपानं हे सर्व केलं आहे. मिपानं मला आजच्या क्षणापर्यंत जो लाखमोलाचा आनंद दिला आहे, त्या मिपा व्यवस्थापनाचा, संपादकांचा आणि सर्व मिपाकरांचा, वाचकांचा मी आभारी आहे, मिपाच्या पुढच्या वाटचालीला मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो.

माहितगार 30/08/2014 - 17:36
उपरोक्त सर्वच धन्यवाद आणि शुभेच्छांना आमचा +१ + मिपाच्या अद्याप लिहीत्या न झालेल्या वाचकांकडूनही त्यांच्या आवडीच्या विषयाय लेख्न व्हावे हि शुभेच्छा.

In reply to by माहितगार

माहितगार 30/08/2014 - 17:38
उपरोक्त सर्वच धन्यवाद आणि शुभेच्छांना आमचा +१ + मिपाच्या अद्याप लिहीत्या न झालेल्या वाचकांकडूनही त्यांच्या आवडीच्या विषयानुसार मिपावर उत्तरोत्तर अधीकाधीक लेखन व्हावे हि शुभेच्छा.

मिपाला ८ व्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा~! रोज मराठीत (व्हर्च्युअल) गफ्फा वाचायला आणि हाणायला यासारखे दुसरे मराठी संस्थळ नाही !!

सूड 01/09/2014 - 17:50
बालिशपणा करायला, भांडायला, मनमोकळं बोलायला, भटकायला, माहित असलेलं सांगायला आणि नसलेलं माहित करुन घ्यायला...अशा अनेक गोष्टींसाठी मित्रमंडळ मिळालं ते इथंच. काळे आणि पांढरे येवढंच स्वभावविशेष समजणार्‍या माझ्यासारख्याला ग्रे शेड्स बघायला शिकता आलं ते इथंच!! कचाकचा भांडलो, धुडगूस घातला, देव जाणे काय काय केलं चार वर्षात...लिहायला बरंच आहे पण सुचतही नाही आणि थांबवतही नाहीये. असो, मिपा आणि त्यामुळे मिळालेल्या मित्रपरिवाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा आणि आभार!! :)

मिपा अगदी व्यवस्थित चाललं पाहिजे यासाठी आपली व्यस्त नोकरी सांभाळून हा नसता उपद्याप मिपाचे मालक नीलकांतला सांभाळावा लागतो. आणि तेही हौस म्हणुन. अनेकदा मिपावर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या की आम्ही नीलकांतला तो कोणत्या अवस्थेत आहे म्हणजे नोकरीच्या ठिकाणी व्यस्त आहे की आराम करतोय की वैयक्तिक कामात व्यस्त आहे ते सर्व विसरुन फोन करुन एसेमेस करुन परेशान करतो. मिपावर येरर आला आहे प्लीज पाहा आणि मिपा लवकर व्यवस्थित सुरु करा. मालकही न कंटाळता रिप्लाय करतात 'एका तासात करतो, काम सुरु आहे, स्प्याम आयडी, व्हायरस, दृपल येरर, ब्याकप, वेगवेगळ्या सुविधा अशा कितीतरी गोष्टी मालक सांगत असतात. खरं तर कारणं काहीही असोत आणि त्या अडचणी कितीही मोठ्या असोत मिपा सतत चालु असलं पाहिजे, असं आपल्याप्रमाणे मलाही वाटत असतं, तेव्हा आमचा हा त्रास सहन करुन वाचकांसाठी मिपा उपलब्ध करुन दिल्याबद्दल नीलकांतसेठचे मनापासून आभार. अरे हो, किरकोळ कामासाठी प्रशांतलाही आम्ही त्रास देतो. 'हे परिचयाचे आहेत यांचा आयडी अप्रुव्ह करा, अमुक करा आणि धमुक करा, असे म्हणुन प्रशांतलाही त्रास देत असतो तेव्हा प्रशांतसेठचेही मनःपूर्वक आभार. सदस्य येतील आणि जातीलही मिपा मात्र अव्याहत सर्वांसाठी सतत असेच बहरत असले पाहिजे. पुन्हा एकदा मिपाच्या दमदार वाटचालीला भरभरुन शुभेच्छा....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मालक, सर्व टेक्निकल सपोर्ट टीम, संपादक मंडळ, सर्व जुणे-जाणते आणि नवे-नेणते सदस्य, या सर्वांचे आभार... तुम्हा सर्वांमुळे या जीवाचा हापिसातला वेळ (आणि बॅण्डविड्थ) सार्थकी लागते... मिपा उत्तरोत्तर बहरत जावो.....

मिपा मालक नीलकांत तंत्रज्ञ प्रशांत, संपादक, साहित्य संपादक, मिपाकर वाचक यांना मिपा वर्धापन दिनाच्या खुप खुप शुभेच्छा...! च्यायला म्हणता म्हणता मिपाबरोबर इथे आयुष्याची वीस वर्षाचा प्रवास. माय गॉड... मोठा काळ. लब यू & Thanks all मिपा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वधर्म 28/08/2025 - 23:10
मिपा हे एक चांगलं म्हणजे जिवंत संकेतस्थळ म्हणून खूप आवडते. माझेही सदस्यत्व जुने आहे. सर्व चमूला खूप धन्यवाद आणि शुभेच्छाही!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उपाशी बोका 29/08/2025 - 08:58
'मिपा'ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि हॉटेलात येणाऱ्या मिपा परिवारातील सर्व सदस्यांचे आभार.

अभ्या.. 28/08/2025 - 20:01
हायला, इतकी वर्षे झाली? ह्याप्पी बर्डे मिपा. बघता बघता १३-१४ वर्षे झाली राव सदस्यत्त्वाला. मिपावर्धापन दिन आठवला की आठवतं तसं सुरुवातीला गणपती म्हणजे मिपावर मी केलेलं बॅनर असायचंच. किती बॅनर्स केली वर्धापनदिनाची कुणास ठाउक. नेमकी गणपतीत मला कामं असायची आणि हे बॅनर प्लस गणेश लेखमाला आणि लगेच दिवाळी अंकाचे कव्हर ही कामे नीलकांत कसे करुन घ्यायचा माझ्याकडून ही एक कथाच आहे. ऐन वेळेपर्यंत माझे काम तयार नसायचे. झाले के ते मेल कर मग नीलकांत,प्रशान्त जो कुणी असायचा उपलब्ध तो बिचारा पब्लिश करायचा. बिरुटे मास्तरांना मात्र काहीही केले मी त्याचे कौतुक असायचे. बाकी इतर कोणही असु दे, योग्य जागी दुर्लक्ष्याने मारणारा हा खमक्या माणूस कायम माझ्यामागे उभा असायचा. नीलकांताने तर कीती सांभाळून घेतलं त्याची मोजणीच नाही. असो. ते दिवस गेले. तेंव्हाचे मित्र संसार, नोकर्‍या, मुलेबाळे ह्यात गुंतली. आमचेही तसेच झाले. सोलापूरहून वेळ काढुन पुणे कट्ट्याला येणारा मी पुण्यात आल्यावर एकही कट्टा अटेंड करु शकलो नाही. बिका, वल्य्या, किसना, गणा, धन्या, वप्या, बॅट्या, सुडक्या, गुरुजी, पन्नास, गिर्जा, अन्या, गणेशा, मिका, पशा, नाखुकाका, बाप्या, नितीन, प्रसाद, प्रशांत गाढवे, (चौराकाका, तात्या, मोडक, यक्क्या आणि मोहिते कसं विसरायचं तुम्हाला :( )एकसे बढकर एक नग राव. कालपरवापर्यंत भेटायचे, बोलायचे, भांडायचे, चिडायचे, खायचे प्यायच्जे, निदान व्हाटसापवर तरी तोंड दाखवायचे. असो.... लै माणसे दिली राव मिपाने. मित्र पण दिले. काही कारण नसताना शत्रुत्व बाळगणारे दिले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही गोष्टीची एकच बाजू न बघता बाकी पैलू बघायचा दृष्टीकोन दिला. थ्यान्क्स अ लॉट मिपा आणि नीलकांता. जिओ....

In reply to by अभ्या..

बिरुटे मास्तरांना मात्र काहीही केले मी त्याचे कौतुक असायचे.
अभ्याशेठ, कलाकाराच्या कलेवर आपलं पहिलं प्रेम. मीपाची लै चित्र तुम्ही काढली. लंबर एक कलाकारी त्यात होती. अक्षर कलाकारी, रंगसंगती, लै भारी. कलाकार ज्या आवडीने हे सगळं करतो ते आपल्याला लै आवडतं. कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा फडके खांडेकरांनी घातलेला वाद निरर्थक नव्हता, हे मला कायम पटतं. एखादा कलाकार ज्या सौंदर्याला, विचाराला, अभिव्यक्त करतो त्या सर्व कलेचं आपल्याला लै कौतुक. आपली कलाकारी आवडायची. म्हणून ते कौतुक. मिपा संस्थापक म्हणायचे आपलं प्रेम जिल्बीवर आचा-याशी भांडण असले तरी चालतं. आपलं कधी भांडण झालं नाही, हे बरं झालं. 'अरे, घरोटा घरोटा, तुझ्यातून पडे पीठी. तसं तसं माझं गानं पोटातून येतं व्होटी' कसं येतं यार हे सगळं कलाकारांच्या ओठी त्याचं कायम कौतुक वाटतं. आपल्या दैनंदिन आयुष्यात ही सगळी कलाकार मंडळी रंग भरते, आपले दोन क्षण सुखाचे जातात. कोणी कविता करतं, त्यातल्या ओळी आपल्याला आवडतात. आपण त्याचे चाहते होतो. कोणी शायरी केली की त्या ओळी आपल्याला आवडतात. कोणी सुंदर कथा सांगितली की वाह असे सहजोद्गार बाहेर पडतात. सुंदर मैफिल असली की हात आपोआप दाद द्यायला वर येतात. कोणी महिलेनं अंगणात सुंदर रांगोळी काढलेली दिसली की चाललो आपण मागे मागे सॉरी म्हणजे त्या रांगोळीचं कौतुक वाटतं असं. तर, हल्ली अशा कलाकारांच्या प्रेमात पडायचं नाही असं मनोमन ठरवले आहे. आपण पडलो असे हे भोळेभाबडे. कलेचे रसिक. आपल्याला लोक हर्ट करतात. अर्थात आपले स्वभावही आता नीट राहिले नाहीत. आपण एखाद्या लेखकाचे चाहते असतो व्यक्तीगत त्याची विचारांची दुनियादारी आपले सुर जुळत नाहीत. आपण कोणाचे तरी फॅन असतो तो काही तरी वेगळा वाटायला लागतो. आपलं वय, आपली आवड-निवड वाढती वयपरत्वे इकडे-तिकडे व्हायला लागली आहे. जमत नै ये आता हे सगळं. अभ्याशेठ बसू एकदा गप्पा मारायला. -दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 29/08/2025 - 11:55
यंदा गलेमा नसल्याने मिपाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा द्यायला आपले नेहमीचे धागारूपी हक्काचे ठिकाण उपलब्ध नव्हते पण ती कमतरता बिरुटे मास्तरांनी हा धागा वर आणून भरून काढली ह्यासाठी त्यांना विशेष धन्यवाद! अभ्या शेठनी सविस्तर प्रतिसाद लिहून ज्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यावर प्राडॉंनी दिलेल्या प्रतिसादातुन जवळपास माझ्याही मनातल्या सर्व भावना तंतोतंत व्यक्त झाल्याने मी अजून काय वेगळे लिहिणार म्हणा? काही बाबतीत ह्या दोघांशी माझे अगदी टोकाचे वैचारिक मतभेद असले तरी त्याचा आमच्यातल्या वैयक्तिक संबंधांवर काडीचाही परिणाम झाला नाही हे विशेष. वर अभ्याने म्हंटल्याप्रमाणे मी दिवाळी अंकांसाठी केलेल्या कामाचे इथे जाहीररीत्या आणि खाजगीत भरभरून कौतुक करण्यात प्राडॉंनी कधीच हात आखडता घेतला नाही आणि जेव्हा नवा नवा सदस्य बनलो होतो तेव्हा आणि नंतर मिपाच्या संपादकीय कामांत खारीचा वाटा उचलायला लागलो होतो तेव्हा कित्येक बाबतीत अभ्याने मला खूप मोलाचे मार्गदर्शन केले होते. गेली काही वर्षे अज्ञातवासात गेलेला अभ्या काही दिवसांपूर्वी पुन्हा सक्रिय झालेला पाहिल्यावर मनापासून आनंद झाला होता आणि लगेच त्याला व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेजही पाठवून दिला होता. तसा मी पण गेल्या सात-आठ महिन्यांपासून पुन्हा एक ब्रेक घेतलेला आहेच, आणि अधून मधून असे ब्रेक घेणे हे मिपा चालक, मालक, सदस्य, वाचक आणि मुख्य म्हणजे आपले स्वतःचे मनस्वास्थ्य सुदृढ राखण्यासाठी आत्यावश्यक असते अशी माझी आता ठाम धारणा झालेली आहे 😀 मिपावरचा सर्वात पहिला लेख लिहिणारे बिरुटे गुरुजी आणि अभ्या इतका जुना सदस्य नसलो तरी सुरुवातीला केवळ एक वाचक म्हणून वावरत असताना बरे-वाईट कसे का असेना पण लिहिते होण्याची प्रेरणा देणाऱ्या मिपाचे ऋण फेडणे मला ह्या जन्मात तरी शक्य होईल असे वाटत नाही 🙏 असो, पुन्हा एकदा मिपाला आणि मिपा चालक, मालक, सदस्य आणि वाचकांना वर्धापन दिनाच्या (काहीश्या विलंबाने) कोटी कोटी शुभेच्छा!

मिपावर मी साधारण, २०१७ नंतर आलो. काहीही गुगुलवर शोधले की त्याची चर्चा झालेली मिपावर मिळे! नी बंडखोर लेखन खूप होते. ही लोक आहेत कोण अशी चित्र विचित्र नावाची असा प्रश्न पडायचा! कॅप्टन जैक स्पॅरो, कैलासवासी सोन्याबापू, श्रीगुरुजी वगैरे अशी नावे दिसायची, एके दिवशी सहज बसल्या बसल्या सदस्य व्हा ह्यावर टिचकी दिली, नी मीपचा मेल आला सदस्यत्व मिळाल्याचा! तेव्हा पासून मिपा जगतात प्रवेश झाला नी मग काय भयंकर कुस्त्या, हाणामाऱ्या ह्याचा आनंद उपभोगला. :) ज्या मंडळाने स्वागत केले होते त्यांनीच दोन चार वेळा बाहेर काढले. :) पण परत आला नाही तो मिपाकर कसला? ;)
नमस्कार मंडळी. मंडळी मिपा आज आठव्या वर्षात पदार्पण करीत आहे आज हे एक सदस्य म्हणुन लिहितांना मिपाच्या चांगल्या वाईट गोष्टींचा साक्षीदार म्हणुन मला मनापासून अतिशय आनंद वाटत आहे. मिपाच्या समृद्ध अशा प्रवासात मी मिपाच्यासोबत या क्षणापर्यंत सोबत आहे, त्याचाही खुप आनंद वाटत आहे. मिपाच्या सुरवातीला गणेशचतुर्थीच्या रात्रीच्या बारा वाजता निरोप आला ’मास्तर, मिपा सुरु झालंय. लवकर आयडी घ्या आणि लिहा’ मंडळी गेल्या सात वर्षात क्वचितच मी मिपापासून दूर राहीलो असेल. जमेल तसं लिहिलं आपण लोकांनी प्रतिसाद दिला कौतुक केलं. प्रसंगी टीका केल्या, भांड्लो.

थोडे अद्भुत थोडे गूढ - ४

स्पार्टाकस ·

दशानन 29/08/2014 - 21:47
खूपच कष्ट घेऊन लेख लिहिला आहे, तुमचे मागील लेखन देखील वाचले, अतिशय उत्तम! *जॅक द रिपर एक चित्रपट पाहिल्याचे आठवत आहे, त्यात एक डॉक्टर हे सर्व खून करत असतो व मानवी शरीराचा अभ्यास करत असतो असे काही कथानक होते.

आसिफ 29/08/2014 - 23:41
एक नंबर लेख.. हा लेख वाचुन आरुषी तलवार आणि त्यांच्या नोकराच्या हत्याकांडाची आठवण झाली. काही वर्षांपुर्वी झालेल्या या हत्याकांडाबद्दल पोलिसांनी अनेक थिअरी मांडल्या पण पुढे काय झाले याचा काही पत्ता नाही. त्या दुहेरी खुनाच्या आरोपाखाली तिच्या आई वडिलांना अटक झालेली पण त्यांनी त्या खुनांची कबुली दिलेली नव्हती. ~आसिफ.

मदनबाण 30/08/2014 - 07:36
रक्तरंजित घटनेचा माहितीपूर्ण लेख ! मात्र या नावाशी साधर्म असलेले एक पासवर्ड क्रॅकिंग टुल आठवल्र जे कित्येक वर्षांपुर्वी मी जालावर शोधले होते. John the Ripper

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टिम टिम टंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}

गामा पैलवान 29/08/2021 - 20:32
स्पार्टाकस, विन्स्टन चर्चिलचा बाप रँडॉल्फ स्पेन्सर-चर्चिल याच्या चमूने ही हत्याकांडे घडवली असा जॉन हेमर ( John Hamer ) याचा दावा आहे. त्यासंबंधी इंग्रजी लेख इथे सापडला : https://robscholtemuseum.nl/john-hamer-jack-the-ripper-was-winston-churchills-father/ बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या. या वेश्यांना ब्रिटीश राजघराण्याचं एक गुपित ठाऊक होतं. त्याच्या आधारे त्यांनी राजघराण्यास ओलीस धरलं ( = ब्लॅकमेल केलं). त्यामुळे या वेश्यांचा काटा काढायची जबाबदारी रँडॉल्फ स्पेन्सर-चर्चिलने स्वीकारली. हा फ्रीमेसन नामे गुप्तसंस्थेचा सदस्य होता. तिच्या इतर सदस्यांना हाताशी धरून त्याने हे कुकृत्य केलं. मात्र यात क्याथरीन एडौजचा चुकून बळी गेला. बाकी सर्वजणी राजघराण्यास ओलीस ठेवू पहात होत्या. (असा दावा आहे.) तुमच्या लेखात आलेली नावं वॉल्टर सिकर्ट, अॅबरलाईन, डॉक्टर गल, वगैरे परिचित व्यक्तींवर नवा प्रकाश पडतो. असं म्हणतात की या कामगिरीच्या बदल्यात रँडॉल्फचा पोरगा विन्स्टन यांस पंतप्रधानपद मिळालं. आ.न., -गा.पै.

दशानन 29/08/2014 - 21:47
खूपच कष्ट घेऊन लेख लिहिला आहे, तुमचे मागील लेखन देखील वाचले, अतिशय उत्तम! *जॅक द रिपर एक चित्रपट पाहिल्याचे आठवत आहे, त्यात एक डॉक्टर हे सर्व खून करत असतो व मानवी शरीराचा अभ्यास करत असतो असे काही कथानक होते.

आसिफ 29/08/2014 - 23:41
एक नंबर लेख.. हा लेख वाचुन आरुषी तलवार आणि त्यांच्या नोकराच्या हत्याकांडाची आठवण झाली. काही वर्षांपुर्वी झालेल्या या हत्याकांडाबद्दल पोलिसांनी अनेक थिअरी मांडल्या पण पुढे काय झाले याचा काही पत्ता नाही. त्या दुहेरी खुनाच्या आरोपाखाली तिच्या आई वडिलांना अटक झालेली पण त्यांनी त्या खुनांची कबुली दिलेली नव्हती. ~आसिफ.

मदनबाण 30/08/2014 - 07:36
रक्तरंजित घटनेचा माहितीपूर्ण लेख ! मात्र या नावाशी साधर्म असलेले एक पासवर्ड क्रॅकिंग टुल आठवल्र जे कित्येक वर्षांपुर्वी मी जालावर शोधले होते. John the Ripper

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टिम टिम टंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}

गामा पैलवान 29/08/2021 - 20:32
स्पार्टाकस, विन्स्टन चर्चिलचा बाप रँडॉल्फ स्पेन्सर-चर्चिल याच्या चमूने ही हत्याकांडे घडवली असा जॉन हेमर ( John Hamer ) याचा दावा आहे. त्यासंबंधी इंग्रजी लेख इथे सापडला : https://robscholtemuseum.nl/john-hamer-jack-the-ripper-was-winston-churchills-father/ बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या. या वेश्यांना ब्रिटीश राजघराण्याचं एक गुपित ठाऊक होतं. त्याच्या आधारे त्यांनी राजघराण्यास ओलीस धरलं ( = ब्लॅकमेल केलं). त्यामुळे या वेश्यांचा काटा काढायची जबाबदारी रँडॉल्फ स्पेन्सर-चर्चिलने स्वीकारली. हा फ्रीमेसन नामे गुप्तसंस्थेचा सदस्य होता. तिच्या इतर सदस्यांना हाताशी धरून त्याने हे कुकृत्य केलं. मात्र यात क्याथरीन एडौजचा चुकून बळी गेला. बाकी सर्वजणी राजघराण्यास ओलीस ठेवू पहात होत्या. (असा दावा आहे.) तुमच्या लेखात आलेली नावं वॉल्टर सिकर्ट, अॅबरलाईन, डॉक्टर गल, वगैरे परिचित व्यक्तींवर नवा प्रकाश पडतो. असं म्हणतात की या कामगिरीच्या बदल्यात रँडॉल्फचा पोरगा विन्स्टन यांस पंतप्रधानपद मिळालं. आ.न., -गा.पै.
लेखनविषय:
लेखनप्रकार
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धाचा काळ. १८४० मध्ये युरोपात आयर्लंडमध्ये भयानक दुष्काळ पडला होता. आयरीश लोकांच्या जेवणाचा मुख्य भाग म्हणजे बटाटा! या बटाट्याच्या पीकावर पडलेला भयंकर रोग या दुष्काळाला मुख्यतः कारणीभूत होता. या काळात आयर्लंडमधील अनेकांवर उपासमारीची वेळ आली. बटाट्याच्या शेतीवर अवलंबून असलेली सुमारे ४० ते ५०% आयरीश जनता देशोधडीला लागली! या दुष्काळातून वाचण्यासाठी अखेरचा उपाय म्हणजे दुसर्‍या देशांत स्थलांतर करणं!

माझा गणेश मूर्ती संग्रह

अजया ·

इनिगोय 29/08/2014 - 06:49
वा मस्तच! कधी भेटतेयस सांग, तुझ्याकडच्या संग्रहात थोडी भर घालेन मीपण. :-)

एस 01/09/2014 - 18:08
आवडेश. एक इन जनरल शंका अशा संग्रहकांना, ह्या मूर्त्या केवळ कलादृष्टीने संग्रही ठेवल्या जातात की त्यांची पूजा वगैरे होते? नसेल होत तर का होत नाही? की तसे काही बंधन नाही? आणि त्यात जर उजव्या सोंडेची मूर्ती असेल तर?

अजया 01/09/2014 - 20:36
मी मला अावडल्या म्हणून संग्रह केला आहे,मूर्तींचा.उजवी डावी सोंड असे काही घेताना बघत नाही.मला गणपतीच्या विविध रुपांचं आकर्षण आहे.पूजा कोणत्याच मूर्तीची होत नाही.मला त्यातल्या कर्मकांडात इंटरेस्टही नाही.बंधन असल्यास काही कल्पना नाही,असलं तरी पाळलं जाणार नाहीच.मग कशाला त्यात पडा!!

In reply to by अजया

एस 01/09/2014 - 23:01
आपला छंद उत्तरोत्तर असाच वृद्धींगत होत राहो. केवळ मूर्त्याच नव्हे तर वेगवेगळ्या रूपातील विशेषतः अमूर्त स्वरूपातील गणेश-आकार जमा करणेही एक वेगळा अनुभव असू शकेल. चित्रे म्हणा किंवा काष्ठशिल्पे इत्यादी. ह्या दृष्टीनेही संग्रह करून पहा कधी. शुभेच्छा... :-)

इनिगोय 29/08/2014 - 06:49
वा मस्तच! कधी भेटतेयस सांग, तुझ्याकडच्या संग्रहात थोडी भर घालेन मीपण. :-)

एस 01/09/2014 - 18:08
आवडेश. एक इन जनरल शंका अशा संग्रहकांना, ह्या मूर्त्या केवळ कलादृष्टीने संग्रही ठेवल्या जातात की त्यांची पूजा वगैरे होते? नसेल होत तर का होत नाही? की तसे काही बंधन नाही? आणि त्यात जर उजव्या सोंडेची मूर्ती असेल तर?

अजया 01/09/2014 - 20:36
मी मला अावडल्या म्हणून संग्रह केला आहे,मूर्तींचा.उजवी डावी सोंड असे काही घेताना बघत नाही.मला गणपतीच्या विविध रुपांचं आकर्षण आहे.पूजा कोणत्याच मूर्तीची होत नाही.मला त्यातल्या कर्मकांडात इंटरेस्टही नाही.बंधन असल्यास काही कल्पना नाही,असलं तरी पाळलं जाणार नाहीच.मग कशाला त्यात पडा!!

In reply to by अजया

एस 01/09/2014 - 23:01
आपला छंद उत्तरोत्तर असाच वृद्धींगत होत राहो. केवळ मूर्त्याच नव्हे तर वेगवेगळ्या रूपातील विशेषतः अमूर्त स्वरूपातील गणेश-आकार जमा करणेही एक वेगळा अनुभव असू शकेल. चित्रे म्हणा किंवा काष्ठशिल्पे इत्यादी. ह्या दृष्टीनेही संग्रह करून पहा कधी. शुभेच्छा... :-)
बर्‍याच वर्षांपासुन गणेश मुर्तींचा संग्रह करण्याचा माझा छंद आहे. जिथे जातो तिथली गणेश मुर्ती आणली जायची. बर्‍याच मुर्ती जमा झाल्यावर या संग्रहाचं वर्गीकरण करायला सुरुवात केली. त्यातल्याच काही विविध माध्यमातल्या मुर्तींचे हे फोटो.

नॉन लेव्हल प्लेइंग गेम

ऋतुराज चित्रे ·

अगोचर 29/08/2014 - 00:40
त्या संदर्भात अजुन काही विचार आले - स्त्री पुरुष भेदभाव बक्षिसाची रक्कम / मोबदल्या बाबतित दिसून येतो. सर्व साधारणपणे स्त्रियांच्या त्याच स्पर्धेसाठी कमी बक्षीस असते. म्हणजे मॅरेथॉन मधे स्पर्धा वेगवेगळ्या असल्या तरी सर्वान्ना तेवढेच अंतर पळावे लागते. त्यातही स्त्रियांची क्षमता निकलांवरुन कमी दिसुन येते आणि हेच त्याचे कारण असावे. समान स्पर्धेला अपवाद म्हणुन टेनिस हे एकच उदाहरण मला आत्ता आठवते, ज्याच्यामधे पुरुषांना पाच सेट खेळावे लागतात, पण स्त्रियांच्या सामन्याचा निकाल तीन सेटांमधेच लागतो. अर्थात जास्त (वेळ) करमणुक केल्याबद्दल त्यांना जास्ती मोबदला मिळाला तर काहीतरी कारण आहे. या रकमेचा अपवाद म्हणजे अमेरिकन ओपन, उदारमतवाद्यांनी अनेक वर्षें पाठपुरावा करून दोनही विजेत्याना मिळणारी रक्कम समान करून घेतली. पण वरील कारणासाठी (तीनच सेट) काही स्त्रिमुक्तीवाद्याच्या मते हा स्त्रियांचा अपमान आहे.

vikramaditya 30/08/2014 - 16:48
खेळात शारीरीक श्रमांचा प्रश्न उपस्थित होत नाही. तरीही प्रथम १० खेळाडुंमध्ये ELO रेटींग प्रमाणे कोणा महिला खेळाडुचा समावेश झालेला दिसत नाही. Why So?

नितिन थत्ते 31/08/2014 - 07:56
>>दोघानाही समान कोन साधण्यासाठी सारखेच श्रम लागतात, हे पूर्ण चूक आहे. ज्याचे पाय लांब असतील त्याच्या पायांचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल. त्यामुळे त्याला समान कोन साधण्यासाठी जास्त श्रम लागतील. ऑव्हरऑल दोघांना समान* श्रम लागतील. *गणित तितके सोपे नसावे. पण लांब पायवाल्याला अनड्यू फायदा मिळत नसावा.

वजन व पायांच्या उंचीप्रमाणे गट पाडले तर थोड्याफार प्रमाणात शक्य आहे. वजन व उंचीमुळे एकाच गटात सर्वांंना ठेवल्यास समान संधीचा गुंता अधिक वाढू शकतो. कारण मोमेंंट ऑफ इनेर्शियावर संपुर्ण शरिराच्या वस्तुमानापेक्षा केवळ पायांच्या वस्तुमानामुळे परिणाम होतो.

हाडक्या 01/09/2014 - 16:01
जर उन्चीमुळे कोणी या खेळात जिंकू शकला असता तर सगळे लंबूटांग य खेळात रेकॉर्ड करीत असलेले दिसले असते. मूळ गृहितक दिशाभूल करणारे आहे. याला जर नियम करावयाचे म्हटले तर धावण्याच्या स्पर्धा, उंच उडी, बास्केटबॉल इत्यादि खेळातदेखील असेच म्हणावे लागेल.

१९८४ ते २०१२ पर्यंतच्या ऑलिम्पिकच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची उंची ६ फुटापेक्षा अधिक होती, अपवाद फक्त २००० ऑलिम्पिकचा. १) १९८४ कार्ल लुईस - उंची ६'.३" (८१ कि.ग्रा.) वेळ - ९.९९ सेकंद २) १९८८ कार्ल लुईस - वेळ - ९.९२ सेकंद ३) १९९२ लिंफोर्ड क्रिस्टी - उंची ६'.२" (९२ कि.ग्रा. ) वेळ- ९.९६ सेकंद ४) १९९६ डोनोवन बेली - उंची ६'.१" (९१ कि.ग्रा.) वेळ - ९.८४ सेकंद ५) २००० मॉरीस ग्रीन - उंची ५'.९ १/२ " ( ७५ कि.ग्रा.) वेळ- ९.८७ सेकंद ६) २००४ जस्टीन गॅटलीन - उंची ६'.१" ( ८३ कि.ग्रा.) वेळ - ९.८५ सेकंद ७) २००८ उसेन बोल्ट - उंची ६.'५" ( ९४ कि.ग्रा.) वेळ - ९.६९ सेकंद ८) २०१२ उसेन बोल्ट - वेळ - ९.६३ सेकंद जास्त उंचीमुळे खेळाडूला कमी उंचीच्या खेळाडूपेक्षा हवेचा अधिक प्रतिकार करावा लागतो. परंतु सरावाने तो धावण्याच्या शैलीत बदल करून त्यावर मात करू शकतो. उंच खेळाडूला पायाच्या वस्तुमानामुळे ढांग (स्टेप) टाकण्यासाठी कमी उंचीच्या खेळाडूपेक्षा अधिक उर्जा लागते. मोमेंट ऑफ इनर्शियामुळे खरे तर कमी उंचीच्या खेळाडूंना अधिक फायदा व्हायला पाहिजे. परंतु ऑलिम्पिकच्या निकालात तसे आढळत नाही. उंच खेळाडू १०० मीटर अंतर कमी उंच खेळाडूपेक्षा कमी ढांगेत पार करतो .( पायाच्या उंचीतील फरकामुळे ). धावताना पायाचा जेव्हा जमिनीशी संपर्क होतो तेव्हा काही क्षणापुरता जमिनीच्या प्रतिकारामुळे वेग कमी होतो. खेळाडूला जोर लावून पुढची ढांग टाकावी लागते. उंच खेळाडूला शरीराच्या वस्तुमानामुळे कमी उंचीच्या खेळाडूपेक्षा अधिक जोर लावावा लागतो. सरावाने तो पायाची हालचाल व जमिनीवर पायाचा जोर ह्यात वाढ करू शकतो. कमी उंचीच्या खेळाडूने कितीही पायाची हालचाल जोरात केली तरी तो १०० मीटर अंतर कमी ढांगेत पार करू शकत नाही , कारण पायाची लांबी सरावाने वाढू शकत नाही. उसेन बोल्टने २००९ मध्ये १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ९.५८ सेकंद नोंदवली होती. बोल्टने जेव्हा हे १०० मीटर अंतर ९.५८ सेकंदात पार केले तेव्हा ५.२९ सेकंद त्याने जमिनीला स्पर्श केला नव्हता. ( इतका वेळ तो हवेत होता.) १०० मीटर अंतर त्याने ४१ ढांगात कापले. म्हणजे एका ढांगेत त्याने सरासरी ८ फूट अंतर पार केले. अशी कामगिरी कमी उंचीच्या खेळाडूला उंचीच्या मर्यादेमुळे शक्य नाही. ऑलिम्पिकच्या निकालावरून स्पष्ट दिसते धावण्याच्या स्पर्धेत उंच खेळाडूच जिंकतात. त्यामुळे कमी उंचीच्या खेळाडूंना उंच खेळाडूंबरोबर स्पर्धा लावून त्यांचावर अन्याय केला जातो. ६ फुट उंच खेळाडूबरोबर साडे पाच फुट उंच खेळाडूची स्पर्धा लावणे हे चुकीचेच आहे. शेवटी शारीरिक मर्यादा येतातच. अवांतर : घोड्यांच्या शर्यतीत घोड्याची डीएनए चाचणी केली जाते. ठ्ठो... धावा आता ...

ऋषिकेश 03/09/2014 - 10:25
नाही पटले उंचीच का? श्रवणशक्ती, दृश्यमानता वगैरे घटक का नको? जर दृश्यमानता समसमान करायला लेन्स हे अतिरिक्त साधन वापरले दिले जाते, तर उंची वाढवायला अधिक उंचीचे बुट व/वा इतर काहीतरी रोचक उपाय (पटकन सुचत नाहीये, पण जरा विचार केला तर मिळेलच) करून लेव्हल प्लेइंग फिल्ड बनवावे काय? अशी यादी कितीही वाढवता येईल. कोणत्याही दोन व्यक्तीत काहीतरी अधिक उणे असणारच. सर्वार्थाने लेव्हल प्लेइंग फिल्ड मिळाणे अशाने अशक्य होत जाईल

प्रसाद१९७१ 03/09/2014 - 10:40
तुमच्या लॉजिक प्रमाणे आता परिक्षा पण विद्यार्थ्यांच्या IQ च्या बेसिस वर गट पाडुन घेतल्या पाहीजेत. १००-११० IQ चा एक गट ११०-१२० IQ चा दुसरा गट. त्याहुन पुढे जाउन मग IQ+उंची अश्या बेसिस वर खेळात गट पाडावेत. काय चाललय काय?

मार्मिक गोडसेंची प्रतिक्रिया वाचल्यावर मी माझ्या इंजिनिअर, डॉक्टर व शिक्षक मित्रांशी चर्चा केली. बरेचजणांनी प्रतिक्रियेशी सहमती दर्शवली. बोल्टने जेव्हा हे १०० मीटर अंतर ९.५८ सेकंदात पार केले तेव्हा ५.२९ सेकंद त्याने जमिनीला स्पर्श केला नव्हता. ( इतका वेळ तो हवेत होता.) १०० मीटर अंतर त्याने ४१ ढांगात कापले. म्हणजे एका ढांगेत त्याने सरासरी ८ फूट अंतर पार केले. अशी कामगिरी कमी उंचीच्या खेळाडूला उंचीच्या मर्यादेमुळे शक्य नाही. कुस्ती, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग इ. खेळप्रकरात वजनाप्रमाणे अनेक गट असतात तसे उंचीप्रमाणे धावण्याच्या स्पर्धेत गट पाडले तर कमी उंचीच्या खेळाडूंना प्रोस्ताहनच मिळेल. मार्मिक गोडसेंची प्रतिक्रिया मला अधिक समतोल वाटली.

अगोचर 29/08/2014 - 00:40
त्या संदर्भात अजुन काही विचार आले - स्त्री पुरुष भेदभाव बक्षिसाची रक्कम / मोबदल्या बाबतित दिसून येतो. सर्व साधारणपणे स्त्रियांच्या त्याच स्पर्धेसाठी कमी बक्षीस असते. म्हणजे मॅरेथॉन मधे स्पर्धा वेगवेगळ्या असल्या तरी सर्वान्ना तेवढेच अंतर पळावे लागते. त्यातही स्त्रियांची क्षमता निकलांवरुन कमी दिसुन येते आणि हेच त्याचे कारण असावे. समान स्पर्धेला अपवाद म्हणुन टेनिस हे एकच उदाहरण मला आत्ता आठवते, ज्याच्यामधे पुरुषांना पाच सेट खेळावे लागतात, पण स्त्रियांच्या सामन्याचा निकाल तीन सेटांमधेच लागतो. अर्थात जास्त (वेळ) करमणुक केल्याबद्दल त्यांना जास्ती मोबदला मिळाला तर काहीतरी कारण आहे. या रकमेचा अपवाद म्हणजे अमेरिकन ओपन, उदारमतवाद्यांनी अनेक वर्षें पाठपुरावा करून दोनही विजेत्याना मिळणारी रक्कम समान करून घेतली. पण वरील कारणासाठी (तीनच सेट) काही स्त्रिमुक्तीवाद्याच्या मते हा स्त्रियांचा अपमान आहे.

vikramaditya 30/08/2014 - 16:48
खेळात शारीरीक श्रमांचा प्रश्न उपस्थित होत नाही. तरीही प्रथम १० खेळाडुंमध्ये ELO रेटींग प्रमाणे कोणा महिला खेळाडुचा समावेश झालेला दिसत नाही. Why So?

नितिन थत्ते 31/08/2014 - 07:56
>>दोघानाही समान कोन साधण्यासाठी सारखेच श्रम लागतात, हे पूर्ण चूक आहे. ज्याचे पाय लांब असतील त्याच्या पायांचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल. त्यामुळे त्याला समान कोन साधण्यासाठी जास्त श्रम लागतील. ऑव्हरऑल दोघांना समान* श्रम लागतील. *गणित तितके सोपे नसावे. पण लांब पायवाल्याला अनड्यू फायदा मिळत नसावा.

वजन व पायांच्या उंचीप्रमाणे गट पाडले तर थोड्याफार प्रमाणात शक्य आहे. वजन व उंचीमुळे एकाच गटात सर्वांंना ठेवल्यास समान संधीचा गुंता अधिक वाढू शकतो. कारण मोमेंंट ऑफ इनेर्शियावर संपुर्ण शरिराच्या वस्तुमानापेक्षा केवळ पायांच्या वस्तुमानामुळे परिणाम होतो.

हाडक्या 01/09/2014 - 16:01
जर उन्चीमुळे कोणी या खेळात जिंकू शकला असता तर सगळे लंबूटांग य खेळात रेकॉर्ड करीत असलेले दिसले असते. मूळ गृहितक दिशाभूल करणारे आहे. याला जर नियम करावयाचे म्हटले तर धावण्याच्या स्पर्धा, उंच उडी, बास्केटबॉल इत्यादि खेळातदेखील असेच म्हणावे लागेल.

१९८४ ते २०१२ पर्यंतच्या ऑलिम्पिकच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची उंची ६ फुटापेक्षा अधिक होती, अपवाद फक्त २००० ऑलिम्पिकचा. १) १९८४ कार्ल लुईस - उंची ६'.३" (८१ कि.ग्रा.) वेळ - ९.९९ सेकंद २) १९८८ कार्ल लुईस - वेळ - ९.९२ सेकंद ३) १९९२ लिंफोर्ड क्रिस्टी - उंची ६'.२" (९२ कि.ग्रा. ) वेळ- ९.९६ सेकंद ४) १९९६ डोनोवन बेली - उंची ६'.१" (९१ कि.ग्रा.) वेळ - ९.८४ सेकंद ५) २००० मॉरीस ग्रीन - उंची ५'.९ १/२ " ( ७५ कि.ग्रा.) वेळ- ९.८७ सेकंद ६) २००४ जस्टीन गॅटलीन - उंची ६'.१" ( ८३ कि.ग्रा.) वेळ - ९.८५ सेकंद ७) २००८ उसेन बोल्ट - उंची ६.'५" ( ९४ कि.ग्रा.) वेळ - ९.६९ सेकंद ८) २०१२ उसेन बोल्ट - वेळ - ९.६३ सेकंद जास्त उंचीमुळे खेळाडूला कमी उंचीच्या खेळाडूपेक्षा हवेचा अधिक प्रतिकार करावा लागतो. परंतु सरावाने तो धावण्याच्या शैलीत बदल करून त्यावर मात करू शकतो. उंच खेळाडूला पायाच्या वस्तुमानामुळे ढांग (स्टेप) टाकण्यासाठी कमी उंचीच्या खेळाडूपेक्षा अधिक उर्जा लागते. मोमेंट ऑफ इनर्शियामुळे खरे तर कमी उंचीच्या खेळाडूंना अधिक फायदा व्हायला पाहिजे. परंतु ऑलिम्पिकच्या निकालात तसे आढळत नाही. उंच खेळाडू १०० मीटर अंतर कमी उंच खेळाडूपेक्षा कमी ढांगेत पार करतो .( पायाच्या उंचीतील फरकामुळे ). धावताना पायाचा जेव्हा जमिनीशी संपर्क होतो तेव्हा काही क्षणापुरता जमिनीच्या प्रतिकारामुळे वेग कमी होतो. खेळाडूला जोर लावून पुढची ढांग टाकावी लागते. उंच खेळाडूला शरीराच्या वस्तुमानामुळे कमी उंचीच्या खेळाडूपेक्षा अधिक जोर लावावा लागतो. सरावाने तो पायाची हालचाल व जमिनीवर पायाचा जोर ह्यात वाढ करू शकतो. कमी उंचीच्या खेळाडूने कितीही पायाची हालचाल जोरात केली तरी तो १०० मीटर अंतर कमी ढांगेत पार करू शकत नाही , कारण पायाची लांबी सरावाने वाढू शकत नाही. उसेन बोल्टने २००९ मध्ये १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ९.५८ सेकंद नोंदवली होती. बोल्टने जेव्हा हे १०० मीटर अंतर ९.५८ सेकंदात पार केले तेव्हा ५.२९ सेकंद त्याने जमिनीला स्पर्श केला नव्हता. ( इतका वेळ तो हवेत होता.) १०० मीटर अंतर त्याने ४१ ढांगात कापले. म्हणजे एका ढांगेत त्याने सरासरी ८ फूट अंतर पार केले. अशी कामगिरी कमी उंचीच्या खेळाडूला उंचीच्या मर्यादेमुळे शक्य नाही. ऑलिम्पिकच्या निकालावरून स्पष्ट दिसते धावण्याच्या स्पर्धेत उंच खेळाडूच जिंकतात. त्यामुळे कमी उंचीच्या खेळाडूंना उंच खेळाडूंबरोबर स्पर्धा लावून त्यांचावर अन्याय केला जातो. ६ फुट उंच खेळाडूबरोबर साडे पाच फुट उंच खेळाडूची स्पर्धा लावणे हे चुकीचेच आहे. शेवटी शारीरिक मर्यादा येतातच. अवांतर : घोड्यांच्या शर्यतीत घोड्याची डीएनए चाचणी केली जाते. ठ्ठो... धावा आता ...

ऋषिकेश 03/09/2014 - 10:25
नाही पटले उंचीच का? श्रवणशक्ती, दृश्यमानता वगैरे घटक का नको? जर दृश्यमानता समसमान करायला लेन्स हे अतिरिक्त साधन वापरले दिले जाते, तर उंची वाढवायला अधिक उंचीचे बुट व/वा इतर काहीतरी रोचक उपाय (पटकन सुचत नाहीये, पण जरा विचार केला तर मिळेलच) करून लेव्हल प्लेइंग फिल्ड बनवावे काय? अशी यादी कितीही वाढवता येईल. कोणत्याही दोन व्यक्तीत काहीतरी अधिक उणे असणारच. सर्वार्थाने लेव्हल प्लेइंग फिल्ड मिळाणे अशाने अशक्य होत जाईल

प्रसाद१९७१ 03/09/2014 - 10:40
तुमच्या लॉजिक प्रमाणे आता परिक्षा पण विद्यार्थ्यांच्या IQ च्या बेसिस वर गट पाडुन घेतल्या पाहीजेत. १००-११० IQ चा एक गट ११०-१२० IQ चा दुसरा गट. त्याहुन पुढे जाउन मग IQ+उंची अश्या बेसिस वर खेळात गट पाडावेत. काय चाललय काय?

मार्मिक गोडसेंची प्रतिक्रिया वाचल्यावर मी माझ्या इंजिनिअर, डॉक्टर व शिक्षक मित्रांशी चर्चा केली. बरेचजणांनी प्रतिक्रियेशी सहमती दर्शवली. बोल्टने जेव्हा हे १०० मीटर अंतर ९.५८ सेकंदात पार केले तेव्हा ५.२९ सेकंद त्याने जमिनीला स्पर्श केला नव्हता. ( इतका वेळ तो हवेत होता.) १०० मीटर अंतर त्याने ४१ ढांगात कापले. म्हणजे एका ढांगेत त्याने सरासरी ८ फूट अंतर पार केले. अशी कामगिरी कमी उंचीच्या खेळाडूला उंचीच्या मर्यादेमुळे शक्य नाही. कुस्ती, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग इ. खेळप्रकरात वजनाप्रमाणे अनेक गट असतात तसे उंचीप्रमाणे धावण्याच्या स्पर्धेत गट पाडले तर कमी उंचीच्या खेळाडूंना प्रोस्ताहनच मिळेल. मार्मिक गोडसेंची प्रतिक्रिया मला अधिक समतोल वाटली.
क्रीडा स्पर्धा कोणतीही असो तेथे धर्म,जात व वंश या गोष्टींना थारा नसतो.अपवाद फक्त लिंगाचा,कारण स्त्री व पुरुषातील शारीरिक ठेवण व नैसर्गिक सामर्थ्यातील फरक हाच त्यामागील उद्देश असावा.स्पार्धा समान पातळीवर व्हावी या उद्देशाने अनेक क्रिडा प्रकारांचे गट पाडले गेले.उदा: मुष्ठीयुद्धात खेळाडूच्या वजनाप्रमाणे हेवी वेट व लाईट वेट असे गट पाडले गेले.कोणत्याही गटातील खेळाडूला आपले वजन कमी जास्त करून संबंधित गटात भाग घेता येतो. येथे वजन हे प्रमाण मानले गेले आहे.

वर्धमान ते महावीर - भाग 2

दशानन ·

दशानन 28/08/2014 - 23:15
विलासराव, हा भाग जरा मुद्दाम लहान केला आहे, कारण पुढील भाग, हा पुर्णपणे वैचारिक आणि तत्त्वज्ञान यावर आधारित आहे, व तो खूप मोठा होणार आहे. लय जपणे एवढाच उद्देश आहे. नेहमी प्रमाणे जे जे लिहतो आहे ते ते प्रकाशित करतो आहे. त्यामुळे लेखन लांबी विचार घेत नाही आहे. :)

प्रचेतस 28/08/2014 - 23:20
लेखन आवडले. स्थविर शब्द पाहून हीनयान (थेरवादी/स्थविरवादी) बौद्ध पंथाची आठवण झाली.

In reply to by प्रचेतस

दशानन 28/08/2014 - 23:22
>>>बौद्ध पंथाची आठवण झाली बुद्धाच्या काळात महावीर होते, त्यांची प्रत्येक्ष भेट झाली की नाही, हे माहिती नाही. याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत, पण दोघांची भाषा, विचार, जन्म (स्वप्न इत्यादी) यात खूप साम्य आहे.

In reply to by प्रचेतस

दशानन 28/08/2014 - 23:33
एस.. म्हणून मध्यंतरी असा मत प्रवाह निर्माण झाला की आधी, गौतम यांचा बुद्ध धर्म व नंतर जैनधर्म. पण नंतर असे मान्य झाले की, महावीर हे २४ व्ये तीर्थंकर, म्हणजे आधी २३ तीर्थंकरानी याच विचार धारेचा पुरस्कार केला. पण मी अजून शाशंक आहे याबद्दल. शक्यतो, वैदिक धर्म त्याग करणारे दोन गट असतील, एक ज्यांनी पूर्णपणे वैदिक मते नाकारली व एक ज्यांनी गरजेपूर्ती / विचारांशी मेळ असलेली स्वीकारली व बाकी नाकारली.

In reply to by दशानन

प्रचेतस 28/08/2014 - 23:42
सहमत. जैनांचे महावीरांआधीचे तीर्थंकर ही संकल्पना मला काहीशी इस्लामसारखी वाटते. जसे प्रेषित मुहम्मद हे शेवटचे. पण आधीचे प्रेषित थेट अ‍ॅडम, नोहा वैग्रेपासून. शिवाय यातील बहुतांश तिर्थंकर हे पौराणिक ग्रंथांतील दिसतात. उदा. २२ व तिर्थंकर नेमिनाथ. हे थेट कृष्णाचे चुलतबंधू असल्याचे जैन धर्मिय मानतात.

In reply to by प्रचेतस

दशानन 28/08/2014 - 23:48
२४ पैकी फक्त तीन तीर्थंकर याचे अस्तित्व होते, असे आज मान्य केले जाते (यात खूप गोंधळ आहे, पण पुराण, धर्मग्रन्थ, इतर काही पुरावे धरून) एक वृषभनाथ, दुसरे नेमीनाथ व तिसरे महावीर. बाकीच्या बद्दल कुठलाही अगदी लोककथेमध्ये पण पुरावा नाही आहे. *वृषभनाथ, रामायण मध्ये येतात.

In reply to by दशानन

प्रचेतस 28/08/2014 - 23:56
पार्श्वनाथांबद्दल पण काही उल्लेख नाहीत का? महावीरांनंतरचे ते सर्वात जास्त प्रसिद्ध तीर्थंकर. धरणेन्द्र यक्ष, कमठ राक्षस ह्या सगळ्या कथा नंतरच्या का? तसेही गौतम बुद्धांचा मारविजय आणि पार्श्वनाथांचे कमठविजय यात प्रचंड समानता आहे.

In reply to by प्रचेतस

दशानन 29/08/2014 - 00:03
>>>तसेही गौतम बुद्धांचा मारविजय आणि पार्श्वनाथांचे कमठविजय यात प्रचंड समानता आहे. यातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. पार्श्वनाथांबद्दल 'महाभारतात' उल्लेख येतो, पण ते पार्श्वनाथ ते हेच याबद्दल देखील संदेह आहे. जैनधर्मामध्ये कालगणना एवढी विचित्र आहे की, साधे उदा. महावीर यांचा जिवनकाल हा लाखो वर्ष लिहतात, सांगतात :( अजून सखोल वाचन सुरु आहे. पण त्याकाळात एकच नाव असलेली व्यक्ती अनेक होत्या. महावीर यांचा प्रिय शिष्य याचे नाव देखील "गौतम" होते.

In reply to by दशानन

दशानन 29/08/2014 - 00:14
याच वेळी, महावीर यांचे दुसरे तप चालू होते तेव्हा "मूळ" गौतम यांना मोक्ष प्राप्त झाला होता. मोक्ष समयी गौतमबुद्ध हे ८३ वर्षाचे होते असे मानले जाते, म्हणजे, महावीर वयाच्या 30व्या वर्षी घरातून बाहेर पडले व दोन तप १२-१२= २४ वर्ष.. जेव्हा महावीर ५४ व्या वर्षी होते तेव्हा गौतमबुद्ध हे मोक्षगतीस प्राप्त झाले होते. शक्यतो भेटले देखील असतील. कोण जाणे.

In reply to by दशानन

प्रचेतस 29/08/2014 - 00:24
भेट झाली नसावी असे मला वाटते. नाहीतर समकालीन किंवा तदनंतरच्या साहित्यात याबद्दल काही उल्लेख नक्कीच आले असते. शिवाय दोन्ही धर्मांच्या विचारधारा वरकरणी जरी सारख्या वाटल्या तरी त्यात काही मूलभूत फरक आहेत.

In reply to by दशानन

विलासराव 29/08/2014 - 11:00
मोक्ष समयी गौतमबुद्ध हे ८३ वर्षाचे होते असे मानले जात माझ्या माहितीप्रमाणे गौतमबुद्धाने २९ व्या वर्षी घर सोडले, ३५ व्या वर्षी त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले. ८० व्या वर्षी महापरीनिर्वान झाले त्यांचे. अर्थातच त्यांची शिकवण महत्वाची आहे. बाकी गोष्टी गौण आहेत.

In reply to by विलासराव

विलासराव 29/08/2014 - 11:05
http://misalpav.com/comment/reply/28662/606780 बुद्द साहित्य इथे उपलब्द्ध आहे. 12:00 noon to 4:00 pm - Monday to Friday (Wednesday Closed) 12:00 noon to 5:00 pm - Saturday & Sunday ‘Pariyesana Potthakalaya / Research Library’ http://misalpav.com/comment/reply/28662/606780

In reply to by विलासराव

लेखन (बहुदा) बाकी गोष्टींवरच होणार आहे. ज्याचा `ऐतिहासिक आभ्यास' म्हणून काहीएक उपयोग असेल. आणि प्रतिसादांचा रागरंग पाहाता चर्चाही त्याच अंगानं घडत राहातील. `अहिंसा परमो धर्मः' या महावीराच्या अल्टीमेट शिकवणीवर (पंचशीलाचा मागोवा घेत) चर्चा, बहुदा बराच ऐतिहासिक उहापोह झाल्यावर होण्याची शक्यता दिसते (किंवा ती देखिल होण्याची शक्यता कमीच).

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन 29/08/2014 - 21:06
>> प्रतिसादांचा रागरंग पाहाता चर्चाही त्याच अंगानं घडत राहातील. हे काथ्याकूट मध्ये नसून "जनातलं मनातलं" मध्ये. येथे मला चर्चा अपेक्षीतच नाही आहे ना, वाद-विवाद. मी एक कादंबरी प्रकारात लेखन करतो आहे व जेथे जेथे हवे तेथे तेथे लेखन स्वातंत्र्य घेतो आहे.

In reply to by प्रचेतस

आयुर्हित 29/08/2014 - 02:54
सोनिजी की नसियत: हे अजमेर येथील मंदिर भगवान ह्रुषभदेव उर्फ आदिनाथ यांना वाहिलेले मंदिर आहे. भगवान ह्रुषभदेव हे इक्ष्वाकू वंशातील राजा भरत व भगवान रामाचेही पुर्वज आहेत, ज्यांनी जगाला सर्व प्रथम "अहिंसेचा मार्ग" दाखविला आणि म्हणुन ते प्रथम तिर्थंकर बनले आहेत. हे मंदिर बघण्यासारखे आहे. यात अयोध्येचे प्रारुप(मॉडेल)व इतकी सून्दर नगररचना आकाशमार्गासहित दाखविली आहे. पहिल्यांना बघितल्यावर मी तर थक्कच झालो होतो!

In reply to by आयुर्हित

दशानन 29/08/2014 - 21:07
तुमचा प्रतिसाद, प्रतिसाद प्रकार व आशय काहीच समजले नाही. लेखनाबद्दल, लेखनातील आशयबद्दल मला यात काही आहे असे दिसत नाही आहे.

In reply to by दशानन

आयुर्हित 29/08/2014 - 21:36
आपला प्रतिसादःएस.. म्हणून मध्यंतरी असा मत
महावीर हे २४ व्ये तीर्थंकर, म्हणजे आधी २३ तीर्थंकरानी याच विचार धारेचा पुरस्कार केला. पण मी अजून शाशंक आहे याबद्दल. शक्यतो, वैदिक धर्म त्याग करणारे दोन गट असतील, एक ज्यांनी पूर्णपणे वैदिक मते नाकारली व एक ज्यांनी गरजेपूर्ती / विचारांशी मेळ असलेली स्वीकारली व बाकी नाकारली.
वल्लींचा प्रतिसादःसहमत.
जैनांचे महावीरांआधीचे तीर्थंकर ही संकल्पना
आपल्या व वल्लींच्या प्रतिसादावरुन तीर्थंकरांनी कोणत्या विचार धारेचा पुरस्कार केला असावा याचे उत्तर व संदर्भ दिला आहे.

In reply to by आयुर्हित

दशानन 29/08/2014 - 21:40
चौवीस तीर्थंकर ही संकल्पना महावीर यांच्या देखील खूप नंतर आली असावी, आणि आजचा जो धर्म आहे, तो " तीर्थंकरांनी कोणत्या विचार धारेचा पुरस्कार केला" तो विचार सोडून कधीच पदभ्रष्ट झाला आहे.

In reply to by दशानन

आयुर्हित 31/08/2014 - 01:22
आजचा जो धर्म आहे, तो "तीर्थंकरांनी कोणत्या विचार धारेचा पुरस्कार केला" तो विचार सोडून कधीच पदभ्रष्ट झाला आहे. आय ऑब्जेक्ट! धर्म कधीच पदभ्रष्ट होत नाही. तर पदभ्रष्ट तो होतो जो धर्माची शिकवण विसरतो किंवा नीजी स्वार्थापोटी चुकीचा अर्थ लावतो/सांगतो.

स्पा 29/08/2014 - 10:26
मस्त रे वल्ली काकांची माहीती पण खुप उपयुक्त, थोडे मोठाले भाग येउंदेत :-)

इथे लेखन प्रकार काय आहे यावर चर्चा घडावी की नाही हे ठरत नाही. पब्लिक श्रद्धांजलीच्या धाग्याचा राजकीय आखाडा करु शकतं तिथे जनातल्या मनातल्याची काय कथा! असो, तुम्ही `कादंबरी' लिहा पण ती वर्धमानाची होईल, महावीराची नाही. जो सिद्ध होतो त्याला भूतकाळ राहत नाही, इतिहास राहात नाही. तो सनातन वर्तमान होतो. सनातन वर्तमान अशा अर्थानं की त्याची शिकवण साधकाला वर्तमानाशी संलग्न करते, मग काळ कोणताही असो. महावीराचं अलौकिकत्व त्याच्या शिकवणीत आहे, इतिहासाच्या उहापोहात नाही. महावीराच्या दृष्टीनं साक्षात्कार म्हणजे स्वतःला सर्वस्वी उघड करणंय (Enlightenment is the Ultimate Unfoldment of Self : Osho on Mahavir). आणि म्हणून तर हा एकमेव सिद्ध निर्वस्त्र उभा आहे. हे स्वतःला उघडत जाण्याचा त्याचा मार्ग पंचशीलातून जातो आणि अहिंसेला परमधर्म मानतो. कोणता तिर्थंकर क्रमवारीत कितवा होता वगैरे प्रकारची चर्चा म्हणजे साईबाबांना देव म्हणायचं की नाही यानं जितपत मनोरंजन होऊ शकेल तितपतच मनोरंजन करेल.

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन 24/09/2014 - 22:40
मी येथे वादविवाद करण्यासाठी, किंवा मी काय लिहितो व कसे लिहितो, कोणासाठी लिहितो याची चर्चा करण्यासाठी येत नाही. व तुम्ही देखील आपला अमुल्यवेळ माझ्या काही शब्दांना प्रमाण मानून वाया घालवू नये ही नम्र विनंती. आणि इतर काय खातात याचे प्रमाण देऊन तुम्ही पण खाणे कसे योग्य आहे हे कृपया मला शिकवण्यासाठी तर नक्कीच येऊ नका, दैवदयेने थोडीफार माझी स्वत:ची विचार करण्याची कुवत आणि समज आहे. शक्यतो हा प्रतिसाद तुम्हाला खटकेल, आणि तो खटकावा याच हेतूने लिहिला आहे त्यामुळे प्रतिवाद घालू नये. कुठल्या विभागात काय लिहावे काय नाही याची माझी जाण अजून स्थीर आहे.

शेखर 01/09/2014 - 10:21
राज, माझा ह्या बाबतचा अभ्यास फारच कमी आहे त्यामुळे सध्या फक्त वाचतोय. तुझ्या मुळे छान ओळख होती आहे. धन्यवाद.

दशानन 28/08/2014 - 23:15
विलासराव, हा भाग जरा मुद्दाम लहान केला आहे, कारण पुढील भाग, हा पुर्णपणे वैचारिक आणि तत्त्वज्ञान यावर आधारित आहे, व तो खूप मोठा होणार आहे. लय जपणे एवढाच उद्देश आहे. नेहमी प्रमाणे जे जे लिहतो आहे ते ते प्रकाशित करतो आहे. त्यामुळे लेखन लांबी विचार घेत नाही आहे. :)

प्रचेतस 28/08/2014 - 23:20
लेखन आवडले. स्थविर शब्द पाहून हीनयान (थेरवादी/स्थविरवादी) बौद्ध पंथाची आठवण झाली.

In reply to by प्रचेतस

दशानन 28/08/2014 - 23:22
>>>बौद्ध पंथाची आठवण झाली बुद्धाच्या काळात महावीर होते, त्यांची प्रत्येक्ष भेट झाली की नाही, हे माहिती नाही. याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत, पण दोघांची भाषा, विचार, जन्म (स्वप्न इत्यादी) यात खूप साम्य आहे.

In reply to by प्रचेतस

दशानन 28/08/2014 - 23:33
एस.. म्हणून मध्यंतरी असा मत प्रवाह निर्माण झाला की आधी, गौतम यांचा बुद्ध धर्म व नंतर जैनधर्म. पण नंतर असे मान्य झाले की, महावीर हे २४ व्ये तीर्थंकर, म्हणजे आधी २३ तीर्थंकरानी याच विचार धारेचा पुरस्कार केला. पण मी अजून शाशंक आहे याबद्दल. शक्यतो, वैदिक धर्म त्याग करणारे दोन गट असतील, एक ज्यांनी पूर्णपणे वैदिक मते नाकारली व एक ज्यांनी गरजेपूर्ती / विचारांशी मेळ असलेली स्वीकारली व बाकी नाकारली.

In reply to by दशानन

प्रचेतस 28/08/2014 - 23:42
सहमत. जैनांचे महावीरांआधीचे तीर्थंकर ही संकल्पना मला काहीशी इस्लामसारखी वाटते. जसे प्रेषित मुहम्मद हे शेवटचे. पण आधीचे प्रेषित थेट अ‍ॅडम, नोहा वैग्रेपासून. शिवाय यातील बहुतांश तिर्थंकर हे पौराणिक ग्रंथांतील दिसतात. उदा. २२ व तिर्थंकर नेमिनाथ. हे थेट कृष्णाचे चुलतबंधू असल्याचे जैन धर्मिय मानतात.

In reply to by प्रचेतस

दशानन 28/08/2014 - 23:48
२४ पैकी फक्त तीन तीर्थंकर याचे अस्तित्व होते, असे आज मान्य केले जाते (यात खूप गोंधळ आहे, पण पुराण, धर्मग्रन्थ, इतर काही पुरावे धरून) एक वृषभनाथ, दुसरे नेमीनाथ व तिसरे महावीर. बाकीच्या बद्दल कुठलाही अगदी लोककथेमध्ये पण पुरावा नाही आहे. *वृषभनाथ, रामायण मध्ये येतात.

In reply to by दशानन

प्रचेतस 28/08/2014 - 23:56
पार्श्वनाथांबद्दल पण काही उल्लेख नाहीत का? महावीरांनंतरचे ते सर्वात जास्त प्रसिद्ध तीर्थंकर. धरणेन्द्र यक्ष, कमठ राक्षस ह्या सगळ्या कथा नंतरच्या का? तसेही गौतम बुद्धांचा मारविजय आणि पार्श्वनाथांचे कमठविजय यात प्रचंड समानता आहे.

In reply to by प्रचेतस

दशानन 29/08/2014 - 00:03
>>>तसेही गौतम बुद्धांचा मारविजय आणि पार्श्वनाथांचे कमठविजय यात प्रचंड समानता आहे. यातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. पार्श्वनाथांबद्दल 'महाभारतात' उल्लेख येतो, पण ते पार्श्वनाथ ते हेच याबद्दल देखील संदेह आहे. जैनधर्मामध्ये कालगणना एवढी विचित्र आहे की, साधे उदा. महावीर यांचा जिवनकाल हा लाखो वर्ष लिहतात, सांगतात :( अजून सखोल वाचन सुरु आहे. पण त्याकाळात एकच नाव असलेली व्यक्ती अनेक होत्या. महावीर यांचा प्रिय शिष्य याचे नाव देखील "गौतम" होते.

In reply to by दशानन

दशानन 29/08/2014 - 00:14
याच वेळी, महावीर यांचे दुसरे तप चालू होते तेव्हा "मूळ" गौतम यांना मोक्ष प्राप्त झाला होता. मोक्ष समयी गौतमबुद्ध हे ८३ वर्षाचे होते असे मानले जाते, म्हणजे, महावीर वयाच्या 30व्या वर्षी घरातून बाहेर पडले व दोन तप १२-१२= २४ वर्ष.. जेव्हा महावीर ५४ व्या वर्षी होते तेव्हा गौतमबुद्ध हे मोक्षगतीस प्राप्त झाले होते. शक्यतो भेटले देखील असतील. कोण जाणे.

In reply to by दशानन

प्रचेतस 29/08/2014 - 00:24
भेट झाली नसावी असे मला वाटते. नाहीतर समकालीन किंवा तदनंतरच्या साहित्यात याबद्दल काही उल्लेख नक्कीच आले असते. शिवाय दोन्ही धर्मांच्या विचारधारा वरकरणी जरी सारख्या वाटल्या तरी त्यात काही मूलभूत फरक आहेत.

In reply to by दशानन

विलासराव 29/08/2014 - 11:00
मोक्ष समयी गौतमबुद्ध हे ८३ वर्षाचे होते असे मानले जात माझ्या माहितीप्रमाणे गौतमबुद्धाने २९ व्या वर्षी घर सोडले, ३५ व्या वर्षी त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले. ८० व्या वर्षी महापरीनिर्वान झाले त्यांचे. अर्थातच त्यांची शिकवण महत्वाची आहे. बाकी गोष्टी गौण आहेत.

In reply to by विलासराव

विलासराव 29/08/2014 - 11:05
http://misalpav.com/comment/reply/28662/606780 बुद्द साहित्य इथे उपलब्द्ध आहे. 12:00 noon to 4:00 pm - Monday to Friday (Wednesday Closed) 12:00 noon to 5:00 pm - Saturday & Sunday ‘Pariyesana Potthakalaya / Research Library’ http://misalpav.com/comment/reply/28662/606780

In reply to by विलासराव

लेखन (बहुदा) बाकी गोष्टींवरच होणार आहे. ज्याचा `ऐतिहासिक आभ्यास' म्हणून काहीएक उपयोग असेल. आणि प्रतिसादांचा रागरंग पाहाता चर्चाही त्याच अंगानं घडत राहातील. `अहिंसा परमो धर्मः' या महावीराच्या अल्टीमेट शिकवणीवर (पंचशीलाचा मागोवा घेत) चर्चा, बहुदा बराच ऐतिहासिक उहापोह झाल्यावर होण्याची शक्यता दिसते (किंवा ती देखिल होण्याची शक्यता कमीच).

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन 29/08/2014 - 21:06
>> प्रतिसादांचा रागरंग पाहाता चर्चाही त्याच अंगानं घडत राहातील. हे काथ्याकूट मध्ये नसून "जनातलं मनातलं" मध्ये. येथे मला चर्चा अपेक्षीतच नाही आहे ना, वाद-विवाद. मी एक कादंबरी प्रकारात लेखन करतो आहे व जेथे जेथे हवे तेथे तेथे लेखन स्वातंत्र्य घेतो आहे.

In reply to by प्रचेतस

आयुर्हित 29/08/2014 - 02:54
सोनिजी की नसियत: हे अजमेर येथील मंदिर भगवान ह्रुषभदेव उर्फ आदिनाथ यांना वाहिलेले मंदिर आहे. भगवान ह्रुषभदेव हे इक्ष्वाकू वंशातील राजा भरत व भगवान रामाचेही पुर्वज आहेत, ज्यांनी जगाला सर्व प्रथम "अहिंसेचा मार्ग" दाखविला आणि म्हणुन ते प्रथम तिर्थंकर बनले आहेत. हे मंदिर बघण्यासारखे आहे. यात अयोध्येचे प्रारुप(मॉडेल)व इतकी सून्दर नगररचना आकाशमार्गासहित दाखविली आहे. पहिल्यांना बघितल्यावर मी तर थक्कच झालो होतो!

In reply to by आयुर्हित

दशानन 29/08/2014 - 21:07
तुमचा प्रतिसाद, प्रतिसाद प्रकार व आशय काहीच समजले नाही. लेखनाबद्दल, लेखनातील आशयबद्दल मला यात काही आहे असे दिसत नाही आहे.

In reply to by दशानन

आयुर्हित 29/08/2014 - 21:36
आपला प्रतिसादःएस.. म्हणून मध्यंतरी असा मत
महावीर हे २४ व्ये तीर्थंकर, म्हणजे आधी २३ तीर्थंकरानी याच विचार धारेचा पुरस्कार केला. पण मी अजून शाशंक आहे याबद्दल. शक्यतो, वैदिक धर्म त्याग करणारे दोन गट असतील, एक ज्यांनी पूर्णपणे वैदिक मते नाकारली व एक ज्यांनी गरजेपूर्ती / विचारांशी मेळ असलेली स्वीकारली व बाकी नाकारली.
वल्लींचा प्रतिसादःसहमत.
जैनांचे महावीरांआधीचे तीर्थंकर ही संकल्पना
आपल्या व वल्लींच्या प्रतिसादावरुन तीर्थंकरांनी कोणत्या विचार धारेचा पुरस्कार केला असावा याचे उत्तर व संदर्भ दिला आहे.

In reply to by आयुर्हित

दशानन 29/08/2014 - 21:40
चौवीस तीर्थंकर ही संकल्पना महावीर यांच्या देखील खूप नंतर आली असावी, आणि आजचा जो धर्म आहे, तो " तीर्थंकरांनी कोणत्या विचार धारेचा पुरस्कार केला" तो विचार सोडून कधीच पदभ्रष्ट झाला आहे.

In reply to by दशानन

आयुर्हित 31/08/2014 - 01:22
आजचा जो धर्म आहे, तो "तीर्थंकरांनी कोणत्या विचार धारेचा पुरस्कार केला" तो विचार सोडून कधीच पदभ्रष्ट झाला आहे. आय ऑब्जेक्ट! धर्म कधीच पदभ्रष्ट होत नाही. तर पदभ्रष्ट तो होतो जो धर्माची शिकवण विसरतो किंवा नीजी स्वार्थापोटी चुकीचा अर्थ लावतो/सांगतो.

स्पा 29/08/2014 - 10:26
मस्त रे वल्ली काकांची माहीती पण खुप उपयुक्त, थोडे मोठाले भाग येउंदेत :-)

इथे लेखन प्रकार काय आहे यावर चर्चा घडावी की नाही हे ठरत नाही. पब्लिक श्रद्धांजलीच्या धाग्याचा राजकीय आखाडा करु शकतं तिथे जनातल्या मनातल्याची काय कथा! असो, तुम्ही `कादंबरी' लिहा पण ती वर्धमानाची होईल, महावीराची नाही. जो सिद्ध होतो त्याला भूतकाळ राहत नाही, इतिहास राहात नाही. तो सनातन वर्तमान होतो. सनातन वर्तमान अशा अर्थानं की त्याची शिकवण साधकाला वर्तमानाशी संलग्न करते, मग काळ कोणताही असो. महावीराचं अलौकिकत्व त्याच्या शिकवणीत आहे, इतिहासाच्या उहापोहात नाही. महावीराच्या दृष्टीनं साक्षात्कार म्हणजे स्वतःला सर्वस्वी उघड करणंय (Enlightenment is the Ultimate Unfoldment of Self : Osho on Mahavir). आणि म्हणून तर हा एकमेव सिद्ध निर्वस्त्र उभा आहे. हे स्वतःला उघडत जाण्याचा त्याचा मार्ग पंचशीलातून जातो आणि अहिंसेला परमधर्म मानतो. कोणता तिर्थंकर क्रमवारीत कितवा होता वगैरे प्रकारची चर्चा म्हणजे साईबाबांना देव म्हणायचं की नाही यानं जितपत मनोरंजन होऊ शकेल तितपतच मनोरंजन करेल.

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन 24/09/2014 - 22:40
मी येथे वादविवाद करण्यासाठी, किंवा मी काय लिहितो व कसे लिहितो, कोणासाठी लिहितो याची चर्चा करण्यासाठी येत नाही. व तुम्ही देखील आपला अमुल्यवेळ माझ्या काही शब्दांना प्रमाण मानून वाया घालवू नये ही नम्र विनंती. आणि इतर काय खातात याचे प्रमाण देऊन तुम्ही पण खाणे कसे योग्य आहे हे कृपया मला शिकवण्यासाठी तर नक्कीच येऊ नका, दैवदयेने थोडीफार माझी स्वत:ची विचार करण्याची कुवत आणि समज आहे. शक्यतो हा प्रतिसाद तुम्हाला खटकेल, आणि तो खटकावा याच हेतूने लिहिला आहे त्यामुळे प्रतिवाद घालू नये. कुठल्या विभागात काय लिहावे काय नाही याची माझी जाण अजून स्थीर आहे.

शेखर 01/09/2014 - 10:21
राज, माझा ह्या बाबतचा अभ्यास फारच कमी आहे त्यामुळे सध्या फक्त वाचतोय. तुझ्या मुळे छान ओळख होती आहे. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
तो काही न बोलता डोळे बंद करून पुन्हा ध्यानमग्न झाला. वृद्ध उठला, बाजूला असलेली आपली फांदीचा आधार घेत. नंतर फक्त सुक्या पाचोळ्याचा आवाज येत येत.. नाहीसा झाला आणि पुन्हा एकदा जंगलात निरव शांतता पसरली होती, ह्याच्या चेहऱ्यावर आता आधीपेक्षा जास्त नसले तरी, थोडे अधिक तेज आले होते.

शीत- उष्ण गुण- गुणधर्म व शरीरातील कार्य.

बाबा पाटील ·

रेवती 28/08/2014 - 21:34
वाचतीये. वेखंड उष्ण गुणधर्माचे आहे हे माहित नव्हते. मला थंड वाटायचे.

तसे समजते आहे. पण अजून प्रत्येक मुद्द्याचा जरा विस्तार व्हावा असे वाटते. जसे, जो शरीरात स्तंभन करतो म्हणजे गतीरोध करतो तो हिम होय. ह्या शीत गुणधर्माच्या मुद्द्याचे शरीरातील नक्की कार्य जरा उदाहरणांसहित विस्तारून सांगितल्यास, निदान ज्यांचा आयुर्वेदावर विश्वास आहे त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडेल. व्यनि पेक्षा इथेच ह्या धाग्यावर स्पष्टीकरणे दिल्यास समजण्यास सोपे आणि सर्वांच्याच हिताचे होईल.

आयुर्हित 29/08/2014 - 00:54
आणखी काही.... बाबा पाटील - Wed, 27/08/2014 - 20:49 दुध - गुणधर्म पचायला जड,अग्निमांद्यकर शरिरातला कफ वाढवणारे,पित्त कमी करणारे, बल वाढवणारे, त्यापासुन तयार होणारे दही - अत्यंत पित्तकर्,सगळेच दोष वर्धन करणारे परंतु वात किंचित कमी करणारे,त्वचाविकाराचे प्रबळ कारण ( माझ्या कडे येणार्‍या सोरियॅसिसच्या ८०% रुग्णांमध्ये अत्याधिक दधीसेवन आढळते. तसेच या दह्यापासुन जे ताक व लोणी तयार होते ते ताक पचायला हलके किंचित पित्तकर अग्नीदिपन करणारे,पोटाचे विकार तुमच्या भाषेत आय बी एस . बरा करणारे,मुळव्याधवरचे रामबाण औषध,व लोणी हे परत पित्त कमी करणारे ,बल वर्धन करणारे,शरिराला बृहणिय. या लोण्यापासुन जे तुप तयार होते ते अनुष्ण परंतु पित्त कमी करणारे,अग्नीदिपण करणारे,बृहणिय. तसेच संस्कारानुवर्तनिय म्हणजे ज्या पदार्थाबरोबर सिद्ध कराल त्याचे गुण वाढवणारे.

आयुर्हित 29/08/2014 - 00:59
व्याख्या नक्की माहिती नाही.श्रीगुरुजी - Thu, 28/08/2014 - 12:25 गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये असे सांगितले जाते कारण पपई उष्णता निर्माण करते व त्यामुळे गर्भाला धोका होऊ शकतो अशी समजूत आहे. माझा एक लांबचा विक्षिप्त नातेवाईक सलग २ महिने रोज १ पपई खात होता. काही काळाने सुरवातीला त्याचा मोतीबिंदू एकदम वाढला व इतर काहीतरी इन्फेक्शन होऊन एक डोळा काढावा लागला. अति पपई सेवनाने उष्णता निर्माण होऊन डोळ्यावर परीणाम झाला असे डॉक्टरांचे मत होते.

आयुर्हित 29/08/2014 - 01:01
गवी काका... बाबा पाटील - Wed, 27/08/2014 - 20:59 आजच्या दिवस २०-२५ काळ्या मिर्‍या व लवंगा चावुन खा आणी त्यांतर एक दहा दिवसांनी घट्ट साय असलेल्या दुधाचे शिकरण एक दोन तिन दिवस सलग सकाळ संध्याकाळ घ्या शित आणी उष्ण गुणधर्माचा फरक लक्षात येइल,बी प्रॅक्टीकल.

आयुर्हित 29/08/2014 - 01:07
प्रश्न क्र. १, २, ५ आयुर्हित - Mon, 25/08/2014 - 13:58 आयुर्वेदात काही विरुद्ध विपाक(पदार्थांचा एक गुणधर्म) असलेल्या पदार्थांना एकत्र खावू नये असे सांगितले आहे. त्याप्रमाणे दुध व मांसाहार, दही व मांसाहार, दुध व फळे, थंड व गरम पदार्थ एकत्र खावू नये असे सांगितले आहे. ताक किंवा दह्यामध्ये गूळ घालून खाऊ नये हे प्रथमच ऐकतो आहे. कारण हे तीनही पदार्थ एकच(ऊष्ण) विपाक असलेले आहेत.आम्ही स्वतः ताकात गूळ घालून खातो. मठ्ठा हा मात्र थंड विपाकाचा असल्याने त्याबरोबर (खिरीसारखे) गूळ घातलेले पदार्थ खावू नयेत. समाधान.... आयुर्हित - Wed, 27/08/2014 - 04:59 दुध व मांसाहार, दही व मांसाहार, दुध व फळे एकत्र खाल्ल्याने ह्या पदार्थातील गुणधर्म विसंगति मुळे आपल्या रोगप्रतिकारशक्तीचे अतोनात नुकसान होते व ती भ्रमित होते(programme gets corrupted). त्यामुळेच सोरायसिस, ऑस्टीओ आर्थरायटिस/वात विकार व ल्युपस सारखे गंभिर व प्राणघातक आजार होतात. ह्या गोष्टी सुद्धा पाककलाविषारदांना व अन्नशास्त्रज्ञांना शिकवल्याच गेल्या पाहीजेत. थंड व गरम पदार्थ एकत्र खाल्ले तर असमान प्रसरणामूळे दातांची क्षती होते व दात तुटू शकतात. काही अनुभव, कांही ऐकीव. प्रभाकर पेठकर - Mon, 25/08/2014 - 15:24 नाही. असे असते हे स्वानुभवावरून सांगू शकेन. चिकू, आंबा ही फळे उष्ण आणि केळी, द्राक्ष, कलिंगड इ.इ. फळे थंड आहेत. कवचयुक्त मासे (कोलंबी, खेकडे इ.इ.) गरम पडतात, अंडीही उष्ण प्रकृतीची आहेत. बेडूक (माझ्या ऐकीव ज्ञानानुसार) सर्वात जास्त उष्ण आहे. बेडकाच्या तंगड्या प्रमाणाबाहेर खाल्ल्यास शौचास रक्त पडू शकते. मसाल्यात धणे, जीरे, दालचीनी थंड आहेत तर काळेमिरे, लवंग उष्ण आहेत. दात दुखीवर लवंग दाताखाली धरून आराम मिळतो. पण जास्त लवंगा खाल्ल्या गेल्या तर तोंडात फोड येतात. आपली प्रकृतीही थंड - उष्ण असते. उष्ण प्रकृतीच्या माणसांनी जास्त उष्ण पदार्थ खाल्ले तर तोंडात फोड, डोळ्यांची जळजळ आणि शौचास/लघवीस जळजळ होऊ शकते तर थंड प्रकृतीच्या माणसांना थंड पदार्थांच्या सेवनाने सर्दी सारखे विकार होतात.

उन्हाळ्यात उष्ण पदार्थ खाणं हितकर समजावं का? (त्यामुळे घाम जास्त येईल आणि मग पंख्यासमोर/पंख्याखाली किंवा वाऱ्यात शरीराला थंडावा मिळेल.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आयुर्हित 29/08/2014 - 03:12
याचे उत्तर प्रत्येकाच्या शरिरप्रव्रुत्तीवर अवलंबून असेल. माझी शरिर थंड प्रव्रुत्तीचे आहे त्यामूळे मी राजस्थानाही भर उन्हाळ्यातही आरामात राहू शकतो व घाम जास्त यावा म्ह्णुन गरम चहा सुद्धा प्यायचो.

In reply to by आयुर्हित

समजलं नाही. कारण का ते ही सांगते. थंड रक्ताचे प्राणी असतात, उदा. साप, त्यांच्या रक्ताचं तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत नाही. त्यामुळे त्यांना तापमानबदलापासून बचाव करण्यासाठी बिळं खोदावी लागतात, चिखल, पाणी शोधावं लागतं, इ. माणूस मुळात उष्ण रक्ताचा प्राणी आहे. म्हणजे माणसाच्या शरीराचं तापमान बाहेरच्या तापमानानुसार, काही प्रमाणात, बदलतं. त्यामुळे माणसाची अवस्था सापासारखी बिकट होत नाही. अर्थात शून्य से किंवा ५० से तापमानाला माणसालाही त्रासच होईल. पण समजा १८ अंश से ते ३५ अंश से तापमानाचा विचार करू, ज्यात सर्वसाधारण माणूस फार जास्त कपडे न घालता किंवा पाण्यात डुंबल्य‌ाशिवायही टिकून राहू शकतो. तर बाहेरचं तापमान उष्ण असताना, ३५ अंश से, माणसाच्या रक्ताचं तापमान (थंडीत असेल त्यापेक्षा) जास्त असेल तर माणसाला त्रास कमी होईल. तर मग उन्हाळ्यात उष्ण गुणधर्माचे पदार्थ खाणं आणि हिवाळ्यात थंड गुणधर्माचे पदार्थ खाणं सोयीस्कर ठरेल. तुलना करायची तर उष्ण कटिबंधाच्या भारतात लोक आवडीने चहा पितात. हा चहा गरमागरम असतो. जेवणाचे पदार्थ गरमागरम खातात. आणि या निवडी पारंपरिक, वर्षानुवर्षं चालत आलेल्या आहेत. युरोपीय देशांमध्ये, समशीतोष्ण कटिबंधात लोक चहा, कॉफीत गार दूध घालून पेयांचं तापमान कमी करतात. थंडगार पेयं पितात. कृत्रिमरित्या बर्फ बनवता यायला लागल्यापासून जास्तच. त्यांचं जेवण गरमागरम नसतं, थंड सँडविच, थंड सॅलड अशा प्रकारचं असतं. पास्ता, पिझ्यासारखे गरम खाण्याचे पदार्थ एखाद्या इटलीतच आणि ते ही प्रत्येक जेवणात असतीलच असं नाही. तर मग हा सवयींमधला फरक कसा सांगणार? उन्हाळ्यात कलिंगड, नारळपाणी प्यावंसं वाटतं कारण घामावाटे क्षार आणि पाणी बरेच निघून जातात. शरीराला त्याची आवश्यकता असते. थंडीत घाम फार येत नाही म्हणून हे पदार्थ खाल्ले जात नाहीत. घामावाटे शरीराचं तापमान राखलं जातं. मी गेली तीन वर्षं वाळवंटातच राहते आहे. इथेही लोक आवडीने वारूणी तयार करतात आणि पितात. मी व्यक्तिशः आणि लोकांच्याही पाहिलेल्या सवयींनुसार थंडीत अल्कोहोलचं प्रमाण जास्त असणारी दारू प्यायली जाते आणि उन्हाळ्यात कमी अल्कोहोलवाली. पण कट्टर (किंवा अस्सल म्हणा हवंतर) वारूणीप्रेमी आणि चहाप्रेमी हवामानाची पर्वा न करता आपापलं आवडतं पेयं पितात. मिसळ खाताना बाहेरच्या हवेचा विचार न करता लोक गरम, झणझणीत तर्री चापतात. इथे वाळवंटात, बाहेर शून्य से. तापमान असताना लोक बर्फाळ पेयंही पिताना दिसतात. उन्हाळ्यात अर्थात बर्फाचा खप वाढलेला दिसतो. हे प्रश्न शालेय जीवशास्त्रावर आधारित आहेत. या आकलनात काही चूक आहे का आणि असेल तर ती काय, असा/असे प्रश्न आहे(त).

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाबा पाटील 30/08/2014 - 12:12
उन्हाळ्यात कलिंगड, नारळपाणी प्यावंसं वाटतं कारण घामावाटे क्षार आणि पाणी बरेच निघून जातात. शरीराला त्याची आवश्यकता असते. थंडीत घाम फार येत नाही म्हणून हे पदार्थ खाल्ले जात नाहीत. घामावाटे शरीराचं तापमान राखलं जातं. मी गेली तीन वर्षं वाळवंटातच राहते आहे. इथेही लोक आवडीने वारूणी तयार करतात आणि पितात. मी व्यक्तिशः आणि लोकांच्याही पाहिलेल्या सवयींनुसार थंडीत अल्कोहोलचं प्रमाण जास्त असणारी दारू प्यायली जाते आणि उन्हाळ्यात कमी अल्कोहोलवाली हे नियम सामान्य लोकांसाठीच आहेत्,जे अट्टल आहेत्,ते सरळ सरळ स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतात,त्यांचे दुष्परिणाम लगेच नाही तर काही काळाने नक्की उमटतात. कारण शरीराच्या वातादी दोषांच्या चय्, प्रकोप आणी प्रशम या सामान्य अवस्था असतात. चय म्हणजे साठत जाणे,म्हणजेच जर दुध तापत ठेवले तर प्रथम ते लगेच उतु जात नाही , तर ते काठापर्यंत येते, पातेल्याची धारण क्षमता संपली म्हणजे ते प्रकोप होवुन बाहेर पडते नंतर एका स्थीर पातळीवर उकळत राहते,अथवा आटते प्रशम पावते, याच संकल्पना शरीरस्थ दोषांबाबत वापरता येतात्,वर्षानुवर्ष अहितकर आहार विहार चालु असतो,एका ठराविक क्षणी शरीराची धारण क्षमता संपते व व्याधी आपला प्रभाव दाखवतो. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे त्या त्या स्थानानुसार आजारंचे प्रकार व स्वरुपही बदलत जातात कारण तीथली हवा,पाणी माती, आहार विहार्,सवयी खाद्यामधील महाभुतांचे प्राबल्य या सर्वांनुसार गोष्टी घडत असतात. केरळी दररोज आंबवलेली इडली डोसे खातो, पण तेच जर पुणेकराने केले तर ?

In reply to by बाबा पाटील

केरळी दररोज आंबवलेली इडली डोसे खातो, पण तेच जर पुणेकराने केले तर ?
हे माझ्या ओळखीचा आयुर्वेदवालाही म्हणतो. माझ्या ओळखीतले बरेच मल्लू, तामिळ लोक पुण्या-मुंबईत राहतात. आणि आठवड्यातले ५-६ दिवस इडली, डोसे नेमाने खातात.हे लोक माझ्यापेक्षा (किंवा अन्य मराठी जेवण जेवणाऱ्यांपेक्षा) जास्त आजारी पडलेले, रोगट किंवा दुर्बल दिसत नाहीत. पुण्या-मुंबईत राहून नेमाने (आंबवलेले) पाव खाणारे आणि आरोग्यवंत मराठी, भारतीय, अभारतीय लोकही माझ्या परिचयाचे आहेत. किंवा पाश्चात्य देशात राहणारे भारतीय युरोप-अमेरिकेत राहतात म्हणून कमी तिखट, कमी मसाले खातानाही दिसत नाहीत. तरीही टुणटुणीतच दिसतात, असतात. त्यामुळे ही झीनोफोबियाप्रणित अंधश्रद्धा असावी असा माझा समज आहे. ही अंधश्रद्धा/परदेशी गोष्टी/लोकांबद्दल असणारी भीती का नाही किंवा असं केल्यामुळे माणूस आजारी का पडेल याची कारणं तुमच्या आणि माझ्याही प्रतिसादातून मला समजली नाहीत. ते समजलं तर समज बदलण्याचीही माझी तयारी आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनन्दा 11/09/2014 - 07:19
मेडम थोडा घोळ होत आहे. इथे आपण पदर्थाच्या तापमानावर चर्चा करत नसून त्यांच्या गुणावर चर्चा करत आहोत. शीत प्रदेशात खाल्ले जाणारे बहुतांश पदार्थ हे उष्ण गुणांचे आहेत. उदा - वाईन, मांस जे ते दररोज खातात. कोणताही शीत(जसे की कोल्ड-ड्रिंक, आईसक्रीम्)पदार्थ शरीरात गेल की काही प्रमाणात उष्णता निर्माण करतोच. बाकी त्यांचे गार खाणे हे मला वाटते गरजेतून कमी आणि नाईलाजातून जास्त आलेले असावे.

बाबा पाटील 29/08/2014 - 12:26
थोडक्यात स्पष्टीकरण देतो.- शीत गुणाने रोध वाढतो,अवयव घटकसंकोच होतो.(cold contracts) व त्यामुळे स्तभंन कार्य होते,गतीरोध होतो.याचे सोप्पे उदाहरण म्हणजे शरीरावर कुठलाही आघात झाला असता,अंर्तगत अथवा बाह्य रक्तस्त्राव होत असताना,आपण बर्फाचा खडा लावतो, रक्तस्त्राव लगेचच थांबतो तसेच सुजही कमी होते. आणखी एक भर उन्हात फिरल्यावर थंड सरबत पिण्याची इच्छा होते की तिखट रस्याची हाच शित आणी उष्ण गुणांचा बेसिक फरक आहे. बर्फाळ प्रदेशात गेल्यावर तुम्ही तुम्ही गरम गरम चहा / कॉफी अथवा उष्ण गुणधर्माचे मद्य घ्याल का साखर घालुन थंड केलेले दुध घ्याल.तेच वाळवंटात फिरताना शाहळ,कलिंगड खाण्याची इच्छा कराला की गरम गरम चहाची ?

कंजूस 29/08/2014 - 13:17
माझा सोपा नियम :जे अन्नपदार्थ चिकट ते ऊष्ण. मैदा, बाजरी, काजू, पिस्ते, हापूसचा आंबा, खीर, खवा. जे अन्नपदार्थ भरड ते थंड. ज्वारी, तांदूळ, अंजिर, रायवळ आंबा, खारीक, खजूर, पनीर, पेरू, चिकू, केळी, फळे. हिंग, मिरे, जिरे, धणे, आलं, सुंठ, हळद, गूळ, मसाल्याचे जिन्नस हे पदार्थ इतर अन्नपदार्थाँस चव आणण्यासाठी वापरतात आणि थोड्या प्रमाणात लागतात. हे कोणी वाटीत घेऊन खायला बसत नाही. यांना सरसकट ऊष्ण गटात धरायचे.

In reply to by कंजूस

आयुर्हित 01/09/2014 - 01:55
ताप येणे, लघवीची जळजळ ही लक्षणं असताना धणे-जि-याचा चहा करून देणे अतिशय लाभदायी असतं. जिरकाद्यारिष्ट हे बाजारात उपलब्ध असलेले औषध उत्तम गुणकारी आहे. दोन चमचे औषध, दोन चमचे पाण्यात घालून दिवसांतून दोन वेळा घ्यावं. धणे रात्रभर पाण्यात भिजत घालून ठेवावेत आणि सकाळी उठून ते पाणी प्यायल्याने अंगातील उष्णता, दाह कमी होतो. मूत्रमार्गाची शुद्धी होते. धणे किंवा कोथिंबीर शीतल असून रक्ती मूळव्याधीवर त्याचा काढा दिला जातो. खूप तहान लागली असल्यास धणे चावून खावेत किंवा धणे भिजवून ठेवलेलं पाणी प्यावं. तहान कमी लागते.

बाबा पाटील 29/08/2014 - 13:58
काही द्रव्य रसाने,काही वीर्याने काही विपाकाने तर काही प्रभावाने कार्य करतात्, त्यामुळे प्रत्येक द्रव्य वेगळे आहे.

बाबापाटील साहेब, सर्वसामान्यांना (अगदी आयुर्वेदावर विश्वास असलेल्या माझ्या सारख्यालाही) कांही मुलभूत शंका असतात. अशाच प्रकारच्या, की आयुर्वेदात आंबविलेले पदार्थ खाऊ नयेत त्याने अनारोग्य ओढवते असे म्हंटलेले आहे (म्हणे) पण दक्षिण भारतिय तर इडली-डोसे भरपूर खात असतात. त्यांना कांही अपाय होताना दिसत नाही. की डोसे-इडली बरोबर सेवन करण्यात येणार्‍या विविध चटण्या (कांदा, टोमॅटो, तिखट, लसूण घालून 'लाल टोमॅटो चटणी' किंवा हिरव्या मिरच्या कोथिंबीर घातलेली हिरवी चटणी किंवा खोबरे, डाळं घातलेली साधी खोबर्‍याची पांढरी चटणी) किंवा भरपूर कांदा, टोमॅटो, तुरडाळ आणि हिंग घातलेले सांबार ह्या आंबविलेल्या पिठाच्या दुष्परिणामांचा प्रभाव कमी करतात? खोबरे, खोबर्‍याचे तेल खाऊ नये त्याने कोलेस्टेरॉल वाढते असे म्हणतात. पण दक्षिण भारतात तर ह्या पदार्थांचा सर्रास वापर होतो. की दक्षिण भारतियांच्या आणखिन कुठल्या आहार सवयी मुळे (जसे मासे) यकृताला ताकद मिळते आणि यकृत कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतो? पंजाब प्रांतातील सर्वांचीच चयापचय क्रिया तेल-तुप पचविण्यासाठी सक्षम असते? अगदी एकाच मातापित्याच्या जोडीच्या पोटी जन्मलेल्या दोन भावंडांचीही चयापचय क्रिया वेगळी असलेली दिसते. सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रदेशाचे वेगवेगळे गुणदोष असतातच तर कांही ठराविक रोगांचे प्राबल्य त्या त्या प्रदेशात दिसून येते का? आपल्या आशियायी प्रदेशात दिसून न येणारी पण कांही युरोपियन देशांमध्ये त्वचेवर दिसणार्‍या डागांमध्ये आहारातील कांही दोष असतात का? एखाद्या अशा त्वचा 'डागाळलेल्या' प्रदेशातील एखाद्या कुटुंबातील सर्वांनीच आयुर्वेदात सांगितल्याबरहुकुम आहार घेतला तर ते डागाळलेपण दूर होऊ शकेल का? कफ, वात, पित्त प्रकृतीत ह्या तिनही दोषांचा समतोल राखायचा असेल तर काय करावे? जसे माझी कफ प्रकृती आहे. तसेच उष्णही आहे. तर मी कफाचा प्रभाव नियंत्रणात राखण्यासाठी नियमित पणे काय आहार घ्यावा, काय टाळावा? माझ्या वाचनातून आलेल्या ज्ञानाने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळावे, दुपारची झोप टाळावी वगैरे वगैरे सल्ले मला दिलेले आहेतच त्यात कितपत तथ्य आहे? अजून काय केले पाहीजे? हे मी फुकटात वैद्यकिय सल्ला मागतो आहे असे नाही. पण मला उत्सुकता आहे. भारतात आल्यावर व्यावसायिक तत्वावर भेट घेईनच.

बाळ सप्रे 01/09/2014 - 10:18
स्तंभन शब्दाचा अर्थ समजला नाही पण गतिरोध शब्दाचा अर्थ सांगताना रक्तप्रवाहावर बर्फाचे उदाहरण दिले आहे. येथे थंड/ शीत हा शब्द थंड तापमान या अर्थानेच दिसतो. थंड या पदार्थाच्या प्रकृतीसंदर्भात स्पष्टीकरण नाही. कार्यस्वरूपातदेखिल थंड पदार्थ उष्णता कमी करतो, उष्ण पदार्थ उष्णता वाढवतो हे उल्लेख उष्ण व थंड तापमानासंदर्भातच येतात. उष्ण पदार्थाच्या व्याख्येत ज्यामुळे स्वेदन होते ते उष्ण, म्हणजे ज्याने घाम येतो ते उष्ण असा अर्थ होतो. ते पहाता पपई, दही खाउन घाम यायला हवा, पण असे कधिही अनुभवलेले नाही, ऐकलेलेही नाही. चव तिखट नसल्याने पपई दही यांनी जळजळदेखिल होत नाही. जास्त तिखट व गरम (तापमानाने) पदार्थ खाउन घाम येतो किंवा जळजळ होउ शकते. त्यामुळे पदार्थाची चव (तिखट, गोड) किंवा तापमान (उष्ण, थंड) याबाहेर जाउन उष्ण थंड या पदार्थाच्या प्रकृतीविषयी व्याख्या/ स्पष्टीकरण अपेक्षित आहे. पण परत परत उदाहरणावरुन उष्ण/ थंड सांगण्यावरच भर आहे.

In reply to by ऋतुराज चित्रे

आयुर्हित 01/09/2014 - 12:17
जीवशास्त्रातील प्रश्न आहे. इयत्ता ७ वी च्या जीवशास्त्राचे पुस्तक पहावे. नाही म्ह्ट्ले तरी आमचीच परीक्षा पहाताय, असे वाटते!

कवितानागेश 01/09/2014 - 12:02
मला स्वतःलापण पण पथ्याच्या बाबतीत वरच्याप्रमाणेच प्रश्न पडायचे. पण सहाएक महिने दटून पथ्य केल्यावर प्रकृतीत जो काही उत्तम फरक पडला, त्यावरुन या गोष्टी लक्षात आल्या..

रेवती 28/08/2014 - 21:34
वाचतीये. वेखंड उष्ण गुणधर्माचे आहे हे माहित नव्हते. मला थंड वाटायचे.

तसे समजते आहे. पण अजून प्रत्येक मुद्द्याचा जरा विस्तार व्हावा असे वाटते. जसे, जो शरीरात स्तंभन करतो म्हणजे गतीरोध करतो तो हिम होय. ह्या शीत गुणधर्माच्या मुद्द्याचे शरीरातील नक्की कार्य जरा उदाहरणांसहित विस्तारून सांगितल्यास, निदान ज्यांचा आयुर्वेदावर विश्वास आहे त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडेल. व्यनि पेक्षा इथेच ह्या धाग्यावर स्पष्टीकरणे दिल्यास समजण्यास सोपे आणि सर्वांच्याच हिताचे होईल.

आयुर्हित 29/08/2014 - 00:54
आणखी काही.... बाबा पाटील - Wed, 27/08/2014 - 20:49 दुध - गुणधर्म पचायला जड,अग्निमांद्यकर शरिरातला कफ वाढवणारे,पित्त कमी करणारे, बल वाढवणारे, त्यापासुन तयार होणारे दही - अत्यंत पित्तकर्,सगळेच दोष वर्धन करणारे परंतु वात किंचित कमी करणारे,त्वचाविकाराचे प्रबळ कारण ( माझ्या कडे येणार्‍या सोरियॅसिसच्या ८०% रुग्णांमध्ये अत्याधिक दधीसेवन आढळते. तसेच या दह्यापासुन जे ताक व लोणी तयार होते ते ताक पचायला हलके किंचित पित्तकर अग्नीदिपन करणारे,पोटाचे विकार तुमच्या भाषेत आय बी एस . बरा करणारे,मुळव्याधवरचे रामबाण औषध,व लोणी हे परत पित्त कमी करणारे ,बल वर्धन करणारे,शरिराला बृहणिय. या लोण्यापासुन जे तुप तयार होते ते अनुष्ण परंतु पित्त कमी करणारे,अग्नीदिपण करणारे,बृहणिय. तसेच संस्कारानुवर्तनिय म्हणजे ज्या पदार्थाबरोबर सिद्ध कराल त्याचे गुण वाढवणारे.

आयुर्हित 29/08/2014 - 00:59
व्याख्या नक्की माहिती नाही.श्रीगुरुजी - Thu, 28/08/2014 - 12:25 गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये असे सांगितले जाते कारण पपई उष्णता निर्माण करते व त्यामुळे गर्भाला धोका होऊ शकतो अशी समजूत आहे. माझा एक लांबचा विक्षिप्त नातेवाईक सलग २ महिने रोज १ पपई खात होता. काही काळाने सुरवातीला त्याचा मोतीबिंदू एकदम वाढला व इतर काहीतरी इन्फेक्शन होऊन एक डोळा काढावा लागला. अति पपई सेवनाने उष्णता निर्माण होऊन डोळ्यावर परीणाम झाला असे डॉक्टरांचे मत होते.

आयुर्हित 29/08/2014 - 01:01
गवी काका... बाबा पाटील - Wed, 27/08/2014 - 20:59 आजच्या दिवस २०-२५ काळ्या मिर्‍या व लवंगा चावुन खा आणी त्यांतर एक दहा दिवसांनी घट्ट साय असलेल्या दुधाचे शिकरण एक दोन तिन दिवस सलग सकाळ संध्याकाळ घ्या शित आणी उष्ण गुणधर्माचा फरक लक्षात येइल,बी प्रॅक्टीकल.

आयुर्हित 29/08/2014 - 01:07
प्रश्न क्र. १, २, ५ आयुर्हित - Mon, 25/08/2014 - 13:58 आयुर्वेदात काही विरुद्ध विपाक(पदार्थांचा एक गुणधर्म) असलेल्या पदार्थांना एकत्र खावू नये असे सांगितले आहे. त्याप्रमाणे दुध व मांसाहार, दही व मांसाहार, दुध व फळे, थंड व गरम पदार्थ एकत्र खावू नये असे सांगितले आहे. ताक किंवा दह्यामध्ये गूळ घालून खाऊ नये हे प्रथमच ऐकतो आहे. कारण हे तीनही पदार्थ एकच(ऊष्ण) विपाक असलेले आहेत.आम्ही स्वतः ताकात गूळ घालून खातो. मठ्ठा हा मात्र थंड विपाकाचा असल्याने त्याबरोबर (खिरीसारखे) गूळ घातलेले पदार्थ खावू नयेत. समाधान.... आयुर्हित - Wed, 27/08/2014 - 04:59 दुध व मांसाहार, दही व मांसाहार, दुध व फळे एकत्र खाल्ल्याने ह्या पदार्थातील गुणधर्म विसंगति मुळे आपल्या रोगप्रतिकारशक्तीचे अतोनात नुकसान होते व ती भ्रमित होते(programme gets corrupted). त्यामुळेच सोरायसिस, ऑस्टीओ आर्थरायटिस/वात विकार व ल्युपस सारखे गंभिर व प्राणघातक आजार होतात. ह्या गोष्टी सुद्धा पाककलाविषारदांना व अन्नशास्त्रज्ञांना शिकवल्याच गेल्या पाहीजेत. थंड व गरम पदार्थ एकत्र खाल्ले तर असमान प्रसरणामूळे दातांची क्षती होते व दात तुटू शकतात. काही अनुभव, कांही ऐकीव. प्रभाकर पेठकर - Mon, 25/08/2014 - 15:24 नाही. असे असते हे स्वानुभवावरून सांगू शकेन. चिकू, आंबा ही फळे उष्ण आणि केळी, द्राक्ष, कलिंगड इ.इ. फळे थंड आहेत. कवचयुक्त मासे (कोलंबी, खेकडे इ.इ.) गरम पडतात, अंडीही उष्ण प्रकृतीची आहेत. बेडूक (माझ्या ऐकीव ज्ञानानुसार) सर्वात जास्त उष्ण आहे. बेडकाच्या तंगड्या प्रमाणाबाहेर खाल्ल्यास शौचास रक्त पडू शकते. मसाल्यात धणे, जीरे, दालचीनी थंड आहेत तर काळेमिरे, लवंग उष्ण आहेत. दात दुखीवर लवंग दाताखाली धरून आराम मिळतो. पण जास्त लवंगा खाल्ल्या गेल्या तर तोंडात फोड येतात. आपली प्रकृतीही थंड - उष्ण असते. उष्ण प्रकृतीच्या माणसांनी जास्त उष्ण पदार्थ खाल्ले तर तोंडात फोड, डोळ्यांची जळजळ आणि शौचास/लघवीस जळजळ होऊ शकते तर थंड प्रकृतीच्या माणसांना थंड पदार्थांच्या सेवनाने सर्दी सारखे विकार होतात.

उन्हाळ्यात उष्ण पदार्थ खाणं हितकर समजावं का? (त्यामुळे घाम जास्त येईल आणि मग पंख्यासमोर/पंख्याखाली किंवा वाऱ्यात शरीराला थंडावा मिळेल.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आयुर्हित 29/08/2014 - 03:12
याचे उत्तर प्रत्येकाच्या शरिरप्रव्रुत्तीवर अवलंबून असेल. माझी शरिर थंड प्रव्रुत्तीचे आहे त्यामूळे मी राजस्थानाही भर उन्हाळ्यातही आरामात राहू शकतो व घाम जास्त यावा म्ह्णुन गरम चहा सुद्धा प्यायचो.

In reply to by आयुर्हित

समजलं नाही. कारण का ते ही सांगते. थंड रक्ताचे प्राणी असतात, उदा. साप, त्यांच्या रक्ताचं तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत नाही. त्यामुळे त्यांना तापमानबदलापासून बचाव करण्यासाठी बिळं खोदावी लागतात, चिखल, पाणी शोधावं लागतं, इ. माणूस मुळात उष्ण रक्ताचा प्राणी आहे. म्हणजे माणसाच्या शरीराचं तापमान बाहेरच्या तापमानानुसार, काही प्रमाणात, बदलतं. त्यामुळे माणसाची अवस्था सापासारखी बिकट होत नाही. अर्थात शून्य से किंवा ५० से तापमानाला माणसालाही त्रासच होईल. पण समजा १८ अंश से ते ३५ अंश से तापमानाचा विचार करू, ज्यात सर्वसाधारण माणूस फार जास्त कपडे न घालता किंवा पाण्यात डुंबल्य‌ाशिवायही टिकून राहू शकतो. तर बाहेरचं तापमान उष्ण असताना, ३५ अंश से, माणसाच्या रक्ताचं तापमान (थंडीत असेल त्यापेक्षा) जास्त असेल तर माणसाला त्रास कमी होईल. तर मग उन्हाळ्यात उष्ण गुणधर्माचे पदार्थ खाणं आणि हिवाळ्यात थंड गुणधर्माचे पदार्थ खाणं सोयीस्कर ठरेल. तुलना करायची तर उष्ण कटिबंधाच्या भारतात लोक आवडीने चहा पितात. हा चहा गरमागरम असतो. जेवणाचे पदार्थ गरमागरम खातात. आणि या निवडी पारंपरिक, वर्षानुवर्षं चालत आलेल्या आहेत. युरोपीय देशांमध्ये, समशीतोष्ण कटिबंधात लोक चहा, कॉफीत गार दूध घालून पेयांचं तापमान कमी करतात. थंडगार पेयं पितात. कृत्रिमरित्या बर्फ बनवता यायला लागल्यापासून जास्तच. त्यांचं जेवण गरमागरम नसतं, थंड सँडविच, थंड सॅलड अशा प्रकारचं असतं. पास्ता, पिझ्यासारखे गरम खाण्याचे पदार्थ एखाद्या इटलीतच आणि ते ही प्रत्येक जेवणात असतीलच असं नाही. तर मग हा सवयींमधला फरक कसा सांगणार? उन्हाळ्यात कलिंगड, नारळपाणी प्यावंसं वाटतं कारण घामावाटे क्षार आणि पाणी बरेच निघून जातात. शरीराला त्याची आवश्यकता असते. थंडीत घाम फार येत नाही म्हणून हे पदार्थ खाल्ले जात नाहीत. घामावाटे शरीराचं तापमान राखलं जातं. मी गेली तीन वर्षं वाळवंटातच राहते आहे. इथेही लोक आवडीने वारूणी तयार करतात आणि पितात. मी व्यक्तिशः आणि लोकांच्याही पाहिलेल्या सवयींनुसार थंडीत अल्कोहोलचं प्रमाण जास्त असणारी दारू प्यायली जाते आणि उन्हाळ्यात कमी अल्कोहोलवाली. पण कट्टर (किंवा अस्सल म्हणा हवंतर) वारूणीप्रेमी आणि चहाप्रेमी हवामानाची पर्वा न करता आपापलं आवडतं पेयं पितात. मिसळ खाताना बाहेरच्या हवेचा विचार न करता लोक गरम, झणझणीत तर्री चापतात. इथे वाळवंटात, बाहेर शून्य से. तापमान असताना लोक बर्फाळ पेयंही पिताना दिसतात. उन्हाळ्यात अर्थात बर्फाचा खप वाढलेला दिसतो. हे प्रश्न शालेय जीवशास्त्रावर आधारित आहेत. या आकलनात काही चूक आहे का आणि असेल तर ती काय, असा/असे प्रश्न आहे(त).

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाबा पाटील 30/08/2014 - 12:12
उन्हाळ्यात कलिंगड, नारळपाणी प्यावंसं वाटतं कारण घामावाटे क्षार आणि पाणी बरेच निघून जातात. शरीराला त्याची आवश्यकता असते. थंडीत घाम फार येत नाही म्हणून हे पदार्थ खाल्ले जात नाहीत. घामावाटे शरीराचं तापमान राखलं जातं. मी गेली तीन वर्षं वाळवंटातच राहते आहे. इथेही लोक आवडीने वारूणी तयार करतात आणि पितात. मी व्यक्तिशः आणि लोकांच्याही पाहिलेल्या सवयींनुसार थंडीत अल्कोहोलचं प्रमाण जास्त असणारी दारू प्यायली जाते आणि उन्हाळ्यात कमी अल्कोहोलवाली हे नियम सामान्य लोकांसाठीच आहेत्,जे अट्टल आहेत्,ते सरळ सरळ स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतात,त्यांचे दुष्परिणाम लगेच नाही तर काही काळाने नक्की उमटतात. कारण शरीराच्या वातादी दोषांच्या चय्, प्रकोप आणी प्रशम या सामान्य अवस्था असतात. चय म्हणजे साठत जाणे,म्हणजेच जर दुध तापत ठेवले तर प्रथम ते लगेच उतु जात नाही , तर ते काठापर्यंत येते, पातेल्याची धारण क्षमता संपली म्हणजे ते प्रकोप होवुन बाहेर पडते नंतर एका स्थीर पातळीवर उकळत राहते,अथवा आटते प्रशम पावते, याच संकल्पना शरीरस्थ दोषांबाबत वापरता येतात्,वर्षानुवर्ष अहितकर आहार विहार चालु असतो,एका ठराविक क्षणी शरीराची धारण क्षमता संपते व व्याधी आपला प्रभाव दाखवतो. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे त्या त्या स्थानानुसार आजारंचे प्रकार व स्वरुपही बदलत जातात कारण तीथली हवा,पाणी माती, आहार विहार्,सवयी खाद्यामधील महाभुतांचे प्राबल्य या सर्वांनुसार गोष्टी घडत असतात. केरळी दररोज आंबवलेली इडली डोसे खातो, पण तेच जर पुणेकराने केले तर ?

In reply to by बाबा पाटील

केरळी दररोज आंबवलेली इडली डोसे खातो, पण तेच जर पुणेकराने केले तर ?
हे माझ्या ओळखीचा आयुर्वेदवालाही म्हणतो. माझ्या ओळखीतले बरेच मल्लू, तामिळ लोक पुण्या-मुंबईत राहतात. आणि आठवड्यातले ५-६ दिवस इडली, डोसे नेमाने खातात.हे लोक माझ्यापेक्षा (किंवा अन्य मराठी जेवण जेवणाऱ्यांपेक्षा) जास्त आजारी पडलेले, रोगट किंवा दुर्बल दिसत नाहीत. पुण्या-मुंबईत राहून नेमाने (आंबवलेले) पाव खाणारे आणि आरोग्यवंत मराठी, भारतीय, अभारतीय लोकही माझ्या परिचयाचे आहेत. किंवा पाश्चात्य देशात राहणारे भारतीय युरोप-अमेरिकेत राहतात म्हणून कमी तिखट, कमी मसाले खातानाही दिसत नाहीत. तरीही टुणटुणीतच दिसतात, असतात. त्यामुळे ही झीनोफोबियाप्रणित अंधश्रद्धा असावी असा माझा समज आहे. ही अंधश्रद्धा/परदेशी गोष्टी/लोकांबद्दल असणारी भीती का नाही किंवा असं केल्यामुळे माणूस आजारी का पडेल याची कारणं तुमच्या आणि माझ्याही प्रतिसादातून मला समजली नाहीत. ते समजलं तर समज बदलण्याचीही माझी तयारी आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनन्दा 11/09/2014 - 07:19
मेडम थोडा घोळ होत आहे. इथे आपण पदर्थाच्या तापमानावर चर्चा करत नसून त्यांच्या गुणावर चर्चा करत आहोत. शीत प्रदेशात खाल्ले जाणारे बहुतांश पदार्थ हे उष्ण गुणांचे आहेत. उदा - वाईन, मांस जे ते दररोज खातात. कोणताही शीत(जसे की कोल्ड-ड्रिंक, आईसक्रीम्)पदार्थ शरीरात गेल की काही प्रमाणात उष्णता निर्माण करतोच. बाकी त्यांचे गार खाणे हे मला वाटते गरजेतून कमी आणि नाईलाजातून जास्त आलेले असावे.

बाबा पाटील 29/08/2014 - 12:26
थोडक्यात स्पष्टीकरण देतो.- शीत गुणाने रोध वाढतो,अवयव घटकसंकोच होतो.(cold contracts) व त्यामुळे स्तभंन कार्य होते,गतीरोध होतो.याचे सोप्पे उदाहरण म्हणजे शरीरावर कुठलाही आघात झाला असता,अंर्तगत अथवा बाह्य रक्तस्त्राव होत असताना,आपण बर्फाचा खडा लावतो, रक्तस्त्राव लगेचच थांबतो तसेच सुजही कमी होते. आणखी एक भर उन्हात फिरल्यावर थंड सरबत पिण्याची इच्छा होते की तिखट रस्याची हाच शित आणी उष्ण गुणांचा बेसिक फरक आहे. बर्फाळ प्रदेशात गेल्यावर तुम्ही तुम्ही गरम गरम चहा / कॉफी अथवा उष्ण गुणधर्माचे मद्य घ्याल का साखर घालुन थंड केलेले दुध घ्याल.तेच वाळवंटात फिरताना शाहळ,कलिंगड खाण्याची इच्छा कराला की गरम गरम चहाची ?

कंजूस 29/08/2014 - 13:17
माझा सोपा नियम :जे अन्नपदार्थ चिकट ते ऊष्ण. मैदा, बाजरी, काजू, पिस्ते, हापूसचा आंबा, खीर, खवा. जे अन्नपदार्थ भरड ते थंड. ज्वारी, तांदूळ, अंजिर, रायवळ आंबा, खारीक, खजूर, पनीर, पेरू, चिकू, केळी, फळे. हिंग, मिरे, जिरे, धणे, आलं, सुंठ, हळद, गूळ, मसाल्याचे जिन्नस हे पदार्थ इतर अन्नपदार्थाँस चव आणण्यासाठी वापरतात आणि थोड्या प्रमाणात लागतात. हे कोणी वाटीत घेऊन खायला बसत नाही. यांना सरसकट ऊष्ण गटात धरायचे.

In reply to by कंजूस

आयुर्हित 01/09/2014 - 01:55
ताप येणे, लघवीची जळजळ ही लक्षणं असताना धणे-जि-याचा चहा करून देणे अतिशय लाभदायी असतं. जिरकाद्यारिष्ट हे बाजारात उपलब्ध असलेले औषध उत्तम गुणकारी आहे. दोन चमचे औषध, दोन चमचे पाण्यात घालून दिवसांतून दोन वेळा घ्यावं. धणे रात्रभर पाण्यात भिजत घालून ठेवावेत आणि सकाळी उठून ते पाणी प्यायल्याने अंगातील उष्णता, दाह कमी होतो. मूत्रमार्गाची शुद्धी होते. धणे किंवा कोथिंबीर शीतल असून रक्ती मूळव्याधीवर त्याचा काढा दिला जातो. खूप तहान लागली असल्यास धणे चावून खावेत किंवा धणे भिजवून ठेवलेलं पाणी प्यावं. तहान कमी लागते.

बाबा पाटील 29/08/2014 - 13:58
काही द्रव्य रसाने,काही वीर्याने काही विपाकाने तर काही प्रभावाने कार्य करतात्, त्यामुळे प्रत्येक द्रव्य वेगळे आहे.

बाबापाटील साहेब, सर्वसामान्यांना (अगदी आयुर्वेदावर विश्वास असलेल्या माझ्या सारख्यालाही) कांही मुलभूत शंका असतात. अशाच प्रकारच्या, की आयुर्वेदात आंबविलेले पदार्थ खाऊ नयेत त्याने अनारोग्य ओढवते असे म्हंटलेले आहे (म्हणे) पण दक्षिण भारतिय तर इडली-डोसे भरपूर खात असतात. त्यांना कांही अपाय होताना दिसत नाही. की डोसे-इडली बरोबर सेवन करण्यात येणार्‍या विविध चटण्या (कांदा, टोमॅटो, तिखट, लसूण घालून 'लाल टोमॅटो चटणी' किंवा हिरव्या मिरच्या कोथिंबीर घातलेली हिरवी चटणी किंवा खोबरे, डाळं घातलेली साधी खोबर्‍याची पांढरी चटणी) किंवा भरपूर कांदा, टोमॅटो, तुरडाळ आणि हिंग घातलेले सांबार ह्या आंबविलेल्या पिठाच्या दुष्परिणामांचा प्रभाव कमी करतात? खोबरे, खोबर्‍याचे तेल खाऊ नये त्याने कोलेस्टेरॉल वाढते असे म्हणतात. पण दक्षिण भारतात तर ह्या पदार्थांचा सर्रास वापर होतो. की दक्षिण भारतियांच्या आणखिन कुठल्या आहार सवयी मुळे (जसे मासे) यकृताला ताकद मिळते आणि यकृत कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतो? पंजाब प्रांतातील सर्वांचीच चयापचय क्रिया तेल-तुप पचविण्यासाठी सक्षम असते? अगदी एकाच मातापित्याच्या जोडीच्या पोटी जन्मलेल्या दोन भावंडांचीही चयापचय क्रिया वेगळी असलेली दिसते. सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रदेशाचे वेगवेगळे गुणदोष असतातच तर कांही ठराविक रोगांचे प्राबल्य त्या त्या प्रदेशात दिसून येते का? आपल्या आशियायी प्रदेशात दिसून न येणारी पण कांही युरोपियन देशांमध्ये त्वचेवर दिसणार्‍या डागांमध्ये आहारातील कांही दोष असतात का? एखाद्या अशा त्वचा 'डागाळलेल्या' प्रदेशातील एखाद्या कुटुंबातील सर्वांनीच आयुर्वेदात सांगितल्याबरहुकुम आहार घेतला तर ते डागाळलेपण दूर होऊ शकेल का? कफ, वात, पित्त प्रकृतीत ह्या तिनही दोषांचा समतोल राखायचा असेल तर काय करावे? जसे माझी कफ प्रकृती आहे. तसेच उष्णही आहे. तर मी कफाचा प्रभाव नियंत्रणात राखण्यासाठी नियमित पणे काय आहार घ्यावा, काय टाळावा? माझ्या वाचनातून आलेल्या ज्ञानाने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळावे, दुपारची झोप टाळावी वगैरे वगैरे सल्ले मला दिलेले आहेतच त्यात कितपत तथ्य आहे? अजून काय केले पाहीजे? हे मी फुकटात वैद्यकिय सल्ला मागतो आहे असे नाही. पण मला उत्सुकता आहे. भारतात आल्यावर व्यावसायिक तत्वावर भेट घेईनच.

बाळ सप्रे 01/09/2014 - 10:18
स्तंभन शब्दाचा अर्थ समजला नाही पण गतिरोध शब्दाचा अर्थ सांगताना रक्तप्रवाहावर बर्फाचे उदाहरण दिले आहे. येथे थंड/ शीत हा शब्द थंड तापमान या अर्थानेच दिसतो. थंड या पदार्थाच्या प्रकृतीसंदर्भात स्पष्टीकरण नाही. कार्यस्वरूपातदेखिल थंड पदार्थ उष्णता कमी करतो, उष्ण पदार्थ उष्णता वाढवतो हे उल्लेख उष्ण व थंड तापमानासंदर्भातच येतात. उष्ण पदार्थाच्या व्याख्येत ज्यामुळे स्वेदन होते ते उष्ण, म्हणजे ज्याने घाम येतो ते उष्ण असा अर्थ होतो. ते पहाता पपई, दही खाउन घाम यायला हवा, पण असे कधिही अनुभवलेले नाही, ऐकलेलेही नाही. चव तिखट नसल्याने पपई दही यांनी जळजळदेखिल होत नाही. जास्त तिखट व गरम (तापमानाने) पदार्थ खाउन घाम येतो किंवा जळजळ होउ शकते. त्यामुळे पदार्थाची चव (तिखट, गोड) किंवा तापमान (उष्ण, थंड) याबाहेर जाउन उष्ण थंड या पदार्थाच्या प्रकृतीविषयी व्याख्या/ स्पष्टीकरण अपेक्षित आहे. पण परत परत उदाहरणावरुन उष्ण/ थंड सांगण्यावरच भर आहे.

In reply to by ऋतुराज चित्रे

आयुर्हित 01/09/2014 - 12:17
जीवशास्त्रातील प्रश्न आहे. इयत्ता ७ वी च्या जीवशास्त्राचे पुस्तक पहावे. नाही म्ह्ट्ले तरी आमचीच परीक्षा पहाताय, असे वाटते!

कवितानागेश 01/09/2014 - 12:02
मला स्वतःलापण पण पथ्याच्या बाबतीत वरच्याप्रमाणेच प्रश्न पडायचे. पण सहाएक महिने दटून पथ्य केल्यावर प्रकृतीत जो काही उत्तम फरक पडला, त्यावरुन या गोष्टी लक्षात आल्या..
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतीय तत्वज्ञानाने व आयुर्वेद शास्त्राने शरीराशी संबधित वीस सामान्य गुण मान्य केले आहेत.ते म्हणजेच गुरु,लघु इत्यादी होय. शरीराशी संबधित असल्याने त्यांना शारीरगुण असे देखिल म्हणतात. गुर्वाद्यस्तु- गुरुलघुशीतउष्णस्निग्धरुक्षमंदतीक्ष्णस्थिरसरमृदुकठिनविशद्पिच्छिलश्लक्ष्णखरस्थूलसुक्ष्मसांद्रद्रवा:विंशती चरक सुत्रस्थान १/चक्रदत्त टीका. गुरु,लघु,उष्ण,स्निग्ध,रुक्ष,मंद,तीक्ष्ण,स्थिर,रस,मृदु,कठिण,विशद,पिच्छिल,श्लक्ष्ण,खर,स्थूल,सुक्ष्म,सांद्र,द्रव.

ब्रु.म.मं २०१५: अधिवेशन गीत स्पर्धा

बीएमएम२०१५ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
BMM 2015 Media and Marketing Committee सहर्ष सादर करीत आहे अधिवेशन गीत स्पर्धा हि स्पर्धा उत्तर अमेरिकेतील रहिवाशांसाठी खुली आहे गीताचा विषय “मैत्र पिढ्यांचे” या अधिवेशनाच्या संकल्पनेशी निगडीत असावा. सादर केले जाणारे गीत ही पूर्णपणे नवीन कलाकृती असावी - गीत, संगीत, गायन तसेच वादन. पूर्ण झालेल्या गीताची ध्वनिमुद्रित प्रत प्रवेशिका म्हणून पाठवावी. विजेत्या संघाची निवड परीक्षक मंडळ, तसेच BMMकडून केली जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. निवडलेले गीत अधिवेशनात वाजवले जाईल, तसेच अधिवेशनाच्या प्रसिद्धीसाठी /promotionसाठी वापरले जाईल.

वाचनीय 'सायकॅमोर रो'

समीरसूर ·

कपिलमुनी 28/08/2014 - 15:49
जॉन ग्रीशम च्या कांदबर्‍या वकिली डावपेचांवर असतात .. पूर्वी द क्लायंट वाचली होती आणि आवडली होती. ही कांदबरी मिळवून वाचण्यात येईल. बादवे 'गॉन विथ द विंड' चा चांगला मराठी अनुवाद कोणास ठाउक आहे का?

In reply to by धर्मराजमुटके

THE CLIENT THE FIRM TIME TO KILL THE PELICON BRIEF ह्या सर्व कादंबर्‍या वाचल्यात पण अनुवादित. म्हणुन ही पण कादंबरी आवर्जुन वाचणार फक्त अनुवादित झाली आहे का तेवढं सांगा. तसेच त्यांच्या इतर कादंबर्‍यांची ही नावे सांगा.

आदूबाळ 28/08/2014 - 17:06
आभारी आहे. ग्रिशॅमच्या गेल्या काही कादंबर्‍यांत तोचतोचपणा जाणवत होता, म्हणून बाजूला टाकलं होतं. आता ही वाचतो. ग्रिशॅम प्रामुख्याने लीगल थ्रिलर्स लिहीत असला तरी त्याच्या नॉन लीगल कादंबर्‍याही छान आहेत. चटकन आठवणार्‍यांमध्ये: द पेंटेड हाऊस - आजोबा आणि नातवाच्या नात्याची तरल गोष्ट स्किपिंग ख्रिसमस - ख्रिसमस आणि त्याच्या दिखाऊ तोचतोचपणाला कंटाळलेलं एक दांपत्य ख्रिसमस साजरा करायचा नाही असं ठरवतं. आणि त्यातून उडणारी धमाल. (त्या पुण्याच्या गणेशोत्सवाच्या धाग्यावर जो राडा चालू आहे त्याला अगदी सुसंगत ही कादंबरी आहे.)

In reply to by आदूबाळ

एस 28/08/2014 - 18:58
लेखकाचे आणि तुम्हां सर्वांनाही धन्यवाद या पुस्तकांची ओळख करून दिल्याबद्दल.

In reply to by सस्नेह

सखी 28/08/2014 - 21:55
' द फर्म ' हा सिनेमाही चांगला होता असं आठवतयं. अजुनही नविन नावे कळत आहेत म्हणुन वाखु साठवत आहे. समिरसुर नेहमीप्रमाणे उत्तम लिखाण, 'सायकॅमोर' मिळाली की वाचेल.

राम पटवर्धनांचे "पाडस" कुठे विकत मिळेल काय ? मी छापील किंमतीपेक्षाही जास्त किंमत द्यायला तयार आहे.

मेहता कडूनच जास्त झाल्या आहेत. क्लायंट पासूनच मी ह्या लेखकाच्या प्रेमात पडलो. द रन अवे ज्युरी द रेनमेकर द चेंबर ह्या पण जमल्यास वाचा... फार येडपट लेखक आहे.

In reply to by आदूबाळ

ज्या लेखकाचे लेख वाचता-वाचता वेळ कसा निघून जातो, ते कळत नसेल, तो लेखक येडपट.... शाण्या लेखकांपेक्षा हे येडपट लेखकच आमच्या सारख्या माणसांसाठी उत्तम...

दशानन 28/08/2014 - 23:20
>>>अमेरिकेतल्या सुप्त वर्णभेदाचे दाहक चित्रण अतिशय सुंदर याबद्दल मी जरा शाशंक आहे. ही कादंबरी अजून वाचलेली नाही आहे, पण आता वाचावी असे वाटत आहे, याचे श्रेय नक्कीच तुम्हाला.

राजाभाउ 29/08/2014 - 16:57
द चेंबर -- हे ग्रीशमचे पुस्तक थोडे उलट्या बाजुने लिहीले आहे. तरुणपणात वर्णभेदी संघटनेचा सभासद असलेला एकजणावर आत्ता तो म्हातारा झाल्यावर खटला चालू आसतो आणि त्याला त्यात फाशी होते तेंव्हा त्याचा नातू त्याला वाचण्याचा कसा प्रयत्न करतो असे कथानक आहे (अर्थात तो नातू वर्णभेदी असतो असे नाही) खालील पुस्तके सुध्दा अतिशय वाचनीय आहेत द फर्म द पार्टनर : हे तर फारच सुंदर आहे, मी हे लगोलग म्हणजे शेवटचे पान संपल्यानंतर लगेच पुन्हा पहिल्यापासून असे वाचले आहे. द क्लायंट रेनमेकर द टेस्टामेंट द ब्रेथ्रेन द पेलिकन ब्रीफ द असोसिअट

समीरसूर 01/09/2014 - 12:16
बर्‍याच नव्या पुस्तकांची नावे कळली. मला शक्यतो विकत घेऊनच पुस्तके वाचायला आवडतात. आणि इतकी पुस्तके विकत घ्यायची म्हणजे घरातलं अर्थकारण गढूळ होतं. बघू कसं जमतंय ते...सध्या 'शांताराम' सुरु केले आहे. १५-२० पाने झालीत वाचून. खूप आवर्जून वाचावं अशा दर्जाचं हे पुस्तक नक्कीच नाहीये. भाषा थोडी दुर्बोध वाटतेय. नशीब जुनंच घेतलं. :-( पण वाचत राहणार आहे. वर नमूद केलेली पुस्तके वाचण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. एखादं जबरदस्त रहस्यमय आणि थरारक कादंबरी वाचण्याची बर्‍याच दिवसांपासूनची इच्छा आहे. सध्याचं पावसाळी वातावरण अशा पुस्तकवाचनासाठी अगदी योग्य आहे. सुटीच्या दिवशी अंथरुणात पडून गरमागरम चहाचे घोट घेतांना नजर न हलवता एखादं मती गुंग करणारं जबराट रहस्यमय पुस्तक वाचावं. बायकोला 'प्यार का रंग है मीठा मीठा प्यारा' किंवा 'ससुराल सिमर का' किंवा 'जावई विकत घेणे आहे' मध्ये खुशाल रमू द्यावं. सलग ३-४ तास असं पुस्तक वाचून एका वेगळ्याच विश्वात गुंग होऊन जावं असं वाटतंय. तसं अ‍ॅगाथा ख्रिस्तीचं 'द मर्डर अ‍ॅट द विकरेज' वाचलं होतं पण मझा नही आया. तेव्हापासून ही पुस्तके बाद केली. 'द डे ऑफ द जॅकल' देखील वाचलं पण ते ही मला इतकं खास नाही वाटलं. असं कुठलं तगडं पुस्तक असेल तर कृपया इथे सांगा. एक यादीच दिली तर बेष्टच होऊन जाईल...

In reply to by समीरसूर

आदूबाळ 01/09/2014 - 14:21
अगाथा ख्रिस्तीच्या पुस्तकाची निवड चुकली राव. "टुवर्डस झीरो", "अँड देअर वेअर नन", "अ‍ॅट बर्ट्रामस हॉटेल" वगैरे वाचा. असो. भारतीय पार्श्वभूमीवरच्या रहस्यकथा तुम्हाला आवडतील असा कयास आहे: - सत्यजित राय यांच्या फेलूदा कथा (पेंग्विनने दोन खंड प्रकाशित केले आहेत) - मधुलिका लिडल या लेखिकेच्या मुगल साम्राज्यातल्या डिटेक्टिव कथा आहेत. "अ‍ॅन इंग्लिशमन्स कॅमिओ" हे आवडलं होतं - तार्किन हॉल या लेखकाने "विश पुरी मिस्ट्रीज" लिहिल्या आहेत - "अ केस ऑफ एक्स्प्लोडिंग मँगोज" हे हनिफ महोंमद या पाकिस्तानी लेखकाचं थ्रिलर जरूर वाचा - "किलिंग आशिष कर्वे" - सलील देसाई या पुणेकराचं पुस्तक (हे पूर्वी सीआयडी मालिकेच्या कथा लिहीत असत) - "अ सर्कल ऑफ वाईस" - सुचरित राजाध्यक्ष (हे माझे गुरुजी) या जॉनरमध्ये न बसणार्‍या पण तरीही खिळवून ठेवणार्‍या कादंबर्‍या: - अ बेंड इन द गँजेस - मनोहर माळगावकर - कलकत्ता क्रोमोसोम - अमिताव घोष रहस्यकथा मला लई म्हंजे लईच आवडतात. कधीपण विचारा.

In reply to by आदूबाळ

एस 01/09/2014 - 20:26
"अ‍ॅण्ड देअर वेअर नन्" मस्त आहे. त्यावरच आधारलेला भारतीय सिनेमा म्हणजे गुमनाम. अ‍ॅगाथा ख्रिस्तीवर थोडा वंशविद्वेषीपणाचा आरोप झाला त्याला हे पुस्तक आणि त्याचे इंग्लिश नर्सरी र्‍हाइम कारणीभूत ठरले. नंतर त्यातील 'टेन लिट्ल निगर्स' बदलून 'टेन लिट्ल इंडियन्स्' असे केले गेले. आताच्या आवृत्तीत टेन लिट्ल इंडियन्स् असेच दिसते.

In reply to by समीरसूर

प्रचेतस 02/09/2014 - 16:25
ड्रॅक्युला - ब्रॅम स्टोकर फ्रॅन्केनस्टाइन - मेरी शेली वुदरिंग हाईट्स - एमिली ब्रोन्ट तिन्ही कादंबर्‍या अभिजात, गूढ, रहस्यमय आणि खिळवून ठेवणार्‍या.

In reply to by प्रमोद देर्देकर

आदूबाळ 01/09/2014 - 15:43
हो. छात्र-प्रबोधन नावाच्या ज्ञानप्रबोधिनीच्या मासिकात "समुद्रपक्षी जोनाथन" या नावाने क्रमशः येत असे. ज्ञानप्रबोधिनीत फोन करुन विचारल्यास अधिक माहिती कळू शकेल.

In reply to by प्रमोद देर्देकर

बाबा भांड यांनी हा अनुवाद केला आहे. इथे पाहिल्यास त्याची ई कॉपी मिळेल, अरविंद गुप्तांच्या संकेतस्थळावर असल्याने साकेतची पुर्वपरवानगी घेतली असावी असा कयास आहे.

In reply to by वॉल्टर व्हाईट

मीसुद्धा हे पुस्तक खूप दिवसांपासून शोधत आहे, मला इंग्रजी पुस्तक अ‍ॅमेझॉनवर अव्हेलेबल दिसतय पण अनुवादित मिळे ना. माझ्या विशलिस्ट्मध्ये हे पुस्तक आहेच, तुमचे लिंक दिल्याबद्दल अनेक आभार :)

In reply to by वॉल्टर व्हाईट

एस 03/09/2014 - 12:53
अरविंद गुप्तांच्या संकेतस्थळावर असल्याने साकेतची पुर्वपरवानगी घेतली असावी असा कयास आहे.
माझ्या माहितीनुसार अरविंद गुप्ता स्वतः कॉपीराइट वगैरे गोष्टी मानत नाहीत. दिसले पुस्तक की कर स्कॅन आणि टाक आंतरजालावर म्हणजे ज्ञान मुक्त होते असे काहीसे त्यांचे आहे. त्याबद्दल या विलक्षण माणसावर खटलेही चालू आहेत. :-) (ह्या माहितीचा स्रोत एका मित्राचे त्यांच्याशी प्रत्यक्ष झालेले बोलणे)

In reply to by स्पंदना

समीरसूर 02/09/2014 - 10:25
हो, माझंही काहीसं तसंच झालं होतं 'अ टाईम टू किल' वाचल्यावर. माणसाच्या विकृतीला सीमा नाही हेच खरे. 'सायकॅमोर रो' मात्र इतकी भीषण नाहीये. एका म्रुत्यूपत्रावर आधारित खटला एवढाच या कादंबरीचा आवाका असल्याने 'किल' सारखा भीषण प्रकार या कादंबरीमध्ये नाहीये. पण खटला, ज्युरी, साक्षी, भावनांचे हिंदोळे, त्यांचा खटल्यावर होणारा परिणाम, खटला चालवतांना वकीलांना लावावे लागणारे डोके, इत्यादी सगळे खूपच वाचनीय आहे. एकदा वाचाच. सगळेच प्रतिसाद वाचनानंदाची किल्ली आहेत. खूप नवीन पुस्तकांची माहिती देणारे प्रतिसाद आहेत. धन्यवाद!

पुस्तक मिळवून वाचेन. जॉन ग्रीशमची मी काही वाचलेली पुस्तकं जी आवडून गेली द रेनमेकर अ पेंटेंड हाऊस द पार्टनर द क्लायंट 'सायकॅमोर रो' बद्दल छान लिहिले आहे, धन्यवाद नक्कीच वाचायला आवडेल.

पैसा 04/09/2014 - 22:57
ग्रीशॅमची पुस्तके आवडतात. या एका मस्त पुस्तकाची तेवढीच छान ओळख करून दिलीत. प्रतिसादही छान आहेत. धन्यवाद सर्वांना!

आदूबाळ 04/09/2014 - 23:00
तुमच्या या धाग्यामुळे नुकतेच वाचून संपवले. To be honest, I was underwhelmed. कादंबरी म्हणून चांगली आहे, पण ग्रिशॅमची कादंबरी म्हणून सोसोच आहे. एक तर याला टाईम टू किलचा सीक्वल बनवायची काहीच गरज नव्हती. जेक ब्रिगन्स ऐवजी दुसरा कुणी नायक असता तरी फारसा फरक पडला नसता. दुसरी खटकलेली गोष्ट म्हणजे "स्टॉक कॅरेक्टर्स"चा सुकाळ. टाईम टू किलमध्ये आलेली पात्रं वगळता इतर पात्रांबाबत वेगळेपण दाखवायची संधी होती, पण ग्रिशॅमने ती सोडली आहे. स्टॉक कॅरेक्टर्स यायला लागली म्हणजे लेखकाची नवीन द्यायची क्षमता संपत आली आहे हे ओळखावं. (उदा. जेफ्री आर्चर, शेवटशेवटची अगाथा ख्रिस्तीची पुस्तकं, वगैरे.) तिसरी खटकलेली गोष्ट म्हणजे कथानकाची बांधणी. कथानक अपेक्षित (प्रेडिक्टेबल) वळणं घेत जातं. त्यातले चढ-उतार हे अपेक्षेप्रमाणेच आहेत. शेवटचा ट्विस्ट तर इतका अपेक्षित होता की लईच वैताग आला. हाही "ग्रिशॅम संपला" हेच दर्शवणारं चिन्ह आहे. पण काय माहीत. टाईम टू किल, पेंटेड हाऊस, द क्लायंट सारख्या कादंबर्‍या, थिओ बूनसारखा सशक्त कथानायक दिलेल्या माणसाला अजून एकदोन चान्स द्यायला पाहिजेत.

In reply to by आदूबाळ

समीरसूर 05/09/2014 - 09:45
वा, तुमचा वाचनाचा वेग अफाटच आहे. :-) मी या लेखकाची ही दुसरीच कादंबरी वाचली. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कादंबरी म्हणून मला ती चांगलीच रंजक वाटली आणि अगदी 'अनपुटडाऊनेबल' जरी नाही तरी मस्त रंगतदार वाटली. हो, मी लेखात नमूद केलंच आहे की कथानक खूपच प्रेडिक्टेबल आहे म्हणून पण प्रेडिक्टेबल असले म्हणून रंजकता किंवा दर्जा कमी होतात असे मला तरी वाटत नाही. 'शोले' प्रेडिक्टेबल असला तर त्याचा दर्जा आणि रंजकता वादातीत आहेत. कथानक कसे रंगवले आहे यावर हे अवलंबून असावे असे वाटते. अर्थात कुठली कलाकृती रसिकांना कशी वाटते हा मुद्दा सापेक्ष आहे. आपल्या मताचा आदर आहेच. :-)

In reply to by समीरसूर

आदूबाळ 05/09/2014 - 14:56
कोणा नवख्याचा कव्हर ड्राईव्ह थोडा हवेत उडून मग सीमापार गेला तर आपण म्हणतो: नया है वह - चला, चौकार तर गेला ना? पण द्रविड/गांगुलीचा कव्हर ड्राईव्ह हवेत उडाला तर वाईट वाटतं. तसं आहे हे.

In reply to by आदूबाळ

समीरसूर 05/09/2014 - 15:28
तुम्ही म्हणता तसं शक्य आहे. अर्थात साहित्याचा आणि साहित्यिकांचा आपल्याएवढा अभ्यास नसल्याने मला एवढे कळणे जरा अवघड आहे. :-) माझी धाव "वाचली, वाचतांना मजा आली, आणि आवडली" इतपतच. :-) पण आपले परिक्षण आणि निरीक्षण आवडले. अशा अँगलने साहित्याचा विचार करणे जमले पाहिजे.

कपिलमुनी 28/08/2014 - 15:49
जॉन ग्रीशम च्या कांदबर्‍या वकिली डावपेचांवर असतात .. पूर्वी द क्लायंट वाचली होती आणि आवडली होती. ही कांदबरी मिळवून वाचण्यात येईल. बादवे 'गॉन विथ द विंड' चा चांगला मराठी अनुवाद कोणास ठाउक आहे का?

In reply to by धर्मराजमुटके

THE CLIENT THE FIRM TIME TO KILL THE PELICON BRIEF ह्या सर्व कादंबर्‍या वाचल्यात पण अनुवादित. म्हणुन ही पण कादंबरी आवर्जुन वाचणार फक्त अनुवादित झाली आहे का तेवढं सांगा. तसेच त्यांच्या इतर कादंबर्‍यांची ही नावे सांगा.

आदूबाळ 28/08/2014 - 17:06
आभारी आहे. ग्रिशॅमच्या गेल्या काही कादंबर्‍यांत तोचतोचपणा जाणवत होता, म्हणून बाजूला टाकलं होतं. आता ही वाचतो. ग्रिशॅम प्रामुख्याने लीगल थ्रिलर्स लिहीत असला तरी त्याच्या नॉन लीगल कादंबर्‍याही छान आहेत. चटकन आठवणार्‍यांमध्ये: द पेंटेड हाऊस - आजोबा आणि नातवाच्या नात्याची तरल गोष्ट स्किपिंग ख्रिसमस - ख्रिसमस आणि त्याच्या दिखाऊ तोचतोचपणाला कंटाळलेलं एक दांपत्य ख्रिसमस साजरा करायचा नाही असं ठरवतं. आणि त्यातून उडणारी धमाल. (त्या पुण्याच्या गणेशोत्सवाच्या धाग्यावर जो राडा चालू आहे त्याला अगदी सुसंगत ही कादंबरी आहे.)

In reply to by आदूबाळ

एस 28/08/2014 - 18:58
लेखकाचे आणि तुम्हां सर्वांनाही धन्यवाद या पुस्तकांची ओळख करून दिल्याबद्दल.

In reply to by सस्नेह

सखी 28/08/2014 - 21:55
' द फर्म ' हा सिनेमाही चांगला होता असं आठवतयं. अजुनही नविन नावे कळत आहेत म्हणुन वाखु साठवत आहे. समिरसुर नेहमीप्रमाणे उत्तम लिखाण, 'सायकॅमोर' मिळाली की वाचेल.

राम पटवर्धनांचे "पाडस" कुठे विकत मिळेल काय ? मी छापील किंमतीपेक्षाही जास्त किंमत द्यायला तयार आहे.

मेहता कडूनच जास्त झाल्या आहेत. क्लायंट पासूनच मी ह्या लेखकाच्या प्रेमात पडलो. द रन अवे ज्युरी द रेनमेकर द चेंबर ह्या पण जमल्यास वाचा... फार येडपट लेखक आहे.

In reply to by आदूबाळ

ज्या लेखकाचे लेख वाचता-वाचता वेळ कसा निघून जातो, ते कळत नसेल, तो लेखक येडपट.... शाण्या लेखकांपेक्षा हे येडपट लेखकच आमच्या सारख्या माणसांसाठी उत्तम...

दशानन 28/08/2014 - 23:20
>>>अमेरिकेतल्या सुप्त वर्णभेदाचे दाहक चित्रण अतिशय सुंदर याबद्दल मी जरा शाशंक आहे. ही कादंबरी अजून वाचलेली नाही आहे, पण आता वाचावी असे वाटत आहे, याचे श्रेय नक्कीच तुम्हाला.

राजाभाउ 29/08/2014 - 16:57
द चेंबर -- हे ग्रीशमचे पुस्तक थोडे उलट्या बाजुने लिहीले आहे. तरुणपणात वर्णभेदी संघटनेचा सभासद असलेला एकजणावर आत्ता तो म्हातारा झाल्यावर खटला चालू आसतो आणि त्याला त्यात फाशी होते तेंव्हा त्याचा नातू त्याला वाचण्याचा कसा प्रयत्न करतो असे कथानक आहे (अर्थात तो नातू वर्णभेदी असतो असे नाही) खालील पुस्तके सुध्दा अतिशय वाचनीय आहेत द फर्म द पार्टनर : हे तर फारच सुंदर आहे, मी हे लगोलग म्हणजे शेवटचे पान संपल्यानंतर लगेच पुन्हा पहिल्यापासून असे वाचले आहे. द क्लायंट रेनमेकर द टेस्टामेंट द ब्रेथ्रेन द पेलिकन ब्रीफ द असोसिअट

समीरसूर 01/09/2014 - 12:16
बर्‍याच नव्या पुस्तकांची नावे कळली. मला शक्यतो विकत घेऊनच पुस्तके वाचायला आवडतात. आणि इतकी पुस्तके विकत घ्यायची म्हणजे घरातलं अर्थकारण गढूळ होतं. बघू कसं जमतंय ते...सध्या 'शांताराम' सुरु केले आहे. १५-२० पाने झालीत वाचून. खूप आवर्जून वाचावं अशा दर्जाचं हे पुस्तक नक्कीच नाहीये. भाषा थोडी दुर्बोध वाटतेय. नशीब जुनंच घेतलं. :-( पण वाचत राहणार आहे. वर नमूद केलेली पुस्तके वाचण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. एखादं जबरदस्त रहस्यमय आणि थरारक कादंबरी वाचण्याची बर्‍याच दिवसांपासूनची इच्छा आहे. सध्याचं पावसाळी वातावरण अशा पुस्तकवाचनासाठी अगदी योग्य आहे. सुटीच्या दिवशी अंथरुणात पडून गरमागरम चहाचे घोट घेतांना नजर न हलवता एखादं मती गुंग करणारं जबराट रहस्यमय पुस्तक वाचावं. बायकोला 'प्यार का रंग है मीठा मीठा प्यारा' किंवा 'ससुराल सिमर का' किंवा 'जावई विकत घेणे आहे' मध्ये खुशाल रमू द्यावं. सलग ३-४ तास असं पुस्तक वाचून एका वेगळ्याच विश्वात गुंग होऊन जावं असं वाटतंय. तसं अ‍ॅगाथा ख्रिस्तीचं 'द मर्डर अ‍ॅट द विकरेज' वाचलं होतं पण मझा नही आया. तेव्हापासून ही पुस्तके बाद केली. 'द डे ऑफ द जॅकल' देखील वाचलं पण ते ही मला इतकं खास नाही वाटलं. असं कुठलं तगडं पुस्तक असेल तर कृपया इथे सांगा. एक यादीच दिली तर बेष्टच होऊन जाईल...

In reply to by समीरसूर

आदूबाळ 01/09/2014 - 14:21
अगाथा ख्रिस्तीच्या पुस्तकाची निवड चुकली राव. "टुवर्डस झीरो", "अँड देअर वेअर नन", "अ‍ॅट बर्ट्रामस हॉटेल" वगैरे वाचा. असो. भारतीय पार्श्वभूमीवरच्या रहस्यकथा तुम्हाला आवडतील असा कयास आहे: - सत्यजित राय यांच्या फेलूदा कथा (पेंग्विनने दोन खंड प्रकाशित केले आहेत) - मधुलिका लिडल या लेखिकेच्या मुगल साम्राज्यातल्या डिटेक्टिव कथा आहेत. "अ‍ॅन इंग्लिशमन्स कॅमिओ" हे आवडलं होतं - तार्किन हॉल या लेखकाने "विश पुरी मिस्ट्रीज" लिहिल्या आहेत - "अ केस ऑफ एक्स्प्लोडिंग मँगोज" हे हनिफ महोंमद या पाकिस्तानी लेखकाचं थ्रिलर जरूर वाचा - "किलिंग आशिष कर्वे" - सलील देसाई या पुणेकराचं पुस्तक (हे पूर्वी सीआयडी मालिकेच्या कथा लिहीत असत) - "अ सर्कल ऑफ वाईस" - सुचरित राजाध्यक्ष (हे माझे गुरुजी) या जॉनरमध्ये न बसणार्‍या पण तरीही खिळवून ठेवणार्‍या कादंबर्‍या: - अ बेंड इन द गँजेस - मनोहर माळगावकर - कलकत्ता क्रोमोसोम - अमिताव घोष रहस्यकथा मला लई म्हंजे लईच आवडतात. कधीपण विचारा.

In reply to by आदूबाळ

एस 01/09/2014 - 20:26
"अ‍ॅण्ड देअर वेअर नन्" मस्त आहे. त्यावरच आधारलेला भारतीय सिनेमा म्हणजे गुमनाम. अ‍ॅगाथा ख्रिस्तीवर थोडा वंशविद्वेषीपणाचा आरोप झाला त्याला हे पुस्तक आणि त्याचे इंग्लिश नर्सरी र्‍हाइम कारणीभूत ठरले. नंतर त्यातील 'टेन लिट्ल निगर्स' बदलून 'टेन लिट्ल इंडियन्स्' असे केले गेले. आताच्या आवृत्तीत टेन लिट्ल इंडियन्स् असेच दिसते.

In reply to by समीरसूर

प्रचेतस 02/09/2014 - 16:25
ड्रॅक्युला - ब्रॅम स्टोकर फ्रॅन्केनस्टाइन - मेरी शेली वुदरिंग हाईट्स - एमिली ब्रोन्ट तिन्ही कादंबर्‍या अभिजात, गूढ, रहस्यमय आणि खिळवून ठेवणार्‍या.

In reply to by प्रमोद देर्देकर

आदूबाळ 01/09/2014 - 15:43
हो. छात्र-प्रबोधन नावाच्या ज्ञानप्रबोधिनीच्या मासिकात "समुद्रपक्षी जोनाथन" या नावाने क्रमशः येत असे. ज्ञानप्रबोधिनीत फोन करुन विचारल्यास अधिक माहिती कळू शकेल.

In reply to by प्रमोद देर्देकर

बाबा भांड यांनी हा अनुवाद केला आहे. इथे पाहिल्यास त्याची ई कॉपी मिळेल, अरविंद गुप्तांच्या संकेतस्थळावर असल्याने साकेतची पुर्वपरवानगी घेतली असावी असा कयास आहे.

In reply to by वॉल्टर व्हाईट

मीसुद्धा हे पुस्तक खूप दिवसांपासून शोधत आहे, मला इंग्रजी पुस्तक अ‍ॅमेझॉनवर अव्हेलेबल दिसतय पण अनुवादित मिळे ना. माझ्या विशलिस्ट्मध्ये हे पुस्तक आहेच, तुमचे लिंक दिल्याबद्दल अनेक आभार :)

In reply to by वॉल्टर व्हाईट

एस 03/09/2014 - 12:53
अरविंद गुप्तांच्या संकेतस्थळावर असल्याने साकेतची पुर्वपरवानगी घेतली असावी असा कयास आहे.
माझ्या माहितीनुसार अरविंद गुप्ता स्वतः कॉपीराइट वगैरे गोष्टी मानत नाहीत. दिसले पुस्तक की कर स्कॅन आणि टाक आंतरजालावर म्हणजे ज्ञान मुक्त होते असे काहीसे त्यांचे आहे. त्याबद्दल या विलक्षण माणसावर खटलेही चालू आहेत. :-) (ह्या माहितीचा स्रोत एका मित्राचे त्यांच्याशी प्रत्यक्ष झालेले बोलणे)

In reply to by स्पंदना

समीरसूर 02/09/2014 - 10:25
हो, माझंही काहीसं तसंच झालं होतं 'अ टाईम टू किल' वाचल्यावर. माणसाच्या विकृतीला सीमा नाही हेच खरे. 'सायकॅमोर रो' मात्र इतकी भीषण नाहीये. एका म्रुत्यूपत्रावर आधारित खटला एवढाच या कादंबरीचा आवाका असल्याने 'किल' सारखा भीषण प्रकार या कादंबरीमध्ये नाहीये. पण खटला, ज्युरी, साक्षी, भावनांचे हिंदोळे, त्यांचा खटल्यावर होणारा परिणाम, खटला चालवतांना वकीलांना लावावे लागणारे डोके, इत्यादी सगळे खूपच वाचनीय आहे. एकदा वाचाच. सगळेच प्रतिसाद वाचनानंदाची किल्ली आहेत. खूप नवीन पुस्तकांची माहिती देणारे प्रतिसाद आहेत. धन्यवाद!

पुस्तक मिळवून वाचेन. जॉन ग्रीशमची मी काही वाचलेली पुस्तकं जी आवडून गेली द रेनमेकर अ पेंटेंड हाऊस द पार्टनर द क्लायंट 'सायकॅमोर रो' बद्दल छान लिहिले आहे, धन्यवाद नक्कीच वाचायला आवडेल.

पैसा 04/09/2014 - 22:57
ग्रीशॅमची पुस्तके आवडतात. या एका मस्त पुस्तकाची तेवढीच छान ओळख करून दिलीत. प्रतिसादही छान आहेत. धन्यवाद सर्वांना!

आदूबाळ 04/09/2014 - 23:00
तुमच्या या धाग्यामुळे नुकतेच वाचून संपवले. To be honest, I was underwhelmed. कादंबरी म्हणून चांगली आहे, पण ग्रिशॅमची कादंबरी म्हणून सोसोच आहे. एक तर याला टाईम टू किलचा सीक्वल बनवायची काहीच गरज नव्हती. जेक ब्रिगन्स ऐवजी दुसरा कुणी नायक असता तरी फारसा फरक पडला नसता. दुसरी खटकलेली गोष्ट म्हणजे "स्टॉक कॅरेक्टर्स"चा सुकाळ. टाईम टू किलमध्ये आलेली पात्रं वगळता इतर पात्रांबाबत वेगळेपण दाखवायची संधी होती, पण ग्रिशॅमने ती सोडली आहे. स्टॉक कॅरेक्टर्स यायला लागली म्हणजे लेखकाची नवीन द्यायची क्षमता संपत आली आहे हे ओळखावं. (उदा. जेफ्री आर्चर, शेवटशेवटची अगाथा ख्रिस्तीची पुस्तकं, वगैरे.) तिसरी खटकलेली गोष्ट म्हणजे कथानकाची बांधणी. कथानक अपेक्षित (प्रेडिक्टेबल) वळणं घेत जातं. त्यातले चढ-उतार हे अपेक्षेप्रमाणेच आहेत. शेवटचा ट्विस्ट तर इतका अपेक्षित होता की लईच वैताग आला. हाही "ग्रिशॅम संपला" हेच दर्शवणारं चिन्ह आहे. पण काय माहीत. टाईम टू किल, पेंटेड हाऊस, द क्लायंट सारख्या कादंबर्‍या, थिओ बूनसारखा सशक्त कथानायक दिलेल्या माणसाला अजून एकदोन चान्स द्यायला पाहिजेत.

In reply to by आदूबाळ

समीरसूर 05/09/2014 - 09:45
वा, तुमचा वाचनाचा वेग अफाटच आहे. :-) मी या लेखकाची ही दुसरीच कादंबरी वाचली. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कादंबरी म्हणून मला ती चांगलीच रंजक वाटली आणि अगदी 'अनपुटडाऊनेबल' जरी नाही तरी मस्त रंगतदार वाटली. हो, मी लेखात नमूद केलंच आहे की कथानक खूपच प्रेडिक्टेबल आहे म्हणून पण प्रेडिक्टेबल असले म्हणून रंजकता किंवा दर्जा कमी होतात असे मला तरी वाटत नाही. 'शोले' प्रेडिक्टेबल असला तर त्याचा दर्जा आणि रंजकता वादातीत आहेत. कथानक कसे रंगवले आहे यावर हे अवलंबून असावे असे वाटते. अर्थात कुठली कलाकृती रसिकांना कशी वाटते हा मुद्दा सापेक्ष आहे. आपल्या मताचा आदर आहेच. :-)

In reply to by समीरसूर

आदूबाळ 05/09/2014 - 14:56
कोणा नवख्याचा कव्हर ड्राईव्ह थोडा हवेत उडून मग सीमापार गेला तर आपण म्हणतो: नया है वह - चला, चौकार तर गेला ना? पण द्रविड/गांगुलीचा कव्हर ड्राईव्ह हवेत उडाला तर वाईट वाटतं. तसं आहे हे.

In reply to by आदूबाळ

समीरसूर 05/09/2014 - 15:28
तुम्ही म्हणता तसं शक्य आहे. अर्थात साहित्याचा आणि साहित्यिकांचा आपल्याएवढा अभ्यास नसल्याने मला एवढे कळणे जरा अवघड आहे. :-) माझी धाव "वाचली, वाचतांना मजा आली, आणि आवडली" इतपतच. :-) पण आपले परिक्षण आणि निरीक्षण आवडले. अशा अँगलने साहित्याचा विचार करणे जमले पाहिजे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकतीच जॉन ग्रीशम यांची 'सायकॅमोर रो' ही कादंबरी वाचून संपवली. ही कादंबरी बहुधा २०१३ साली प्रकाशित झाली. मी एका-दोघांच्या हातात ही कादंबरी पाहिली होती. आधी याच लेखकाचं 'अ टाईम टू किल' वाचलं होतं. आवडलं होतं. 'किल' मध्ये अमेरिकेतल्या सुप्त वर्णभेदाचे दाहक चित्रण अतिशय सुंदर आणि ओघवत्या शैलीत केले होते. कादंबरीचा नायक जेक ब्रिगेन्स हा एक तरुण वकील आहे. स्वतः गोरा असूनदेखील माणसांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद असता कामा नये हे त्याचे तत्व असते. त्याच्या फर्मचा दारुडा मालक वैयक्तिक आयुष्यात स्वच्छंदी असला तरी त्याला कृष्णवर्णींयांविषयी आपुलकी असते.

क्षमा

आतिवास ·

सर्वच गुन्हे क्षमा मागून माफ करता येत नाहीत. 'Sorry' can not make a dead man alive. असे म्हणतात ते खरेच असते. कथा आवडली कसे म्हणू? घटनेचे सादरीकरण चांगले परिणामकारक झाले आहे. असं घडायला नको होतं हा आणि ५ वर्षाच्या मुलीच्या उध्वस्त भावविश्वाचा विचार मनाला एक अनाम अस्वस्थता देऊन जातो.

एस 28/08/2014 - 14:22
नेहमीइतकी नाही आवडली. कथेऐवजी फक्त एक घटना वाटली. आणि या घटनेबद्दल काहीच लिहायचं नाहीये.

यशोधरा 28/08/2014 - 15:06
कथेतून काय पोचवायचं आहे ते समजलं आहे, पण पाच वर्षाची मुलगी अशी बोलेल, हे फारसं पटलं नाहीये, त्यामुळे नेहमीइतकी आवडली नाही. अशा प्रसंगांत मुलं इतक्या ठामपणे बोलू शकतील तो सुदिन! त्याहीपेक्षा असे प्रसंग कोणत्याही मुलांवर येणार नाहीत तो दिवस दसरा- दिवाळी. (म्हणजे पटत नसलेल्या विवाहितांनी वेगळे होऊच नये असे नाही, पण वेगळे होतानाही मुलं असतील तर त्यांच्यावर अशा घटनांचा कमीतकमी नकारात्मक परिणाम होईल हे पाहिले जावे, असे म्हणायचे आहे. मुलांची मने जपली जावीत.)

In reply to by यशोधरा

आतिवास 28/08/2014 - 15:20
:-) कंसातल्या मजकुरावर बरंच काही लिहिता येईल. पाच वर्षांची मुलगी असं ठामपणे बोलेल का? - ही शंका रास्त आहे; पण प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात हाही भाग आहेच.

In reply to by आतिवास

यशोधरा 28/08/2014 - 15:32
कंसातल्या मजकुरावर बरंच काही लिहिता येईल. >> पूर्ण सहमत आहे. त्याबद्दल प्रश्न नाही. हो, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. खरं आहे..

In reply to by यशोधरा

माझ्या मते, आपण आपल्या मुलांना ह्या जगात आणले आहे. आपल्या वेगळे होण्याने त्यांच्या मनावर आयुष्यभराकरीता अनिष्ट परीणाम होणारच. पती-पत्नीत, दोघांपैकी कमीत कमी एक तरी दोषी असू शकतो पण मुलांचा काय दोष? त्यांना शिक्षा देण्याचा (स्वतःच्या सुखासाठी) आपल्याला काय अधिकार? पती-पत्नीने एकमेकांशी (आपल्या मुलांचा विचार करून) जमवून घ्यावे असे मला वाटते. सतत भांडत एकत्र राहण्यातही अर्थ नसतो. घरातील अशांतीचाही मुलांच्या मनांवर वाईट परीणाम होतो. मुलांना दोघेही एकत्र हवे असतात. मुले नसतील तर, आपापसात न पटणार्‍या जोडप्याने जरूर विभक्त व्हावे. लग्नानंतर मुले होऊ देण्याची घाई करू नये. ४-५ वर्षे एकत्र राहून आपापसात पटतंय की नाही हे जोखावे आणि काय तो निर्णय घ्यावा. पण एकदा का, एक जरी, मुल झाले तरी विभक्त होण्याचा विचार सोडून पडते/नमते घेऊन दोघांनीही मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने एकत्र राहणेच योग्य ठरते. ह्यात दोघांनाही भयंकर मनस्ताप होतो पण ती आपल्या चुकीचीच शिक्षा आहे असे मानून ती भोगावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

सौंदाळा 28/08/2014 - 17:05
लग्नानंतर मुले होऊ देण्याची घाई करू नये. ४-५ वर्षे एकत्र राहून आपापसात पटतंय की नाही हे जोखावे आणि काय तो निर्णय घ्यावा.
पेठकरकाका, सध्या लग्न होण्याचे मुलांचे वय ~३०, मुलींचे २५-२६. त्यामुळे ४-५ वर्षे थांबणे जास्त होते. ३/४ वर्षे थांबुन नंतर मुल होत नाही म्हणुन डॉक्टरकडे खेपा मारणारे आणि केवळ या कारणामुळे आधीचे ३/४ वर्षे चांगले जमत असुनही नंतर वादावादी होणारे बरेच मित्र आणि काही नातेवाईक माहीत आहेत. अर्थात मुल जन्माला घालुन विभक्त होण्यापेक्षा मुल न होता एकत्र राहणे केव्हाही बरे. पण हा वेगळाच विषय होईल म्हणुन थांबतो. अतिवास ताई, कथा भावली.

कवितानागेश 28/08/2014 - 15:29
हम्म.. ५व्या वर्षी हे नक्कीच कळत असतं... फक्त हल्लीची मुले बोलूनही दाखवतात.

In reply to by रेवती

आतिवास 28/08/2014 - 18:40
दुर्दैवाने काही लोकांना अशी किंवा तशी किंमत मोजावीच लागते; त्यामुळे काही निर्णय वेदनादायी असले तरी अटळ असतात. 'घटस्फोट घ्यायचाय' अशा उद्देशाने कुणीच लग्न करत नाही हे लक्षात घेतलं की ब-याच गोष्टी आपल्याला "दिसायला" लागतात!

आदूबाळ 28/08/2014 - 17:45
मलाही नाही पटलं. म्हणजे पाच वर्षांच्या मुलीला हे कळत नसेल असं नाही. तिला नक्कीच कळत असेल. कोणालाही क्षमा मागायला लावणे - विशेषतः क्षमा मागायच्या शब्दांबाबत आग्रही असणे - हे इगोचं लक्षण आहे. अशा प्रकारचा इगो पाच वर्षांच्या मुलीत असेल का? आणि त्याहून आपल्या भविष्याबाबतची असुरक्षितता, आई किंवा बाबा - कोणातरी एकापासून दूर रहायला लागणार म्हणून दु:ख, घटस्फोटाला कारणीभूत ज्या गोष्टी घडल्या त्याचा त्या लहानगीने लावलेला अन्वय, या भावना जास्त नैसर्गिक वाटतात.

In reply to by आदूबाळ

आतिवास 28/08/2014 - 18:37
शब्द अनेकदा केवळ आग्रह म्हणून वापरले जातात - त्यामागे भावना काय असते हे वापरण्याला व्यक्तीलाही अनेकदा माहिती नसतं असं वाटतं. अनुभव अनेकदा आपल्या अपेक्षांच्या चौकटीतले नसतात हेही आहेच. अधिक स्पष्टीकरण लेखकाने देऊ नये या माझ्या नेहमीच्या मताशी सुसंगती राखत थांबते. पण तुम्हा अनेकांचे प्रतिसाद वाचून या विषयावर एक दीर्घकथा मनात आकार घ्यायला लागली आहे खरी ;-)

एसमाळी 28/08/2014 - 19:09
सध्या अश्याच ऐका केस मध्ये डोक लढवत आहे.26 ची ती आणी 28 तो. तो दुसर विवाह करुन बसलाय आणी तिला सोडुन दिलय. 1 वर्षाच मुल आहे.हे पण विसरलाय हरामखोर.

In reply to by सस्नेह

इनिगोय 29/08/2014 - 06:56
अकाली प्रौढ व्हावं लागलंय ना तिला.. आंजीचं विश्व जितकं सुखरूप आहे, तितकं ते हिच्या वाट्याला आलेलं नाही. आतिवास, छान लिहिता तुम्ही. लवकरच तुमच्या शतशब्दकथांचं पुस्तक प्रकाशित होवो ही शुभेच्छा.

कथा आवडली... आजकाल ५० शीच्या पुढच्या माणसांना चतुर भ्रमण ध्वनी हाताळता येत नाही. याउलट माझे १-३ वर्षाचे पुतणे लीलया हाताळतात. शब्दांपेक्षा भाव महत्वाचे असतात. माझ्यामते तरी त्या मुलीचा 'क्षमा' या शब्दासाठीचा आग्रह हा कथेचा परिणाम गडद करण्यासाठी वापरला आहे त्यावरून कथेतील मुलीचा बुद्ध्यांक मोजू नये. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत, लेखक आणि आपणा सर्वास हे पटेलच असे नाही नि पटवून द्यायचा आग्रह हि नाही. प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मुलांसाठी विभक्त होऊ नये या विचारसरणीचे दिवस गेले. कारण रथाला दोन चाके असतात. एक लंगडे झाले तर ते तसेच फरफटत नेण्यात काय point ?

गवि 29/08/2014 - 09:46
यशोधरा आणि इतर काहीजणांशी सहमत. पाच वर्षांची मुलगी इतकी ठासून दोघांकडून माफी मागणे हे जरा अनरियालिस्टिक वाटलं. शिवाय या स्टेजला ती दोघांवरही इक्वली रुष्ट असणं हेही थोडं दुर्मिळ वाटलं. जनरली मुलं एका कोणातरीकडे झुकलेली असतात. आणि वकिलाच्या त्या एकाच वाक्याची रचना अत्यंत पुस्तकी आहे. ती अन्य कथेत खपली असती. पण अतिवासच्या अत्यंत रियलिस्टिक शब्दरचनेची सवय पडल्यावर हे वाक्य खूपच वाचकांना कमीतकमी शब्दांत जास्तीतजास्त माहिती देणारे मालिकेतले किंवा कादंबरीतले संवाद असतात तसे वाटले. ----

In reply to by गवि

गवि 29/08/2014 - 09:50
"हं! तर आता तुमच्या पाच वर्षांच्या मुलीचा ताबा कोणाकडे असावा याबाबत आपण बोलू ....” वकील म्हणाली हे ते डिस्क्रिप्टिव्ह वाक्य. पाच वर्षे वय दर्शवण्यासाठी वेगळी योजना केली असती तर दोन वाक्ये जास्तीची येऊन कदाचित शब्दसंख्येचे गणित बिघडले असते पण जास्त वास्तव वाक्यरचना झाली असती. बाकी आवडले म्हणून प्रतिसाद देतोय. लोभ असावा.

पोटे 29/08/2014 - 11:19
आमच्या मुलीला तिसर्‍याच वर्षी समज आलेली आहे

मनीषा 29/08/2014 - 14:53
थोड्या शब्दात नेमका संदेश देणारी कथा . काहीवेळा मोठी माणसं स्वतःत इतकी मश्गुल असतात , ़की आपणच आपल्या मुलांचं नुकसान करतो आहोत हेच त्यांच्या ध्यानात येत नाही .

तिमा 29/08/2014 - 19:20
कथा नेहमीपेक्षा वेगळी पण तरीही आवडली.त्यातून जो संदेश द्यायचा आहे तो व्यवस्थित पोचला आहे. घटना बहुधा सत्य असावी असे वाटले.

पैसा 29/08/2014 - 20:25
घटना इतकी हलवणारी आहे की तपशिलांबद्द्ल विचार करावा असे वाटले नाही! लहान मुलाचे उद्ध्वस्त होणारे भावविश्व ही कल्पनाही नकोशी वाटते. आईबापाचे पटत नाही यात त्याचा काय दोष?

दशानन 29/08/2014 - 21:24
मागे पण मी लिहिले होते, हा जो नवलेखन प्रकार आहे, जो तुम्ही सातत्याने हाताळत आहात.. हा खरोखर उच्च कोटीचा आहे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय पोचणे गरजेचे असते ते या कथेत देखील पूर्ण होत आहे. पण वरील काही प्रतिसाद व त्यांचा सूर थोडा मला देखील योग वाटत आहे. इतक्या लहान वयातील मूल एवढे स्पष्ट निर्णय घेणे मनाला पटत नाही आहे.

आतिवास 30/08/2014 - 22:30
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. प्रत्येक प्रतिसादावर मी काही लिहिलं नसलं, तरी सर्व प्रतिसाद मी वाचले आहेत आणि त्यातील मतांची नोंद घेतली आहे याची खात्री असावी. "लेखन आवडलं" असं सांगणारे प्रतिसाद उत्साह वाढवतात म्हणून महत्त्वाचे असतात; तसेच 'लेखन आवडलं नाही' हे सांगणारे प्रतिसादही - कारण त्यातून अनेकदा नवा दृष्टिकोन आणि विचार मिळतात. पुनश्च आभार.

सर्वच गुन्हे क्षमा मागून माफ करता येत नाहीत. 'Sorry' can not make a dead man alive. असे म्हणतात ते खरेच असते. कथा आवडली कसे म्हणू? घटनेचे सादरीकरण चांगले परिणामकारक झाले आहे. असं घडायला नको होतं हा आणि ५ वर्षाच्या मुलीच्या उध्वस्त भावविश्वाचा विचार मनाला एक अनाम अस्वस्थता देऊन जातो.

एस 28/08/2014 - 14:22
नेहमीइतकी नाही आवडली. कथेऐवजी फक्त एक घटना वाटली. आणि या घटनेबद्दल काहीच लिहायचं नाहीये.

यशोधरा 28/08/2014 - 15:06
कथेतून काय पोचवायचं आहे ते समजलं आहे, पण पाच वर्षाची मुलगी अशी बोलेल, हे फारसं पटलं नाहीये, त्यामुळे नेहमीइतकी आवडली नाही. अशा प्रसंगांत मुलं इतक्या ठामपणे बोलू शकतील तो सुदिन! त्याहीपेक्षा असे प्रसंग कोणत्याही मुलांवर येणार नाहीत तो दिवस दसरा- दिवाळी. (म्हणजे पटत नसलेल्या विवाहितांनी वेगळे होऊच नये असे नाही, पण वेगळे होतानाही मुलं असतील तर त्यांच्यावर अशा घटनांचा कमीतकमी नकारात्मक परिणाम होईल हे पाहिले जावे, असे म्हणायचे आहे. मुलांची मने जपली जावीत.)

In reply to by यशोधरा

आतिवास 28/08/2014 - 15:20
:-) कंसातल्या मजकुरावर बरंच काही लिहिता येईल. पाच वर्षांची मुलगी असं ठामपणे बोलेल का? - ही शंका रास्त आहे; पण प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात हाही भाग आहेच.

In reply to by आतिवास

यशोधरा 28/08/2014 - 15:32
कंसातल्या मजकुरावर बरंच काही लिहिता येईल. >> पूर्ण सहमत आहे. त्याबद्दल प्रश्न नाही. हो, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. खरं आहे..

In reply to by यशोधरा

माझ्या मते, आपण आपल्या मुलांना ह्या जगात आणले आहे. आपल्या वेगळे होण्याने त्यांच्या मनावर आयुष्यभराकरीता अनिष्ट परीणाम होणारच. पती-पत्नीत, दोघांपैकी कमीत कमी एक तरी दोषी असू शकतो पण मुलांचा काय दोष? त्यांना शिक्षा देण्याचा (स्वतःच्या सुखासाठी) आपल्याला काय अधिकार? पती-पत्नीने एकमेकांशी (आपल्या मुलांचा विचार करून) जमवून घ्यावे असे मला वाटते. सतत भांडत एकत्र राहण्यातही अर्थ नसतो. घरातील अशांतीचाही मुलांच्या मनांवर वाईट परीणाम होतो. मुलांना दोघेही एकत्र हवे असतात. मुले नसतील तर, आपापसात न पटणार्‍या जोडप्याने जरूर विभक्त व्हावे. लग्नानंतर मुले होऊ देण्याची घाई करू नये. ४-५ वर्षे एकत्र राहून आपापसात पटतंय की नाही हे जोखावे आणि काय तो निर्णय घ्यावा. पण एकदा का, एक जरी, मुल झाले तरी विभक्त होण्याचा विचार सोडून पडते/नमते घेऊन दोघांनीही मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने एकत्र राहणेच योग्य ठरते. ह्यात दोघांनाही भयंकर मनस्ताप होतो पण ती आपल्या चुकीचीच शिक्षा आहे असे मानून ती भोगावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

सौंदाळा 28/08/2014 - 17:05
लग्नानंतर मुले होऊ देण्याची घाई करू नये. ४-५ वर्षे एकत्र राहून आपापसात पटतंय की नाही हे जोखावे आणि काय तो निर्णय घ्यावा.
पेठकरकाका, सध्या लग्न होण्याचे मुलांचे वय ~३०, मुलींचे २५-२६. त्यामुळे ४-५ वर्षे थांबणे जास्त होते. ३/४ वर्षे थांबुन नंतर मुल होत नाही म्हणुन डॉक्टरकडे खेपा मारणारे आणि केवळ या कारणामुळे आधीचे ३/४ वर्षे चांगले जमत असुनही नंतर वादावादी होणारे बरेच मित्र आणि काही नातेवाईक माहीत आहेत. अर्थात मुल जन्माला घालुन विभक्त होण्यापेक्षा मुल न होता एकत्र राहणे केव्हाही बरे. पण हा वेगळाच विषय होईल म्हणुन थांबतो. अतिवास ताई, कथा भावली.

कवितानागेश 28/08/2014 - 15:29
हम्म.. ५व्या वर्षी हे नक्कीच कळत असतं... फक्त हल्लीची मुले बोलूनही दाखवतात.

In reply to by रेवती

आतिवास 28/08/2014 - 18:40
दुर्दैवाने काही लोकांना अशी किंवा तशी किंमत मोजावीच लागते; त्यामुळे काही निर्णय वेदनादायी असले तरी अटळ असतात. 'घटस्फोट घ्यायचाय' अशा उद्देशाने कुणीच लग्न करत नाही हे लक्षात घेतलं की ब-याच गोष्टी आपल्याला "दिसायला" लागतात!

आदूबाळ 28/08/2014 - 17:45
मलाही नाही पटलं. म्हणजे पाच वर्षांच्या मुलीला हे कळत नसेल असं नाही. तिला नक्कीच कळत असेल. कोणालाही क्षमा मागायला लावणे - विशेषतः क्षमा मागायच्या शब्दांबाबत आग्रही असणे - हे इगोचं लक्षण आहे. अशा प्रकारचा इगो पाच वर्षांच्या मुलीत असेल का? आणि त्याहून आपल्या भविष्याबाबतची असुरक्षितता, आई किंवा बाबा - कोणातरी एकापासून दूर रहायला लागणार म्हणून दु:ख, घटस्फोटाला कारणीभूत ज्या गोष्टी घडल्या त्याचा त्या लहानगीने लावलेला अन्वय, या भावना जास्त नैसर्गिक वाटतात.

In reply to by आदूबाळ

आतिवास 28/08/2014 - 18:37
शब्द अनेकदा केवळ आग्रह म्हणून वापरले जातात - त्यामागे भावना काय असते हे वापरण्याला व्यक्तीलाही अनेकदा माहिती नसतं असं वाटतं. अनुभव अनेकदा आपल्या अपेक्षांच्या चौकटीतले नसतात हेही आहेच. अधिक स्पष्टीकरण लेखकाने देऊ नये या माझ्या नेहमीच्या मताशी सुसंगती राखत थांबते. पण तुम्हा अनेकांचे प्रतिसाद वाचून या विषयावर एक दीर्घकथा मनात आकार घ्यायला लागली आहे खरी ;-)

एसमाळी 28/08/2014 - 19:09
सध्या अश्याच ऐका केस मध्ये डोक लढवत आहे.26 ची ती आणी 28 तो. तो दुसर विवाह करुन बसलाय आणी तिला सोडुन दिलय. 1 वर्षाच मुल आहे.हे पण विसरलाय हरामखोर.

In reply to by सस्नेह

इनिगोय 29/08/2014 - 06:56
अकाली प्रौढ व्हावं लागलंय ना तिला.. आंजीचं विश्व जितकं सुखरूप आहे, तितकं ते हिच्या वाट्याला आलेलं नाही. आतिवास, छान लिहिता तुम्ही. लवकरच तुमच्या शतशब्दकथांचं पुस्तक प्रकाशित होवो ही शुभेच्छा.

कथा आवडली... आजकाल ५० शीच्या पुढच्या माणसांना चतुर भ्रमण ध्वनी हाताळता येत नाही. याउलट माझे १-३ वर्षाचे पुतणे लीलया हाताळतात. शब्दांपेक्षा भाव महत्वाचे असतात. माझ्यामते तरी त्या मुलीचा 'क्षमा' या शब्दासाठीचा आग्रह हा कथेचा परिणाम गडद करण्यासाठी वापरला आहे त्यावरून कथेतील मुलीचा बुद्ध्यांक मोजू नये. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत, लेखक आणि आपणा सर्वास हे पटेलच असे नाही नि पटवून द्यायचा आग्रह हि नाही. प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मुलांसाठी विभक्त होऊ नये या विचारसरणीचे दिवस गेले. कारण रथाला दोन चाके असतात. एक लंगडे झाले तर ते तसेच फरफटत नेण्यात काय point ?

गवि 29/08/2014 - 09:46
यशोधरा आणि इतर काहीजणांशी सहमत. पाच वर्षांची मुलगी इतकी ठासून दोघांकडून माफी मागणे हे जरा अनरियालिस्टिक वाटलं. शिवाय या स्टेजला ती दोघांवरही इक्वली रुष्ट असणं हेही थोडं दुर्मिळ वाटलं. जनरली मुलं एका कोणातरीकडे झुकलेली असतात. आणि वकिलाच्या त्या एकाच वाक्याची रचना अत्यंत पुस्तकी आहे. ती अन्य कथेत खपली असती. पण अतिवासच्या अत्यंत रियलिस्टिक शब्दरचनेची सवय पडल्यावर हे वाक्य खूपच वाचकांना कमीतकमी शब्दांत जास्तीतजास्त माहिती देणारे मालिकेतले किंवा कादंबरीतले संवाद असतात तसे वाटले. ----

In reply to by गवि

गवि 29/08/2014 - 09:50
"हं! तर आता तुमच्या पाच वर्षांच्या मुलीचा ताबा कोणाकडे असावा याबाबत आपण बोलू ....” वकील म्हणाली हे ते डिस्क्रिप्टिव्ह वाक्य. पाच वर्षे वय दर्शवण्यासाठी वेगळी योजना केली असती तर दोन वाक्ये जास्तीची येऊन कदाचित शब्दसंख्येचे गणित बिघडले असते पण जास्त वास्तव वाक्यरचना झाली असती. बाकी आवडले म्हणून प्रतिसाद देतोय. लोभ असावा.

पोटे 29/08/2014 - 11:19
आमच्या मुलीला तिसर्‍याच वर्षी समज आलेली आहे

मनीषा 29/08/2014 - 14:53
थोड्या शब्दात नेमका संदेश देणारी कथा . काहीवेळा मोठी माणसं स्वतःत इतकी मश्गुल असतात , ़की आपणच आपल्या मुलांचं नुकसान करतो आहोत हेच त्यांच्या ध्यानात येत नाही .

तिमा 29/08/2014 - 19:20
कथा नेहमीपेक्षा वेगळी पण तरीही आवडली.त्यातून जो संदेश द्यायचा आहे तो व्यवस्थित पोचला आहे. घटना बहुधा सत्य असावी असे वाटले.

पैसा 29/08/2014 - 20:25
घटना इतकी हलवणारी आहे की तपशिलांबद्द्ल विचार करावा असे वाटले नाही! लहान मुलाचे उद्ध्वस्त होणारे भावविश्व ही कल्पनाही नकोशी वाटते. आईबापाचे पटत नाही यात त्याचा काय दोष?

दशानन 29/08/2014 - 21:24
मागे पण मी लिहिले होते, हा जो नवलेखन प्रकार आहे, जो तुम्ही सातत्याने हाताळत आहात.. हा खरोखर उच्च कोटीचा आहे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय पोचणे गरजेचे असते ते या कथेत देखील पूर्ण होत आहे. पण वरील काही प्रतिसाद व त्यांचा सूर थोडा मला देखील योग वाटत आहे. इतक्या लहान वयातील मूल एवढे स्पष्ट निर्णय घेणे मनाला पटत नाही आहे.

आतिवास 30/08/2014 - 22:30
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. प्रत्येक प्रतिसादावर मी काही लिहिलं नसलं, तरी सर्व प्रतिसाद मी वाचले आहेत आणि त्यातील मतांची नोंद घेतली आहे याची खात्री असावी. "लेखन आवडलं" असं सांगणारे प्रतिसाद उत्साह वाढवतात म्हणून महत्त्वाचे असतात; तसेच 'लेखन आवडलं नाही' हे सांगणारे प्रतिसादही - कारण त्यातून अनेकदा नवा दृष्टिकोन आणि विचार मिळतात. पुनश्च आभार.
लेखनविषय:
लेखनप्रकार
“तू माझी क्षमा मागितली पाहिजेस”, ती म्हणाली. डोळ्यातले अश्रू लपवत तो “आय अ‍ॅम सॉरी” म्हणाला. “सॉरी नाही, क्षमा माग”, ती तिच्या शब्दावर ठाम होती. “मला क्षमा कर,” तो थरथरत्या आवाजात म्हणाला. “तूही क्षमा मागितली पाहिजेस”, शेजारच्या उदास स्त्रीकडे वळून ती त्याच स्वरांत उद्गारली. “मी तुझी क्षमा मागते,” म्हणताना त्या स्त्रीला हुंदका आवरता आला नाही. तिथे आता सुन्न शांतता होती. एकदाही मागे वळून न पाहता, अगदी सावकाश ती छोटी मुलगी खोलीच्या बाहेर गेली. “हं!