मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१४

अत्रुप्त आत्मा ·

एस 27/08/2014 - 12:32
नेमका कुठला तारा दाखवतात हो? लग्नानंतर काही वर्षांनी बायको नवर्‍याला म्हणते, "हम्म्, काय तरी. तो ध्रुव का शुक्र तारा दाखवत होतात लग्नात तेव्हा वाटलं होतं की सुखाचे तारे तोडून आणाल जमिनीवर माझ्यासाठी. आता कळतंय, माझ्या पदरात उल्काश्म पडलाय म्हणून." यावर नवर्‍याचेही उत्तर अनुभवाने तयार असतेच, "तुला हा दगडाची किंमत उमजली नाही. तारे काय मागतेस?"

प्रचेतस 27/08/2014 - 19:36
नेहमीप्रमाणेच उत्तम लेखन. प्रसंग डोळ्यांसमोर उभे करण्यात आपला हातखंडा आहे.

सस्नेह 27/08/2014 - 19:44
सप्तपदीचा अर्थ किती सुरेख समजावलात माम्या अन काक्या याच उपयोगाच्या बरं !

सस्नेह 27/08/2014 - 19:44
सप्तपदीचा अर्थ किती सुरेख समजावलात माम्या अन काक्या याच उपयोगाच्या बरं !

एस 27/08/2014 - 12:32
नेमका कुठला तारा दाखवतात हो? लग्नानंतर काही वर्षांनी बायको नवर्‍याला म्हणते, "हम्म्, काय तरी. तो ध्रुव का शुक्र तारा दाखवत होतात लग्नात तेव्हा वाटलं होतं की सुखाचे तारे तोडून आणाल जमिनीवर माझ्यासाठी. आता कळतंय, माझ्या पदरात उल्काश्म पडलाय म्हणून." यावर नवर्‍याचेही उत्तर अनुभवाने तयार असतेच, "तुला हा दगडाची किंमत उमजली नाही. तारे काय मागतेस?"

प्रचेतस 27/08/2014 - 19:36
नेहमीप्रमाणेच उत्तम लेखन. प्रसंग डोळ्यांसमोर उभे करण्यात आपला हातखंडा आहे.

सस्नेह 27/08/2014 - 19:44
सप्तपदीचा अर्थ किती सुरेख समजावलात माम्या अन काक्या याच उपयोगाच्या बरं !

सस्नेह 27/08/2014 - 19:44
सप्तपदीचा अर्थ किती सुरेख समजावलात माम्या अन काक्या याच उपयोगाच्या बरं !
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग-१३ मी बराचसा अंतर्मुख..आणि काही काळ गप्प! ============= हुश्श्स्श्स.......! आणि फोटोंच्या कचाट्यातून कसाबसा एकदाचा तो कान-पिळून होतो.आणि गाडी म्होरल्या ठेसनात येते..ती सप्तपदीच्या! हा मात्र दोन्ही बाजुच्या सर्व आज्जी-बायांचा अत्यंत कौतुकाचा शीन बरं का! इथे येणारे (आनंद)अश्रूही खरे! दोन्ही हात उंचाऊन लांबूनच दिले गेलेले आशिर्वादही खरे. आगदी मंत्रांशिवाय केला हा विधी तरी चालेल...असं माझ्या सारख्याला वाटणारा हा विधी आहे.

वर्धमान ते महावीर

दशानन ·

दशानन 26/08/2014 - 23:52
मिपावर यावे तर काही लेखन घेऊन यावे, या उद्देशाने ही लेखमाला प्रसिद्ध करत आहे, आधी हे दोन खण्ड मी थोडक्यात फेसबुकवर प्रकाशित केले होते, पण ही जवळपास ३०-४० भागाची मालिका येथे देखील प्रकाशित करेन.

दशानन 27/08/2014 - 00:20
या मध्ये असणारा वृद्ध हा काल्पनिक आहे, जो समाजात असलेल्या प्रश्न व शंका याचे प्रतिनिधित्व करणारे पात्र आहे, जो वेळोवेळी या प्रवासात सहभाग घेत राहील.

अर्धवटराव 27/08/2014 - 19:01
मिपावर प्रकाशीत सर्वोत्तम आणि अत्यावष्यक लेखमालेपैकी एक अशा लेखमालेचा श्रीगणेशा झाला असं वाटतय. पु.भा.प्र.

दशानन 27/08/2014 - 20:01
सर्वांचे आभार, तुम्ही जेवढा विश्वास माझ्यावर टाकला आहे ते पाहून भारावून गेलो आहे, मी माझ्याकडून सर्व प्रयत्न करेन ही लेखमाला वाचनिय व सुलभ असेल वाचण्यासाठी. शक्यतो माझ्याकडून होणार्‍या चुका टाळायचा मी परिपुर्ण प्रयत्न करेन पण जरी काही चूका राहिल्याच तर मोठ्यामनाने क्षमा देखील वाचकांनी करावे ही विनंती!

माहितगार 27/08/2014 - 21:21
जैन समाज हा व्यापार उदीमातील समाज म्हणून आपल्याला अधीक परिचीत आहे. योगायोगाने मी आज मराठी विकिस्रोत प्रकल्पात बनारसीदास खरगसेन जैन या १७ व्या शतकातील जैन व्यापारी-कवीचे "अर्धकथानक" हे हिंदी (ब्रज) भाषेतील आत्मचरीत्र मराठी विकिस्रोत प्रकल्पात अनुवादासाठी आयात केले आहे. बनारसीदास खरगसेन जैन (इ.स.१५८६ ते १६४३) हे साधारणतः मुगल शहाजहानाचे (आपल्या कडील शहाजी महाराजांच्या) साधारण समकालीन असावेत. अर्धकथानक हा आत्मचीत्रात्मक साहित्यातले भारतीय भाषातील सर्वात जुन्या आत्मचरीत्रापैकी किंवा बहुधा पहिलेच आत्मचरीत्र असावे म्हणून साहित्यिक सामाजिक आणि भाषिक अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यांच्या आत्मचरीत्रात राजकीय उल्लेख फारसे नसले तरीही तत्कालीन सामाजिक संदर्भांच्या माहितीच्या दृष्टीने अत्यंत रोचक आणि माहितीपूर्ण आहे. भाषा १७व्या सहतकातील हिंदी-ब्रज असलीतरी अर्थाचा बर्‍या पैकी अंदाजा येतो आहे. थोडेसे प्रयत्न केले तर मराठी अनुवाद कठीण जाऊ नये असे वाटते. हिंदी अथवा ब्रज भाषेची माहिती असलेल्यांनी या अनुवाद प्रयत्नात जमेल तसे साहाय्य करावे अशी विनंती आहे. दशान यांच्या लेखनासाठी त्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा.

In reply to by माहितगार

दशानन 27/08/2014 - 21:58
"अर्धकथानक" ची लिंक आता पाहिली, वाचताना जरी हे हिंदी वाटत असेल तरी अनेक शब्द हे प्रचलित नाही आहेत सध्याच्या काळात. मी आज याची प्रिंट काढतो व थोडा अभ्यास चालू करतो. त्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे त्यांनी जे लिहिले आहे ते काव्यात्मक भाषेत आहे, त्याचा अर्थ लावणे जिकरीचे काम आहे.

In reply to by दशानन

माहितगार 28/08/2014 - 00:13
सध्याच्या समकालीन भाषाव्यवहारातील अनुवाद बर्‍याचदा कठीण ठरतात. हे तर काव्यात्मक आणि मध्ये गेलेला ३५० वर्षांचा काळ आणि तत्कालीन संदर्भांबद्दल अनभिज्ञता म्हटल्यावर जिकरीचे असणार हे नक्कीच. विकिस्रोत वर तशी घाई नाही, सावकाश एक एक शब्दाचा अर्थ नोंदवत नोंदवत गेले तरी चालण्या सारखे आहे. जुन्या हिंदीसाठी ऑनलाईन डिक्शनरींची उपलब्धता बरी असण्याची आशा आहे. तरीही जे शब्द उरतील त्या साठी हिंदी विकिपीडियन्सचेही साहाय्य मागता येईल. पण काव्यात्मकतेने आणि तकालीन संदर्भ माहित नसण्याने काही आव्हाने शिल्लक राहणार हे आपले म्हणणे खरे आहे. आपण देऊ करत असलेल्या साहाय्या बद्दल मःपुर्वक धन्यवाद.

In reply to by माहितगार

दशानन 30/08/2014 - 21:26
पहिल्या दोहरा + पहिल्या चौपाईचा अनुवाद (अपुर्ण) व्यनि करत आहे, पुढील सर्व अर्थ जेवढे जमतील ते तुम्हाला व्यनि मधून देत राहीन.

इनिगोय 28/08/2014 - 05:46
वा, आवर्जून वाचावी अशी छान लेखमाला सुरू केल्याबद्दल धन्यवाद. आणि ही पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सगळ्या व्यस्त दिनक्रमातून वेळ मिळो, या शुभेच्छा.

चौकटराजा 28/08/2014 - 10:17
राजाभाउ, आपल्या लेखन शैली बद्द्ल मागेच लिहून झाले. व ते आता हा लेख वाचून सार्थ वाटले. महावीरांची त्रीटक कथा बालपणी इतिहासाच्या पुस्तकात वाचलीय. पण आता जाणीवा जरा बर्‍या झाल्यात. वाचत जाईन. धन्यवाद ! मी तरी घेतलेला शोध असा आहे की आपण जन्मास येतो त्याचा निसर्गाचा उद्देश काय असेल तो असो आपला उद्देश आऩंद घेणे व देणे हा असावा.

दशानन 26/08/2014 - 23:52
मिपावर यावे तर काही लेखन घेऊन यावे, या उद्देशाने ही लेखमाला प्रसिद्ध करत आहे, आधी हे दोन खण्ड मी थोडक्यात फेसबुकवर प्रकाशित केले होते, पण ही जवळपास ३०-४० भागाची मालिका येथे देखील प्रकाशित करेन.

दशानन 27/08/2014 - 00:20
या मध्ये असणारा वृद्ध हा काल्पनिक आहे, जो समाजात असलेल्या प्रश्न व शंका याचे प्रतिनिधित्व करणारे पात्र आहे, जो वेळोवेळी या प्रवासात सहभाग घेत राहील.

अर्धवटराव 27/08/2014 - 19:01
मिपावर प्रकाशीत सर्वोत्तम आणि अत्यावष्यक लेखमालेपैकी एक अशा लेखमालेचा श्रीगणेशा झाला असं वाटतय. पु.भा.प्र.

दशानन 27/08/2014 - 20:01
सर्वांचे आभार, तुम्ही जेवढा विश्वास माझ्यावर टाकला आहे ते पाहून भारावून गेलो आहे, मी माझ्याकडून सर्व प्रयत्न करेन ही लेखमाला वाचनिय व सुलभ असेल वाचण्यासाठी. शक्यतो माझ्याकडून होणार्‍या चुका टाळायचा मी परिपुर्ण प्रयत्न करेन पण जरी काही चूका राहिल्याच तर मोठ्यामनाने क्षमा देखील वाचकांनी करावे ही विनंती!

माहितगार 27/08/2014 - 21:21
जैन समाज हा व्यापार उदीमातील समाज म्हणून आपल्याला अधीक परिचीत आहे. योगायोगाने मी आज मराठी विकिस्रोत प्रकल्पात बनारसीदास खरगसेन जैन या १७ व्या शतकातील जैन व्यापारी-कवीचे "अर्धकथानक" हे हिंदी (ब्रज) भाषेतील आत्मचरीत्र मराठी विकिस्रोत प्रकल्पात अनुवादासाठी आयात केले आहे. बनारसीदास खरगसेन जैन (इ.स.१५८६ ते १६४३) हे साधारणतः मुगल शहाजहानाचे (आपल्या कडील शहाजी महाराजांच्या) साधारण समकालीन असावेत. अर्धकथानक हा आत्मचीत्रात्मक साहित्यातले भारतीय भाषातील सर्वात जुन्या आत्मचरीत्रापैकी किंवा बहुधा पहिलेच आत्मचरीत्र असावे म्हणून साहित्यिक सामाजिक आणि भाषिक अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यांच्या आत्मचरीत्रात राजकीय उल्लेख फारसे नसले तरीही तत्कालीन सामाजिक संदर्भांच्या माहितीच्या दृष्टीने अत्यंत रोचक आणि माहितीपूर्ण आहे. भाषा १७व्या सहतकातील हिंदी-ब्रज असलीतरी अर्थाचा बर्‍या पैकी अंदाजा येतो आहे. थोडेसे प्रयत्न केले तर मराठी अनुवाद कठीण जाऊ नये असे वाटते. हिंदी अथवा ब्रज भाषेची माहिती असलेल्यांनी या अनुवाद प्रयत्नात जमेल तसे साहाय्य करावे अशी विनंती आहे. दशान यांच्या लेखनासाठी त्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा.

In reply to by माहितगार

दशानन 27/08/2014 - 21:58
"अर्धकथानक" ची लिंक आता पाहिली, वाचताना जरी हे हिंदी वाटत असेल तरी अनेक शब्द हे प्रचलित नाही आहेत सध्याच्या काळात. मी आज याची प्रिंट काढतो व थोडा अभ्यास चालू करतो. त्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे त्यांनी जे लिहिले आहे ते काव्यात्मक भाषेत आहे, त्याचा अर्थ लावणे जिकरीचे काम आहे.

In reply to by दशानन

माहितगार 28/08/2014 - 00:13
सध्याच्या समकालीन भाषाव्यवहारातील अनुवाद बर्‍याचदा कठीण ठरतात. हे तर काव्यात्मक आणि मध्ये गेलेला ३५० वर्षांचा काळ आणि तत्कालीन संदर्भांबद्दल अनभिज्ञता म्हटल्यावर जिकरीचे असणार हे नक्कीच. विकिस्रोत वर तशी घाई नाही, सावकाश एक एक शब्दाचा अर्थ नोंदवत नोंदवत गेले तरी चालण्या सारखे आहे. जुन्या हिंदीसाठी ऑनलाईन डिक्शनरींची उपलब्धता बरी असण्याची आशा आहे. तरीही जे शब्द उरतील त्या साठी हिंदी विकिपीडियन्सचेही साहाय्य मागता येईल. पण काव्यात्मकतेने आणि तकालीन संदर्भ माहित नसण्याने काही आव्हाने शिल्लक राहणार हे आपले म्हणणे खरे आहे. आपण देऊ करत असलेल्या साहाय्या बद्दल मःपुर्वक धन्यवाद.

In reply to by माहितगार

दशानन 30/08/2014 - 21:26
पहिल्या दोहरा + पहिल्या चौपाईचा अनुवाद (अपुर्ण) व्यनि करत आहे, पुढील सर्व अर्थ जेवढे जमतील ते तुम्हाला व्यनि मधून देत राहीन.

इनिगोय 28/08/2014 - 05:46
वा, आवर्जून वाचावी अशी छान लेखमाला सुरू केल्याबद्दल धन्यवाद. आणि ही पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सगळ्या व्यस्त दिनक्रमातून वेळ मिळो, या शुभेच्छा.

चौकटराजा 28/08/2014 - 10:17
राजाभाउ, आपल्या लेखन शैली बद्द्ल मागेच लिहून झाले. व ते आता हा लेख वाचून सार्थ वाटले. महावीरांची त्रीटक कथा बालपणी इतिहासाच्या पुस्तकात वाचलीय. पण आता जाणीवा जरा बर्‍या झाल्यात. वाचत जाईन. धन्यवाद ! मी तरी घेतलेला शोध असा आहे की आपण जन्मास येतो त्याचा निसर्गाचा उद्देश काय असेल तो असो आपला उद्देश आऩंद घेणे व देणे हा असावा.
सुवर्णमयी पालखीतून मुलायम असा गौरवर्णीय हात बाहेर आला, व पालखी जागेवरच थांबली. पालखीतून तो खाली उतरला, नगर खूप मागे राहिले होते, समोर हिरवेगार जंगल दोन्ही हात पसरून जसे याच्या स्वागतासाठी उभे होते.. पश्चिमेला मावळत असलेल्या सूर्याला त्याने मनलावून नमस्कार केला व मागे वळून त्याच्या मागोमाग आलेल्या जनसमुदायाला देखील विनम्रपणे नमस्कार केला. आपल्या जन्मभूमीला वंदन केले आणि अंगावरील दागिने एक एक करून काढून बाजूच्या दगडावर ठेवले, शरीरावरील रेशमी, राजेसी वस्त्रे तेथेच त्याने काढून ठेवली. चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवताना सहजच हात कानापाशी थबकले...

(चतुर) भ्रमणध्वनीच्या गमतीजमती…

भाते ·
टृ कॉलर पध्दल सर्वांना माहित असेलचं. आपल्यापैकी बहुतेकांच्या (चतुर) भ्रमणध्वनीवर ते विराजमान असेलही. त्याचीच गंमत सांगतो आहे, प्रत्यक्ष घडलेली. माझा एक मित्र, राजेश राजे, वय अंदाजे पन्नाशीच्या आसपास, साडेसहा फुट ऊंच. मी त्यांना फक्त राजे काका या नावाने ओळखतो. शनिवारी रात्री सव्वा दहा - साडे दहा च्या आसपास या काकांना (सहजच) माझी आठवण झाली. लगेच या महाशयांनी मला माझ्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला. त्यांच्या दुर्दैवाने माझ्या भ्रमणध्वनीवर (टृ कॉलर असल्याने) चिंटुमामा असे नाव दिसले. शनिवारी रात्री हा कोण चिंटुमामा माझी आठवण काढतोय म्हणुन (मनातल्या मनात) शिव्या देत तिकडे दुर्लक्ष केले.

हा टृ कॉलर प्रकार ठाऊक नव्हता. आपल्या जोडीदाराचे क्रमांक लाडीक नावाने सेव्ह करणारे जरा अडचणीत येऊ शकतात. बादवे चतुरभ्रमणध्वनी हा मी तयार केलेला शब्द प्रथमच इतर कुणी वापरलेला पाहून खूप बरे वाटले. तरी तुम्ही कंसाचा आधार घेतला आहेच म्हणा. गेल्या वर्षी एका सार्वजनिक उपक्रमाबद्दल इमेल वर संभाषण सुरू असताना एका इमेलवर मी चिडून
'This is so unprofessional, we need to be careful from next year'
असे उत्तर पाठवले होते. ज्या व्यक्तिने इमेलमध्ये माहिती पाठवली केवळ तिलाच उत्तर देतोय या भ्रमात मी होतो. त्या व्यक्तीचा लगेच फोन आला अन मला कळले की मी reply ऐवजी reply to all केले होते (प्रत्यक्षात माझ्या चतुरभ्रमणध्वनीचे तसे सेटींग होते). माझ्या दुर्दैवाने माझे वाक्य ज्या लोकांसाठी होते त्याच मंडळींना मी इमेल पाठवून चुकलो होतो. पुढची काही मिनिटे गेल्यावर एक उपाय सुचला अन त्या पाठवलेल्या इमेलला पुन्हा reply to all केले अन लिहिलि.
Oops, my bad. Sent reply to wrong email chain. This was not intended to you. Kindly ignore.
कुणाचेही त्यावर उत्तर आले नसले तरी त्यांच्या वागण्यावर माझे काय मत होते ते त्यांना नक्कीच कळले होते ;-). नेमका असाच किस्सा अनेक वर्षांपूर्वी पहिल्या नोकरीमध्ये झाला होता. माझ्या एका हिंदी भाषिक सहकार्‍याने अनेकदा वाचलेले ढकलपत्र किमान तीस चाळीस जणांना पाठवले होते. त्यात एक लहान मुलगा बचतीच्या पैशातुन कामामध्ये नेहमीच व्यस्त असणार्‍या त्याच्या वडिलांचा वेळ विकत घेऊ पाहत असतो. नेमका मी माझ्या कामाच्या ओझाखाली दबलो असल्याने चिडून मी उत्तर पाठवले,
मेरे तो कोई बच्चे नहीं हैं, तेरे होंगे तो उन्हे मेरा प्यार देना.
अन चुकून reply ऐवजी reply to all बटन दाबले गेले. त्या कंपनीमध्ये इमेल साठी लोटस नोट्स वापरले जायचे. त्यामध्ये आउटलुकसारखा मेसेज रिकॉलचा पर्याय नसतो ;-).

In reply to by खटपट्या

मदनबाण 26/08/2014 - 22:54
ओके, लोटस नोट्स वाली कंपनी हा.हा.हा... {कधी काळी लोट्स नोट्सचा Domino सर्व्हर रीबुट मारणारा} ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pareshaan Ishaqzaade

In reply to by श्रीरंग_जोशी

मदनबाण 27/08/2014 - 20:39
@धन्या अरे क्लायंट कमलनोंद वापरायचा त्यांचा डोमिनो लटकला की मग डोमिनोवर लॉगइन करुन सर्व्हीस रिस्टार्ट करावी लागायची ! त्यानेही काम भागले नाही की मग सरळ सर्व्हर रिबुट मारायचा ! ;) एकदा एका युरोपियन बाईचा मला फोन आला... म्हणाली काही तरी करा ! मी म्हंटल काही तरी म्हणजे नक्की काय करु ;) तर म्हणला की तिच्या कमलनोंद मधे तिच्या बॉसची मेल दिसत आहेत ! म्हणजे बॉसचे कमलनोंद तिच्या कमलनोंद मधे प्रकट झाले होते. ;) अश्या आणि अनेक गमती ! ;) शेवटी क्लायंटही बाहेरबघावर शिफ्ट झाला. @श्रीरंगराव... बरीच मंडळी आहेत इकडे ! अगदी बरीच. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

In reply to by श्रीरंग_जोशी

आम्ही आमची आयटीची मुळाक्षरे ल आणी ट मधेच शिकलो. त्यामुळे कधीच त्यांना विसरु शकणार नाही. ल आणि ट ची बरीचशी युनिट परवापरवापर्यंत नॉवेल ग्रुपवाईज वापरत होती.

In reply to by धर्मराजमुटके

मदनबाण 27/08/2014 - 21:01
ल आणि ट ची बरीचशी युनिट परवापरवापर्यंत नॉवेल ग्रुपवाईज वापरत होती. हो खरयं ! कोअरवाली मंडळी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

मला आलेल्या एका caller चे नाव तर True Caller 'हलकट' म्हणून दाखवित होता. आता बोला !! (आणि तो call माझ्या मैत्रिणीने तीच्या वडिलांच्या चतुर भ्रमणध्वनीवरून केला होता). :D

कंजूस 26/08/2014 - 22:04
चतुरचा अनुभव घेण्यासाठी मित्राचा फोन घेऊन रात्री आलो .म्हटलं बघू उद्या .पहाटे पाचला कोंबडा आरवायला लागला .जागा होऊन लक्षात येण्यास थोडा वेळ गेला ।हा कोँबडा नसून कालच्या फोनमध्ये कायमच लावलेला गजर होता ।कुठेतरी टचला हात लागला आणि बंद करायचे बटण गायब झाले ,सापडेचना .सर्व बाजूने फोनला गुदगुल्या केल्या तरी कोंबडा कोकलतच होता .मग फोन उशीखाली दाबून ठेवला आणि आवाज बंद केला .

मदनबाण 26/08/2014 - 22:50
TrueCaller वापरत असाल तर सावधान ! TrueCaller चा डेटाबेस जानेवारी महिन्यात हॅक झाला होता. संदर्भ :- TrueCaller hacked, 1 million Indians’ data at risk बाकी फालतुचे मिसकॉन देउन पैसे कमावणार्‍यांमुळे हल्ली जाम वैताग आला आहे, काल तर एका नंबर वरुन अनेकदा मिसकॉल आले, शेवटी ShaPlus Caller Info (India) वरुन कळले की नंबर उत्तर प्रदेशचा आहे. मग शेवटी हा त्रास टाळण्यासाठी शेवटी Mr. Number इनस्टॉल केले आणि तो नंबर ब्लॉक करुन ब्लॅकलिस्ट केला.लक्षात असुद्या की मिसकॉल हा एका मोठ्या फ्रॉडचा प्रकार आहे, जालावर या संदर्भात भरपुर माहिती उपलब्ध आहे, ती वाचण्याचे कष्ट घ्या. एक दुवा :- http://en.wikipedia.org/wiki/Phone_fraud

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pareshaan Ishaqzaade

In reply to by मदनबाण

सुहास झेले 27/08/2014 - 12:41
होय... ह्याच कारणासाठी मी ते वापरणे बंद केलंय... हल्ली तर परदेशी नंबर हून मिस कॉल येण्याचे प्रमाण वाढलेय... त्यांचे मिस कॉल रात्री उशिरा ११-१२ च्या सुमारास येतात. व्होडाफोनने आधीच माहिती दिल्यानुसार कोणाला फोन केला नाही, पण हे खूळ खूप वाढलंय आजकाल....

नन्दादीप 27/08/2014 - 12:22
माझ्या मित्राला आलेल्या एका caller चे नाव तर True Caller 'बॅण्डबॅण्ड xyz' म्हणून दाखवित होता. आणि तो call माझ्या मैत्रिणीने तीच्या भ्रमणध्वनीवरून केला होता, (ती अत्यंत बडबडी होती)

सौंदाळा 27/08/2014 - 14:28
अँड्रॉईडचा एक बग ज्यामुळे मी दोनदा दुसर्‍याला फोन लावले. काही कारणाने मी कॉल हीस्टरी बघत होतो. स्क्रोल करत बराच खाली गेलो होतो. नंतर मोबाईल तसाच बाजुला ठेऊन दिला. स्क्रीन लॉक झाली. थोड्या वेळाने मोबाईल पाहिला तर एक मिस्ड कॉल दिसत होता. कोणाचा आहे बघायला स्लाईड केले जे नाव आले त्या मित्राला कॉल लावला, तो म्हणाला मी कॉल नव्हता. कॉल कट केला आणि परत कॉल हीस्टरीत गेलो आधी ज्या ठिकाणी स्क्रोलबार होता (बर्‍याच खाली) तिकडेच तो अजुनही होता म्हणुन हा प्रकार घडला. माझी अपेक्षा अशी होती की मिस्ड कॉल वर स्लाईड केल्या केल्या मला तोच नंबर दिसावा.

रेवती 27/08/2014 - 18:46
अजून तरी अगदी असाच किस्सा माझ्याबाबतीत घडलेला नाहीये पण तसाही मला टच स्क्रीन या प्रकारचा भयंकर राग आहे. अरे! जरा धक्का लागायचा अवकाश, गेलाच फोन दुसर्‍याला! काल रात्री साडेदहाला ल्यांडलाईनीवर रिंग आली. आता इतक्या अवेळी कोण? तर माझेच नाव! भुताटकी झाली काय असे वाटले. नंतर नवर्‍याला लक्षात आले की माझा सेलफोन स्वयंपाकघरात र्‍हायलाय म्हणून रात्री तो आणायला गेला आणि चतुर फोनाला हात लावताच लँडलाईनवर फोन गेला. आता एक अत्यंत जुन्या पद्धतीचा फोन घेणार आहे. नुसता हात लागल्यावरच काय पण त्यावर उभी राहिले तरी डायल झाला नाही तरी चालेल. लोकांचे लई भारी फोन्स पाहिले की मला आजकाल दया येते. तसेच ते व्हॉट्स अ‍ॅप! हा धागा त्याचा नसला तरी राग येतो त्या प्रकरणाचा म्हणून बोलू द्या मला! जरा कुठं भावाशी वहिनीशी समोरासमोर बोलायला तोंड उघडावं तर टींग टींग वाज्तं आणि काहीतरी निरोप येतो. लगेच ते बघतात व कधी हसतात, कधीतरी "काय फालतूपणा लावला रे!" असे म्हणतात. मग बोलायचे कधी बुवा? आतेभावाला कित्ती कित्ती वर्षांनी भेटलास एवढच म्हणाले. त्याने बोलायला तोंड उघडले आणि ते व्हॉट्स अ‍ॅप वाजले. मग गडी पुन्हा भेटलाच नै! माझा प्रतिसाद विषयाला धरून नाहीये पण टंकल्यावर बरं वाटलं.

In reply to by रेवती

मदनबाण 27/08/2014 - 20:45
१} आज्जेला टचस्क्रीनचा भयंकर राग आहे. २} आज्जेला फोन स्वयंपाकघरात विसरायची सवय आहे. ३} लयभारी फोन पाहिले की आज्जेला दया येते. ४} आज्जेला हॉट्स अ‍ॅप चा सुद्धा राग येतो ! ;) ५} हा राग लिहुन काढल्यावर आज्जेला बरं वाटत ! {आज्जे व्हॅट्स अ‍ॅपवर असशील तर मला अ‍ॅड कर हो...} ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

In reply to by रेवती

विलासराव 28/08/2014 - 09:13
तुम्ही एकट्याच त्या व्हॉटस अ‍ॅप वर नाहीये अस्ं काही नाही. मीही नाहीये. सुरवातीला मी डेस्क्स्टॉपवरुन व्हॉटस अ‍ॅप लोड केले होते. पण ते वापरायच्या अगोदर पीसी खराब झाला मग मी त्या भानगडीत पडलोच नाही.

बहुगुणी 27/08/2014 - 21:12
एका नवपरिणित भारतीय तरुण मित्राने पत्नीच्या नंबरावर identifier म्हणून तिच्या गोड आवाजात "हलो डार्लिंग, हाय डार्लिंग" असं रेकॉर्डिंग लावलं होतं. भारतातून प्रथमच आणि नुकतीच आल्याने एकटेपणा जाणवायला लागला की ती कन्यका दिवसातून बरेचदा नवर्‍याला फोन लावायची. एकदा हे साहेब महत्वाच्या मीटींगला जातांना फोन silent वर टाकायला विसरले, आणि २०-एक लोकांसमोर त्याचं presentation सुरू झाल्यावर फुल्ल व्हॉल्यूमने "हलो डार्लिंग, हाय डार्लिंग" सुरू झालं, खिशातून फोन काढून त्याचा गळा दाबेपर्यंत अर्ध्या मिनिटभराचा वेळ गेला, तोपर्यंत त्याचा चेहेरा पहाण्यासारखा झाला होता! असाच किस्सा एका मेडिकल स्कूलच्या डीनचा: त्यांचीही महत्वाची मीटींग चालू असतांना त्यांचा फोन जागा झाला, साहेब मीटींगमध्ये असतांना हा फोन घेऊन त्यांची सेक्रेटरी मागच्या रांगेत बसायची. रिंगटोन सुरू झाला तो कुत्र्याच्या आवाजात 'भू, भू, भू!' घाईघाईने फोन बंद करीत सेक्रेटरी बाहेर पडली, पण तिला हसू आवरत नव्हते. डीनच्या चेहेर्‍याकडे बघून सर्वजण लगेचच कामाकडे लक्ष देत असल्यासारखे दाखवू लागले. मीटिंग संपल्यावर कळलं, तो फोन डीनच्या बायकोचा होता....

चौकटराजा 01/09/2014 - 07:03
आम्ही "चौकटराजा" असल्याने या आय टी वाल्यांची बडबड पार डोक्यावरून ( आम्हाला नसलेल्या ) गेली. ल आणि ट म्हण्जे लार्सन टुब्रो असावे बहुदा. बाकी काय बी कळ्ळे नाय ! आमचा सामसुम अगदी मंदातला असल्याने काय बी तरास नाय आसलां !

In reply to by चौकटराजा

आपला ल आणि ट बाबतचा अंदाज अचुक आहे. मी ल आणि ट समुहाच्या मा.तं. कंपनीमध्ये होतो. बाकी चतुरभ्रमणध्वनीवरील नोटीफिकेशन्सबाबतच्या तक्रारी बघुन आश्चर्य वाटले. मी तर इनकमिंग कॉल्सखेरीज सगळे नोटिफिकेशन्स बंद ठेवले आहेत. ब्लॅकबेरी वापरत असल्याने लांबून बघूनसुद्धा नवा संदेश आल्याचे कळते.

In reply to by श्रीरंग_जोशी

चौकटराजा 01/09/2014 - 08:47
मायला या मातं कम्पन्यानी आमच्या इथे मातम केलाय. लई म्हागाई केली. या धन्या वल्ली सारख्या मंडळीमुळे मेथीची गड्डी महाग झाली. बटाटे ५ पट महाग झाले. असे ऐकून आहे की हिंजवडीला कोग्नीझंट च्या जागी बटाट्याचे शेत होते.

In reply to by चौकटराजा

मातं कंपन्या नसत्या तरी इतर कुणामुळे असे झाले असते. दोन दशकांपूर्वीपर्यंत बँकांमध्ये काम करणार्‍यांबाबत इतर लोक असेच बोलत असत. प्राध्यापकांबाबतसुद्धा मराठी आंतरजालावर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. बाहेरून कळणार नाही परंतु मा तं मध्ये काम करणारेसुद्धा फार वेगळ्या विश्वात राहत नाहीत. त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा बँका व बिल्डर्सच्या खिशात जातो. ज्यांनी पुणे व आजुबाजुच्या परिसरात दशकापूर्वी घरे घेतली त्यांचे एकवेळ बरे आहे परंतु त्यानंतर ज्यांची नोकरी सुरू झाली आहे त्यापैकी बहुतेकांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

लंबूटांग 10/09/2014 - 19:17
परंतु मा तं मध्ये काम करणारेसुद्धा फार वेगळ्या विश्वात राहत नाहीत. त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा बँका व बिल्डर्सच्या खिशात जातो.
त्याचे कारण त्यांनी घेतलेली महागडी घरे नाहीत का? जरा उलट विचार करून बघा. मातं कंपन्यांमधील कामगारांना तेवढा पैसा तरी मिळतो जेणेकरून ते ही घरे घेऊ शकतात. इतरांचे काय?

In reply to by लंबूटांग

भावना पोचल्या. एवढी महागडी घरे घेणे तेही नागरी व्यवस्थांचा व पायाभूत सुविधांचा दर्जा यथातथाच असताना कुणालाच आवडत नाही. असे करणे जवळजवळ अपरिहार्यता असते. मी स्वतः भारतात काम करत असेपर्यंत भाड्याच्या घरात राहिलोय. (तेव्हाच्या उत्पन्नात कदाचित झोपडी विकत घेणेसुद्धा परवडले नसते) माझ्या नशिबाने मी एक एजंटच्या साहाय्याशिवाय भाड्याचे मिळवू शकलो पण अनेक घरमालक एजंटच्या मध्यस्थीशिवाय घर देत नाहीत अन मोठी रक्कम नाईलाजाने एजंटला द्यावी लागते. अविवाहित असल्यास तुमचे आचरण कितीही आदर्श असो काही शेजारी तुम्ही २४ x ७ पश्चिमी सभ्यतेचे प्रसारक असाल अश्या नजरेने तुमच्याकडे बघतात. भाड्याच्या घरासंबंधी कायद्यांत असणार्‍या पळवाटांमुळे अनेकदा घरमालकांना संशय असतो की भाडेकरू आपले घर बळकावणार. त्यामुळे ११ महिन्यांच्या कराराचे दोन तीनदा नूतनीकरण झाल्यावर तुम्हाला घर सोडावेच लागते अन पुन्हा त्याच चक्रात अडकावे लागते. इतर जगात काहीही होवो, आपल्याकडे घरांच्या किमती फारशा कधीच घसरत नाहीत किंबहुना वरच जात राहतात. त्यामुळे जितक्या लौकर जमेल तितक्या लौकर पहिले घर घेण्याकडे बहुतेकांचा कल असतो. ज्यांना ठरवून विवाह करायचा असतो त्यांचे स्वतःचे घर नसल्यास हवी तशी स्थळे मिळण्यास (अन मिळाल्यास लग्न जुळण्यास) अडचणी येतात. अमेरिकेसारखी भाड्याच्या घरांची व्यवस्था असल्यास अनेक लोक भारतातही मोठ्या शहरात नोकरी सुरू असेपर्यंत भाड्याच्या घरात राहणे पसंत करतील असा अंदाज आहे. पण अशा सुधारणा होण्याची कुठलीही शक्यता दिसत नाहीये.

In reply to by श्रीरंग_जोशी

लंबूटांग 10/09/2014 - 20:42
धाग्यावर अवांतर नको. हा शेवटचा प्रतिसाद येथे. भाड्याने घर न मिळणे वगैरे सर्व प्रॉब्लेम्स मातं वाल्यांनाच येत असतील असे वाटत नाही. मला अनुभव नाही. माझा सांगायचा मुद्दा असा की मातंवाल्यांना जे प्रॉब्लेम्स असतात त्यापैकी बरेचसे त्यांनी जी लाइफस्टाईल निवडली आहे त्यामुळे निर्माण होतात. मातं वाल्यांच्या सर्वसाधारणपणे अधिक असलेल्या उत्पन्नांमुळे त्यांची buying power जास्ती असते आणि त्याची परिणती महागाई वाढण्यात होते आणि त्यामुळे इतरांनाही त्याची झळ बसते. त्यावर मातं वाल्यांनी आम्हाला आमचेही प्रॉब्लेम्स असतात हे सांगणे जरा चूक वाटते इतकेच. गूगलच्या विरोधात झालेले अमेरिकेतील उदाहरण फारसे जुने नाही. असो अवांतराबद्दल क्षमस्व.

हा टृ कॉलर प्रकार ठाऊक नव्हता. आपल्या जोडीदाराचे क्रमांक लाडीक नावाने सेव्ह करणारे जरा अडचणीत येऊ शकतात. बादवे चतुरभ्रमणध्वनी हा मी तयार केलेला शब्द प्रथमच इतर कुणी वापरलेला पाहून खूप बरे वाटले. तरी तुम्ही कंसाचा आधार घेतला आहेच म्हणा. गेल्या वर्षी एका सार्वजनिक उपक्रमाबद्दल इमेल वर संभाषण सुरू असताना एका इमेलवर मी चिडून
'This is so unprofessional, we need to be careful from next year'
असे उत्तर पाठवले होते. ज्या व्यक्तिने इमेलमध्ये माहिती पाठवली केवळ तिलाच उत्तर देतोय या भ्रमात मी होतो. त्या व्यक्तीचा लगेच फोन आला अन मला कळले की मी reply ऐवजी reply to all केले होते (प्रत्यक्षात माझ्या चतुरभ्रमणध्वनीचे तसे सेटींग होते). माझ्या दुर्दैवाने माझे वाक्य ज्या लोकांसाठी होते त्याच मंडळींना मी इमेल पाठवून चुकलो होतो. पुढची काही मिनिटे गेल्यावर एक उपाय सुचला अन त्या पाठवलेल्या इमेलला पुन्हा reply to all केले अन लिहिलि.
Oops, my bad. Sent reply to wrong email chain. This was not intended to you. Kindly ignore.
कुणाचेही त्यावर उत्तर आले नसले तरी त्यांच्या वागण्यावर माझे काय मत होते ते त्यांना नक्कीच कळले होते ;-). नेमका असाच किस्सा अनेक वर्षांपूर्वी पहिल्या नोकरीमध्ये झाला होता. माझ्या एका हिंदी भाषिक सहकार्‍याने अनेकदा वाचलेले ढकलपत्र किमान तीस चाळीस जणांना पाठवले होते. त्यात एक लहान मुलगा बचतीच्या पैशातुन कामामध्ये नेहमीच व्यस्त असणार्‍या त्याच्या वडिलांचा वेळ विकत घेऊ पाहत असतो. नेमका मी माझ्या कामाच्या ओझाखाली दबलो असल्याने चिडून मी उत्तर पाठवले,
मेरे तो कोई बच्चे नहीं हैं, तेरे होंगे तो उन्हे मेरा प्यार देना.
अन चुकून reply ऐवजी reply to all बटन दाबले गेले. त्या कंपनीमध्ये इमेल साठी लोटस नोट्स वापरले जायचे. त्यामध्ये आउटलुकसारखा मेसेज रिकॉलचा पर्याय नसतो ;-).

In reply to by खटपट्या

मदनबाण 26/08/2014 - 22:54
ओके, लोटस नोट्स वाली कंपनी हा.हा.हा... {कधी काळी लोट्स नोट्सचा Domino सर्व्हर रीबुट मारणारा} ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pareshaan Ishaqzaade

In reply to by श्रीरंग_जोशी

मदनबाण 27/08/2014 - 20:39
@धन्या अरे क्लायंट कमलनोंद वापरायचा त्यांचा डोमिनो लटकला की मग डोमिनोवर लॉगइन करुन सर्व्हीस रिस्टार्ट करावी लागायची ! त्यानेही काम भागले नाही की मग सरळ सर्व्हर रिबुट मारायचा ! ;) एकदा एका युरोपियन बाईचा मला फोन आला... म्हणाली काही तरी करा ! मी म्हंटल काही तरी म्हणजे नक्की काय करु ;) तर म्हणला की तिच्या कमलनोंद मधे तिच्या बॉसची मेल दिसत आहेत ! म्हणजे बॉसचे कमलनोंद तिच्या कमलनोंद मधे प्रकट झाले होते. ;) अश्या आणि अनेक गमती ! ;) शेवटी क्लायंटही बाहेरबघावर शिफ्ट झाला. @श्रीरंगराव... बरीच मंडळी आहेत इकडे ! अगदी बरीच. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

In reply to by श्रीरंग_जोशी

आम्ही आमची आयटीची मुळाक्षरे ल आणी ट मधेच शिकलो. त्यामुळे कधीच त्यांना विसरु शकणार नाही. ल आणि ट ची बरीचशी युनिट परवापरवापर्यंत नॉवेल ग्रुपवाईज वापरत होती.

In reply to by धर्मराजमुटके

मदनबाण 27/08/2014 - 21:01
ल आणि ट ची बरीचशी युनिट परवापरवापर्यंत नॉवेल ग्रुपवाईज वापरत होती. हो खरयं ! कोअरवाली मंडळी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

मला आलेल्या एका caller चे नाव तर True Caller 'हलकट' म्हणून दाखवित होता. आता बोला !! (आणि तो call माझ्या मैत्रिणीने तीच्या वडिलांच्या चतुर भ्रमणध्वनीवरून केला होता). :D

कंजूस 26/08/2014 - 22:04
चतुरचा अनुभव घेण्यासाठी मित्राचा फोन घेऊन रात्री आलो .म्हटलं बघू उद्या .पहाटे पाचला कोंबडा आरवायला लागला .जागा होऊन लक्षात येण्यास थोडा वेळ गेला ।हा कोँबडा नसून कालच्या फोनमध्ये कायमच लावलेला गजर होता ।कुठेतरी टचला हात लागला आणि बंद करायचे बटण गायब झाले ,सापडेचना .सर्व बाजूने फोनला गुदगुल्या केल्या तरी कोंबडा कोकलतच होता .मग फोन उशीखाली दाबून ठेवला आणि आवाज बंद केला .

मदनबाण 26/08/2014 - 22:50
TrueCaller वापरत असाल तर सावधान ! TrueCaller चा डेटाबेस जानेवारी महिन्यात हॅक झाला होता. संदर्भ :- TrueCaller hacked, 1 million Indians’ data at risk बाकी फालतुचे मिसकॉन देउन पैसे कमावणार्‍यांमुळे हल्ली जाम वैताग आला आहे, काल तर एका नंबर वरुन अनेकदा मिसकॉल आले, शेवटी ShaPlus Caller Info (India) वरुन कळले की नंबर उत्तर प्रदेशचा आहे. मग शेवटी हा त्रास टाळण्यासाठी शेवटी Mr. Number इनस्टॉल केले आणि तो नंबर ब्लॉक करुन ब्लॅकलिस्ट केला.लक्षात असुद्या की मिसकॉल हा एका मोठ्या फ्रॉडचा प्रकार आहे, जालावर या संदर्भात भरपुर माहिती उपलब्ध आहे, ती वाचण्याचे कष्ट घ्या. एक दुवा :- http://en.wikipedia.org/wiki/Phone_fraud

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pareshaan Ishaqzaade

In reply to by मदनबाण

सुहास झेले 27/08/2014 - 12:41
होय... ह्याच कारणासाठी मी ते वापरणे बंद केलंय... हल्ली तर परदेशी नंबर हून मिस कॉल येण्याचे प्रमाण वाढलेय... त्यांचे मिस कॉल रात्री उशिरा ११-१२ च्या सुमारास येतात. व्होडाफोनने आधीच माहिती दिल्यानुसार कोणाला फोन केला नाही, पण हे खूळ खूप वाढलंय आजकाल....

नन्दादीप 27/08/2014 - 12:22
माझ्या मित्राला आलेल्या एका caller चे नाव तर True Caller 'बॅण्डबॅण्ड xyz' म्हणून दाखवित होता. आणि तो call माझ्या मैत्रिणीने तीच्या भ्रमणध्वनीवरून केला होता, (ती अत्यंत बडबडी होती)

सौंदाळा 27/08/2014 - 14:28
अँड्रॉईडचा एक बग ज्यामुळे मी दोनदा दुसर्‍याला फोन लावले. काही कारणाने मी कॉल हीस्टरी बघत होतो. स्क्रोल करत बराच खाली गेलो होतो. नंतर मोबाईल तसाच बाजुला ठेऊन दिला. स्क्रीन लॉक झाली. थोड्या वेळाने मोबाईल पाहिला तर एक मिस्ड कॉल दिसत होता. कोणाचा आहे बघायला स्लाईड केले जे नाव आले त्या मित्राला कॉल लावला, तो म्हणाला मी कॉल नव्हता. कॉल कट केला आणि परत कॉल हीस्टरीत गेलो आधी ज्या ठिकाणी स्क्रोलबार होता (बर्‍याच खाली) तिकडेच तो अजुनही होता म्हणुन हा प्रकार घडला. माझी अपेक्षा अशी होती की मिस्ड कॉल वर स्लाईड केल्या केल्या मला तोच नंबर दिसावा.

रेवती 27/08/2014 - 18:46
अजून तरी अगदी असाच किस्सा माझ्याबाबतीत घडलेला नाहीये पण तसाही मला टच स्क्रीन या प्रकारचा भयंकर राग आहे. अरे! जरा धक्का लागायचा अवकाश, गेलाच फोन दुसर्‍याला! काल रात्री साडेदहाला ल्यांडलाईनीवर रिंग आली. आता इतक्या अवेळी कोण? तर माझेच नाव! भुताटकी झाली काय असे वाटले. नंतर नवर्‍याला लक्षात आले की माझा सेलफोन स्वयंपाकघरात र्‍हायलाय म्हणून रात्री तो आणायला गेला आणि चतुर फोनाला हात लावताच लँडलाईनवर फोन गेला. आता एक अत्यंत जुन्या पद्धतीचा फोन घेणार आहे. नुसता हात लागल्यावरच काय पण त्यावर उभी राहिले तरी डायल झाला नाही तरी चालेल. लोकांचे लई भारी फोन्स पाहिले की मला आजकाल दया येते. तसेच ते व्हॉट्स अ‍ॅप! हा धागा त्याचा नसला तरी राग येतो त्या प्रकरणाचा म्हणून बोलू द्या मला! जरा कुठं भावाशी वहिनीशी समोरासमोर बोलायला तोंड उघडावं तर टींग टींग वाज्तं आणि काहीतरी निरोप येतो. लगेच ते बघतात व कधी हसतात, कधीतरी "काय फालतूपणा लावला रे!" असे म्हणतात. मग बोलायचे कधी बुवा? आतेभावाला कित्ती कित्ती वर्षांनी भेटलास एवढच म्हणाले. त्याने बोलायला तोंड उघडले आणि ते व्हॉट्स अ‍ॅप वाजले. मग गडी पुन्हा भेटलाच नै! माझा प्रतिसाद विषयाला धरून नाहीये पण टंकल्यावर बरं वाटलं.

In reply to by रेवती

मदनबाण 27/08/2014 - 20:45
१} आज्जेला टचस्क्रीनचा भयंकर राग आहे. २} आज्जेला फोन स्वयंपाकघरात विसरायची सवय आहे. ३} लयभारी फोन पाहिले की आज्जेला दया येते. ४} आज्जेला हॉट्स अ‍ॅप चा सुद्धा राग येतो ! ;) ५} हा राग लिहुन काढल्यावर आज्जेला बरं वाटत ! {आज्जे व्हॅट्स अ‍ॅपवर असशील तर मला अ‍ॅड कर हो...} ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

In reply to by रेवती

विलासराव 28/08/2014 - 09:13
तुम्ही एकट्याच त्या व्हॉटस अ‍ॅप वर नाहीये अस्ं काही नाही. मीही नाहीये. सुरवातीला मी डेस्क्स्टॉपवरुन व्हॉटस अ‍ॅप लोड केले होते. पण ते वापरायच्या अगोदर पीसी खराब झाला मग मी त्या भानगडीत पडलोच नाही.

बहुगुणी 27/08/2014 - 21:12
एका नवपरिणित भारतीय तरुण मित्राने पत्नीच्या नंबरावर identifier म्हणून तिच्या गोड आवाजात "हलो डार्लिंग, हाय डार्लिंग" असं रेकॉर्डिंग लावलं होतं. भारतातून प्रथमच आणि नुकतीच आल्याने एकटेपणा जाणवायला लागला की ती कन्यका दिवसातून बरेचदा नवर्‍याला फोन लावायची. एकदा हे साहेब महत्वाच्या मीटींगला जातांना फोन silent वर टाकायला विसरले, आणि २०-एक लोकांसमोर त्याचं presentation सुरू झाल्यावर फुल्ल व्हॉल्यूमने "हलो डार्लिंग, हाय डार्लिंग" सुरू झालं, खिशातून फोन काढून त्याचा गळा दाबेपर्यंत अर्ध्या मिनिटभराचा वेळ गेला, तोपर्यंत त्याचा चेहेरा पहाण्यासारखा झाला होता! असाच किस्सा एका मेडिकल स्कूलच्या डीनचा: त्यांचीही महत्वाची मीटींग चालू असतांना त्यांचा फोन जागा झाला, साहेब मीटींगमध्ये असतांना हा फोन घेऊन त्यांची सेक्रेटरी मागच्या रांगेत बसायची. रिंगटोन सुरू झाला तो कुत्र्याच्या आवाजात 'भू, भू, भू!' घाईघाईने फोन बंद करीत सेक्रेटरी बाहेर पडली, पण तिला हसू आवरत नव्हते. डीनच्या चेहेर्‍याकडे बघून सर्वजण लगेचच कामाकडे लक्ष देत असल्यासारखे दाखवू लागले. मीटिंग संपल्यावर कळलं, तो फोन डीनच्या बायकोचा होता....

चौकटराजा 01/09/2014 - 07:03
आम्ही "चौकटराजा" असल्याने या आय टी वाल्यांची बडबड पार डोक्यावरून ( आम्हाला नसलेल्या ) गेली. ल आणि ट म्हण्जे लार्सन टुब्रो असावे बहुदा. बाकी काय बी कळ्ळे नाय ! आमचा सामसुम अगदी मंदातला असल्याने काय बी तरास नाय आसलां !

In reply to by चौकटराजा

आपला ल आणि ट बाबतचा अंदाज अचुक आहे. मी ल आणि ट समुहाच्या मा.तं. कंपनीमध्ये होतो. बाकी चतुरभ्रमणध्वनीवरील नोटीफिकेशन्सबाबतच्या तक्रारी बघुन आश्चर्य वाटले. मी तर इनकमिंग कॉल्सखेरीज सगळे नोटिफिकेशन्स बंद ठेवले आहेत. ब्लॅकबेरी वापरत असल्याने लांबून बघूनसुद्धा नवा संदेश आल्याचे कळते.

In reply to by श्रीरंग_जोशी

चौकटराजा 01/09/2014 - 08:47
मायला या मातं कम्पन्यानी आमच्या इथे मातम केलाय. लई म्हागाई केली. या धन्या वल्ली सारख्या मंडळीमुळे मेथीची गड्डी महाग झाली. बटाटे ५ पट महाग झाले. असे ऐकून आहे की हिंजवडीला कोग्नीझंट च्या जागी बटाट्याचे शेत होते.

In reply to by चौकटराजा

मातं कंपन्या नसत्या तरी इतर कुणामुळे असे झाले असते. दोन दशकांपूर्वीपर्यंत बँकांमध्ये काम करणार्‍यांबाबत इतर लोक असेच बोलत असत. प्राध्यापकांबाबतसुद्धा मराठी आंतरजालावर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. बाहेरून कळणार नाही परंतु मा तं मध्ये काम करणारेसुद्धा फार वेगळ्या विश्वात राहत नाहीत. त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा बँका व बिल्डर्सच्या खिशात जातो. ज्यांनी पुणे व आजुबाजुच्या परिसरात दशकापूर्वी घरे घेतली त्यांचे एकवेळ बरे आहे परंतु त्यानंतर ज्यांची नोकरी सुरू झाली आहे त्यापैकी बहुतेकांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

लंबूटांग 10/09/2014 - 19:17
परंतु मा तं मध्ये काम करणारेसुद्धा फार वेगळ्या विश्वात राहत नाहीत. त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा बँका व बिल्डर्सच्या खिशात जातो.
त्याचे कारण त्यांनी घेतलेली महागडी घरे नाहीत का? जरा उलट विचार करून बघा. मातं कंपन्यांमधील कामगारांना तेवढा पैसा तरी मिळतो जेणेकरून ते ही घरे घेऊ शकतात. इतरांचे काय?

In reply to by लंबूटांग

भावना पोचल्या. एवढी महागडी घरे घेणे तेही नागरी व्यवस्थांचा व पायाभूत सुविधांचा दर्जा यथातथाच असताना कुणालाच आवडत नाही. असे करणे जवळजवळ अपरिहार्यता असते. मी स्वतः भारतात काम करत असेपर्यंत भाड्याच्या घरात राहिलोय. (तेव्हाच्या उत्पन्नात कदाचित झोपडी विकत घेणेसुद्धा परवडले नसते) माझ्या नशिबाने मी एक एजंटच्या साहाय्याशिवाय भाड्याचे मिळवू शकलो पण अनेक घरमालक एजंटच्या मध्यस्थीशिवाय घर देत नाहीत अन मोठी रक्कम नाईलाजाने एजंटला द्यावी लागते. अविवाहित असल्यास तुमचे आचरण कितीही आदर्श असो काही शेजारी तुम्ही २४ x ७ पश्चिमी सभ्यतेचे प्रसारक असाल अश्या नजरेने तुमच्याकडे बघतात. भाड्याच्या घरासंबंधी कायद्यांत असणार्‍या पळवाटांमुळे अनेकदा घरमालकांना संशय असतो की भाडेकरू आपले घर बळकावणार. त्यामुळे ११ महिन्यांच्या कराराचे दोन तीनदा नूतनीकरण झाल्यावर तुम्हाला घर सोडावेच लागते अन पुन्हा त्याच चक्रात अडकावे लागते. इतर जगात काहीही होवो, आपल्याकडे घरांच्या किमती फारशा कधीच घसरत नाहीत किंबहुना वरच जात राहतात. त्यामुळे जितक्या लौकर जमेल तितक्या लौकर पहिले घर घेण्याकडे बहुतेकांचा कल असतो. ज्यांना ठरवून विवाह करायचा असतो त्यांचे स्वतःचे घर नसल्यास हवी तशी स्थळे मिळण्यास (अन मिळाल्यास लग्न जुळण्यास) अडचणी येतात. अमेरिकेसारखी भाड्याच्या घरांची व्यवस्था असल्यास अनेक लोक भारतातही मोठ्या शहरात नोकरी सुरू असेपर्यंत भाड्याच्या घरात राहणे पसंत करतील असा अंदाज आहे. पण अशा सुधारणा होण्याची कुठलीही शक्यता दिसत नाहीये.

In reply to by श्रीरंग_जोशी

लंबूटांग 10/09/2014 - 20:42
धाग्यावर अवांतर नको. हा शेवटचा प्रतिसाद येथे. भाड्याने घर न मिळणे वगैरे सर्व प्रॉब्लेम्स मातं वाल्यांनाच येत असतील असे वाटत नाही. मला अनुभव नाही. माझा सांगायचा मुद्दा असा की मातंवाल्यांना जे प्रॉब्लेम्स असतात त्यापैकी बरेचसे त्यांनी जी लाइफस्टाईल निवडली आहे त्यामुळे निर्माण होतात. मातं वाल्यांच्या सर्वसाधारणपणे अधिक असलेल्या उत्पन्नांमुळे त्यांची buying power जास्ती असते आणि त्याची परिणती महागाई वाढण्यात होते आणि त्यामुळे इतरांनाही त्याची झळ बसते. त्यावर मातं वाल्यांनी आम्हाला आमचेही प्रॉब्लेम्स असतात हे सांगणे जरा चूक वाटते इतकेच. गूगलच्या विरोधात झालेले अमेरिकेतील उदाहरण फारसे जुने नाही. असो अवांतराबद्दल क्षमस्व.

टोलनाक्यावर...

गवि ·

सौंदाळा 26/08/2014 - 16:50
अस्वस्थ केलत. त्यांच्या बाजुने असा विचार कधी केला नव्हता.

आई नुसती तडतडत रहायची.. कढल्यात जळलेल्या मोहोरीसोबत. मोहरी करपली, तडतड थांबली..
साला भाड्या.. आई घेतलीन माझी..
दर गाडीच्या वेळी दबा धरायचो..आता शांत झालोय.
वर सरकणार्‍या काचेतून शेवटची थंड फुंकर मला चिडवून जाते.
हे खास गवि टच.. बाकी या सगळ्याचा एकत्रित परीणाम... द्येवा... __/\__!!

पैसा 26/08/2014 - 17:16
थोडक्या शब्दात संपूर्ण चित्र काढलंत त्याचं. गळक्या लो वेस्ट जीन्स सावरत कुठेतरी हरवलेले भकास डोळे मिरवीत अन पायात स्लीपर्स फरपटत चालणारी अशी पोरं जिथे तिथे पाहते तेव्हा पोटात तुटतं अगदी.

In reply to by पैसा

धन्या 27/08/2014 - 15:34
अगदी अगदी. अशी टोलनाक्यावरची, हाटेलातली, हापिसातली हाऊसकीपींगची पोरं पाह्यली की काळजात धस्स होतं. शिकलो नसतो तर कदाचित पोट भरण्यासाठी आपणही असेच कुठेतरी अडगळीत असतो हा विचार मनात चमकून जातो. :( ऑफीसची बस जिथून पकडतो तिथले फुटपाथवरचे भाजीवाले, फळविक्रेते पाहील्यावर अगदी हीच भावना मनात येते.

In reply to by धन्या

सौंदाळा 27/08/2014 - 16:40
धन्या, गवि आणि इतर आपण आपल्याला त्यांच्या जागी बघतो पण मनात मात्र आपली सद्य परिस्थिती (नोकरीतले तणाव, घरगुती तणाव, आपले पांढरपेशे विचार) आणि काम्/मिळकत मात्र त्यांची असा विचार करतो म्हणुन जास्त वेदना होतात का? जर सुरुवातीपासुनच मी शिकलो नाही, टगेगिरी केली आणि नंतर ही कामे करायला लागलो तर माझ्या मनाला तितक्याच वेदना होतील का? बहुधा नाही. काही कळत नाही :( लेख म्हणुन गविंनी मस्तच लिहीलयं पण त्या टोलवरच्या माणसाला सुध्दा मनातुन असेच वाटत असेल का? कारण वरकरणी बघुन तरी यातले बरेच लोक मजेत असतात असे वाटते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

धन्या 27/08/2014 - 19:51
धन्या, गवि आणि इतर आपण आपल्याला त्यांच्या जागी बघतो पण मनात मात्र आपली सद्य परिस्थिती (नोकरीतले तणाव, घरगुती तणाव, आपले पांढरपेशे विचार) आणि काम्/मिळकत मात्र त्यांची असा विचार करतो म्हणुन जास्त वेदना होतात का?
माझ्यापुरते उत्तर "नाही" असं आहे. मी कन्व्हर्टेड पाढरपेशा आहे. माझ्या शिक्षणाने माझं जगणं एकशे ऐंशी अंशात फीरलं. मात्र आयुष्याची पहिली वीस बावीस वर्ष तळागाळातल्यांचं आयुष्य मी जवळून पाहिलं आहे, प्रसंगी स्वतःही अनुभवलंय. श्रमजीवी माणसं पाहिली की चर्रकन माझं बालपण आणि युवावस्था माझ्या नजरेत उभं राहते. असो.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पैसा 27/08/2014 - 21:19
टोअलनाक्यावरच्या मुलाच्या मनात काय चालू असेल मी बहुतेक सांगू शकणार नाही. पण मला त्याच वयाच्या माझ्या मुलांचं आयुष्य आणि त्याचं आयुष्य दिसतं. आमच्याकडे पैसे आहेत, म्हणून मुलांना संधी उपलब्ध करून देऊ शकतो. त्यांचं आयुष्य उद्या याहून नक्कीच चांगलं असेल. या नाक्यावरच्या मुलाला त्या संधी कधी उपलब्धच झाल्या नसाव्यात ही शक्यता आहेच. आज तो मजेत दिसतो आहे कदाचित, पण काही वर्षात तो कुठे असणार आहे? विविध व्यसने, क्षय, एड्स च्या विळख्यात? की गुन्हेगारीकडे वळून सगळ्या समाजावर सूड घेणारा? की व्यसने आणि इतर हजार भानगडी करून अकाली मरून जाणार आहे हा?

In reply to by पैसा

अनुप ढेरे 28/08/2014 - 10:03
या नाक्यावरच्या मुलाला त्या संधी कधी उपलब्धच झाल्या नसाव्यात ही शक्यता आहेच.
सहमत. थोडी सहानुभुती वाटते त्यामुळे.

In reply to by पैसा

या नाक्यावरच्या मुलाला त्या संधी कधी उपलब्धच झाल्या नसाव्यात ही शक्यता आहेच.
अशा लोकांना तुमच्या मुलाला मिळाल्या त्या संधी मिळाल्या नसतील पण म्हणून कुठल्याच संधी मिळाल्या नसतील ? In majority cases, its all about choices. थोडा विचार केलात आणि आजुबाजुला पाहिलेत तर दोन्ही प्रकारची अनेक उदाहरणे मिळतील.

In reply to by पैसा

रेवती 28/08/2014 - 17:24
पैसे उपलब्ध करून देणे आणि योग्य सल्ले देणे, प्रसंगी दोन कानाखाली देऊन मार्गावर आणणे हेही महत्वाचे आहे असे मला वाटते. आणि तुझी दानत आहे तुझ्याच मुलाला पैसे देण्याची म्हणून ठीक आहे, नैतर पालकांची परिस्थिती बरी असूनही काहीजण (काही कारणाने का असेना) आर्थिक मदत अपुरी किंवा अजिबात करत नाहीत.

एसमाळी 26/08/2014 - 18:25
टोल नाक्यावर उभे राहणारे पोर दुसर्या वर्षी'ये देख पच्चास तोला 'म्हणुन मिरवत असतात.तुमची कथा वेगळी दिसतेय.

वेगळीच शैली. पर दु:ख शितलम. टोल भरून पुढे जाताना अशा जीवांचा विचार करायची वेळही आली नाही आणि बुद्धीही झाली नाही. जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 26/08/2014 - 21:35
सुरेख ! जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही. हेच मलाही कळले नाही ! जाता जाता :- इतके टोलनाके दुचाकीने पार केले आहेत, पण २ चाकांना सुद्धा धड जाता येइल इतकी सुद्धा जागा नसते ! दुचाकीवाल्यांना टोल द्यायला लागत नाही त्याची ही अशी शिक्षा ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pareshaan Ishaqzaade

In reply to by मदनबाण

सुहास.. 28/08/2014 - 00:01
जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही. > आयुष्यात पहिल्यांदा पेठकाकाशीं सहमत ! ( त्यांचे दुर्दैव ) ;) बाकी ...असो ...अजुन खुप पालथा-पालथ करता आली असती, तरी ही गवि टच च असे म्हणेन .. राखीव वाश्या

In reply to by प्रभाकर पेठकर

टवाळ कार्टा 26/08/2014 - 23:33
जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही.
ह्यासाठी डायरेक्ट -६०...काठावर पास...नाहीतर "मेरिट"वाली कविता होती

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि 27/08/2014 - 12:43
जातीय टच देण्याचा मोह नव्हे. जात ही उगाच मिठासारखी थोडी घालायची म्हणून नव्हे. या अश्या प्रकारच्या व्यक्तींचे जे विविध विनाशक गंड असतात ना.. त्यातला एक मुख्य हाही असतो. फार तपशिलात जाणे शक्य नाही पण ब-याच तरुणांबाबत / पोरांबाबत केवळ उच्चवर्णीय असल्याचा पोकळ अहंकार हा परिस्थिती स्वीकारुन , स्वत:ची कुवत स्वीकारुन त्यावर मात करण्याच्या किंवा किमान अधिक अध:पात टाळण्याच्या वाटेत येतो. आणि कष्टाची परिस्थिती / दोन पाय-या खाली उतरणारे राहणीमान स्वीकारावे लागलेच तर त्यात असा मनुष्य श्रमप्रतिष्ठा न पाहता न्यूनगंडाने कुचमत अन ती मनाने नाकारत रखडत राहतो. कधीच सिन्सियरली काही करु शकत नाही.

In reply to by गवि

गवि, हे ब्राह्मणेतरांमध्ये कधी पाहिले नाही का? 'खानदानी' मराठ्यांमध्ये असे गंड पाहिले आहेत म्हणून म्हणतोय.

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि 27/08/2014 - 14:20
खानदानी मराठा दाखवला असता तरी जातीयवादाचा टच का दिला हा प्रश्न विचारला गेला असताच. कोणतीही जात असो, त्या जातीमुळे इन इटसेल्फ आपण कोणीतरी कर्तृत्ववान आहोत असा एक घातक गंड / धारणा मनात असल्याने वेळप्रसंगी पडेल ते काम करुन स्वतःला सावरणे किंवा आपला नाकर्तेपणा सरळ स्वीकारुन त्यातून मार्ग काढणे यात मोठा अडथळा येतो. बेकारतुंबडी पोराला नोकरी नाही आणि शिक्षणही घ्यायची इच्छा/कुवत नाही असे असतानाही जर प्यूनचे किंवा पेपर टाकण्याचे, वेटरचे काम ऑफर केले तर "XXX जातीचा मी.. कितीही वाईट दिवस आले तरी 'हे' असले काम नाही करणार.. या थराला नाही जाणार.." असा गंड खूप खूप असतो. त्यापेक्षा असा गंड नसलेला पोरगा शर्ट काढून बनियनवर उभा राहील आणि रस्त्याकडेला वडापाव किंवा काहीतरी सुरु करेल. नाहीतर प्यून तर प्यून पण आजच्या दिवसाची भ्रांत मान्य करुन ती नोकरी मनापासून करेल आणि स्थिर होऊ पाहेल. बाकी प्रत्येकाची ऑब्झर्वेशन्स वेगळी आणि मतेही. असो.

In reply to by गवि

>>>>खानदानी मराठा दाखवला असता तरी जातीयवादाचा टच का दिला हा प्रश्न विचारला गेला असताच. मान्य आहे. आपण म्हणता तसा गंड मी ब्राह्मणांबरोबरच मराठ्यांमध्येही पाहिला आहे आणि चांद्रसेनिय कायस्थ प्रभूंमध्येही पाहिला आहे. कुठल्याही एका जातीचा उल्लेख आला तरी जातियवादाचा आरोप होणारच पण म्हणूनच फक्त 'ब्राह्मण' जातीला (कींवा कुठल्याही एका जातीला) वेगळे काढून लक्ष्य न करता 'उच्चवर्णिय' असा उल्लेख आला असता तर वाक्यात सौम्यपणा आला असता असे वाटते. पण तसे न होता त्या मुलाचे 'ब्राह्मण्य' अधोरेखित केल्याने उच्च वर्णियांमध्येही फक्त ब्राह्मणांमध्येच असा गंड असतो असा (तुमची इच्छा नसातानाही) संदेश बाहेर जातो आहे. बाकी, प्रत्येकाची मते वेगवेगळी ह्या बाबत १००% सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि 27/08/2014 - 15:46
मूळ भाव पोचला.. बाकी इतके टाळण्यासाठी उगाच: तसा मी उच्चवर्णीयाचा.. रापरापून कातडीचा उच्चवर्णीयपणा कधीच गेलाय.. अशी वाक्ये लिहिणे हे सेन्सोरग्रस्त केविलवाण्या प्रकारचे दिसेल हो...

In reply to by गवि

प्यूनचे किंवा पेपर टाकण्याचे, वेटरचे काम ऑफर केले तर "XXX जातीचा मी.. कितीही वाईट दिवस आले तरी 'हे' असले काम नाही करणार.. या थराला नाही जाणार.." असा गंड खूप खूप असतो. त्यापेक्षा असा गंड नसलेला पोरगा शर्ट काढून बनियनवर उभा राहील आणि रस्त्याकडेला वडापाव किंवा काहीतरी सुरु करेल. नाहीतर प्यून तर प्यून पण आजच्या दिवसाची भ्रांत मान्य करुन ती नोकरी मनापासून करेल आणि स्थिर होऊ पाहेल. गवि साहेब, मला वाटतं हा एखाद्या जातीचा (हल्ली तरी) दोष नसून प्रत्येक व्यक्तिच्या परिपक्वतेचा प्रश्न आहे. मी स्वतः ब्राह्मण असून आपण वर्णीलेल्या प्रत्येक वर्गवारीत काम केले आहे. ऑफिस हेल्पर, पेपर टाकणे, वडापाव विकणे वगैरे वगैरे सर्व केले आहे. आर्थिक गरज म्हणून नाही तर निव्वळ आवडी पोटी आणि स्वतःच्या पायावर उभे राहून आयुष्यात प्रगती करण्यासाठीच. स्वस्थ बसून राहायची सवय लागू नये म्हणून. कष्टही केले, शिक्षणही घेतले आणि तथाकथित प्रगतीही केली. अवहेलनाही सहन केली (अगदी इथे आपल्या मिपावरही) पण माझा आत्मसन्मान कमी होत नाही. कारण कष्टांच्या प्रतिष्ठेला मी मानतो. ब्राह्मणांमधील अजून ३-४ अशी उदाहरणे मला माहित आहेत. तरी पण ब्राह्मणांमध्येही असा गंड असू शकतो ह्या विधानाशी सहमत आहे. पण फक्त ब्राह्मणांमध्ये नाही तर उच्चवर्णियांमध्ये असे म्हणावे लागेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

बाळ सप्रे 27/08/2014 - 16:03
पण फक्त ब्राह्मणांमध्ये नाही तर उच्चवर्णियांमध्ये असे म्हणावे लागेल
कोण म्हणतय फक्त ब्राह्मणांत गंड असतो?? या लेखात असं कुठेही प्रतीत होत नाही.. ज्याच्या डोक्यात ब्राह्मण वगैरे सतत घोळत असते त्यांनाच खटकेल हे.. ब्रिगेड ब्राह्मण वाद सगळीकडे अप्लाय करु नये.. कलाकृतीचा निखळ आनंद घ्यावा..

In reply to by प्रभाकर पेठकर

जातीय 'टच' देण न देण हे सपूर्णपणे लेखकाच स्वा:तंत्र्य आहे .. पण हा भाग वगळुनही लेख तितकासा गवि-पावरबाज वाटला नाही !!!

प्यारे१ 27/08/2014 - 00:48
पाचगणीमध्ये रहायला असताना अशा प्रकारची बरीच पोरं बघितलीत. टोलनाका वाली नाही, ब्राहमण देखील नाहीत. पण अगदी अश्शीच. कसंबसं शालेय शिक्षण (इंग्रजी माध्यमातून) पूर्ण करुन न करुन बिअर, दारुच्या नादाला लागलेली. २०-२२ पर्यंत एकदम टकाटक, अस्खलित इंग्लिश बोलत पर्यटकांवर छाप टाकत चार दोन लफडी करुन थोडं कळू लागेस्तोवर जमिनीला पाय टेकायला लागणारी. मग हळू हळू उतार सुरु होतो. पूर्वी छान दिसणारे केस हळूहळू गळू लागतात. टक्कल पडतं. चेहर्‍यावर दाढीचे खुंट वाढू लागतात. जीन्स टी शर्ट मळलेले अंगावर चढू लागतात. बिअरच्या बाटल्यांच्या जागी नि चखण्याऐवजी देशी दारुच्या दुकानासमोर पाय घुटमळू लागतात. पर्यटक आले की त्यांच्या मागं मागं फिरणं सुरु होतं नि चेहर्‍यावर आर्जवं. असो...!

In reply to by काळा पहाड

प्यारे१ 27/08/2014 - 11:44
शिकायला असणं वेगळं तुम्ही लिहीलंय तसं. आमचं गाव पाचगणीच. राहायला होतो. (राहायला बरोबर की रहायला?)

विकास 27/08/2014 - 01:53
लेखन खूप आवडले. अशा प्रकारच्या कामातल्या माणसांच्या जीवनाची कल्पना करवत नाही.

विजुभाऊ 27/08/2014 - 15:13
गवि जातीयतेच्या टच संदर्भात एक आठवण माझ्या एका ओळखीच्यानी नगरपालीकेत असाच एक गणंग कामाला लावला होता. त्याला मैल्याच्या गाडीवर ड्युटी दिली. तेंव्हा त्या मुलाचा बाप तक्रार घेवून आला होता की ब्राम्हणाच्या मुलाला मैल्याच्या गाडीवर पाठवताना जरा विचार करा. तुम्ही हे मुद्दामहून करता आहात.
मग मी शाळेला लावला घोडा आणि चैन्या केल्या
बाकी गवि तुमचे हे शब्द चपखल आलेले आहेत.

बाबा पाटील 27/08/2014 - 19:21
साहेबांनो पोटाच्या आगी पुढे कसलीच जात नसते,ब्राम्हण, मराठा,वैश्य,क्षुद्र असल काहीच नसत्,असते ते फक्त जळणार पोट,त्याच्या भुकेपुढे तुमच्या जातीला विचारतो कोन ? कोठ्यावरच्या बाईला नक्की कुठली जात असते, बाकी जावु द्या सिमेवर लढणार्‍या सैनिकाची जात माहिती असते का ? भुकेल्या पोटी कोन जातीचा विचार करतो, नवव्या महिण्याची गर्भार विठाबाई मांग पोटासाठीच तर फडावर नाचली होती ना ? जाती दोनच - एक असते रिकाम्या अथवा अर्ध पोटाची आणी दुसरी असते तुडुंब भरलेल्या ढेरपोट्यांची...

In reply to by बाबा पाटील

बाळ सप्रे 28/08/2014 - 11:51
सर्वांनी खाउन पिउन सुखी असावं ही इच्छा असावी.. रिकाम्या किंवा अर्धपोटींची कणवही असावी.. म्हणून बाकी सगळ्यांची 'तुडुंब भरलेले ढेरपोटे' अशी हेटाळणी का?

दादा कोंडके 27/08/2014 - 21:48
जातीचा उल्लेख खट्कला नाही. उलट बामनाची पोरं काय नापास झालीतरी भटजीगीरी करून बक्कळ पैसा कमवतात, हे म्हणणार्‍याची कीव येते.

In reply to by दादा कोंडके

कवितानागेश 28/08/2014 - 00:36
काय झालय तरी काय मला?! :) चक्क दादा कोंडकेशी सहमत. अवंतरः प्रत्येकात काहितरी पोटेन्शियल असतंच. ते लहानपणीच ओळखले गेले आणि प्रोत्साहन मिळालं तर ठिक आहे. नाहीतर हे असंच फ्रस्ट्रेशन कुठलेही काम करणार्‍याच्या मनात कुठल्याही क्षणी येउ शकतं...

In reply to by दादा कोंडके

बॅटमॅन 28/08/2014 - 10:46
उलट बामनाची पोरं काय नापास झालीतरी भटजीगीरी करून बक्कळ पैसा कमवतात, हे म्हणणार्‍याची कीव येते.
सहमत!!!! उचलली जीभ अन लावली टाळ्याला याचे उत्तम उदा.

नितिन थत्ते 28/08/2014 - 08:42
प्रकटन आवडले. अशा प्रकारची, समाज ज्यांना फुकट गेलेली म्हणतो अशी खूप माणसं आसपास दिसतात. बर्‍याचदा योग्य वेळी योग्य दिशा न सापडल्याने (किंवा तत्कालीन मोहात अडकून ती दिशा न घेतल्याने) अशी परिस्थिती ओढवते. [वर पैसाताईंनी म्हटल्यानुसार संधीची उपलब्धता जशी नसते तशी कधीकधी मोहातून बाहेर काढणारेही नसतात].

आयुर्हित 28/08/2014 - 12:58
भयाण परिस्थिती रेखाटली आहे आपण.अभिनंदन! नायकाची एकच गोष्ट खटकली: "दोन वर्षं गेली तिसरंही जाईल" हे म्हणण्याची वॄत्ती. "उभं राहूराहू पायाच्या नळ्या दुखतात.पण मी टोलनाक्यावर उभाच असतो" ह्या परिस्थितीतुन बाहेर न पडण्याची वॄत्ती. हिच वॄत्ती नोकरी करणार्‍यांच्या नशिबी,नोकरदार वर्गाने ओढवून आणलेली असते. जिजाऊंनी शिवबाला स्वप्न पहायला, संघर्ष करायला शिकवले तर शहाजीराजांनी असमाधानी रहायला. आपण पालक म्हणुन कमी पडलो कि असे दिवस पाल्याच्या वाट्याला येवू शकतात. पाहिजे त्या कॉलेजला,हव्या त्या विषयाला दाखला न मिळाल्यामूळे किंवा हवे तितके गुण न मिळाल्यामुळे, हवा तो साथीदार न मिळाल्यामुळे नाराजी येते. मग ती आयुष्यभर टिकुन रहाते. मग कोणत्याही कामात, शिक्षणात लक्ष लागत नाही. मन नेहमी भुतकाळात रहाते/रमते आणि येवु घातलेल्या अगणित संधी हातातुन निघुन जातात. मग आहे त्यात समाधान मानावे लागते. माझ्या मते दोनच जाति आहेत या जगात: १)उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहुन ते सत्यात आणण्यासाठी संघर्ष करणारे. २)आपले सामर्थ्य न ओळखता, आहे त्या परिस्थितीला शरण जाणारे.

कंजूस 28/08/2014 - 22:31
माझ्या मते कवींनी एकदा अशी काही भडभडून कविता सणकीत लिहून झाली की अजिबात त्याच्यावर प्रेस कॉन्फ्रन्स घेऊन समजावणे, समर्थन, विरोधी मत खंडन वगैरे करत बसू नये. नो रिप्लाइ लागू करावा आणि गप्प बसावे. कलाकृती आहे तशी उभी केली की काम संपले. काहीजण चौथऱ्यावर ठेवताहेत तर काहीजण क्रेन लावून उचकटताहेत असे होतंय हीच पावती आहे. आवडली प्रतिक्रियासह.

तिमा 29/08/2014 - 20:52
त्या मुलाच्या मनांतली कळ तुम्ही नीट पोचवलीत आमच्यापर्यंत! गवि, तुमची मिकाने लिहिलेली वाक्यं खास आवडली. एक कडक सॅल्युट!!

लेखन आवडलं. अगदी मोजक्या शब्दांत एक व्यक्तिचित्र उभं राहतं. अशी माणसं दिसतात आसपास. त्यांच्या काय कथा असतील असा प्रश्न उपस्थित होतो. या कथेतून त्या प्रश्नाचं एक उत्तर मांडलेलं आहे. अर्थातच प्रत्येक कथा वेगळी असते, त्यामुळे उत्तर हे शेवटचं नसतं. पण अशी उत्तरं शोधण्यातूनच डोळ्यासमोर काही चित्रं निर्माण होतात, त्यातलं एक हृदयस्पर्शी चित्र मांडलेलं आहे. कॅलिडोस्कोपचा एक विशिष्ट कोन दाखवणारं. त्या काचतुकड्यांतून हे एकच चित्र निर्माण होणार नाही, इतरही अनेक असतील. गविंवी आपला कॅलिडोस्कोप वेगवेगळ्या कोनांतून, वेगवेगळ्या दिशांना फिरवून अशीच चित्रं मांडत राहावं बाकी 'जातीय टच' विषयी इतकी चर्चा का झाली ते कळलं नाही. अशा प्रकारचे सगळे टच टाळले तर रेलवेच्या वेळापत्रकापलिकडे काहीच शिल्लक राहणार नाही. व्यास जर या जातीय टचबद्दल सेन्सिटिव्ह असते तर कर्णाची वेदना त्यांना कशी उभी करता आली असती?

सौंदाळा 26/08/2014 - 16:50
अस्वस्थ केलत. त्यांच्या बाजुने असा विचार कधी केला नव्हता.

आई नुसती तडतडत रहायची.. कढल्यात जळलेल्या मोहोरीसोबत. मोहरी करपली, तडतड थांबली..
साला भाड्या.. आई घेतलीन माझी..
दर गाडीच्या वेळी दबा धरायचो..आता शांत झालोय.
वर सरकणार्‍या काचेतून शेवटची थंड फुंकर मला चिडवून जाते.
हे खास गवि टच.. बाकी या सगळ्याचा एकत्रित परीणाम... द्येवा... __/\__!!

पैसा 26/08/2014 - 17:16
थोडक्या शब्दात संपूर्ण चित्र काढलंत त्याचं. गळक्या लो वेस्ट जीन्स सावरत कुठेतरी हरवलेले भकास डोळे मिरवीत अन पायात स्लीपर्स फरपटत चालणारी अशी पोरं जिथे तिथे पाहते तेव्हा पोटात तुटतं अगदी.

In reply to by पैसा

धन्या 27/08/2014 - 15:34
अगदी अगदी. अशी टोलनाक्यावरची, हाटेलातली, हापिसातली हाऊसकीपींगची पोरं पाह्यली की काळजात धस्स होतं. शिकलो नसतो तर कदाचित पोट भरण्यासाठी आपणही असेच कुठेतरी अडगळीत असतो हा विचार मनात चमकून जातो. :( ऑफीसची बस जिथून पकडतो तिथले फुटपाथवरचे भाजीवाले, फळविक्रेते पाहील्यावर अगदी हीच भावना मनात येते.

In reply to by धन्या

सौंदाळा 27/08/2014 - 16:40
धन्या, गवि आणि इतर आपण आपल्याला त्यांच्या जागी बघतो पण मनात मात्र आपली सद्य परिस्थिती (नोकरीतले तणाव, घरगुती तणाव, आपले पांढरपेशे विचार) आणि काम्/मिळकत मात्र त्यांची असा विचार करतो म्हणुन जास्त वेदना होतात का? जर सुरुवातीपासुनच मी शिकलो नाही, टगेगिरी केली आणि नंतर ही कामे करायला लागलो तर माझ्या मनाला तितक्याच वेदना होतील का? बहुधा नाही. काही कळत नाही :( लेख म्हणुन गविंनी मस्तच लिहीलयं पण त्या टोलवरच्या माणसाला सुध्दा मनातुन असेच वाटत असेल का? कारण वरकरणी बघुन तरी यातले बरेच लोक मजेत असतात असे वाटते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

धन्या 27/08/2014 - 19:51
धन्या, गवि आणि इतर आपण आपल्याला त्यांच्या जागी बघतो पण मनात मात्र आपली सद्य परिस्थिती (नोकरीतले तणाव, घरगुती तणाव, आपले पांढरपेशे विचार) आणि काम्/मिळकत मात्र त्यांची असा विचार करतो म्हणुन जास्त वेदना होतात का?
माझ्यापुरते उत्तर "नाही" असं आहे. मी कन्व्हर्टेड पाढरपेशा आहे. माझ्या शिक्षणाने माझं जगणं एकशे ऐंशी अंशात फीरलं. मात्र आयुष्याची पहिली वीस बावीस वर्ष तळागाळातल्यांचं आयुष्य मी जवळून पाहिलं आहे, प्रसंगी स्वतःही अनुभवलंय. श्रमजीवी माणसं पाहिली की चर्रकन माझं बालपण आणि युवावस्था माझ्या नजरेत उभं राहते. असो.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पैसा 27/08/2014 - 21:19
टोअलनाक्यावरच्या मुलाच्या मनात काय चालू असेल मी बहुतेक सांगू शकणार नाही. पण मला त्याच वयाच्या माझ्या मुलांचं आयुष्य आणि त्याचं आयुष्य दिसतं. आमच्याकडे पैसे आहेत, म्हणून मुलांना संधी उपलब्ध करून देऊ शकतो. त्यांचं आयुष्य उद्या याहून नक्कीच चांगलं असेल. या नाक्यावरच्या मुलाला त्या संधी कधी उपलब्धच झाल्या नसाव्यात ही शक्यता आहेच. आज तो मजेत दिसतो आहे कदाचित, पण काही वर्षात तो कुठे असणार आहे? विविध व्यसने, क्षय, एड्स च्या विळख्यात? की गुन्हेगारीकडे वळून सगळ्या समाजावर सूड घेणारा? की व्यसने आणि इतर हजार भानगडी करून अकाली मरून जाणार आहे हा?

In reply to by पैसा

अनुप ढेरे 28/08/2014 - 10:03
या नाक्यावरच्या मुलाला त्या संधी कधी उपलब्धच झाल्या नसाव्यात ही शक्यता आहेच.
सहमत. थोडी सहानुभुती वाटते त्यामुळे.

In reply to by पैसा

या नाक्यावरच्या मुलाला त्या संधी कधी उपलब्धच झाल्या नसाव्यात ही शक्यता आहेच.
अशा लोकांना तुमच्या मुलाला मिळाल्या त्या संधी मिळाल्या नसतील पण म्हणून कुठल्याच संधी मिळाल्या नसतील ? In majority cases, its all about choices. थोडा विचार केलात आणि आजुबाजुला पाहिलेत तर दोन्ही प्रकारची अनेक उदाहरणे मिळतील.

In reply to by पैसा

रेवती 28/08/2014 - 17:24
पैसे उपलब्ध करून देणे आणि योग्य सल्ले देणे, प्रसंगी दोन कानाखाली देऊन मार्गावर आणणे हेही महत्वाचे आहे असे मला वाटते. आणि तुझी दानत आहे तुझ्याच मुलाला पैसे देण्याची म्हणून ठीक आहे, नैतर पालकांची परिस्थिती बरी असूनही काहीजण (काही कारणाने का असेना) आर्थिक मदत अपुरी किंवा अजिबात करत नाहीत.

एसमाळी 26/08/2014 - 18:25
टोल नाक्यावर उभे राहणारे पोर दुसर्या वर्षी'ये देख पच्चास तोला 'म्हणुन मिरवत असतात.तुमची कथा वेगळी दिसतेय.

वेगळीच शैली. पर दु:ख शितलम. टोल भरून पुढे जाताना अशा जीवांचा विचार करायची वेळही आली नाही आणि बुद्धीही झाली नाही. जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 26/08/2014 - 21:35
सुरेख ! जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही. हेच मलाही कळले नाही ! जाता जाता :- इतके टोलनाके दुचाकीने पार केले आहेत, पण २ चाकांना सुद्धा धड जाता येइल इतकी सुद्धा जागा नसते ! दुचाकीवाल्यांना टोल द्यायला लागत नाही त्याची ही अशी शिक्षा ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pareshaan Ishaqzaade

In reply to by मदनबाण

सुहास.. 28/08/2014 - 00:01
जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही. > आयुष्यात पहिल्यांदा पेठकाकाशीं सहमत ! ( त्यांचे दुर्दैव ) ;) बाकी ...असो ...अजुन खुप पालथा-पालथ करता आली असती, तरी ही गवि टच च असे म्हणेन .. राखीव वाश्या

In reply to by प्रभाकर पेठकर

टवाळ कार्टा 26/08/2014 - 23:33
जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही.
ह्यासाठी डायरेक्ट -६०...काठावर पास...नाहीतर "मेरिट"वाली कविता होती

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि 27/08/2014 - 12:43
जातीय टच देण्याचा मोह नव्हे. जात ही उगाच मिठासारखी थोडी घालायची म्हणून नव्हे. या अश्या प्रकारच्या व्यक्तींचे जे विविध विनाशक गंड असतात ना.. त्यातला एक मुख्य हाही असतो. फार तपशिलात जाणे शक्य नाही पण ब-याच तरुणांबाबत / पोरांबाबत केवळ उच्चवर्णीय असल्याचा पोकळ अहंकार हा परिस्थिती स्वीकारुन , स्वत:ची कुवत स्वीकारुन त्यावर मात करण्याच्या किंवा किमान अधिक अध:पात टाळण्याच्या वाटेत येतो. आणि कष्टाची परिस्थिती / दोन पाय-या खाली उतरणारे राहणीमान स्वीकारावे लागलेच तर त्यात असा मनुष्य श्रमप्रतिष्ठा न पाहता न्यूनगंडाने कुचमत अन ती मनाने नाकारत रखडत राहतो. कधीच सिन्सियरली काही करु शकत नाही.

In reply to by गवि

गवि, हे ब्राह्मणेतरांमध्ये कधी पाहिले नाही का? 'खानदानी' मराठ्यांमध्ये असे गंड पाहिले आहेत म्हणून म्हणतोय.

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि 27/08/2014 - 14:20
खानदानी मराठा दाखवला असता तरी जातीयवादाचा टच का दिला हा प्रश्न विचारला गेला असताच. कोणतीही जात असो, त्या जातीमुळे इन इटसेल्फ आपण कोणीतरी कर्तृत्ववान आहोत असा एक घातक गंड / धारणा मनात असल्याने वेळप्रसंगी पडेल ते काम करुन स्वतःला सावरणे किंवा आपला नाकर्तेपणा सरळ स्वीकारुन त्यातून मार्ग काढणे यात मोठा अडथळा येतो. बेकारतुंबडी पोराला नोकरी नाही आणि शिक्षणही घ्यायची इच्छा/कुवत नाही असे असतानाही जर प्यूनचे किंवा पेपर टाकण्याचे, वेटरचे काम ऑफर केले तर "XXX जातीचा मी.. कितीही वाईट दिवस आले तरी 'हे' असले काम नाही करणार.. या थराला नाही जाणार.." असा गंड खूप खूप असतो. त्यापेक्षा असा गंड नसलेला पोरगा शर्ट काढून बनियनवर उभा राहील आणि रस्त्याकडेला वडापाव किंवा काहीतरी सुरु करेल. नाहीतर प्यून तर प्यून पण आजच्या दिवसाची भ्रांत मान्य करुन ती नोकरी मनापासून करेल आणि स्थिर होऊ पाहेल. बाकी प्रत्येकाची ऑब्झर्वेशन्स वेगळी आणि मतेही. असो.

In reply to by गवि

>>>>खानदानी मराठा दाखवला असता तरी जातीयवादाचा टच का दिला हा प्रश्न विचारला गेला असताच. मान्य आहे. आपण म्हणता तसा गंड मी ब्राह्मणांबरोबरच मराठ्यांमध्येही पाहिला आहे आणि चांद्रसेनिय कायस्थ प्रभूंमध्येही पाहिला आहे. कुठल्याही एका जातीचा उल्लेख आला तरी जातियवादाचा आरोप होणारच पण म्हणूनच फक्त 'ब्राह्मण' जातीला (कींवा कुठल्याही एका जातीला) वेगळे काढून लक्ष्य न करता 'उच्चवर्णिय' असा उल्लेख आला असता तर वाक्यात सौम्यपणा आला असता असे वाटते. पण तसे न होता त्या मुलाचे 'ब्राह्मण्य' अधोरेखित केल्याने उच्च वर्णियांमध्येही फक्त ब्राह्मणांमध्येच असा गंड असतो असा (तुमची इच्छा नसातानाही) संदेश बाहेर जातो आहे. बाकी, प्रत्येकाची मते वेगवेगळी ह्या बाबत १००% सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि 27/08/2014 - 15:46
मूळ भाव पोचला.. बाकी इतके टाळण्यासाठी उगाच: तसा मी उच्चवर्णीयाचा.. रापरापून कातडीचा उच्चवर्णीयपणा कधीच गेलाय.. अशी वाक्ये लिहिणे हे सेन्सोरग्रस्त केविलवाण्या प्रकारचे दिसेल हो...

In reply to by गवि

प्यूनचे किंवा पेपर टाकण्याचे, वेटरचे काम ऑफर केले तर "XXX जातीचा मी.. कितीही वाईट दिवस आले तरी 'हे' असले काम नाही करणार.. या थराला नाही जाणार.." असा गंड खूप खूप असतो. त्यापेक्षा असा गंड नसलेला पोरगा शर्ट काढून बनियनवर उभा राहील आणि रस्त्याकडेला वडापाव किंवा काहीतरी सुरु करेल. नाहीतर प्यून तर प्यून पण आजच्या दिवसाची भ्रांत मान्य करुन ती नोकरी मनापासून करेल आणि स्थिर होऊ पाहेल. गवि साहेब, मला वाटतं हा एखाद्या जातीचा (हल्ली तरी) दोष नसून प्रत्येक व्यक्तिच्या परिपक्वतेचा प्रश्न आहे. मी स्वतः ब्राह्मण असून आपण वर्णीलेल्या प्रत्येक वर्गवारीत काम केले आहे. ऑफिस हेल्पर, पेपर टाकणे, वडापाव विकणे वगैरे वगैरे सर्व केले आहे. आर्थिक गरज म्हणून नाही तर निव्वळ आवडी पोटी आणि स्वतःच्या पायावर उभे राहून आयुष्यात प्रगती करण्यासाठीच. स्वस्थ बसून राहायची सवय लागू नये म्हणून. कष्टही केले, शिक्षणही घेतले आणि तथाकथित प्रगतीही केली. अवहेलनाही सहन केली (अगदी इथे आपल्या मिपावरही) पण माझा आत्मसन्मान कमी होत नाही. कारण कष्टांच्या प्रतिष्ठेला मी मानतो. ब्राह्मणांमधील अजून ३-४ अशी उदाहरणे मला माहित आहेत. तरी पण ब्राह्मणांमध्येही असा गंड असू शकतो ह्या विधानाशी सहमत आहे. पण फक्त ब्राह्मणांमध्ये नाही तर उच्चवर्णियांमध्ये असे म्हणावे लागेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

बाळ सप्रे 27/08/2014 - 16:03
पण फक्त ब्राह्मणांमध्ये नाही तर उच्चवर्णियांमध्ये असे म्हणावे लागेल
कोण म्हणतय फक्त ब्राह्मणांत गंड असतो?? या लेखात असं कुठेही प्रतीत होत नाही.. ज्याच्या डोक्यात ब्राह्मण वगैरे सतत घोळत असते त्यांनाच खटकेल हे.. ब्रिगेड ब्राह्मण वाद सगळीकडे अप्लाय करु नये.. कलाकृतीचा निखळ आनंद घ्यावा..

In reply to by प्रभाकर पेठकर

जातीय 'टच' देण न देण हे सपूर्णपणे लेखकाच स्वा:तंत्र्य आहे .. पण हा भाग वगळुनही लेख तितकासा गवि-पावरबाज वाटला नाही !!!

प्यारे१ 27/08/2014 - 00:48
पाचगणीमध्ये रहायला असताना अशा प्रकारची बरीच पोरं बघितलीत. टोलनाका वाली नाही, ब्राहमण देखील नाहीत. पण अगदी अश्शीच. कसंबसं शालेय शिक्षण (इंग्रजी माध्यमातून) पूर्ण करुन न करुन बिअर, दारुच्या नादाला लागलेली. २०-२२ पर्यंत एकदम टकाटक, अस्खलित इंग्लिश बोलत पर्यटकांवर छाप टाकत चार दोन लफडी करुन थोडं कळू लागेस्तोवर जमिनीला पाय टेकायला लागणारी. मग हळू हळू उतार सुरु होतो. पूर्वी छान दिसणारे केस हळूहळू गळू लागतात. टक्कल पडतं. चेहर्‍यावर दाढीचे खुंट वाढू लागतात. जीन्स टी शर्ट मळलेले अंगावर चढू लागतात. बिअरच्या बाटल्यांच्या जागी नि चखण्याऐवजी देशी दारुच्या दुकानासमोर पाय घुटमळू लागतात. पर्यटक आले की त्यांच्या मागं मागं फिरणं सुरु होतं नि चेहर्‍यावर आर्जवं. असो...!

In reply to by काळा पहाड

प्यारे१ 27/08/2014 - 11:44
शिकायला असणं वेगळं तुम्ही लिहीलंय तसं. आमचं गाव पाचगणीच. राहायला होतो. (राहायला बरोबर की रहायला?)

विकास 27/08/2014 - 01:53
लेखन खूप आवडले. अशा प्रकारच्या कामातल्या माणसांच्या जीवनाची कल्पना करवत नाही.

विजुभाऊ 27/08/2014 - 15:13
गवि जातीयतेच्या टच संदर्भात एक आठवण माझ्या एका ओळखीच्यानी नगरपालीकेत असाच एक गणंग कामाला लावला होता. त्याला मैल्याच्या गाडीवर ड्युटी दिली. तेंव्हा त्या मुलाचा बाप तक्रार घेवून आला होता की ब्राम्हणाच्या मुलाला मैल्याच्या गाडीवर पाठवताना जरा विचार करा. तुम्ही हे मुद्दामहून करता आहात.
मग मी शाळेला लावला घोडा आणि चैन्या केल्या
बाकी गवि तुमचे हे शब्द चपखल आलेले आहेत.

बाबा पाटील 27/08/2014 - 19:21
साहेबांनो पोटाच्या आगी पुढे कसलीच जात नसते,ब्राम्हण, मराठा,वैश्य,क्षुद्र असल काहीच नसत्,असते ते फक्त जळणार पोट,त्याच्या भुकेपुढे तुमच्या जातीला विचारतो कोन ? कोठ्यावरच्या बाईला नक्की कुठली जात असते, बाकी जावु द्या सिमेवर लढणार्‍या सैनिकाची जात माहिती असते का ? भुकेल्या पोटी कोन जातीचा विचार करतो, नवव्या महिण्याची गर्भार विठाबाई मांग पोटासाठीच तर फडावर नाचली होती ना ? जाती दोनच - एक असते रिकाम्या अथवा अर्ध पोटाची आणी दुसरी असते तुडुंब भरलेल्या ढेरपोट्यांची...

In reply to by बाबा पाटील

बाळ सप्रे 28/08/2014 - 11:51
सर्वांनी खाउन पिउन सुखी असावं ही इच्छा असावी.. रिकाम्या किंवा अर्धपोटींची कणवही असावी.. म्हणून बाकी सगळ्यांची 'तुडुंब भरलेले ढेरपोटे' अशी हेटाळणी का?

दादा कोंडके 27/08/2014 - 21:48
जातीचा उल्लेख खट्कला नाही. उलट बामनाची पोरं काय नापास झालीतरी भटजीगीरी करून बक्कळ पैसा कमवतात, हे म्हणणार्‍याची कीव येते.

In reply to by दादा कोंडके

कवितानागेश 28/08/2014 - 00:36
काय झालय तरी काय मला?! :) चक्क दादा कोंडकेशी सहमत. अवंतरः प्रत्येकात काहितरी पोटेन्शियल असतंच. ते लहानपणीच ओळखले गेले आणि प्रोत्साहन मिळालं तर ठिक आहे. नाहीतर हे असंच फ्रस्ट्रेशन कुठलेही काम करणार्‍याच्या मनात कुठल्याही क्षणी येउ शकतं...

In reply to by दादा कोंडके

बॅटमॅन 28/08/2014 - 10:46
उलट बामनाची पोरं काय नापास झालीतरी भटजीगीरी करून बक्कळ पैसा कमवतात, हे म्हणणार्‍याची कीव येते.
सहमत!!!! उचलली जीभ अन लावली टाळ्याला याचे उत्तम उदा.

नितिन थत्ते 28/08/2014 - 08:42
प्रकटन आवडले. अशा प्रकारची, समाज ज्यांना फुकट गेलेली म्हणतो अशी खूप माणसं आसपास दिसतात. बर्‍याचदा योग्य वेळी योग्य दिशा न सापडल्याने (किंवा तत्कालीन मोहात अडकून ती दिशा न घेतल्याने) अशी परिस्थिती ओढवते. [वर पैसाताईंनी म्हटल्यानुसार संधीची उपलब्धता जशी नसते तशी कधीकधी मोहातून बाहेर काढणारेही नसतात].

आयुर्हित 28/08/2014 - 12:58
भयाण परिस्थिती रेखाटली आहे आपण.अभिनंदन! नायकाची एकच गोष्ट खटकली: "दोन वर्षं गेली तिसरंही जाईल" हे म्हणण्याची वॄत्ती. "उभं राहूराहू पायाच्या नळ्या दुखतात.पण मी टोलनाक्यावर उभाच असतो" ह्या परिस्थितीतुन बाहेर न पडण्याची वॄत्ती. हिच वॄत्ती नोकरी करणार्‍यांच्या नशिबी,नोकरदार वर्गाने ओढवून आणलेली असते. जिजाऊंनी शिवबाला स्वप्न पहायला, संघर्ष करायला शिकवले तर शहाजीराजांनी असमाधानी रहायला. आपण पालक म्हणुन कमी पडलो कि असे दिवस पाल्याच्या वाट्याला येवू शकतात. पाहिजे त्या कॉलेजला,हव्या त्या विषयाला दाखला न मिळाल्यामूळे किंवा हवे तितके गुण न मिळाल्यामुळे, हवा तो साथीदार न मिळाल्यामुळे नाराजी येते. मग ती आयुष्यभर टिकुन रहाते. मग कोणत्याही कामात, शिक्षणात लक्ष लागत नाही. मन नेहमी भुतकाळात रहाते/रमते आणि येवु घातलेल्या अगणित संधी हातातुन निघुन जातात. मग आहे त्यात समाधान मानावे लागते. माझ्या मते दोनच जाति आहेत या जगात: १)उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहुन ते सत्यात आणण्यासाठी संघर्ष करणारे. २)आपले सामर्थ्य न ओळखता, आहे त्या परिस्थितीला शरण जाणारे.

कंजूस 28/08/2014 - 22:31
माझ्या मते कवींनी एकदा अशी काही भडभडून कविता सणकीत लिहून झाली की अजिबात त्याच्यावर प्रेस कॉन्फ्रन्स घेऊन समजावणे, समर्थन, विरोधी मत खंडन वगैरे करत बसू नये. नो रिप्लाइ लागू करावा आणि गप्प बसावे. कलाकृती आहे तशी उभी केली की काम संपले. काहीजण चौथऱ्यावर ठेवताहेत तर काहीजण क्रेन लावून उचकटताहेत असे होतंय हीच पावती आहे. आवडली प्रतिक्रियासह.

तिमा 29/08/2014 - 20:52
त्या मुलाच्या मनांतली कळ तुम्ही नीट पोचवलीत आमच्यापर्यंत! गवि, तुमची मिकाने लिहिलेली वाक्यं खास आवडली. एक कडक सॅल्युट!!

लेखन आवडलं. अगदी मोजक्या शब्दांत एक व्यक्तिचित्र उभं राहतं. अशी माणसं दिसतात आसपास. त्यांच्या काय कथा असतील असा प्रश्न उपस्थित होतो. या कथेतून त्या प्रश्नाचं एक उत्तर मांडलेलं आहे. अर्थातच प्रत्येक कथा वेगळी असते, त्यामुळे उत्तर हे शेवटचं नसतं. पण अशी उत्तरं शोधण्यातूनच डोळ्यासमोर काही चित्रं निर्माण होतात, त्यातलं एक हृदयस्पर्शी चित्र मांडलेलं आहे. कॅलिडोस्कोपचा एक विशिष्ट कोन दाखवणारं. त्या काचतुकड्यांतून हे एकच चित्र निर्माण होणार नाही, इतरही अनेक असतील. गविंवी आपला कॅलिडोस्कोप वेगवेगळ्या कोनांतून, वेगवेगळ्या दिशांना फिरवून अशीच चित्रं मांडत राहावं बाकी 'जातीय टच' विषयी इतकी चर्चा का झाली ते कळलं नाही. अशा प्रकारचे सगळे टच टाळले तर रेलवेच्या वेळापत्रकापलिकडे काहीच शिल्लक राहणार नाही. व्यास जर या जातीय टचबद्दल सेन्सिटिव्ह असते तर कर्णाची वेदना त्यांना कशी उभी करता आली असती?
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी टोलनाक्यावर उभा असतो. हौसेने नाही राहात. टोलनाक्यावर उभं राहणं हाच माझा जॉब. मुष्किलीने लागलाय. दोन वर्षं गेली तिसरंही जाईल. उभं राहूराहू पायाच्या नळ्या दुखतात. पण मी टोलनाक्यावर उभा असतो. .. तसा मी ब्राह्मणाचा. अण्णाआईसोबत चांगला होतो. अण्णा गांजा भरुन सिगरेट ओढायचे अन मग तासनतास शांत. आई नुसती तडतडत रहायची.. कढल्यात जळलेल्या मोहोरीसोबत. मोहरी करपली, तडतड थांबली.. मला शाळेच्या पुस्तकांनी ओकारी यायची. अण्णा म्हणायचे, कशाला शिकतोस.. व्यर्थ आहे सगळं. अण्णा एकदम अध्यात्मिक. महिनामहिना घराबाहेर. मग वर्षं वर्षं. एकदम आईला म्हणाले तू माझी माऊली..

(तमाशा)

धन्या ·

बाबो.. आरे धन्या काय रे हे!!
तो बर्ड व्हॅलीचा तलाव... अरबी समुद्राचा आभास निर्माण करतो आणि सगळा लफडा होतो... सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो
=)) खल्लास!! म्हणून मला मिपा आवडतं... अवांतरः कवितेचे विडंबन हे दारु आणि बेवड्यांचा उल्लेख झाल्याबिगर होऊच शकत नाही कां? आज एक मिपाकर असल्याची शरम वाटली. ;)

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

गवि 27/08/2014 - 14:38
अवांतरः कवितेचे विडंबन हे दारु आणि बेवड्यांचा उल्लेख झाल्याबिगर होऊच शकत नाही कां?
हो.. होऊ शकतं की. दारु नसेल तर वारा सरणे, अतिसार, एरंडेल इत्यादि चालतात. किंवा दारुमधे हे सर्व मिसळूनही चालतं.

एस 26/08/2014 - 16:59
इतका तमाशा होत असेल तर आपलं लिमिटमध्येच ठेवावं ना नेहमी !

In reply to by एस

धन्या 27/08/2014 - 12:50
मिपावर लिहिलेलं सारंच तुम्ही खरं मानता काय? तसं असेल तर जपून र्‍हावा. नाही तर एक दिवस आम्हाला कळायचं की तुम्हाला "स्व" गवसला आहे. ;)

In reply to by धन्या

एस 27/08/2014 - 15:19
कृपया बाब्बौ हे (का भौ?) असं (कंसांसकट) वाचावं. प्रतिसादाचं विडंबन करताना शीर्षकाचंही करायचं असतं हे घाईघाईत लक्षात आलं नव्हतं.

In reply to by प्रचेतस

सूड 26/08/2014 - 17:22
हो, पुराणकाळात चतुर असणारा मुरलीधर सद्यकाळी अंमळ भोळा झालाय म्हणा. त्यात त्याला काही महाभाग भेटले की मग काय कथा !! ;) पुण्यात 'खुन्या' मुरलीधराचं' देऊळही आहे, असं जाता जाता नमूद करतो.

बाबो.. आरे धन्या काय रे हे!!
तो बर्ड व्हॅलीचा तलाव... अरबी समुद्राचा आभास निर्माण करतो आणि सगळा लफडा होतो... सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो
=)) खल्लास!! म्हणून मला मिपा आवडतं... अवांतरः कवितेचे विडंबन हे दारु आणि बेवड्यांचा उल्लेख झाल्याबिगर होऊच शकत नाही कां? आज एक मिपाकर असल्याची शरम वाटली. ;)

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

गवि 27/08/2014 - 14:38
अवांतरः कवितेचे विडंबन हे दारु आणि बेवड्यांचा उल्लेख झाल्याबिगर होऊच शकत नाही कां?
हो.. होऊ शकतं की. दारु नसेल तर वारा सरणे, अतिसार, एरंडेल इत्यादि चालतात. किंवा दारुमधे हे सर्व मिसळूनही चालतं.

एस 26/08/2014 - 16:59
इतका तमाशा होत असेल तर आपलं लिमिटमध्येच ठेवावं ना नेहमी !

In reply to by एस

धन्या 27/08/2014 - 12:50
मिपावर लिहिलेलं सारंच तुम्ही खरं मानता काय? तसं असेल तर जपून र्‍हावा. नाही तर एक दिवस आम्हाला कळायचं की तुम्हाला "स्व" गवसला आहे. ;)

In reply to by धन्या

एस 27/08/2014 - 15:19
कृपया बाब्बौ हे (का भौ?) असं (कंसांसकट) वाचावं. प्रतिसादाचं विडंबन करताना शीर्षकाचंही करायचं असतं हे घाईघाईत लक्षात आलं नव्हतं.

In reply to by प्रचेतस

सूड 26/08/2014 - 17:22
हो, पुराणकाळात चतुर असणारा मुरलीधर सद्यकाळी अंमळ भोळा झालाय म्हणा. त्यात त्याला काही महाभाग भेटले की मग काय कथा !! ;) पुण्यात 'खुन्या' मुरलीधराचं' देऊळही आहे, असं जाता जाता नमूद करतो.
लेखनविषय:
प्रेरणा: गोंधळ साल्या तू बेवडा मारताना तुझे डोळे फार तांबारुन जातात सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो ----- गोठलेल्या पाण्यासारखी ती चिल्ड बीयर आणि जळमटं पकडलेल्या गंजलेल्या खिडकीतून दिसणारा तो बर्ड व्हॅलीचा तलाव... अरबी समुद्राचा आभास निर्माण करतो आणि सगळा लफडा होतो... सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो ----- साल्या तू बेवडा मारताना बघता बघता बसल्या जागी तरंगू लागतोस भरभर शिव्या बाहेर येतात बाजूचे बेवडे तुझ्याकडे पाहायला लागतात तुझ्या हेलकावे खाणार्‍या शरीराकडे पाहतात मग त्यांचाही डोलकर होतो, आणि सगळाच शिमगा आणि मग सगळ्याचा कसा उगाचंच त

गोंधळ

मिसळलेला काव्यप्रेमी ·

एस 26/08/2014 - 14:44
आणि मग ना घेणं ना देणं, फुकाचे कंदिल लागणार... मस्तच! आणि मी पयला!

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

गवि 26/08/2014 - 14:55
चढवू नको मेल्या उगाच.. जमली नाहीसे वाटले की तसेही लिवतोच की.. येऊ दे दिवाळीसाठीही एकदम फटाका कविता एक.

स्पा 26/08/2014 - 15:00
अश्या डबडबलेल्या अवस्थेत चुकुन आरशाकडे लक्ष गेले तर परत तुझे डोळे... माझी समजूत काढत असतात तेव्हा तर मी अजूनच बावरतो मला तर ती नजर चुकवायची असते पण त्या डोळ्यांवरुन नजर हटतही नाही
कातिल __/\__

सस्नेह 26/08/2014 - 16:28
इतका गोंधळ माजत असेल तर आपलं त्या डोळ्यांसमोरच रहावं ना नेहमी ! मुक्त कविता मस्त आहे !

पैसा 26/08/2014 - 17:00
वाचायची मागे ठेवली होती. धन्याबाबांच्या किरपेमुळे आधी वाचावीच लागली! कविता झक्कास!

प्यारे१ 27/08/2014 - 12:27
मस्तच रे मिका! माझी मस्जिदची दौड : विनाकारण ऐवजी दुसरा कुठला शब्द वापरता येईल का? तेवढाच 'जास्त' गद्य वाटतोय. गद्यच हवाय हे ठाऊक आहे. 'अकारण' शोभेल?

एस 26/08/2014 - 14:44
आणि मग ना घेणं ना देणं, फुकाचे कंदिल लागणार... मस्तच! आणि मी पयला!

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

गवि 26/08/2014 - 14:55
चढवू नको मेल्या उगाच.. जमली नाहीसे वाटले की तसेही लिवतोच की.. येऊ दे दिवाळीसाठीही एकदम फटाका कविता एक.

स्पा 26/08/2014 - 15:00
अश्या डबडबलेल्या अवस्थेत चुकुन आरशाकडे लक्ष गेले तर परत तुझे डोळे... माझी समजूत काढत असतात तेव्हा तर मी अजूनच बावरतो मला तर ती नजर चुकवायची असते पण त्या डोळ्यांवरुन नजर हटतही नाही
कातिल __/\__

सस्नेह 26/08/2014 - 16:28
इतका गोंधळ माजत असेल तर आपलं त्या डोळ्यांसमोरच रहावं ना नेहमी ! मुक्त कविता मस्त आहे !

पैसा 26/08/2014 - 17:00
वाचायची मागे ठेवली होती. धन्याबाबांच्या किरपेमुळे आधी वाचावीच लागली! कविता झक्कास!

प्यारे१ 27/08/2014 - 12:27
मस्तच रे मिका! माझी मस्जिदची दौड : विनाकारण ऐवजी दुसरा कुठला शब्द वापरता येईल का? तेवढाच 'जास्त' गद्य वाटतोय. गद्यच हवाय हे ठाऊक आहे. 'अकारण' शोभेल?
सखे तू जवळ नसतांना तुझे डोळे फार गोंधळ घालतात सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं ------ गोठलेल्या शाईसारखी काळी रात्र आणि थंड पडलेल्या इवलाश्या खिडकीतून दिसणारी ती लोभस चंद्रकोर... तुझ्या डोळ्यांचा आभास निर्माण करतात आणि मग फार गोंधळ होतो... सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं -------- सखे तू जवळ नसतांना बघता बघता कोर्‍या कागदाची कविता होते झरझर लेखणी शब्द पाझरते... कविता तुझे वर्णन करायला लागते तुझ्या डोळ्यातल्या अगणित छटांमध्ये गुरफटते मग तिचाच गोंधळ होतो, आणि सगळीच आंधळी कोशिंबीर होऊन बसते नुसताच गोंधळ, आणि मग सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं -------- सखे तू जवळ नसतांना माझा सगळाच नाईलाज अ

पेन्सिल शेडींग - स्मिता पाटील

बबन ताम्बे ·
smita

एस 26/08/2014 - 15:00
मुळात चित्र किती हुबेहूब आहे ह्यापेक्षा पेन्सिल शेडिंगच्या मूलभूत तत्त्वांचा वापर किती खुबीने केलाय आणि त्यातून त्या व्यक्तीची अनुभूती किंवा चित्रकाराला जे दाखवायचं आहे ते प्रेक्षकांपर्यंत किती परिणामकारकतेने पोहोचतेय हे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने स्मिता पाटील खूपच बोलकी उतरलीय ह्या चित्रात. मस्त. अगदी छायाचित्रच आहे की काय असे वाटावे इतके हुबेहूब चित्र काढण्याला हायपररिअलिस्टिक पेंटिंग म्हणतात. हे तैलरंग आणि ग्राफाईट (पेन्सिल्/पावडर) या माध्यमांत चांगले जमते. जलरंगात मात्र रिअलिस्टिक परिणाम त्यांच्या तरलतेने आणि पारदर्शकपणामुळे आणणे अवघड असते. तसा प्रयत्न केल्यास त्या चित्रातील मजाही निघून जाते. म्हणून माध्यमाच्या मर्यादा आणि शक्तिस्थळे दोन्ही नीट समजून घेऊन त्यातून चांगले काहीतरी फुलवणे. मग नंतर हळूहळू आपली स्वतःची स्वतंत्र शैली विकसित करणे हे महत्त्वाचे. हायपररिअलिस्टिक पेन्सिल शेडिंगबद्दल तुम्हांला कबूल केल्याप्रमाणे अजूनही व्यनि न केल्याबद्दल खरंच सॉरी. खूप सविस्तर सांगूया असे म्हणता म्हणता ते राहून गेलेय. काही हायपररिअलिस्टिक तैलरंगचित्रे: http://imanmaleki.com/index.htm (कलाकार इमान मलेकी) काही हायपररिअलिस्टिक पेन्सिल शेडिंगः http://midtel.net/~imaginee/artgalleries.html (कलाकार लिंडा ह्युबर) काही हायपररिअलिस्टिक जलरंगचित्रे http://fineartblogger.com/steve-hanks-realistic-watercolor-paintings/ (कलाकार स्टीव हँक्स)

In reply to by एस

राघव 11/05/2020 - 17:47
स्टीव हँक्स ची चित्र अप्रतीम आहेत! धन्यवाद. काही अप्रतीम पेन्सील शेडींगची चित्रं - कलाकारः Xiaonan Sun - https://www.theportraitart.com/artvideo काही हायपर रिअ‍ॅलिझम पेंटींग्स - कलाकारः Jung Hwan - http://www.artnet.com/artists/an-jung-hwan/ हे दोघेही आपापल्या क्षेत्रात ग्रेट आहेत.

In reply to by खटपट्या

एस 26/08/2014 - 23:16
लोक माझ्या एकुलत्या एका आयडीचेपण किती डुआयडी करताहेत हे पाहून मजा वाटली. स्वैप, स्वॅप, स्वाप, स्वाप्स, स्वॉप अन् अजून कायकाय. बघा, मला किती स्कोप आहे मिपावर डुआयडींनी वावरायला! :-)) गंमत म्हणजे विचित्र काहीतरी आयडी नको म्हणून हा घेतला होता. हाहाहाहा! (ह. घ्या.) ओ वल्लीशेट, ते 'मी पयला' घेऊन टाकू का हो?

स्केच खूप छान आहे ! @ स्वॅप्स : सर्वच दुव्यातील चित्रे "हायपररिअलिस्टिक" या संबोधनाला पुरेपूर जागून आहेत. आधी सांगीतले नसते तर छायाचित्रे म्हणून सहज खपून गेली असती ! दुव्यांसाठी धन्यवाद !

In reply to by बबन ताम्बे

सखी 27/08/2014 - 21:42
मलाही कालपासुन चित्र दिसत नव्हते. धन्यवाद लिंक दिल्याबद्द्ल. स्मिता पाटीलचे अतिशय बोलके चित्र काढलं आहे.

चौथा कोनाडा 28/08/2014 - 12:29
सुंदर आलेय ! डोळे तर एकदम जिवंत ! ताम्बेसाहेब, चांगलाच जोर धरलायत ! तुमची चित्रे पाहून खरोखरच मजा येतेय ! पुढील कलाक्रुतीसाठी आमच्या "लै भारी" शुभेचछा !

एस 26/08/2014 - 15:00
मुळात चित्र किती हुबेहूब आहे ह्यापेक्षा पेन्सिल शेडिंगच्या मूलभूत तत्त्वांचा वापर किती खुबीने केलाय आणि त्यातून त्या व्यक्तीची अनुभूती किंवा चित्रकाराला जे दाखवायचं आहे ते प्रेक्षकांपर्यंत किती परिणामकारकतेने पोहोचतेय हे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने स्मिता पाटील खूपच बोलकी उतरलीय ह्या चित्रात. मस्त. अगदी छायाचित्रच आहे की काय असे वाटावे इतके हुबेहूब चित्र काढण्याला हायपररिअलिस्टिक पेंटिंग म्हणतात. हे तैलरंग आणि ग्राफाईट (पेन्सिल्/पावडर) या माध्यमांत चांगले जमते. जलरंगात मात्र रिअलिस्टिक परिणाम त्यांच्या तरलतेने आणि पारदर्शकपणामुळे आणणे अवघड असते. तसा प्रयत्न केल्यास त्या चित्रातील मजाही निघून जाते. म्हणून माध्यमाच्या मर्यादा आणि शक्तिस्थळे दोन्ही नीट समजून घेऊन त्यातून चांगले काहीतरी फुलवणे. मग नंतर हळूहळू आपली स्वतःची स्वतंत्र शैली विकसित करणे हे महत्त्वाचे. हायपररिअलिस्टिक पेन्सिल शेडिंगबद्दल तुम्हांला कबूल केल्याप्रमाणे अजूनही व्यनि न केल्याबद्दल खरंच सॉरी. खूप सविस्तर सांगूया असे म्हणता म्हणता ते राहून गेलेय. काही हायपररिअलिस्टिक तैलरंगचित्रे: http://imanmaleki.com/index.htm (कलाकार इमान मलेकी) काही हायपररिअलिस्टिक पेन्सिल शेडिंगः http://midtel.net/~imaginee/artgalleries.html (कलाकार लिंडा ह्युबर) काही हायपररिअलिस्टिक जलरंगचित्रे http://fineartblogger.com/steve-hanks-realistic-watercolor-paintings/ (कलाकार स्टीव हँक्स)

In reply to by एस

राघव 11/05/2020 - 17:47
स्टीव हँक्स ची चित्र अप्रतीम आहेत! धन्यवाद. काही अप्रतीम पेन्सील शेडींगची चित्रं - कलाकारः Xiaonan Sun - https://www.theportraitart.com/artvideo काही हायपर रिअ‍ॅलिझम पेंटींग्स - कलाकारः Jung Hwan - http://www.artnet.com/artists/an-jung-hwan/ हे दोघेही आपापल्या क्षेत्रात ग्रेट आहेत.

In reply to by खटपट्या

एस 26/08/2014 - 23:16
लोक माझ्या एकुलत्या एका आयडीचेपण किती डुआयडी करताहेत हे पाहून मजा वाटली. स्वैप, स्वॅप, स्वाप, स्वाप्स, स्वॉप अन् अजून कायकाय. बघा, मला किती स्कोप आहे मिपावर डुआयडींनी वावरायला! :-)) गंमत म्हणजे विचित्र काहीतरी आयडी नको म्हणून हा घेतला होता. हाहाहाहा! (ह. घ्या.) ओ वल्लीशेट, ते 'मी पयला' घेऊन टाकू का हो?

स्केच खूप छान आहे ! @ स्वॅप्स : सर्वच दुव्यातील चित्रे "हायपररिअलिस्टिक" या संबोधनाला पुरेपूर जागून आहेत. आधी सांगीतले नसते तर छायाचित्रे म्हणून सहज खपून गेली असती ! दुव्यांसाठी धन्यवाद !

In reply to by बबन ताम्बे

सखी 27/08/2014 - 21:42
मलाही कालपासुन चित्र दिसत नव्हते. धन्यवाद लिंक दिल्याबद्द्ल. स्मिता पाटीलचे अतिशय बोलके चित्र काढलं आहे.

चौथा कोनाडा 28/08/2014 - 12:29
सुंदर आलेय ! डोळे तर एकदम जिवंत ! ताम्बेसाहेब, चांगलाच जोर धरलायत ! तुमची चित्रे पाहून खरोखरच मजा येतेय ! पुढील कलाक्रुतीसाठी आमच्या "लै भारी" शुभेचछा !

सिग्नल - लघुकथा

विशाल चंदाले ·

अनुप ढेरे 26/08/2014 - 12:05
खरं, हे असले ७-८ सेकंद आधीच जाणारे लोक डोक्यात जातात. सिग्नलला वाहनांचा गर्दीतून वाकडी तिकडी गाडी काढून झेब्रा क्रॉसिंगवर थांबण्यात काय मजा येते लोकांना काय माहित!

In reply to by सस्नेह

दिपक.कुवेत 26/08/2014 - 12:40
फक्त धाग्याकर्त्याने कथेमधल्या "त्याची' बॅकग्राउंड हिस्ट्रि म्हणजे तो विवाहित कि अविवाहित, मग त्यायोगे येणारे प्रॉब्लेस, त्याची आर्थीक-सामाजीक स्थीती, मग सीग्नलवर नित्यनेमाने भेटणारी माणसं, त्यात त्याची भावनीक गुंतागुंत ई. ई. ह्या सगळ्या गोष्टिंना फाटा दिलाय ईतकचं. मला आवडली हो कथा. छान भट्टि जमलीये (पण नेमकि कशाची???)

वेल्लाभट 26/08/2014 - 14:28
डोक्क्क्यात जातात हे. हाच भारत आहे सर. फेस इट. पण मी त्याच्यासारखा जात नाही. मी मागच्याला ठणाणा करायला लावतो. मागचा लालबुंद होतो. पण मी समोर हिरवा दिसला की आणि कीच वाहन पुढे नेतो. असं सगळ्यांनी (सूज्ञांनी) करावं असं आग्रहाने सांगतो. पोस्ट वाचताना सहज एक शाळेतलं वाक्य आठवलं ज्यावर आम्ही जाम हसायचो. 'रामाणे बान मारला' ! न/ण बघा की राव. मैत्रीपूर्ण सल्ला बरं का.

आतिवास 26/08/2014 - 15:09
कथेतून जे काही सांगायचा प्रयत्न आहे, ते माझ्यापर्यंत पोचलं नाही.

In reply to by आतिवास

अतिवास ताई, काही लोकं असे असतात त्यांना नियम पाळायचे असतात पण बाकीच्यांचं बघून ते हि नियम पाळत नाहीत.हेच दाखवायचं होतं. आणि एकामुळे बऱ्याच इतर लोकांवर परिणाम होतात हेही. मला हे स्पष्टीकरण द्यावं लागतंय हि आमची कमतरता; तेव्हा क्षमस्व आणि धन्यवाद. बाकी वेल्लाभट यांचच अनुकरण करावं लागणार बहुदा.

In reply to by विशाल चंदाले

सूड 26/08/2014 - 17:18
>>मला हे स्पष्टीकरण द्यावं लागतंय हि आमची कमतरता; तेव्हा क्षमस्व आणि धन्यवाद. थोडं तपशीलवार लिहीत चला पुढल्यावेळेपासनं, बाकी आपोआप जमून जाईल.

In reply to by सूड

आतिवास 26/08/2014 - 17:25
'क्षमस्व' वगैरे नाही हो, मला समजलं नाही - इतकंच! बाकी लोक म्हणताहेत त्यानुसार थोडं विस्ताराने लिहा पुढच्या वेळी. शुभेच्छा पुढील लेखनासाठी.

दुसर्‍याने केला आहे म्हणून आपल्या गुन्ह्याचे समर्थन होत नाही. कोणी कितीही हॉर्न वाजवू दे, रहदारी नियंत्रक हिरवा झाल्याशिवाय मी तरी गाडी काढीत नाही. तुम्ही नियंत्रक हिरवा व्हायच्या आत गाडी पुढे नेलीत हा गुन्हाच आहे. इतरांनी केले म्हणून, किंवा मागचा हॉर्न वाजवित होता म्हणून ह्या सबबी लंगड्या आहेत.

अनुप ढेरे 26/08/2014 - 12:05
खरं, हे असले ७-८ सेकंद आधीच जाणारे लोक डोक्यात जातात. सिग्नलला वाहनांचा गर्दीतून वाकडी तिकडी गाडी काढून झेब्रा क्रॉसिंगवर थांबण्यात काय मजा येते लोकांना काय माहित!

In reply to by सस्नेह

दिपक.कुवेत 26/08/2014 - 12:40
फक्त धाग्याकर्त्याने कथेमधल्या "त्याची' बॅकग्राउंड हिस्ट्रि म्हणजे तो विवाहित कि अविवाहित, मग त्यायोगे येणारे प्रॉब्लेस, त्याची आर्थीक-सामाजीक स्थीती, मग सीग्नलवर नित्यनेमाने भेटणारी माणसं, त्यात त्याची भावनीक गुंतागुंत ई. ई. ह्या सगळ्या गोष्टिंना फाटा दिलाय ईतकचं. मला आवडली हो कथा. छान भट्टि जमलीये (पण नेमकि कशाची???)

वेल्लाभट 26/08/2014 - 14:28
डोक्क्क्यात जातात हे. हाच भारत आहे सर. फेस इट. पण मी त्याच्यासारखा जात नाही. मी मागच्याला ठणाणा करायला लावतो. मागचा लालबुंद होतो. पण मी समोर हिरवा दिसला की आणि कीच वाहन पुढे नेतो. असं सगळ्यांनी (सूज्ञांनी) करावं असं आग्रहाने सांगतो. पोस्ट वाचताना सहज एक शाळेतलं वाक्य आठवलं ज्यावर आम्ही जाम हसायचो. 'रामाणे बान मारला' ! न/ण बघा की राव. मैत्रीपूर्ण सल्ला बरं का.

आतिवास 26/08/2014 - 15:09
कथेतून जे काही सांगायचा प्रयत्न आहे, ते माझ्यापर्यंत पोचलं नाही.

In reply to by आतिवास

अतिवास ताई, काही लोकं असे असतात त्यांना नियम पाळायचे असतात पण बाकीच्यांचं बघून ते हि नियम पाळत नाहीत.हेच दाखवायचं होतं. आणि एकामुळे बऱ्याच इतर लोकांवर परिणाम होतात हेही. मला हे स्पष्टीकरण द्यावं लागतंय हि आमची कमतरता; तेव्हा क्षमस्व आणि धन्यवाद. बाकी वेल्लाभट यांचच अनुकरण करावं लागणार बहुदा.

In reply to by विशाल चंदाले

सूड 26/08/2014 - 17:18
>>मला हे स्पष्टीकरण द्यावं लागतंय हि आमची कमतरता; तेव्हा क्षमस्व आणि धन्यवाद. थोडं तपशीलवार लिहीत चला पुढल्यावेळेपासनं, बाकी आपोआप जमून जाईल.

In reply to by सूड

आतिवास 26/08/2014 - 17:25
'क्षमस्व' वगैरे नाही हो, मला समजलं नाही - इतकंच! बाकी लोक म्हणताहेत त्यानुसार थोडं विस्ताराने लिहा पुढच्या वेळी. शुभेच्छा पुढील लेखनासाठी.

दुसर्‍याने केला आहे म्हणून आपल्या गुन्ह्याचे समर्थन होत नाही. कोणी कितीही हॉर्न वाजवू दे, रहदारी नियंत्रक हिरवा झाल्याशिवाय मी तरी गाडी काढीत नाही. तुम्ही नियंत्रक हिरवा व्हायच्या आत गाडी पुढे नेलीत हा गुन्हाच आहे. इतरांनी केले म्हणून, किंवा मागचा हॉर्न वाजवित होता म्हणून ह्या सबबी लंगड्या आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सिग्नल पडला तशी त्याने बाईक झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबवली.त्याच्या मागोमाग एक दोन बाईक्स येउन झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडेच थांबल्या. पण 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' प्रमाणे जसं वेळ जात होता तसं येणारी वाहणं क्रॉसिंग पार करत होती. एका काकांनी त्याच्या उजव्या बाजूने जाऊन त्याच्या समोरच बाईक लावली.एक मुलगी, ती आली तिथून तिला उजवीकडे वळण शक्य नसल्याने डाव्याबाजूला वळून झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे येउन थांबली. अस करत अर्धे अधिक लोक झेब्रा क्रॉसिंग वर आले. त्याच्या मनात विचारांनी गर्दी केली. ह्या लोकांना नियम पाळायला काय होतं?

सप्ताहिक सकाळ-२ लेख!

अत्रुप्त आत्मा ·

सौंदाळा 26/08/2014 - 13:30
दोन्ही लेख आवडले हो बुवा. मोदकाचा जास्त आवडला कारण रांगोळ्याबद्दल तुमचे मिसळपाववरील विस्त्रुत लेख आणि सुंदर फोटो आधी पाहीले आहेतच. अजुन काही लिहिलत तर कळवत चला

दोन्ही लेख वाचले. मोदकाचा प्रवास आणि फुलांच्या रांगोळीची तंत्र आणि मंत्र वाचनिय आहेत ह्यात शंका नाही. मिपावरील फुलांच्या रांगोळीचा लेख जास्त विस्तृत होता.

In reply to by मुक्त विहारि

१)सौंदाळा @अजुन काही लिहिलत तर कळवत चला>>> येस्स स्सर! २)प्रभाकर पेठकर @मिपावरील फुलांच्या रांगोळीचा लेख जास्त विस्तृत होता.>>> तिथे व्हिडिओनी किमया साधलेली आहे. आणि साप्ताहिकात पण बर्‍याच गोष्टी डिटेंलिंग म्हणून दिल्यावत्या.पण त्यांना जागेची मर्यादा होती. ३)सूड @फोटो नाय छापलंनीत तुमचा?? >>> मोदकाच्या लेखावरील पानात आहे. तो ही छापिला५त नेटीय अवृत्तीत नाही. ४)मुक्त विहारि @लेख प्रकाशित झाल्याबद्दल, एक कट्टा तो बनताही हय.... >>> जी हां..जी! आप पुना तो आइये। :) =================

चौकटराजा 29/08/2014 - 10:32
बुवांचा लेख वाचण्यापूर्वीच त्यांचे " गुलछडी" व "लिली" यांचे वरचे प्रेम कलाकृति मधून दिसत होतेच. पण रेखा म्हणून त्यांचा उपयोग फार अपरिहार्य असतो हे लेखातून कळले. कार्नेशन, झेंडू, जरबेरा व अ‍ॅस्टर या फुलांमधून अतिशय विविध रंगाच्या पाकळ्या उपलब्ध होतात. ज्युनिपर ,बॉटल ब्रश, क्रिसमस यांच्या पालवीतून रेखा दर्शविण्यासाठी मदत होते.बुवाना रम्गसंगतीचे ज्ञान उपजतच असल्यासारखे आहे. निसर्गाची आवड असल्याने असेल. त्यामुळे बुवांची रांगोळीला मिळलेली दाद ही मनापासून असते. चेपूवरच्या लाईक मधील क्लिक सारखी नाही. वि सू वरील पहिल्या ओळीतील फुलांची नावे " ती" या सदरातील आहेत हा एक योगायोग समजावा.

सौंदाळा 26/08/2014 - 13:30
दोन्ही लेख आवडले हो बुवा. मोदकाचा जास्त आवडला कारण रांगोळ्याबद्दल तुमचे मिसळपाववरील विस्त्रुत लेख आणि सुंदर फोटो आधी पाहीले आहेतच. अजुन काही लिहिलत तर कळवत चला

दोन्ही लेख वाचले. मोदकाचा प्रवास आणि फुलांच्या रांगोळीची तंत्र आणि मंत्र वाचनिय आहेत ह्यात शंका नाही. मिपावरील फुलांच्या रांगोळीचा लेख जास्त विस्तृत होता.

In reply to by मुक्त विहारि

१)सौंदाळा @अजुन काही लिहिलत तर कळवत चला>>> येस्स स्सर! २)प्रभाकर पेठकर @मिपावरील फुलांच्या रांगोळीचा लेख जास्त विस्तृत होता.>>> तिथे व्हिडिओनी किमया साधलेली आहे. आणि साप्ताहिकात पण बर्‍याच गोष्टी डिटेंलिंग म्हणून दिल्यावत्या.पण त्यांना जागेची मर्यादा होती. ३)सूड @फोटो नाय छापलंनीत तुमचा?? >>> मोदकाच्या लेखावरील पानात आहे. तो ही छापिला५त नेटीय अवृत्तीत नाही. ४)मुक्त विहारि @लेख प्रकाशित झाल्याबद्दल, एक कट्टा तो बनताही हय.... >>> जी हां..जी! आप पुना तो आइये। :) =================

चौकटराजा 29/08/2014 - 10:32
बुवांचा लेख वाचण्यापूर्वीच त्यांचे " गुलछडी" व "लिली" यांचे वरचे प्रेम कलाकृति मधून दिसत होतेच. पण रेखा म्हणून त्यांचा उपयोग फार अपरिहार्य असतो हे लेखातून कळले. कार्नेशन, झेंडू, जरबेरा व अ‍ॅस्टर या फुलांमधून अतिशय विविध रंगाच्या पाकळ्या उपलब्ध होतात. ज्युनिपर ,बॉटल ब्रश, क्रिसमस यांच्या पालवीतून रेखा दर्शविण्यासाठी मदत होते.बुवाना रम्गसंगतीचे ज्ञान उपजतच असल्यासारखे आहे. निसर्गाची आवड असल्याने असेल. त्यामुळे बुवांची रांगोळीला मिळलेली दाद ही मनापासून असते. चेपूवरच्या लाईक मधील क्लिक सारखी नाही. वि सू वरील पहिल्या ओळीतील फुलांची नावे " ती" या सदरातील आहेत हा एक योगायोग समजावा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
साप्ताहिक सकाळमधे मध्यंतरीच १ लेख प्रकाशित झाला होता.तो मि इथे शेअर केलेला आहे. आता त्याच्यापुढील प्रवास.. गेल्या दोन अंकात अजून २ लेख आलेत. हे दोन्ही लेख तसे गणेशोत्सवाशी संबंधीत आहेत. माझे मित्र आणि सा.सकाळचे उपसंपादक :- अभिजीत सोनावणे यानी मला श्रावणाच्या पहिल्या अठवड्यात सदर दोन्ही विषयावर लेख हवेत,म्हणून सांगितले होते.

मैत्रीण

विवेकपटाईत ·

दिपक.कुवेत 26/08/2014 - 12:04
पटलं नाहि. उर्मीच्या तोंडि एक डायलॉग टाकता आला असता: "ताई हाच मुलीच्या गर्भपाताचा विचार तुम्हि पोटात असताना तुमच्या आईने केला असता तर आज तुम्हि बाहुलीशी खेळायला तरी राहिला असतात का?"

In reply to by दिपक.कुवेत

विवेकपटाईत 26/08/2014 - 12:39
भयाण सत्य कधीच पटत नाही. दिल्लीत तरी ९०% टक्के मध्यम वर्गात हेच घडत आहे. एकच मूल आणि तेही मुलगा असलेले परिवारांची संख्या वाढत चालली आहे. एकांकिकेचा उद्देश्य सत्य परिस्थिती दाखविणे आहे आणि गर्भपात केल्या मुळे स्त्री ला किती मानसिक त्रास होतो हे ताईच्या पात्रा द्वारे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

दिपक.कुवेत 26/08/2014 - 12:45
मनाच्या राहिल्याच नाहियेत. हां कथा ग्रामीण भागात घडली असती तरी एक वेळ मान्य केलं असतं आणि जी उर्मी एकटि राहण्याचा, नोकरी करुन मुलीला पोसण्याचा निर्णय घेण्याईतपत क्षमता ठेवु शकते ती ह्या दबावाला (भावनीक) बळि पडेल हेच पटत नाहि.

दिपक.कुवेत 26/08/2014 - 12:49
स्वप्न आणि त्याच्या मुलाचं स्वप्न ह्याचा संबंधच कळला नाहि. म्हणजे उद्या तो इंजीनीअर असता तर मग त्याला मुलगी चालली असती का?? उर्मीला पाठिंबा मिळाला असता का??

In reply to by दिपक.कुवेत

विवेकपटाईत 26/08/2014 - 17:06
ताईच्या लग्नासाठी पैसा लागणार म्हणून इंजिनीअर प्रवेशासाठी डोनेशन तिच्या वडिलांनी दिले नाही. उमेश इंजिनीअर असता तरी त्याला मुलगी चालली नसती. त्याला जर पहिली मुलगी झाली असती तर सर्व पैसा मुलीच्या लग्ना साठी जमवावा लागला असता. मग आपल्या मुलाला चांगल्या प्राईवेट शाळेत कसं शिकविता आलं असत. शिक्षणासाठी डोनेशन कसं देणार.त्या संदर्भात "त्याच इंजिनीअर व्हायचं स्वप्न, स्वप्नच राहिलं. तू, तुझ्या जिद्दीपायी त्याच्या होणाऱ्या मुलाचं स्वप्न ही भंग करणार का? " पुन्हा एकदा वाचा संदर्भ व्यवस्थित लागतील.

विवेकपटाईत 26/08/2014 - 12:58
ग्रामीण भागात पोरी जिवंत राहतात. उच्चभू लोकांमध्ये आणि जिथे श्रीमंती आली आहे सर्वात जास्त स्त्री भ्रूण हत्या होते.उदा. दक्षिण दिल्ली (पोरी सर्वात कमी), सर्वात श्रीमंत राज्य हरयाणा (सर्वात कमी पोरी), प. उत्तर प्रदेश हीच परिस्थिती. दुसरी कडे छत्तीसगड (मागासलेलं राज्य) पोरींची संख्या त्या मनानी जास्त. ही कथा सामान्य मध्यमवर्गीय स्त्रीची आहे जिच्यात परिस्थितीशी झुंज देण्याची क्षमता नाही. तिने दबावाला न पडता खंबीर पणे निर्णय घ्यावा किंवा ताई सारख्या अवस्थेला समोर जाणे दोन पर्याय आहेतच. मला ही असे वाटते तिने खंबीर पणे निर्णय घेतला पाहिजे पण सध्या ८०% स्त्रिया तरी परिस्थिती समोर शरण जातात. माझ्यास उच्चभ्रू नातेवाइकांमध्ये कित्येकांच्या घरी एकाच मुलगा आहे. तुम्ही ही आपल्या नवीन पिढीतल्या नातेवाइकांच्या लिस्ट पुन्हा एकदा नजरे खालून घाला. कदाचित ही परिस्थिती दिसून येण्याची संभावना नाकारता येत नाही.

In reply to by रेवती

बॅटमॅन 27/08/2014 - 11:16
मुली = आदरयुक्त शब्द अन पोरी = हिडीसफिडीस, अनादरयुक्त शब्द असे काहीसे समीकरण आपल्या डोक्यात आहे का? असल्यास बदलावे, इतकेच म्हणतो. ग्रामीण भागात सर्रास वापरला जाणारा हा शब्द आहे. शहरी कानांना ऑड वाटणारा शब्द असला म्हणून असा बदलायचा आग्रह करू नये.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन साहेब, असे अनेक ग्रामीण शब्द प्रचलित आहेत. पण आपण आपल्या रोजच्या संभाषणात वापरतो का? जसे, ग्रामीण: 'माजा बाप आल्ता का हिथं?' किंवा 'माजा बा आल्ता का हिथ?' आपण वापरतो: 'माझे वडिल आले होते का इथे?' ग्रामीणः 'आज रंग्याचा बा गचकला.' आपण म्हणतो : 'आज रंग्याचे वडील वारले/निवर्तले.' ग्रामीण विशेषणं तर काय वर्णावीत... ग्रामीण : 'माजी आय लहान मुलाच्या पातळ हग्या सारकं पिटलं करायची.' (उपरा: लक्ष्मण माने) आपण म्हणतो : 'माझी आई पातळ पिठलं खूप छान करायची.' अनेक जाती, उपजाती, भटक्या विमुक्त जाती, आदिवासी वगैरे वगैरे जनसमुदायात अनेक शब्द असे आहेत जे आपण रोजच्या संभाषणात वापरत नाही. बरोबर की चुकीचं हा प्रश्न नाही. कानाला ते वेगळे वाटते. 'बदलाच' असा आग्रह नाही. पण बदलल्यास वाचणे सुसह्य होईल इतकेच. असो. मर्जी प्रत्येकाची.

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन 27/08/2014 - 14:42
यात तारतम्य वापरणं गरजेचं आहे. शहरी सेन्सिबिलिटीज़ जरा जास्तच आक्रमक आहेत. तुमच्या प्रतिसादात ग्रामीण = अनादरदर्शक आणि शहरी = आदरयुक्त अशी सरळसरळ ओव्हरसिम्प्लिफाईड मांडणी केल्यावर ग्रामीण शब्दांचे समर्थन कोण कशाला करेल? पण ही मांडणी चतुर असली तरी तर्कदुष्ट आहे इतकंच सांगतो. तूर्त पोरगी व्हर्सेस मुलगी यात कुठलाही शब्द अनादरवाचक वाटत नाही. आणि हा शब्द तुम्हाला वाटते त्यापेक्षा अनेक वाईडस्प्रेड आहे इतकेच सांगतो. ग्रामीण म्हणजे नक्की काय याबद्दल अशा टोकाच्या कल्पना पाहून वाईट वाटलं. असो.

बहुगुणी 27/08/2014 - 01:18
पटाईत साहेबः नेमका काय हेतू होता ही एक-प्रवेशिका लिहिण्याचा? एकच मूल आणि तेही मुलगा असलेल्या परिवारांची संख्या वाढत चालली आहे हे वास्तव दाखविणे हा उद्देश आहे म्हणता, पण मग ते साध्या चार-आठ ओळीच्या धाग्यात लिहिता आलं असतं, त्या साठी एकांकिका लिहून ही कथा आहे असं म्हणत असाल तर मला मुळात कथाच नाही पटली, प्रारंभ आणि मध्यापर्यंत थोडी तरी believable असलेली कथा नंतर एकदमच अविश्वसनीय वाटली. एकीकडे (एकांतात नाही तर) दुसर्‍या स्त्री समोर उघडपणे बाहुलीशी गप्पा मारण्याचा, तिला दूध पाजण्याचं नाटक करण्याचा 'वेडसर'पणा करणारी ताई, दुसरीकडे (स्वतःचं गर्भपाताचं दु:ख विसरून जाऊन आणि) so-called 'सामाजिक वास्तविकतेचं भान ठेवून' वहिनीला गर्भपाताचा सल्ला देण्याची वडिलकी दाखवते (आणि सुरूवातीला खंबीर असणारी धाकटी वहिनी तो मान्य करते) हे अजिबात पटलं नाही. मला ही असे वाटते तिने खंबीर पणे निर्णय घेतला पाहिजे असं मत तुम्ही नंतर प्रतिसादात व्यक्त केलंत, पण एकांकिकेत मात्र अखेर अयोग्य निर्णयाचाच 'विजय' (??) होतो असं दाखवलंत. मुळात (समस्या अगदी खरी आहे हे मान्य करून देखील) तुम्ही अशी एकांकिका लिहून समस्येमागच्या चुकीच्या कारणांची भलामण साधता आहात (perpetuating the stereotype) असं नाही का वाटत?

In reply to by बहुगुणी

विवेकपटाईत 27/08/2014 - 09:48
लिहिण्याचा उद्देश्य १. गर्भपात मुळे स्त्रियांना होणारा मानसिक त्रास (कदाचित वर्णन अतिरंजक असेल, पण 'मानसिक त्रास' हे सत्य आहे. २. सामान्य मध्यमवर्गीय स्त्रियांमध्ये विद्रोह करण्याची क्षमता नसते, ताई पासून तिला मोठी आशा होती, पण तिची मानसिक अवस्था पाहून ऊर्मीचे ही अवसान गळून पडते. अर्थात तिच्या नशिबी ही हा मानसिक त्रास आला. स्वत:ला खंबीर समजणाऱ्या मुलीसुद्धा अश्यावेळी हतबल होतात कारण त्यांना त्यांच्या माहेर कडून ही सहारा मिळत नाही. मुलगी नसेल तर तिच्या लग्नाचा खर्च वाचतो, शिवाय लग्न होई पर्यंत आई वडिलांना तिचे 'शील' ही जपावे लागते. मग कशाला मुलगी. ३. आपल्याच ओळखीच्या लोकांमध्ये कित्येक स्त्रियांनी आपल्या मुलींना गर्भात मारले (गर्भपात), स्वत: पहिले आहे. अर्थात बातम्या लपत नाही किती ही डोक्यावर पांघरून घातले तरी. ४. सत्य परिस्थितीची जाणीव करून देणे उद्देश्य

दिपक.कुवेत 26/08/2014 - 12:04
पटलं नाहि. उर्मीच्या तोंडि एक डायलॉग टाकता आला असता: "ताई हाच मुलीच्या गर्भपाताचा विचार तुम्हि पोटात असताना तुमच्या आईने केला असता तर आज तुम्हि बाहुलीशी खेळायला तरी राहिला असतात का?"

In reply to by दिपक.कुवेत

विवेकपटाईत 26/08/2014 - 12:39
भयाण सत्य कधीच पटत नाही. दिल्लीत तरी ९०% टक्के मध्यम वर्गात हेच घडत आहे. एकच मूल आणि तेही मुलगा असलेले परिवारांची संख्या वाढत चालली आहे. एकांकिकेचा उद्देश्य सत्य परिस्थिती दाखविणे आहे आणि गर्भपात केल्या मुळे स्त्री ला किती मानसिक त्रास होतो हे ताईच्या पात्रा द्वारे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

दिपक.कुवेत 26/08/2014 - 12:45
मनाच्या राहिल्याच नाहियेत. हां कथा ग्रामीण भागात घडली असती तरी एक वेळ मान्य केलं असतं आणि जी उर्मी एकटि राहण्याचा, नोकरी करुन मुलीला पोसण्याचा निर्णय घेण्याईतपत क्षमता ठेवु शकते ती ह्या दबावाला (भावनीक) बळि पडेल हेच पटत नाहि.

दिपक.कुवेत 26/08/2014 - 12:49
स्वप्न आणि त्याच्या मुलाचं स्वप्न ह्याचा संबंधच कळला नाहि. म्हणजे उद्या तो इंजीनीअर असता तर मग त्याला मुलगी चालली असती का?? उर्मीला पाठिंबा मिळाला असता का??

In reply to by दिपक.कुवेत

विवेकपटाईत 26/08/2014 - 17:06
ताईच्या लग्नासाठी पैसा लागणार म्हणून इंजिनीअर प्रवेशासाठी डोनेशन तिच्या वडिलांनी दिले नाही. उमेश इंजिनीअर असता तरी त्याला मुलगी चालली नसती. त्याला जर पहिली मुलगी झाली असती तर सर्व पैसा मुलीच्या लग्ना साठी जमवावा लागला असता. मग आपल्या मुलाला चांगल्या प्राईवेट शाळेत कसं शिकविता आलं असत. शिक्षणासाठी डोनेशन कसं देणार.त्या संदर्भात "त्याच इंजिनीअर व्हायचं स्वप्न, स्वप्नच राहिलं. तू, तुझ्या जिद्दीपायी त्याच्या होणाऱ्या मुलाचं स्वप्न ही भंग करणार का? " पुन्हा एकदा वाचा संदर्भ व्यवस्थित लागतील.

विवेकपटाईत 26/08/2014 - 12:58
ग्रामीण भागात पोरी जिवंत राहतात. उच्चभू लोकांमध्ये आणि जिथे श्रीमंती आली आहे सर्वात जास्त स्त्री भ्रूण हत्या होते.उदा. दक्षिण दिल्ली (पोरी सर्वात कमी), सर्वात श्रीमंत राज्य हरयाणा (सर्वात कमी पोरी), प. उत्तर प्रदेश हीच परिस्थिती. दुसरी कडे छत्तीसगड (मागासलेलं राज्य) पोरींची संख्या त्या मनानी जास्त. ही कथा सामान्य मध्यमवर्गीय स्त्रीची आहे जिच्यात परिस्थितीशी झुंज देण्याची क्षमता नाही. तिने दबावाला न पडता खंबीर पणे निर्णय घ्यावा किंवा ताई सारख्या अवस्थेला समोर जाणे दोन पर्याय आहेतच. मला ही असे वाटते तिने खंबीर पणे निर्णय घेतला पाहिजे पण सध्या ८०% स्त्रिया तरी परिस्थिती समोर शरण जातात. माझ्यास उच्चभ्रू नातेवाइकांमध्ये कित्येकांच्या घरी एकाच मुलगा आहे. तुम्ही ही आपल्या नवीन पिढीतल्या नातेवाइकांच्या लिस्ट पुन्हा एकदा नजरे खालून घाला. कदाचित ही परिस्थिती दिसून येण्याची संभावना नाकारता येत नाही.

In reply to by रेवती

बॅटमॅन 27/08/2014 - 11:16
मुली = आदरयुक्त शब्द अन पोरी = हिडीसफिडीस, अनादरयुक्त शब्द असे काहीसे समीकरण आपल्या डोक्यात आहे का? असल्यास बदलावे, इतकेच म्हणतो. ग्रामीण भागात सर्रास वापरला जाणारा हा शब्द आहे. शहरी कानांना ऑड वाटणारा शब्द असला म्हणून असा बदलायचा आग्रह करू नये.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन साहेब, असे अनेक ग्रामीण शब्द प्रचलित आहेत. पण आपण आपल्या रोजच्या संभाषणात वापरतो का? जसे, ग्रामीण: 'माजा बाप आल्ता का हिथं?' किंवा 'माजा बा आल्ता का हिथ?' आपण वापरतो: 'माझे वडिल आले होते का इथे?' ग्रामीणः 'आज रंग्याचा बा गचकला.' आपण म्हणतो : 'आज रंग्याचे वडील वारले/निवर्तले.' ग्रामीण विशेषणं तर काय वर्णावीत... ग्रामीण : 'माजी आय लहान मुलाच्या पातळ हग्या सारकं पिटलं करायची.' (उपरा: लक्ष्मण माने) आपण म्हणतो : 'माझी आई पातळ पिठलं खूप छान करायची.' अनेक जाती, उपजाती, भटक्या विमुक्त जाती, आदिवासी वगैरे वगैरे जनसमुदायात अनेक शब्द असे आहेत जे आपण रोजच्या संभाषणात वापरत नाही. बरोबर की चुकीचं हा प्रश्न नाही. कानाला ते वेगळे वाटते. 'बदलाच' असा आग्रह नाही. पण बदलल्यास वाचणे सुसह्य होईल इतकेच. असो. मर्जी प्रत्येकाची.

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन 27/08/2014 - 14:42
यात तारतम्य वापरणं गरजेचं आहे. शहरी सेन्सिबिलिटीज़ जरा जास्तच आक्रमक आहेत. तुमच्या प्रतिसादात ग्रामीण = अनादरदर्शक आणि शहरी = आदरयुक्त अशी सरळसरळ ओव्हरसिम्प्लिफाईड मांडणी केल्यावर ग्रामीण शब्दांचे समर्थन कोण कशाला करेल? पण ही मांडणी चतुर असली तरी तर्कदुष्ट आहे इतकंच सांगतो. तूर्त पोरगी व्हर्सेस मुलगी यात कुठलाही शब्द अनादरवाचक वाटत नाही. आणि हा शब्द तुम्हाला वाटते त्यापेक्षा अनेक वाईडस्प्रेड आहे इतकेच सांगतो. ग्रामीण म्हणजे नक्की काय याबद्दल अशा टोकाच्या कल्पना पाहून वाईट वाटलं. असो.

बहुगुणी 27/08/2014 - 01:18
पटाईत साहेबः नेमका काय हेतू होता ही एक-प्रवेशिका लिहिण्याचा? एकच मूल आणि तेही मुलगा असलेल्या परिवारांची संख्या वाढत चालली आहे हे वास्तव दाखविणे हा उद्देश आहे म्हणता, पण मग ते साध्या चार-आठ ओळीच्या धाग्यात लिहिता आलं असतं, त्या साठी एकांकिका लिहून ही कथा आहे असं म्हणत असाल तर मला मुळात कथाच नाही पटली, प्रारंभ आणि मध्यापर्यंत थोडी तरी believable असलेली कथा नंतर एकदमच अविश्वसनीय वाटली. एकीकडे (एकांतात नाही तर) दुसर्‍या स्त्री समोर उघडपणे बाहुलीशी गप्पा मारण्याचा, तिला दूध पाजण्याचं नाटक करण्याचा 'वेडसर'पणा करणारी ताई, दुसरीकडे (स्वतःचं गर्भपाताचं दु:ख विसरून जाऊन आणि) so-called 'सामाजिक वास्तविकतेचं भान ठेवून' वहिनीला गर्भपाताचा सल्ला देण्याची वडिलकी दाखवते (आणि सुरूवातीला खंबीर असणारी धाकटी वहिनी तो मान्य करते) हे अजिबात पटलं नाही. मला ही असे वाटते तिने खंबीर पणे निर्णय घेतला पाहिजे असं मत तुम्ही नंतर प्रतिसादात व्यक्त केलंत, पण एकांकिकेत मात्र अखेर अयोग्य निर्णयाचाच 'विजय' (??) होतो असं दाखवलंत. मुळात (समस्या अगदी खरी आहे हे मान्य करून देखील) तुम्ही अशी एकांकिका लिहून समस्येमागच्या चुकीच्या कारणांची भलामण साधता आहात (perpetuating the stereotype) असं नाही का वाटत?

In reply to by बहुगुणी

विवेकपटाईत 27/08/2014 - 09:48
लिहिण्याचा उद्देश्य १. गर्भपात मुळे स्त्रियांना होणारा मानसिक त्रास (कदाचित वर्णन अतिरंजक असेल, पण 'मानसिक त्रास' हे सत्य आहे. २. सामान्य मध्यमवर्गीय स्त्रियांमध्ये विद्रोह करण्याची क्षमता नसते, ताई पासून तिला मोठी आशा होती, पण तिची मानसिक अवस्था पाहून ऊर्मीचे ही अवसान गळून पडते. अर्थात तिच्या नशिबी ही हा मानसिक त्रास आला. स्वत:ला खंबीर समजणाऱ्या मुलीसुद्धा अश्यावेळी हतबल होतात कारण त्यांना त्यांच्या माहेर कडून ही सहारा मिळत नाही. मुलगी नसेल तर तिच्या लग्नाचा खर्च वाचतो, शिवाय लग्न होई पर्यंत आई वडिलांना तिचे 'शील' ही जपावे लागते. मग कशाला मुलगी. ३. आपल्याच ओळखीच्या लोकांमध्ये कित्येक स्त्रियांनी आपल्या मुलींना गर्भात मारले (गर्भपात), स्वत: पहिले आहे. अर्थात बातम्या लपत नाही किती ही डोक्यावर पांघरून घातले तरी. ४. सत्य परिस्थितीची जाणीव करून देणे उद्देश्य
लेखनविषय:
लेखनप्रकार
(पात्र: ताई: उमेश ची मोठी बहिण, उर्मी: उमेशची बायको, उमेश) उर्मी: वन्स, तुम्ही समजवा न उमेशला, तुमच ऐकेल तो. मी पुष्कळ प्रयत्न केला माझं ऐकतच नाही. एकच रट लाऊन बसला आहे, पहिले मुलगा पाहिजे, मुलीचं नंतर बघू. वन्स, लग्नानंतर पहिल्यांदा गर्भार राहिली आहे मी. पहिले मुलगी झाली तर काय झालं. मी त्याला म्हंटले, पुन्हा गर्भात मुलगी आली तर मी नाही म्हणणार नाही गर्भपाताला. भावाला बहिण पाहिजेच. मग बहिण मोठी असेल तर काय फरक पडतो. ताई: पुष्कळ फरक पडतो, तुला माहित आहे, बाबांनी माझ्यासाठी इंजिनिअर मुलगा बघितला. सालंकृत कन्यादान केल, सव्वा लाख हुंडा दिला वर २० तोळे सोन ही.