पेरणा सांगायलाच पाहिजे का?
चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती,
तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही
....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची,
....... जरी मतदारसंघ बदलले त्याचे, तो साहेब पडला नाही
तो परतून आला राज्यात, भुक न संपली त्याची
जाहले अनेक घोटाळे , पण साहेब अडकला नाही
....... उमगता मोल जीवाचे, गेलेला झक मारत येई
.......