मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताई दीर तुझा गं वेडा

ज्ञानोबाचे पैजार ·

वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. च्या ऐवजी वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट १९९४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. असे वाचावे पैजारबुवा,

In reply to by कविता१९७८

मृगनयनी 06/08/2014 - 10:30
निर्देश मी आपले, नाहि हो पाळले, क्षमस्व मला, मर्म नाही समजले शासन जे मिळेल, त्याचा स्विकार होईल , दुविधा या मनाची, कशी दुर होइल?
हाऊ स्वीईईईईईट्ट्ट्ट ट्रान्स्लेशन!!! ... अ‍ॅक्चुअल मूव्हीत.. या (हिन्दी) ओळींवर सलमान'ने दिलेले एक्स्प्रेशन्स......... ला ज वा ब !!! .. कदाचित "तसे" एक्स्प्रेशन्स तो स्वतःही आत्ता देऊ शकणार नाही.... :) लव यु.. सलमान!!!!! :) :)

ताई दीर तुझा गं वेडा,
ह्यातील 'दीर तुझा वेडा गं' ह्याचा अर्थ 'तुझा दीर वेडा आहे' असा आहे हे समजायला बराच वेळ लागला ...तोवर 'दीर तुझा वेडा आहे' असा अर्थ लागत असल्याने भलताच अनर्थ होत होता *lol*

प्यारे१ 07/08/2014 - 00:55
का ही ही.... बाकी आमच्या एका मित्रानं 'टवाळ भुंगे हळू हळू गातात' असं 'एका गाण्याचं' भाषांतर केलेलं आठवतंय.

तिमा 07/08/2014 - 18:41
हेडिंग वाचून लीलाधराची कविता असेल असे वाटले होते. म्हणजे, साय आणि तत्सम काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते. पण पैजारबुवांची कविता आहे म्हटल्यावर धागा उघडलाच. ओरिजिनल गाणे पाठ नसल्याने पहिल्या वाचनात भाषांतर समजले नाही. स्तुत्य प्रयत्न!

धन्या 07/08/2014 - 18:54
हेडिंग वाचून लीलाधराची कविता असेल असे वाटले होते. म्हणजे, साय आणि तत्सम काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते.
लीलाधर यांच्यासारख्या महान कवीचे साहित्यिक मुल्यमापन त्यांच्या केवळ साय या काव्यावरुन "तत्सम काहीतरी" असे करणे म्हणजे शाहीर दादा कोंडकेंचे "अंजनीच्या सुता" हे गाणं ऐकून शाहीर केवळ भक्तीगीते लिहित असत असे म्हणण्यासारखे आहे. आपण लीलाधर यांच्या फळा आणि एक बिचारे आण्णा या सामाजिक आशयाने ओतप्रोत भरलेल्या कविता जरुर वाचाव्यात.

In reply to by धन्या

तिमा 11/08/2014 - 12:48
तसं नव्हे हो धनाजीराव! लीलाधराची योग्यता आम्ही काय जाणत नाही ? पण दीर म्हटला की साय कविता आठवते, इतकी ती पावरबाज आहे. त्यांच्या इतर कवितांइतकीच 'साय' ही कविता आम्हाला आवडली होती.

वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. च्या ऐवजी वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट १९९४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. असे वाचावे पैजारबुवा,

In reply to by कविता१९७८

मृगनयनी 06/08/2014 - 10:30
निर्देश मी आपले, नाहि हो पाळले, क्षमस्व मला, मर्म नाही समजले शासन जे मिळेल, त्याचा स्विकार होईल , दुविधा या मनाची, कशी दुर होइल?
हाऊ स्वीईईईईईट्ट्ट्ट ट्रान्स्लेशन!!! ... अ‍ॅक्चुअल मूव्हीत.. या (हिन्दी) ओळींवर सलमान'ने दिलेले एक्स्प्रेशन्स......... ला ज वा ब !!! .. कदाचित "तसे" एक्स्प्रेशन्स तो स्वतःही आत्ता देऊ शकणार नाही.... :) लव यु.. सलमान!!!!! :) :)

ताई दीर तुझा गं वेडा,
ह्यातील 'दीर तुझा वेडा गं' ह्याचा अर्थ 'तुझा दीर वेडा आहे' असा आहे हे समजायला बराच वेळ लागला ...तोवर 'दीर तुझा वेडा आहे' असा अर्थ लागत असल्याने भलताच अनर्थ होत होता *lol*

प्यारे१ 07/08/2014 - 00:55
का ही ही.... बाकी आमच्या एका मित्रानं 'टवाळ भुंगे हळू हळू गातात' असं 'एका गाण्याचं' भाषांतर केलेलं आठवतंय.

तिमा 07/08/2014 - 18:41
हेडिंग वाचून लीलाधराची कविता असेल असे वाटले होते. म्हणजे, साय आणि तत्सम काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते. पण पैजारबुवांची कविता आहे म्हटल्यावर धागा उघडलाच. ओरिजिनल गाणे पाठ नसल्याने पहिल्या वाचनात भाषांतर समजले नाही. स्तुत्य प्रयत्न!

धन्या 07/08/2014 - 18:54
हेडिंग वाचून लीलाधराची कविता असेल असे वाटले होते. म्हणजे, साय आणि तत्सम काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते.
लीलाधर यांच्यासारख्या महान कवीचे साहित्यिक मुल्यमापन त्यांच्या केवळ साय या काव्यावरुन "तत्सम काहीतरी" असे करणे म्हणजे शाहीर दादा कोंडकेंचे "अंजनीच्या सुता" हे गाणं ऐकून शाहीर केवळ भक्तीगीते लिहित असत असे म्हणण्यासारखे आहे. आपण लीलाधर यांच्या फळा आणि एक बिचारे आण्णा या सामाजिक आशयाने ओतप्रोत भरलेल्या कविता जरुर वाचाव्यात.

In reply to by धन्या

तिमा 11/08/2014 - 12:48
तसं नव्हे हो धनाजीराव! लीलाधराची योग्यता आम्ही काय जाणत नाही ? पण दीर म्हटला की साय कविता आठवते, इतकी ती पावरबाज आहे. त्यांच्या इतर कवितांइतकीच 'साय' ही कविता आम्हाला आवडली होती.
वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. असा चित्रपट आपण मराठीतही करायचा हे आम्ही त्याच वेळी ठरवले होते. त्याच्या आधिच, म्हणजे साधारण १९९४ सालच्या आधिच आम्ही एक गाणे लिहिले होते. ते आमच्या आगामी चित्रपटासाठी योग्य आहे असे आम्हाला वाटले. आज आम्ही ते रसिकांच्या चरणी अर्पण करत आहोत. तरी सुध्दा एक खुलासा करावासा वाटतो. ही कविता संपूर्ण पणे स्वतंत्र आहे आणि तीचा इतर कोणत्याही मराठी किंवा हिंदि किंवा इतर कोणत्याही भाषेत प्रकाशित झालेल्या कवितेशी कोणताही संबंध नाही.

< मराठी संस्थळं: एक डोकेदुखी ? >

प्यारे१ ·

जेपी 01/04/2014 - 15:07
मराठी संस्थळ . ऐक डोकेदुखी ? खरच आहे . पण संस्थळ पैक्षा एखादा सदस्य डोकेदुखी ठरतो . वरुन तो सदस्यच सांगतो माझ्याकडे लक्ष देत जाऊ नका .

In reply to by बॅटमॅन

सूड 01/04/2014 - 16:16
सहमत !! आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने आपली ऊर्जा वायफळ काथ्याकूटात दवडलेली बघून अंमळ हळहळ झाली. कसं होणार आता !!

In reply to by सूड

>>>आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने....>>> आँ...काय सखोल? अवांतरः गुढी पाडवा आणि नीट बोल गाढवा... असं का म्हणत असावेत? *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *give_rose* @}->-- @}-:-- @>}--,-`--- (F) (f) @}->--

In reply to by पैसा

किसन शिंदे 01/04/2014 - 17:18
ज्या गोष्टींपासुन डोकेदुखी होईल अशा गोष्टींच्या नादी लागायची सवय सोडणार नाहीत आवले !!!!
हौ ना पैताय. निग्रह करून करून मोडतात प्यारेकाका. :-)

जोशी 'ले' 01/04/2014 - 17:14
सद्यस्थितीत मराठी संस्थळं हे 80% चांगले म्हणता येईल व 20% त्रासदायक म्हणता येईल. चांगल्या आणि वाईट या दोन्हीसाठीची कारणे तुम्ही आधीच वर दिलेली आहेत. कंपुमधुन बाहेर पडणं म्हणजे तिथल्या लोकांवर/कंपुंवर निषेध व्यक्त करणं हा एक नविन प्रकार सध्या फार वाढीस लागला आहे. काही मोजके कंपु वगळता मी ही बरेचश्या कंपुंमधून बाहेर पडलोय. :-)

In reply to by रेवती

प्यारे१ 01/04/2014 - 20:14
साडेसात मिन्टात केलंय विडंबन. आहात कुठं? व्हेअर यु आर? बोअर झालेलं. डोक्याला खुराक हवा होता. मिपा उघडून बघितलं तर प्रा. डॉंं. चा लेख आत. म्हटलं त्याचाच कच्चा माल करावा. चविष्ट नाहीये फार पण पोट भरल्याशी कारण! (वेळेला केळी खाणारा) प्यारोजीराव एकलोकेकर

जेपी 01/04/2014 - 15:07
मराठी संस्थळ . ऐक डोकेदुखी ? खरच आहे . पण संस्थळ पैक्षा एखादा सदस्य डोकेदुखी ठरतो . वरुन तो सदस्यच सांगतो माझ्याकडे लक्ष देत जाऊ नका .

In reply to by बॅटमॅन

सूड 01/04/2014 - 16:16
सहमत !! आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने आपली ऊर्जा वायफळ काथ्याकूटात दवडलेली बघून अंमळ हळहळ झाली. कसं होणार आता !!

In reply to by सूड

>>>आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने....>>> आँ...काय सखोल? अवांतरः गुढी पाडवा आणि नीट बोल गाढवा... असं का म्हणत असावेत? *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *give_rose* @}->-- @}-:-- @>}--,-`--- (F) (f) @}->--

In reply to by पैसा

किसन शिंदे 01/04/2014 - 17:18
ज्या गोष्टींपासुन डोकेदुखी होईल अशा गोष्टींच्या नादी लागायची सवय सोडणार नाहीत आवले !!!!
हौ ना पैताय. निग्रह करून करून मोडतात प्यारेकाका. :-)

जोशी 'ले' 01/04/2014 - 17:14
सद्यस्थितीत मराठी संस्थळं हे 80% चांगले म्हणता येईल व 20% त्रासदायक म्हणता येईल. चांगल्या आणि वाईट या दोन्हीसाठीची कारणे तुम्ही आधीच वर दिलेली आहेत. कंपुमधुन बाहेर पडणं म्हणजे तिथल्या लोकांवर/कंपुंवर निषेध व्यक्त करणं हा एक नविन प्रकार सध्या फार वाढीस लागला आहे. काही मोजके कंपु वगळता मी ही बरेचश्या कंपुंमधून बाहेर पडलोय. :-)

In reply to by रेवती

प्यारे१ 01/04/2014 - 20:14
साडेसात मिन्टात केलंय विडंबन. आहात कुठं? व्हेअर यु आर? बोअर झालेलं. डोक्याला खुराक हवा होता. मिपा उघडून बघितलं तर प्रा. डॉंं. चा लेख आत. म्हटलं त्याचाच कच्चा माल करावा. चविष्ट नाहीये फार पण पोट भरल्याशी कारण! (वेळेला केळी खाणारा) प्यारोजीराव एकलोकेकर
राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम '१ एप्रिल'च्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. वगैरे वगैरे....... मंडळी, ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअ‍ॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अ‍ॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. मग ते राजकारण,समाजकारण आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या तिथे तिथे संवादाच्या माध्यमाने अनेकांना जखडून टाकलं आहे. मराठी संस्थळं हे आंतरजालावरचं लोकप्रिय साधन.

देव पाहिलेला माणूस

ज्ञानोबाचे पैजार ·
किती भाग्यवंत मी, आज मला प्रत्यक्ष देव भेटला स्थितप्रज्ञासारखा उभा राहिलेला, रस्त्याच्या एका कडेला मी काही एकटाच नव्हतो, दिसला होता देव ज्याला माझ्या सारख्या बर्‍याच पामरांना, त्याने आज आशिर्वाद दिला काय देवा आज इकडे कुठे?

<काही शंका......>

प्यारे१ ·

In reply to by पिलीयन रायडर

इरसाल 13/03/2014 - 15:42
`````````````नयी हु मै ````````````` नयी हु मै```````````````````मुझे ना बोलना...............टॅ टॅ डॅ टॅटॅडॅ...........मुझे ना बोलना. आइ मै तो आइ मिपाके इस धागान में लाइ मै तो लाइ पर्तीसाद की कान रे ना ना ना ना मुझे ना बोलना........टॅ टॅ डॅ टॅटॅडॅ...........मुझे ना बोलना`````````````नयी हु मै ````````````` नयी हु मै मै मै मै ...मुझे ना बोल्ना.

In reply to by बॅटमॅन

सूड 13/03/2014 - 14:11
>>काय केलं पयलं येऊन?????? @चं चि- सूड यांची स्वाक्षरी उसनी मागितली आहे .नंतर प्रतिसाद देईन . @बॅटमॅन-तुमच्याशी प्रतिवाद करण्याची कुवतही आणी गरज ही नाही . केपी

In reply to by सूड

विजुभाऊ 14/03/2014 - 16:27
@बॅटमॅन-तुमच्याशी प्रतिवाद करण्याची कुवतही आणी गरज ही नाही . @ सूड काका ह्या कुवतीची तुम्हाला गरज आहे असे वाटते का? की मग ही गरज हीच कुवत मानायची. ( माताय ......हे दोन्ही शब्द गेल्या दहा हजारवर्षात प्रथमच मराठीत एकत्र वाचलेत)

मदनबाण 13/03/2014 - 14:01
हॅ.हॅ.हॅ... ;) 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात? हे कशा वरुन ठरवलेत ? काही "विदा" आहे का या बाबतीत ? ;)

सुहास.. 13/03/2014 - 14:12
माझा प्रश्न गेले किती वर्षे मनात शंका आहे ;) प्रश्न मेनके ( नेमके नेमके ...वाचतान नीट वाचा ;) ) कोणत्या प्रकारे पडले ? बाल्यावस्थेत असताना की शिशुवर्गात आल्यावर पडले ? कोणत्या भुमिकेतुन पडले ? वाचनमात्र की प्रतिसाद मात्र, सहाय्यक लेखक की सिध्दहस्त लेखक म्हणुन पडले , कुठल्या कंपुतुन पडले, दुर्लक्षित की प्रस्थापित की अति प्रस्थापित , शिवाय कुठुन साभार परत आल्यावर पडले, अजिबात गर्दी नसलेल्या ब्लॉगवरून की चालत नसलेल्या संस्थळावरुन परतल्यावर पडले ? रिकाम्या फ्रेंडलिस्टातुन परतल्यावर पडले ;)

मारकुटे 13/03/2014 - 14:18
१. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का? खादाडी सुरु होण्यासाठी रोशनी कारणीभुत आहे. अंडाभुर्जी ही पहिली खादाडी. २. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत) उपक्रमापासुन सुरु झालेला वाद आहे. ३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? नाय बॉ! मी आहे की ;) ४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती? हॅ हॅ हॅ... मज्जानु लाईफ ५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले? सल्लागारांनी आणि संपादकांनी चालवलेल्या कातरीमुळे ६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली? व्यनी करा माहिती मिळेल ७. काथ्याकूट आणि कौल ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? त्यात चिंतले जाणारे विषय ज्वलंत असावेत ८. 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात? हुच्चभ्रु ही एक मानसिक अवस्था आहे. अंतर्गत केमिकल लोचा झाल्यामुळे हुच्चभ्रु पणा येतो ९. मिपावरील खेचाखेचीत सदस्यांच्या प्रमाणात, सगळ्यांचा भाग का नसतो? विशेषतः राजकारण आणि चर्चा. स***ची भिती १०. नवीन सदस्यांच्या आयातीचा, मिपावरील टीआरपीवर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी सदस्य आयात केले तर, मिपा बलवान होईल का? काही नाही. नाही.

****३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? नाय बॉ! मी आहे की Wink.....**** आणि मी पण आहे ना....तुम्हीच तर म्हणाला होतात ना गडे...(लाजलेली स्माईली..)

In reply to by पिलीयन रायडर

आत्मशून्य 13/03/2014 - 22:39
एक व्यक्ती त्याला जास्त वेळ भुश्वु शकत नाही या न्यायाने प्यारे तेस्नी डू आयडी म्हटले ते योग्यच वाटते.

वरच्या चर्चेला पाहता ह्या धाग्यावर पुणे वि. नॉन पुणे (वा! प्यार्‍या... "नॉन पुणे" ?! शाब्बास!!) हिंदु वि. नॉन हिंदु आस्तिक वि. नॉन आस्तिक अनाहिता वि. नॉन अनाहिता... ;) हे तर पोटेन्शल दिसत आहेच.. शिवाय मिपाच्या परंपरे प्रमाणे केजरी वि. मोदी वि. युवराज असं वळण येणारच.. प्यार्‍या ५०० कुठे नाही गेले बघ...

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 13/03/2014 - 15:03
स्त्रीपुरुष ही महत्त्वाची क्याटेगरी वगळलीत. शिवाय आभाळास हात टेकलेले अन वृथा उड्या मारणारे हेही राहिलेच.

In reply to by बॅटमॅन

अनाहिता वि नॉन अनाहिता हा अल्टिमेटली स्त्री वि पुरूष असाच टॉपिक आहे...
शिवाय आभाळास हात टेकलेले अन वृथा उड्या मारणारे...
तेच लोक तर ५०० करुन देणारेत..!!

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 13/03/2014 - 15:11
अनाहिता वि नॉन अनाहिता हा अल्टिमेटली स्त्री वि पुरूष असाच टॉपिक आहे...
समज वाढवण्यास शुभेच्छा. असलं कैतरी कुणी धरून बसत असेल तर बसो बापडे. जिथेतिथे अनाहिता उकरून काढण्याच्या कौशल्याला बाकी दाद देतो. चालूद्या.

बाबा पाटील 13/03/2014 - 15:25
आज कुनालाच कामधंदा बहुतेक,दिड तासात अर्धशतक,सगळ्यांना केजरीवाल चावला बहुतेक,दणादण आरोपांवर प्रत्यारोप .

कंजूस 13/03/2014 - 15:42
आम्हाला हलके /जड ,कळत नाही पण गारा फारच मोठ्या पडताहेत .आणि आता आधारही सरकारने काढून घेतला .मुखी कुणाच्या पडते लोणी आणि कुणाला होते झाडाखाली ज्ञान ते बघू १६ मे ला .तोपर्यंत का टक्कुरे फोडून घ्या लागलाय ?

भाते 13/03/2014 - 20:25
दुपारी धागा वाचुन सुरुवातीचे २-३ प्रतिसाद पाहिले होते आणि नंतर एकदम ७५! मध्ये संपादकांकडुन दम दिलेला पाहिला होता. आता फक्त ४९ प्रतिसाद दिसत आहेत! म्हणजे बाकीचे वायफळ प्रतिसाद संपादकांकडुन ऊडवले गेले आहेत. तरीही अजुन काही (डु) आयडी प्रतिसाद देत आहेत. बहुदा आपला प्रतिसाद संपादकांकडुन ऊडवला जाणार आहे याची त्यांना फिकीर नसावी. कशाला ऊगाच संपादकांनां त्रास देताहेत हे (डु) आयडी?

विजुभाऊ 14/03/2014 - 16:40
अरे एक विषय सुटला की भारतीय जनसंघ पार्टी हे संघाचे अनौरस अपत्य आहे का? याची उठठेव राहिलीच की. की मग त्यावेळेलाच विषय सर्वथा नावडो ही समर्थांची उक्ती आठवली

आत्मशून्य 16/03/2014 - 16:07
१. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का? होय. कारण अर्थातच मी, मला अनुष्का शेट्टी तुफान आवडते. २. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत) अर्थातच मध्यवर्ती ठिकाणचे लोक. ३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? काही कल्पना नाही. पण मुळ आयडी डु आयडींना समान वरणाचे अथवा शिताचे समजत नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. ४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती? नो, कमेंट्स. ५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले? कोणीही लोक कट्टे करु लागले. ६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली? देवाची करणी असावी, झोळीत भर वाढत असेल तर. अन्यथा लोकसंख्या आपोआप थोडीच वाढते. ७. काथ्याकूट आणि कौल ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? गोपनीय नाहीत म्हणून. ८. 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात? कारण तिथे मुवीना* एटंरटेन केले जात नाही. ९. मिपावरील खेचाखेचीत सदस्यांच्या प्रमाणात, सगळ्यांचा भाग का नसतो? विशेषतः राजकारण आणि चर्चा. माहित नाही. १०. नवीन सदस्यांच्या आयातीचा, मिपावरील टीआरपीवर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी सदस्य आयात केले तर, मिपा बलवान होईल का? परीणाम होत नाही. मिपा बलवान होते आणी राहील. *(मुवीना = मुर्ख विहारीना, मुर्ख विचारींना न्हवे).

In reply to by पिलीयन रायडर

इरसाल 13/03/2014 - 15:42
`````````````नयी हु मै ````````````` नयी हु मै```````````````````मुझे ना बोलना...............टॅ टॅ डॅ टॅटॅडॅ...........मुझे ना बोलना. आइ मै तो आइ मिपाके इस धागान में लाइ मै तो लाइ पर्तीसाद की कान रे ना ना ना ना मुझे ना बोलना........टॅ टॅ डॅ टॅटॅडॅ...........मुझे ना बोलना`````````````नयी हु मै ````````````` नयी हु मै मै मै मै ...मुझे ना बोल्ना.

In reply to by बॅटमॅन

सूड 13/03/2014 - 14:11
>>काय केलं पयलं येऊन?????? @चं चि- सूड यांची स्वाक्षरी उसनी मागितली आहे .नंतर प्रतिसाद देईन . @बॅटमॅन-तुमच्याशी प्रतिवाद करण्याची कुवतही आणी गरज ही नाही . केपी

In reply to by सूड

विजुभाऊ 14/03/2014 - 16:27
@बॅटमॅन-तुमच्याशी प्रतिवाद करण्याची कुवतही आणी गरज ही नाही . @ सूड काका ह्या कुवतीची तुम्हाला गरज आहे असे वाटते का? की मग ही गरज हीच कुवत मानायची. ( माताय ......हे दोन्ही शब्द गेल्या दहा हजारवर्षात प्रथमच मराठीत एकत्र वाचलेत)

मदनबाण 13/03/2014 - 14:01
हॅ.हॅ.हॅ... ;) 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात? हे कशा वरुन ठरवलेत ? काही "विदा" आहे का या बाबतीत ? ;)

सुहास.. 13/03/2014 - 14:12
माझा प्रश्न गेले किती वर्षे मनात शंका आहे ;) प्रश्न मेनके ( नेमके नेमके ...वाचतान नीट वाचा ;) ) कोणत्या प्रकारे पडले ? बाल्यावस्थेत असताना की शिशुवर्गात आल्यावर पडले ? कोणत्या भुमिकेतुन पडले ? वाचनमात्र की प्रतिसाद मात्र, सहाय्यक लेखक की सिध्दहस्त लेखक म्हणुन पडले , कुठल्या कंपुतुन पडले, दुर्लक्षित की प्रस्थापित की अति प्रस्थापित , शिवाय कुठुन साभार परत आल्यावर पडले, अजिबात गर्दी नसलेल्या ब्लॉगवरून की चालत नसलेल्या संस्थळावरुन परतल्यावर पडले ? रिकाम्या फ्रेंडलिस्टातुन परतल्यावर पडले ;)

मारकुटे 13/03/2014 - 14:18
१. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का? खादाडी सुरु होण्यासाठी रोशनी कारणीभुत आहे. अंडाभुर्जी ही पहिली खादाडी. २. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत) उपक्रमापासुन सुरु झालेला वाद आहे. ३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? नाय बॉ! मी आहे की ;) ४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती? हॅ हॅ हॅ... मज्जानु लाईफ ५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले? सल्लागारांनी आणि संपादकांनी चालवलेल्या कातरीमुळे ६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली? व्यनी करा माहिती मिळेल ७. काथ्याकूट आणि कौल ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? त्यात चिंतले जाणारे विषय ज्वलंत असावेत ८. 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात? हुच्चभ्रु ही एक मानसिक अवस्था आहे. अंतर्गत केमिकल लोचा झाल्यामुळे हुच्चभ्रु पणा येतो ९. मिपावरील खेचाखेचीत सदस्यांच्या प्रमाणात, सगळ्यांचा भाग का नसतो? विशेषतः राजकारण आणि चर्चा. स***ची भिती १०. नवीन सदस्यांच्या आयातीचा, मिपावरील टीआरपीवर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी सदस्य आयात केले तर, मिपा बलवान होईल का? काही नाही. नाही.

****३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? नाय बॉ! मी आहे की Wink.....**** आणि मी पण आहे ना....तुम्हीच तर म्हणाला होतात ना गडे...(लाजलेली स्माईली..)

In reply to by पिलीयन रायडर

आत्मशून्य 13/03/2014 - 22:39
एक व्यक्ती त्याला जास्त वेळ भुश्वु शकत नाही या न्यायाने प्यारे तेस्नी डू आयडी म्हटले ते योग्यच वाटते.

वरच्या चर्चेला पाहता ह्या धाग्यावर पुणे वि. नॉन पुणे (वा! प्यार्‍या... "नॉन पुणे" ?! शाब्बास!!) हिंदु वि. नॉन हिंदु आस्तिक वि. नॉन आस्तिक अनाहिता वि. नॉन अनाहिता... ;) हे तर पोटेन्शल दिसत आहेच.. शिवाय मिपाच्या परंपरे प्रमाणे केजरी वि. मोदी वि. युवराज असं वळण येणारच.. प्यार्‍या ५०० कुठे नाही गेले बघ...

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 13/03/2014 - 15:03
स्त्रीपुरुष ही महत्त्वाची क्याटेगरी वगळलीत. शिवाय आभाळास हात टेकलेले अन वृथा उड्या मारणारे हेही राहिलेच.

In reply to by बॅटमॅन

अनाहिता वि नॉन अनाहिता हा अल्टिमेटली स्त्री वि पुरूष असाच टॉपिक आहे...
शिवाय आभाळास हात टेकलेले अन वृथा उड्या मारणारे...
तेच लोक तर ५०० करुन देणारेत..!!

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 13/03/2014 - 15:11
अनाहिता वि नॉन अनाहिता हा अल्टिमेटली स्त्री वि पुरूष असाच टॉपिक आहे...
समज वाढवण्यास शुभेच्छा. असलं कैतरी कुणी धरून बसत असेल तर बसो बापडे. जिथेतिथे अनाहिता उकरून काढण्याच्या कौशल्याला बाकी दाद देतो. चालूद्या.

बाबा पाटील 13/03/2014 - 15:25
आज कुनालाच कामधंदा बहुतेक,दिड तासात अर्धशतक,सगळ्यांना केजरीवाल चावला बहुतेक,दणादण आरोपांवर प्रत्यारोप .

कंजूस 13/03/2014 - 15:42
आम्हाला हलके /जड ,कळत नाही पण गारा फारच मोठ्या पडताहेत .आणि आता आधारही सरकारने काढून घेतला .मुखी कुणाच्या पडते लोणी आणि कुणाला होते झाडाखाली ज्ञान ते बघू १६ मे ला .तोपर्यंत का टक्कुरे फोडून घ्या लागलाय ?

भाते 13/03/2014 - 20:25
दुपारी धागा वाचुन सुरुवातीचे २-३ प्रतिसाद पाहिले होते आणि नंतर एकदम ७५! मध्ये संपादकांकडुन दम दिलेला पाहिला होता. आता फक्त ४९ प्रतिसाद दिसत आहेत! म्हणजे बाकीचे वायफळ प्रतिसाद संपादकांकडुन ऊडवले गेले आहेत. तरीही अजुन काही (डु) आयडी प्रतिसाद देत आहेत. बहुदा आपला प्रतिसाद संपादकांकडुन ऊडवला जाणार आहे याची त्यांना फिकीर नसावी. कशाला ऊगाच संपादकांनां त्रास देताहेत हे (डु) आयडी?

विजुभाऊ 14/03/2014 - 16:40
अरे एक विषय सुटला की भारतीय जनसंघ पार्टी हे संघाचे अनौरस अपत्य आहे का? याची उठठेव राहिलीच की. की मग त्यावेळेलाच विषय सर्वथा नावडो ही समर्थांची उक्ती आठवली

आत्मशून्य 16/03/2014 - 16:07
१. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का? होय. कारण अर्थातच मी, मला अनुष्का शेट्टी तुफान आवडते. २. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत) अर्थातच मध्यवर्ती ठिकाणचे लोक. ३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? काही कल्पना नाही. पण मुळ आयडी डु आयडींना समान वरणाचे अथवा शिताचे समजत नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. ४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती? नो, कमेंट्स. ५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले? कोणीही लोक कट्टे करु लागले. ६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली? देवाची करणी असावी, झोळीत भर वाढत असेल तर. अन्यथा लोकसंख्या आपोआप थोडीच वाढते. ७. काथ्याकूट आणि कौल ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? गोपनीय नाहीत म्हणून. ८. 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात? कारण तिथे मुवीना* एटंरटेन केले जात नाही. ९. मिपावरील खेचाखेचीत सदस्यांच्या प्रमाणात, सगळ्यांचा भाग का नसतो? विशेषतः राजकारण आणि चर्चा. माहित नाही. १०. नवीन सदस्यांच्या आयातीचा, मिपावरील टीआरपीवर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी सदस्य आयात केले तर, मिपा बलवान होईल का? परीणाम होत नाही. मिपा बलवान होते आणी राहील. *(मुवीना = मुर्ख विहारीना, मुर्ख विचारींना न्हवे).
गेली कित्येक वर्षे काही शंका मनांत आहेत. १. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का? २. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत) ३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? ४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती? ५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले? ६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली? ७.

तिन कविता तिन ठिगळे

ज्ञानोबाचे पैजार ·

In reply to by इरसाल

"नुकतीच ए जी एम" वरून हे ज्ञानोबांना "अन्युअल जनरल मिटींग"चे संक्षिप्त रूप अपेक्षित असावे असे वाटते... तुम्हाला बहुतेक "आसिस्टंट जनरल मॅनेजर" असं म्हणायचं आहे... चूकभूल देणे घेणे ;)

स्पंदना 09/10/2013 - 03:48
अगागा! पार बाजार उठिवलाय कवितांचा. त्या अज्ञात्कुलच्या कवितांना हात घालण्याएव्हढे कूल झालात तुम्ही पैजारबुवा. मस्त! येक कडक षॅल्युट!!

सस्नेह 09/10/2013 - 12:46
कसले कसले रस भरलेत ओ पैजारबुवा जिलब्यांमधे ? कोडाईकॅनाल, भूछत्री, आई, बाबा अन काय काय.. कॉकटेल भारी जमलंय !

In reply to by प्यारे१

प्यारेकाका, एजीएम झालो नाही एजीएम (अ‍ॅन्युअल जनरल मिटिंग)झाली पण हबिणंदणा बद्दल आभार. हित हापिसात एजीएम वेळेत झाल्याची कोणालाच किंम्मत नाही. एकदा लेट करुन दावतोच.

विटेकर 09/10/2013 - 12:51
उत्तम विडंबन ! सहसा कवितांच्या वाटेस जात नाही. पण हा क्लिक वाया गेला नाही ! लगे रहो !

In reply to by इरसाल

"नुकतीच ए जी एम" वरून हे ज्ञानोबांना "अन्युअल जनरल मिटींग"चे संक्षिप्त रूप अपेक्षित असावे असे वाटते... तुम्हाला बहुतेक "आसिस्टंट जनरल मॅनेजर" असं म्हणायचं आहे... चूकभूल देणे घेणे ;)

स्पंदना 09/10/2013 - 03:48
अगागा! पार बाजार उठिवलाय कवितांचा. त्या अज्ञात्कुलच्या कवितांना हात घालण्याएव्हढे कूल झालात तुम्ही पैजारबुवा. मस्त! येक कडक षॅल्युट!!

सस्नेह 09/10/2013 - 12:46
कसले कसले रस भरलेत ओ पैजारबुवा जिलब्यांमधे ? कोडाईकॅनाल, भूछत्री, आई, बाबा अन काय काय.. कॉकटेल भारी जमलंय !

In reply to by प्यारे१

प्यारेकाका, एजीएम झालो नाही एजीएम (अ‍ॅन्युअल जनरल मिटिंग)झाली पण हबिणंदणा बद्दल आभार. हित हापिसात एजीएम वेळेत झाल्याची कोणालाच किंम्मत नाही. एकदा लेट करुन दावतोच.

विटेकर 09/10/2013 - 12:51
उत्तम विडंबन ! सहसा कवितांच्या वाटेस जात नाही. पण हा क्लिक वाया गेला नाही ! लगे रहो !
पहिले ठिगळ मि.का.

आनंदाचे डोही आनंद तरंग (तीन)

ज्ञानोबाचे पैजार ·

पैसा 14/07/2013 - 19:27
पैजारबुवा, समजून घेण्यासाठी प्रिंट औट काढत आहे!

जेपी 14/07/2013 - 21:59
उपदेश कळाला ..... बाकी डोक्यावरुन गेल.. अजुनहि एकटा

In reply to by लॉरी टांगटूंगकर

सुबोध खरे 15/07/2013 - 09:29
नवर्याला बैल का म्हणतात ? कारण सर्व बायका स्वतःला गरीब गाय समजत असतात असे ऐकले आहे

In reply to by संजय क्षीरसागर

लग्न काय चीज आहे याची कल्पना नसलेली व्यक्ती या जगात दुर्मिळ आहे, तद्वत मुक्ती ही आपल्या प्रत्येकाची आंतरीक आस आहे. त्यामुळे या पोस्टवर एकझॅक्टली असेच प्रतिसाद येत रहातील. ज्यांनी कधी मुक्त आयुष्याचा अनुभव घेतला आहे ते आनंदुन जातील. स्वतःला रिलेट करु शकतील. त्यांना नवी दिशा दिसेल. आपणही मुक्त होउ शकतो असा त्यांना विश्र्वास वाटेल. जे वंचीत आहेत ते: या लेखनातल्या तृटी शोधत बसतील किंवा असहमत होतील अथवा घाबरुन काहिच प्रतिक्रीया देणार नाही पण मजा अशीये, लेखनात त्रूटी असण शक्यच नाही कारण तो एक अनुभव आहे. त्या मुळे जे असहमत आहेत किंवा जे घाबरुन या लेखावर काही प्रतिक्रीया देत नाहीत त्या सगळ्यांना मी कळवळुन सांगतो मी म्हणतो म्हणुन याचा एकदा अनुभव घ्याच मग माझ्या आश्रमाचा पत्ता शोधण्यासाठी जीवाचा आटापीटा कराल याची मला गॅरेंटी आहे. _____________ जे खातो तेच ...... (संजयजी कृ. ह. घ्या. ही न. वि.) (कच्च्या मडक्या सारखा)

स्पंदना 15/07/2013 - 09:14
सांगतो पैजार। होउनी बेजार। आता तरी बये दया दाखवावी! कशास सोफा। विचार तो कोता। गटारच बरी समजावी। हलके घ्या हो बुवा. लेखन आवडले हे वे. सां. न लगे

सस्नेह 15/07/2013 - 10:40
जगात 'गरीब गायी' नसत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? पैजारबुवांनी आश्रम कधी स्थापन केला म्हणायचा ?

In reply to by सस्नेह

स्नेहांकीता ताईंच्या वाक्यात थोडी दुरुस्ती जगात 'गरीब गायी' असत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? आश्रमाच म्हणाल तर सध्या आम्ही आश्रमवासीच आहोत. सध्या गृहस्थाश्रमात असतो आणि लवकरच वानप्रस्थाश्रमात जाणार आहे. वृध्दाश्रमा पेक्षा तो केव्हाही बरा.

पैसा 14/07/2013 - 19:27
पैजारबुवा, समजून घेण्यासाठी प्रिंट औट काढत आहे!

जेपी 14/07/2013 - 21:59
उपदेश कळाला ..... बाकी डोक्यावरुन गेल.. अजुनहि एकटा

In reply to by लॉरी टांगटूंगकर

सुबोध खरे 15/07/2013 - 09:29
नवर्याला बैल का म्हणतात ? कारण सर्व बायका स्वतःला गरीब गाय समजत असतात असे ऐकले आहे

In reply to by संजय क्षीरसागर

लग्न काय चीज आहे याची कल्पना नसलेली व्यक्ती या जगात दुर्मिळ आहे, तद्वत मुक्ती ही आपल्या प्रत्येकाची आंतरीक आस आहे. त्यामुळे या पोस्टवर एकझॅक्टली असेच प्रतिसाद येत रहातील. ज्यांनी कधी मुक्त आयुष्याचा अनुभव घेतला आहे ते आनंदुन जातील. स्वतःला रिलेट करु शकतील. त्यांना नवी दिशा दिसेल. आपणही मुक्त होउ शकतो असा त्यांना विश्र्वास वाटेल. जे वंचीत आहेत ते: या लेखनातल्या तृटी शोधत बसतील किंवा असहमत होतील अथवा घाबरुन काहिच प्रतिक्रीया देणार नाही पण मजा अशीये, लेखनात त्रूटी असण शक्यच नाही कारण तो एक अनुभव आहे. त्या मुळे जे असहमत आहेत किंवा जे घाबरुन या लेखावर काही प्रतिक्रीया देत नाहीत त्या सगळ्यांना मी कळवळुन सांगतो मी म्हणतो म्हणुन याचा एकदा अनुभव घ्याच मग माझ्या आश्रमाचा पत्ता शोधण्यासाठी जीवाचा आटापीटा कराल याची मला गॅरेंटी आहे. _____________ जे खातो तेच ...... (संजयजी कृ. ह. घ्या. ही न. वि.) (कच्च्या मडक्या सारखा)

स्पंदना 15/07/2013 - 09:14
सांगतो पैजार। होउनी बेजार। आता तरी बये दया दाखवावी! कशास सोफा। विचार तो कोता। गटारच बरी समजावी। हलके घ्या हो बुवा. लेखन आवडले हे वे. सां. न लगे

सस्नेह 15/07/2013 - 10:40
जगात 'गरीब गायी' नसत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? पैजारबुवांनी आश्रम कधी स्थापन केला म्हणायचा ?

In reply to by सस्नेह

स्नेहांकीता ताईंच्या वाक्यात थोडी दुरुस्ती जगात 'गरीब गायी' असत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? आश्रमाच म्हणाल तर सध्या आम्ही आश्रमवासीच आहोत. सध्या गृहस्थाश्रमात असतो आणि लवकरच वानप्रस्थाश्रमात जाणार आहे. वृध्दाश्रमा पेक्षा तो केव्हाही बरा.
उनक जे समोर आहे ते बिनशर्त खाणे हा बायकोच्या जाचातुन सुटायचा सर्वोत्तम मार्ग आहे. तीने जे बनवले ते बिनशर्त खाल्ले की मग तक्रारीला जागाच रहात नाही. पण मुकाट खायला तुमचे मन धजवत नाही. आणि "तुम्हाला माझे कौतुकच नाही" असे म्हणत बायको हॉटेल मधुन पार्सल आणु देत नाही. आपले लगाम बायको कडे आहेत हे आपण उघडपणे नाकारतो (किंवा चारचौघात तसे कबुल करायला लाजतो). पण त्या मुळे सत्य लपुन रहात नाही आणि मग चारचौघात बायकोच्या इशार्‍यावर नाचत नाही हे दाखवणार कस?

नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार ·

अभ्या.. 02/04/2013 - 18:34
सुरुवातीचे हन्न हन्न हन्न वाले मुजिक राह्यले माऊली. ते पण भारी हाय. :)

In reply to by श्रीरंग_जोशी

नायकाची अंतिम निवड अजुन झाली नाही. जोशीसर विचार करा येताय का पुण्याला? या निमित्त मि.पा.वरच्या समस्त पुरुष मंडळींना ऑडीशन देण्याचे आव्हान करतो. मराठी सिनेमाला एक नवा चेहरा दाखवुया. मि.पा. मॅनचा. पाशवी शक्तींनी क्षमा करावी हिरवीन आम्ही आधिच ठरवली आहे. पण खलनायिकेची जागा अजुन रिकामी आहे.

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 04/04/2013 - 23:34
बहुत धण्यवाद हां काय अभ्या ;) मात्र हिरवीण कशी आहे ते कळाल्यावर मगच कुबूल करण्यात येईल याची दिग्दर्शकांनी नोंद घ्यावी =))

In reply to by बॅटमॅन

तुम्हाला हिरवीणीत कशाला इंट्रेस्ट? तुम्ही आपले अभिनय कौशल्य दाखवण्या साठी सिनेमा घेताय की....? हिरवीण आमच्या शेजारच्या चाळीत रहाते हे वाचले नाही बहुतेक आपण.... आमची करडी नजर असेल तिच्यावर. म्हणुनच तुम्ही किंवा रंगरावां सारख्या झंटलमन ना विचारले. @ पुजा बाई, आम्हाला एक निखळ विनोदी चित्रपट बनवायचा आहे... भयपट नाही.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, नायिकेच्या बापाच्या भूमिकेसाठी आमची निवड केली तरी आम्ही समाधान मानू? बाकी या फोटोतला तरूण कसा वाटतो नायक म्हणून. फोटो खफवरून साभार.

आतिवास 03/04/2013 - 08:10
कंसातल्या सूचना मजेदार आहेत. बहुतेक चित्रिकरण अशाच पद्धतीने होत असावे अशी शंका येतेच म्हणा :-)

धन्या 04/04/2013 - 00:09
आ व रा !!!
ताकाचे लपवुन भांड, उगा दाखवी मज अंड
हे वाचून डोळे भरुन आले आणि घातलेली मांडी मोडावीशी वाटली. ;)

पैसा 05/04/2013 - 23:56
मजेशीर! मी तर हीरो हिरोईनपेक्षा शक्ती कपूर आणी जॉनी लीव्हरची भूमिका कोण करणार याच्या विचारात आहे! =))

In reply to by यशोधरा

त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा,

बरखा 09/12/2016 - 12:39
"त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा, " हिरवीण कशी हवी आहे. काय अपे़क्षा आहेत हिरवणी बाद्दल.....

ज ह ब ह र ह द ह स्त! =)) =)) तुफान हसलो पैबू माउली! पैबू - हेही आवडल्या गेले आहे. आमचे एक (तसे खूपच आहेत) गैबू मित्र आहेत त्यांचाशी यमक छान जुळालंय त्यामुळे! Sandy

अभ्या.. 02/04/2013 - 18:34
सुरुवातीचे हन्न हन्न हन्न वाले मुजिक राह्यले माऊली. ते पण भारी हाय. :)

In reply to by श्रीरंग_जोशी

नायकाची अंतिम निवड अजुन झाली नाही. जोशीसर विचार करा येताय का पुण्याला? या निमित्त मि.पा.वरच्या समस्त पुरुष मंडळींना ऑडीशन देण्याचे आव्हान करतो. मराठी सिनेमाला एक नवा चेहरा दाखवुया. मि.पा. मॅनचा. पाशवी शक्तींनी क्षमा करावी हिरवीन आम्ही आधिच ठरवली आहे. पण खलनायिकेची जागा अजुन रिकामी आहे.

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 04/04/2013 - 23:34
बहुत धण्यवाद हां काय अभ्या ;) मात्र हिरवीण कशी आहे ते कळाल्यावर मगच कुबूल करण्यात येईल याची दिग्दर्शकांनी नोंद घ्यावी =))

In reply to by बॅटमॅन

तुम्हाला हिरवीणीत कशाला इंट्रेस्ट? तुम्ही आपले अभिनय कौशल्य दाखवण्या साठी सिनेमा घेताय की....? हिरवीण आमच्या शेजारच्या चाळीत रहाते हे वाचले नाही बहुतेक आपण.... आमची करडी नजर असेल तिच्यावर. म्हणुनच तुम्ही किंवा रंगरावां सारख्या झंटलमन ना विचारले. @ पुजा बाई, आम्हाला एक निखळ विनोदी चित्रपट बनवायचा आहे... भयपट नाही.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, नायिकेच्या बापाच्या भूमिकेसाठी आमची निवड केली तरी आम्ही समाधान मानू? बाकी या फोटोतला तरूण कसा वाटतो नायक म्हणून. फोटो खफवरून साभार.

आतिवास 03/04/2013 - 08:10
कंसातल्या सूचना मजेदार आहेत. बहुतेक चित्रिकरण अशाच पद्धतीने होत असावे अशी शंका येतेच म्हणा :-)

धन्या 04/04/2013 - 00:09
आ व रा !!!
ताकाचे लपवुन भांड, उगा दाखवी मज अंड
हे वाचून डोळे भरुन आले आणि घातलेली मांडी मोडावीशी वाटली. ;)

पैसा 05/04/2013 - 23:56
मजेशीर! मी तर हीरो हिरोईनपेक्षा शक्ती कपूर आणी जॉनी लीव्हरची भूमिका कोण करणार याच्या विचारात आहे! =))

In reply to by यशोधरा

त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा,

बरखा 09/12/2016 - 12:39
"त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा, " हिरवीण कशी हवी आहे. काय अपे़क्षा आहेत हिरवणी बाद्दल.....

ज ह ब ह र ह द ह स्त! =)) =)) तुफान हसलो पैबू माउली! पैबू - हेही आवडल्या गेले आहे. आमचे एक (तसे खूपच आहेत) गैबू मित्र आहेत त्यांचाशी यमक छान जुळालंय त्यामुळे! Sandy
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

गाल चोळ फक्त

ज्ञानोबाचे पैजार ·

पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही
1
ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.
1 मी होतो झाडावर ती होती आडावर मी म्हटले म्हणतेस का दोन गानी तीने मला पाजले पानी

@पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif लै खेचून मारलीय बगा =))

सुनील 11/12/2012 - 23:10
काव्यरस: कोडाईकनाल भूछत्री शृंगार भयानक हास्य बिभत्स करुण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस
अगाध कविता!! पुलेशु ...

" पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते "....... लय भारी ! ! !

पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही
1
ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.
1 मी होतो झाडावर ती होती आडावर मी म्हटले म्हणतेस का दोन गानी तीने मला पाजले पानी

@पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif लै खेचून मारलीय बगा =))

सुनील 11/12/2012 - 23:10
काव्यरस: कोडाईकनाल भूछत्री शृंगार भयानक हास्य बिभत्स करुण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस
अगाध कविता!! पुलेशु ...

" पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते "....... लय भारी ! ! !
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

माझी चार अंग वस्रे

ज्ञानोबाचे पैजार ·

तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे (मुर्खाशी का जवळीक साधावी) तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही (ती सरळमार्गी आहे हे कसे ठरवणार) तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका (मग तिला कोण उठवणार धुणी भांडी कोण करणार) तीच्या फारसे जवळ जाउ नका. पण ती आपणहुन जवळ आली तर समजा की ती हुशारीचे नुसते नाटक करते आहे (नाटक की रियालीटी) पाशवी शक्ती जाग्या होण्या आत इथुन सटका आता

जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे
ती अजून वयात आली नाही. तिला जवळ कराल तर कायद्याच्या भानगडीत सापडाल.
जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही
अशी जगात कुणी असणं शक्य नाही.
जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे
जिला माहित आहे पण जी माहित नाही असं (झोप आली म्हणून) भासवतेय तिला जागं करा! मजा येईल.
जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे
ती खरी प्रामाणिक आहे तिला तुमची सखी करा! किंवा `सर्वांना माहिती आहे की सर्वांना माहिती आहे' हे तिला स्वच्छ सांगा, ती तुमची सखी होईल.

स्पंदना 21/11/2012 - 16:39
ते सग़ळ जाउ दे खड्ड्यात! पहिला सांगा ही अंगवस्त्रे धुवुन किती दिवस झाले? या अंगवस्त्रांना तुम्ही एकेके करुन वापरता की सारी एकाच वेळी? ही वस्त्रे धुतल्यावर त्यांचा नवेपणा जाउन ती जुनी दिअसतात का? असे असेल तर ड्राय्क्लिनींग करता येइल का? चारच वस्त्रांवर कस काय चालत तुमच? नवी घेन्याचा काही विचार? अगदी मुद्द्याचा प्रश्न वस्त्र मिळाली कुठे?

In reply to by स्पंदना

तुम्हाल बराच इंटरेस्ट दिसतो आहे त्यांच्या वस्त्रांमध्ये :-) बाकी, वस्त्रे कुठे मिळाली हा प्रश्न मलाही पडला आहे. (निर्वस्त्र) विमे

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन 21/11/2012 - 16:52
काय हो भर आंतरजालावर निर्वस्त्र होताना काहीच कसे वाटत नाही तुम्हाला आँ?? (आंजावरील सनातनी) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

मला उसात रस नाही. संत्री, मोसंबी, सफरचंद, आंबे ही फळे विशेष प्रिय आहेत. चिकू पण आवडतात, पण एकादोनाने समाधान होत नाही. पपई, कलिंगडे ही चांगली असतात, पण नेहमी मिळत नाहीत. पण सर्वात प्रिय आंबाच :-)

In reply to by बॅटमॅन

वाल्गुदेया, प्रत्येक जण येताना निर्वस्त्रच येतो रे. मग काही जणांना वस्त्रे मिळतात. ज्यांच्या अंगी कर्तृत्व नसते अशांना नाही मिळत. अशा वेळी वल्कले, वृक्षाची पाने असे इतर पर्याय वापरावे लागतात. ते ही नाही जमले तर शेवटी हातांनीच करावे लागते, लज्जानिवारण.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन 22/11/2012 - 12:41
:) काय बोलू आता, केले तुम्ही निर्वस्त्र | कुठलेही शस्त्र चालेचिना || (वाल्गुद म्हाराजांचा शिष्य) बॅटमॅन.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अस्वस्थामा 22/11/2012 - 15:55
अशा वेळी वल्कले, वृक्षाची पाने असे इतर पर्याय वापरावे लागतात. ते ही नाही जमले तर शेवटी हातांनीच करावे लागते, लज्जानिवारण.
विमेंचा ठ्ठो बार..!! gunner

In reply to by स्पंदना

आता मिळालेल्या माहीतीनुसार पैजारबुवांनी कपडे वापरणे सोडुन दिलेले आहे, काल ते देवाची आळंदी येथे गोनपाट पांघरुन विमनस्क अवस्थेत फिरतान्ना दिसलेले आहेत, पोलीस त्यांना मानसीक त्रास देण्यार्यांचा शोध घेत आहेत.

अस्वस्थामा 21/11/2012 - 17:24
अगागागागा... बाब्बो.. आक्शी बाजारच उठवला तुमी तर !! चारही वर्णनांशी बाडीस .. हीहीही ... (गडबडा लोळणारा स्माईली )

तिमा 21/11/2012 - 18:36
कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल चुकून 'बजार' च्या ऐवजी पैजार वाचलं. शांतं पापं!

पैसा 21/11/2012 - 19:12
नंगे से खुदा भी डरता है, तुम्हाला इतकी वस्त्रे कशाला पायज्येत हो?

तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे (मुर्खाशी का जवळीक साधावी) तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही (ती सरळमार्गी आहे हे कसे ठरवणार) तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका (मग तिला कोण उठवणार धुणी भांडी कोण करणार) तीच्या फारसे जवळ जाउ नका. पण ती आपणहुन जवळ आली तर समजा की ती हुशारीचे नुसते नाटक करते आहे (नाटक की रियालीटी) पाशवी शक्ती जाग्या होण्या आत इथुन सटका आता

जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे
ती अजून वयात आली नाही. तिला जवळ कराल तर कायद्याच्या भानगडीत सापडाल.
जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही
अशी जगात कुणी असणं शक्य नाही.
जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे
जिला माहित आहे पण जी माहित नाही असं (झोप आली म्हणून) भासवतेय तिला जागं करा! मजा येईल.
जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे
ती खरी प्रामाणिक आहे तिला तुमची सखी करा! किंवा `सर्वांना माहिती आहे की सर्वांना माहिती आहे' हे तिला स्वच्छ सांगा, ती तुमची सखी होईल.

स्पंदना 21/11/2012 - 16:39
ते सग़ळ जाउ दे खड्ड्यात! पहिला सांगा ही अंगवस्त्रे धुवुन किती दिवस झाले? या अंगवस्त्रांना तुम्ही एकेके करुन वापरता की सारी एकाच वेळी? ही वस्त्रे धुतल्यावर त्यांचा नवेपणा जाउन ती जुनी दिअसतात का? असे असेल तर ड्राय्क्लिनींग करता येइल का? चारच वस्त्रांवर कस काय चालत तुमच? नवी घेन्याचा काही विचार? अगदी मुद्द्याचा प्रश्न वस्त्र मिळाली कुठे?

In reply to by स्पंदना

तुम्हाल बराच इंटरेस्ट दिसतो आहे त्यांच्या वस्त्रांमध्ये :-) बाकी, वस्त्रे कुठे मिळाली हा प्रश्न मलाही पडला आहे. (निर्वस्त्र) विमे

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन 21/11/2012 - 16:52
काय हो भर आंतरजालावर निर्वस्त्र होताना काहीच कसे वाटत नाही तुम्हाला आँ?? (आंजावरील सनातनी) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

मला उसात रस नाही. संत्री, मोसंबी, सफरचंद, आंबे ही फळे विशेष प्रिय आहेत. चिकू पण आवडतात, पण एकादोनाने समाधान होत नाही. पपई, कलिंगडे ही चांगली असतात, पण नेहमी मिळत नाहीत. पण सर्वात प्रिय आंबाच :-)

In reply to by बॅटमॅन

वाल्गुदेया, प्रत्येक जण येताना निर्वस्त्रच येतो रे. मग काही जणांना वस्त्रे मिळतात. ज्यांच्या अंगी कर्तृत्व नसते अशांना नाही मिळत. अशा वेळी वल्कले, वृक्षाची पाने असे इतर पर्याय वापरावे लागतात. ते ही नाही जमले तर शेवटी हातांनीच करावे लागते, लज्जानिवारण.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन 22/11/2012 - 12:41
:) काय बोलू आता, केले तुम्ही निर्वस्त्र | कुठलेही शस्त्र चालेचिना || (वाल्गुद म्हाराजांचा शिष्य) बॅटमॅन.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अस्वस्थामा 22/11/2012 - 15:55
अशा वेळी वल्कले, वृक्षाची पाने असे इतर पर्याय वापरावे लागतात. ते ही नाही जमले तर शेवटी हातांनीच करावे लागते, लज्जानिवारण.
विमेंचा ठ्ठो बार..!! gunner

In reply to by स्पंदना

आता मिळालेल्या माहीतीनुसार पैजारबुवांनी कपडे वापरणे सोडुन दिलेले आहे, काल ते देवाची आळंदी येथे गोनपाट पांघरुन विमनस्क अवस्थेत फिरतान्ना दिसलेले आहेत, पोलीस त्यांना मानसीक त्रास देण्यार्यांचा शोध घेत आहेत.

अस्वस्थामा 21/11/2012 - 17:24
अगागागागा... बाब्बो.. आक्शी बाजारच उठवला तुमी तर !! चारही वर्णनांशी बाडीस .. हीहीही ... (गडबडा लोळणारा स्माईली )

तिमा 21/11/2012 - 18:36
कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल चुकून 'बजार' च्या ऐवजी पैजार वाचलं. शांतं पापं!

पैसा 21/11/2012 - 19:12
नंगे से खुदा भी डरता है, तुम्हाला इतकी वस्त्रे कशाला पायज्येत हो?
जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे - तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे - तीच्या फारसे जवळ जाउ नका.

गुप्तकाशीतील योगी ३

यकु ·

स्पा 11/08/2012 - 11:39
चायला यकू... असो आपण बोलूच १४ ला माऊ कधी भेटतेस? we need to talk

अत्यंत चुकीच्या अध्यात्मिक साधनेमुळे झालेल्या पराकोटीच्या भ्रमिष्ट मनःस्थितीचं यथार्थ वर्णन! अर्थात भारतात चमत्कारिक लोकांनीच अध्यात्माची वाट लावली आहे आणि त्याला दुजोरा देणारे तितकेच निर्बुद्ध लोक आहेत म्हणून त्यांच फावतय हे पुन्हा अधोरेखित झालं!

In reply to by संजय क्षीरसागर

मोदक 11/08/2012 - 16:03
>>>भारतात चमत्कारिक लोकांनीच अध्यात्माची वाट लावली आहे संजयजी... एक प्रश्न अध्यात्म म्हणजे नक्की काय? आणि माझा अध्यात्मावर विश्वास आहे म्हणजे नक्की कशावर विश्वास आहे? एखादी बाह्य अज्ञात शक्ती आहे... आपल्यातच लपलेली सुप्त शक्ती आहे की आणखी काय? अवांतर - प्रश्न खरच माहिती मिळवण्याच्या उद्देशाने विचारलेला आहे. मला क्लिष्ट भाषा कळणार नाही असे गृहीत धरून सोप्या शब्दात उत्तर दिले तर आनंद होईल.

In reply to by मोदक

अन्या दातार 11/08/2012 - 16:15
अवांतर - प्रश्न खरच माहिती मिळवण्याच्या उद्देशाने विचारलेला आहे. मला क्लिष्ट भाषा कळणार नाही असे गृहीत धरून सोप्या शब्दात उत्तर दिले तर आनंद होईल
ए खरंच यार! काय तो सोक्षमोक्ष लावून टाकाच एकदा. निदान त्यावर आधारीत रट्टाळ धागे तरी कमी होतील ही अपेक्षा.

In reply to by मोदक

देवा माझ्या.... अरे तुझी हौस फिटली नाही का रायगडावर ? एकदा व्यष्टीपासून समष्टीपर्यंत प्रवास करून ये, मग अध्यात्माच्या टर्म्स कळतील ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

स्पा 17/08/2012 - 12:35
सदर प्रतिसाद मोदकाला उद्देशून असल्यास फाट्यावर मारणे :) नसल्यास विमेकाका बुद्धी लैच क्षीण झालीये वाटत तूमची "अनन्य" दातार जी साहेब रायगडावर आले नव्हते श्री रा रा रा मोदक उर्फ मोदू उर्फ मादक , स्वत : तुम्ही (खर्रे .. ? ) वर्सेस प्यारे काका असा सामना रंगला होता अवांतर : कदा व्यष्टीपासून समष्टीपर्यंत प्रवास करून ये, मग अध्यात्माच्या टर्म्स कळतील नको ब्वा आपल एसटी च बरी :D

In reply to by स्पा

सदर प्रतिसाद मोदकाला उद्देशून असल्यास फाट्यावर मारणे
कुणाला? प्रतिसादाला, मोदकाला की तुला ?
विमेकाका बुद्धी लैच क्षीण झालीये वाटत तूमची "अनन्य" दातार जी साहेब रायगडावर आले नव्हते श्री रा रा रा मोदक उर्फ मोदू उर्फ मादक , स्वत : तुम्ही (खर्रे .. ? ) वर्सेस प्यारे काका असा सामना रंगला होता
मी प्रतिसाद मोदकाला दिला आहे म्हणजे त्यालाच उद्देशून असणार ना रे ? बाकी तो सामना अनिर्णीत होता. मोदकाला निकाल लावायचा आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्यारे१ 17/08/2012 - 20:03
तो सामना होता???????? मला तर ब्वा सामान्य चर्चा वाटलेली.... असो. अजून सामनेच रंगवताय? रंगवा! अध्यात्म म्हणजे स्वतःविषयीचं, शरीराविषयीचे, मन, बुद्धी, चित्त, आपण का आलो, जीवनाचा 'खरा' उद्देश काय इ.इ. सगळे प्रश्न.... त्यातूनच माझा नि जगाचा काय संबंध इ.इ. सगळ्या गोष्टी. असं काही आहे का की ज्यामुळं सगळं करुनही न मिळणारं समाधान मिळू शकेल ? एकदा ते मिळालं की पुन्हा पुन्हा शोधाशोध करणं थांबेल, हे नि असे प्रश्न पडल्यावर त्यांचं उत्तर जिथे मिळू शकेल त्या सगळ्यासाठी एक शब्द म्हणजे अध्यात्मशास्त्र. पुन्हा असो.

In reply to by प्यारे१

गणामास्तर 17/08/2012 - 20:36
अध्यात्म म्हणजे स्वतःविषयीचं, शरीराविषयीचे, मन, बुद्धी, चित्त, आपण का आलो, जीवनाचा 'खरा' उद्देश काय इ.इ. सगळे प्रश्न.... त्यातूनच माझा नि जगाचा काय संबंध इ.इ. सगळ्या गोष्टी.
पण मी काय म्हणतो, असे प्रश्न पडावेचं का? जीवनाचा 'खरा' उद्देश कुणाला कळालाय का? आणि जरी कळाला तरी पुढे..? ऐवी तेवी आलोचं आहोत तर आता का आलो?कुठून आलो ? कशाला आलो? या गोष्टींबद्दल चर्चा करत बसण्यात अन वाद घालण्यात काय हशील? बरं, समजा या प्रश्नांची उत्तरे मिळाली तरी असा काय फरक पडणार आहे? अवांतर : हे अध्यात्म नेहमी जड शब्दांत मांडावे लागते की ते जडचं असते?

मन१ 11/08/2012 - 12:23
सगळं सावकाश, अगदि हळुहळू , नीट लक्ष देउन संपूर्ण वाचलं. पण...

आत्मशून्य 11/08/2012 - 13:25
पण अनुभव खरे वाटत नाहीत. अर्थात माझी स्वतःची उपस्थीती या घटनाक्रमात नगण्य असल्याने खरं काय खोटं काय थापा कीती वास्तव कीती हे जाणन मला शक्यच नाही. किम्बहुना या क्षणी माझा अध्यात्मावरच विश्वास उरला नाही, असो यावर चर्चा गरजेनुसार करु. माझ्या स्मृती नुसार रात्री तुला तंबाखु/सिगारेट मारायची होती म्हणुन आपण जेवण झाल्यावर पानाच्या टपरीवर चक्कर टाकायला गेलो तिथेच पुडीमधे गोळा कसला आहे याची विचारणा मी कुतुहलाने केली व तो भांगेचा छोटासा गोळा चक्क कायदेशीर मान्यतेने विकायला ठेवला आहे या माहीतीचे आपल्याला अप्रूप वाटले व त्या परीस्थीतीत विशेषतः १ रुपयाची भांग ती अशी काय चढणार, गुटखापण यापेक्षा तिव्र असेल म्हणुन आपण प्रथमच (माझ्या आयुष्यात तरी मी प्रथमच) केवळ त्याच दिवशी अतिशय कुतुहलाने १ रुपयाची भांग विकत घेतली. त्यानंतर मात्र काही दिवस रात्री तु भांग सेवन करत ध्यानात बसायचे प्रयोग करत होतास व मलाही एक दोन वेळा भांग खाण्याचा आग्रह केलास जो मी न जुमानता तुला जर अंगात खरच विजेचे झटके बसतात (अध्यात्मीक अनुभव म्हणुन) तर मला स्पर्श करुन त्याचा अनुभव दे असे म्हटलो. तु आव्हान स्विकारुन ध्यानाला बसलास व विशीष्ठ वेळेनंतर मला तुझ्या अंगाला स्पर्श मधुन मधुन स्पर्श करायला सांगीतलेस परंतु मला एकदाही कसलाही धक्का/उर्जा वगैरे वगैरे अनुभवाला आली नाही. हे बघुन तु अजुन काहीवेळ प्रयत्न केलास पण शेवटी तु मान्य केलेस की मला तु जे म्हणतोस त्याचा तु अनुभव देउ शकत नाहीस, तुला स्पर्श करुन इतरांना विद्युत धक्का बसु शकत नाही, व ही जाणीव फक्त तुझ्यापुरतीच मर्यादीत आहे. त्यामुळे मला स्वतःला तरी ही गोश्ट कितपत सत्य आहे याची शेवटपर्यंत शंकाच वाटत राहीली. असो आधी म्हटल्या प्रमाणे इतर घटनाक्रमात मी उपस्थीत नसल्याने आपल्या बाकीच्या अनुभवाबद्दल विषेश विचार मनात येत नाही. पण एक वैयक्तीक अनुभव म्हणुन हा धागा अतिशय माहीतीपुर्ण आहे यात शंकाच नाही.

In reply to by आत्मशून्य

मन१ 11/08/2012 - 13:28
reporting शैली आवडली. विशेष काहीही जोरदार प्रतिक्रिया वगैरे न देता "झाले ते असे झाले" असं वृत्तनिवेदकासारखं, शांत, काहीसं त्रयस्थ शैलीनं लिहिलेला प्रतिसाद. वाचणार्‍यांनाही त्यानिमित्तानं घटनेबद्दल अधिक सविस्तर माहिती मिळेल इतकच.

In reply to by आत्मशून्य

तु आव्हान स्विकारुन ध्यानाला बसलास व विशीष्ठ वेळेनंतर मला तुझ्या अंगाला स्पर्श मधुन मधुन स्पर्श करायला सांगीतलेस परंतु मला एकदाही कसलाही धक्का/उर्जा वगैरे वगैरे अनुभवाला आली नाही. हे बघुन तु अजुन काहीवेळ प्रयत्न केलास पण शेवटी तु मान्य केलेस की मला तु जे म्हणतोस त्याचा तु अनुभव देउ शकत नाहीस, तुला स्पर्श करुन इतरांना विद्युत धक्का बसु शकत नाही, व ही जाणीव फक्त तुझ्यापुरतीच मर्यादीत आहे.
मी तर सुरुवातीलाच म्हटलय : अत्यंत चुकीच्या अध्यात्मिक साधनेमुळे झालेल्या पराकोटीच्या भ्रमिष्ट मनःस्थितीचं यथार्थ वर्णन! सिद्धसमाधी योगाचे सर्वेसर्वा ऋषी प्रभाकर यांच्याशी एकदा संवाद घडला होता, त्यांनी एक अफलातून गोष्ट सांगितली होती, म्हणाले " आय टेल यू , एक वेळ शारीरिक निर्वस्त्रता साधणं (ज्यात दिगंबर पंथीयांचा उभा जन्म जातो ) शक्य आहे पण मानसिक निर्वस्त्रता अत्यंत कठीण!" आत्मशून्यच्या प्रतिसादामुळे लेखक तर पूर्ण अनावृत्त झालाय, आता त्या विधानाचा प्रत्येक प्रतिसादातून कसा अनुभव येतो ते पहायला मजा येणाराये; म्हणजे प्रतिसाद द्यावा तर उघडे पडणार आणि नाय द्यावा तर सहन होत नाही. कशाला घातली `(गुप्त)काशी' ही उक्ती अशी सार्थ होईल वाटलं नव्हतं !

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर साहेब, आपण जे लिहिता आणि ज्या तत्वाचे प्रबोधन करता त्याच्या विरूद्ध आपले लिहिणे असते (वागणेही कदाचित असू शकेल). आपण किती खाली उतरायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. वारीतील दोन दिंड्या जेव्हा मी पुढे का तू यावरून भांडतात तेव्हाही मला असाच विस्मय वाटतो. आपण अर्थातच म्हणू शकाल की यकूने तो काय लिहितो हे आपण वाचले आहे का ? याला उत्तर माझे पहिले वाक्य आहे. आणि मला तरी वाटते तो दुसर्‍याला उपदेश करत नाही. आपण करता व स्वतः शुल्लक गोष्टींच्या पार गेलेला नाहीत याचा खेद आहे. स्पष्ट लिहिले पण आपल्याकडून असल्या फालतू प्रतिक्रियांची अपेक्षा नसल्यामुळे लिहिले. शेवटी आपली मर्जी !...

In reply to by जयंत कुलकर्णी

सोत्रि 11/08/2012 - 23:51
जयंतजी, प्रतिसादातील भावनेशी सहमत! - (काशी गुप्त असेल तर तिथे कसे जायचे ह्या विचारात असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

मन१ 12/08/2012 - 18:29
- (काशी गुप्त असेल तर तिथे कसे जायचे ह्या विचारात असलेला) सोकाजी मागील भागात गुप्तकाशीत जायचे स्पष्ट डिटेल्स दिलेले आहेत. ते ठिकाणाचे नाव आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

संपत 13/08/2012 - 12:03
हे अरुंधती प्रकरणातले ऋषी प्रभाकरच ना? त्यांच्या शारीरिक निर्वस्त्रतेच्या हातोटीबद्दल मध्यंतरी मीडियात बरीच चर्चा होती :)

शैलेन्द्र 11/08/2012 - 15:31
माणसाने वेळेवर लग्न करावे, :) त्रास कमी होत नाही पण बदलतो.. म्हणजे इतरांना जो होतो तोच आपल्यालाही होत असल्याने उपाय करणे सोपे जाते.. बाकी लेख वाचुन डोक्याची मंडई झाली.

संपादक मंडळ 11/08/2012 - 16:34
या धाग्यात व्यक्त केलेले अनुभव लेखकाचे स्वतःचे आहेत. इतरांनी त्याबद्दल आपली मते कृपया गांभीर्यपूर्वक व्यक्त करावीत. अनुभव पटले नाहीत तर तसे मत व्यक्त करावे, पण चेष्टा, थट्टामस्करी कृपया टाळावी. तसेच कोणतीही वैयक्तिक शेरेबाजी टीका-टिप्पणी करू नये.

In reply to by संपादक मंडळ

हे धोरण केवळ या धाग्यापुरतंच लागू आहे की इतर धाग्यांनाही? सगळ्याच धाग्यांवर फक्त गांभीर्यपूर्ण मतं व्यक्त करायची झाली तर मिपाचा आत्माच हरवून जाईल अशी भीती वाटते, म्हणून विचारलं.

In reply to by राजेश घासकडवी

शैलेन्द्र 13/08/2012 - 10:47
बा डी स.. मीही इथे दिलेली प्रतिक्रिय, निव्वळ गम्मत म्हणुन दिली आहे.. बाकी प्रत्येकाच्या श्रद्धा व अनुभवांबद्द्ल आदर आहेच..

रसिकांसाठी कवितांचे 'विडंबन' केले जाते त्या धर्तीवर चांगल्या परंतु अगम्य भाषेतील लेखांचे सर्वसामान्यांना कळेल अशा सुलभ भाषेत कोणीतरी 'भाषांतर' करावे, हि नम्र विनंती.

५० फक्त 11/08/2012 - 18:25
+१००० टु पेठकर काका, फक्त एका बदलासहित, रसिकांसाठी कवितांचे 'विडंबन' केले जाते त्या धर्तीवर चांगल्या परंतु अगम्य भाषेतील लेखांचे सर्वसामान्यांना कळेल अशा सुलभ भाषेत कोणीतरी 'भाषांतर' करावे, हे अतिशय विनम्र आवाहन .

भारतात चमत्कारिक लोकांनीच अध्यात्माची वाट लावली आहे संजयजी... एक प्रश्न अध्यात्म म्हणजे नक्की काय? आणि माझा अध्यात्मावर विश्वास आहे म्हणजे नक्की कशावर विश्वास आहे? एखादी बाह्य अज्ञात शक्ती आहे... आपल्यातच लपलेली सुप्त शक्ती आहे की आणखी काय? अवांतर - प्रश्न खरच माहिती मिळवण्याच्या उद्देशाने विचारलेला आहे. मला क्लिष्ट भाषा कळणार नाही असे गृहीत धरून सोप्या शब्दात उत्तर दिले तर आनंद होईल.
सर्व अध्यात्म केवळ तीन शब्दात संपन्न होईल `आपण सत्य आहोत'! आता प्रश्न येतो की 'सत्य म्हणजे काय?' याचं सरळ उत्तर दिलं तर ते असं होईल `आपण निराकार जाणीव आहोत' पण मग तुम्ही म्हणाल `काही समजलं नाही!' यावर नेगटीव उत्तर द्यावं लागतं `आपण व्यक्ती आहोत हा भ्रम दूर होणं म्हणजे सत्य गवसणं आहे' ("आपण गोल्डफिश आहोत" ही मान्यता आहे, वस्तुस्थिती नाही.) मग तुम्ही विचारता `हा भ्रम कसा दूर होईल?' तर यावर तीन मार्ग आहेत (आणि ते सर्वस्वी भिन्न आहेत) : सांख्य, भक्ती आणि तंत्र. बहुतेक लोक भक्तीमार्गी आहेत आणि तो भावनिक विषय आहे तस्मात इथे काही लिहित नाही. तंत्रमार्ग म्हणजे लेखात वर्णन केलेला मार्ग, यात सिद्धींना (पदार्थविज्ञान, शरीरविज्ञान किंवा तत्सम वैज्ञानिक नियमांविरुद्ध काही घडवू शकणं) महत्त्व आहे, ती कसोटी समजली जाते आणि त्याला चमत्कार म्हटलय. भारतीय मानसिकता चमत्कार आणि सत्याचा उलगडा या दुहीत सापडलीये. उदाहरणार्थ : निराकारला वजन नाही त्यामुळे सिद्धपुरुष पाण्यावरनं चालू शकेल असा युगानुयुगं भ्रम आहे पण निराकाराला वजन नसलं तरी शरीराला आहे त्यामुळे ते बापाजन्मात शक्य नाही. मग होतं काय पाश्चिमात्य लोक टेक्निकचा अभ्यास करुन स्विमींगची सर्व मेडल्स मिळवतात आणि आपण खुळ्यासारखे `एक दिवस मी पाण्यावरनं चालत जाईन तेव्हा कळेल!' या भ्रमात धड पोहणं ही नाही आणि सत्यही नाही अशा भंपक मानसिकतेत जगतो. तिच गोष्ट `कर्णपिशाच्च्याची' , जाणीव एक आहे आणि सर्वत्र आहे त्यामुळे मला इथे बसून अमेरिकेतल्या माणसाशी विनासाधन संभाषण करता येईल या भ्रमात आपण राहतो आणि ते सेल फोन्स, इंटरनेट आणि कायकाय संशोधन करुन कल्पना प्रत्यक्षात उतरवतात, आपलं मात्र हसं होतं! सगळे पदार्थ कोणत्याना कोणत्या पदार्थाचं रुपांतरण आहेत मग मी `रसायन सिद्धीप्राप्त करुन' एक दिवस `मातीचं सोनं करीन' या उदंड इच्छेपायी माझ्या एका जवळच्या वकील मित्रानं सोन्यासारख्या आयुष्याची माती करुन घेतली आहे आणि तो अजून मागे हटायला तयार नाही. सगळी निर्मिती निराकारातून आहे मग `हवेतून नोटा काढता येतील' या अदम्य विश्वासातून माझ्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाची सांपत्तिक दुर्दशा होऊन आता संपूर्ण हवा टाईट झाली आहे. तर अशी अनेक उदाहरणं देता येतील, पण असो, सांख्यमार्ग एकदम सही आहे त्याचं म्हणणय `आपण सत्य आहोत म्हणूनच आपल्याला सत्य समजेल!' तो फक्त उलगडा आहे, गैरसमज दूर होणं आहे, कोणत्याही साधनेची आवश्यकता नाही. एकदा उलगडा झाला की मग आपण आपलं काम चोख करु शकू, आपलीही सृजनात्मकता आपल्याला साथ देईल, भ्रमातून मोकळे झाल्यानं आपणही शोध लावू शकू, आपण स्वाभिमानी झालो तर सर्वत्र पसरलेला भ्रष्टाचार दूर होईल, आपण संपन्न झालो तर जातीयवाद संपेल कारण संधीच्या समान वाटपाला आपला विरोध राहणार नाही, लोकसंख्येसारख्या मूलभूत प्रश्नाची सोडवणूक होईल. भारतीय मानसिकता या `चमत्कारातून' मुक्त व्हावी अशा अत्यंत प्रामाणिक अपेक्षनं उत्तर दिलयं, बघा झेपतय का!

In reply to by संजय क्षीरसागर

मूकवाचक 12/08/2012 - 23:20
भक्तीमार्गः मिळे सागरा अखंड-धारा जशी जान्हवी जगतीं तसा भक्त तो मला भेटतो अनन्य-भावें अंतीं मिळता अनलीं इंधन जैसे अग्नि-रूप ते होतें साक्षात्कारी तेवि संपते देव-भक्त हे नातें मजसी मिळतां नुरे तत्वता 'मी-तो' ऐसे द्वैत म्हणुनि राहे मी चि होउनी मज माजी चि निवांत योगमार्गः असे मनाचे एक भले की लागेल जिथे गोडी तिथे रंगते सु-स्थिर होते मुळी न ते स्थळ सोडी आत्मानुभवी तयासि लावी नित्य-सुखाचा छंद सुस्थिर मग ते राहील तिथे विसरूनी विषयानंद प्रबळ इंद्रिये मनी मिसळती मन एकवटे पवनी पवन हि गगनी मिळे गगन ते आटे चि महा-शून्यी असा तयाचा नेणो कैसा सहज होय अभ्यास जाण निश्चये स्वये समाधी शोधित येई त्यास ज्ञानमार्गः जे नाही ते असेल कुठुनी अभाव अस्तित्वाचा? तत्वज्ञांनी निर्णय केला ह्या दोन्हीचा साचा (साचा - नेमका) जसे वेगळे करी मिसळले राजहंस पय-पाणी तद्वत् विश्वी गुप्त सार ते शोधी तत्व-ज्ञानी सुवर्ण आणिक हीण निवडिती बुद्धिमंत तावून उपाधीतुनी तेवि काढिती संत सार शोधून की पाखडूनी भूस टाकूनी केवळ दाणा घेती तैसे ज्ञानी माया त्यजुनी ब्रह्म-पदी स्थिर होती संदर्भ: स्वामी स्वरूपानंद (पावस) विरचित - 'श्रीमत् भावार्थ गीता' (पुस्तकाचे मूल्य - १५ रूपये) - 'श्री गीता-तत्व-सार' (पुस्तकाचे मूल्य - ५ रूपये)

नेत्रेश 11/08/2012 - 23:26
दिडकीची भांग घेतली की हजारो कल्पना सुचता असे लो. टिळकांनी म्हणुन ठेवले आहे, त्याची प्रचिती येते आहे.

आपण जे लिहिता आणि ज्या तत्वाचे प्रबोधन करता त्याच्या विरूद्ध आपले लिहिणे असते (वागणेही कदाचित असू शकेल). आपण किती खाली उतरायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.
= तुम्ही माझ्या लेखावर आलेले प्रतिसाद बहुदा वाचले नसावेत (ते आता काढलेत) मग तुम्हाला परिस्थितीची कल्पना आली असती. माझा इथला एक प्रतिसाद काढला गेलाय पण ते रेसिप्रोकेशन आहे आणि मला (त्याविषयी काही अधिकार नसला तरी) सर्वस्वी मंजूर आहे . त्याबद्दल तुम्ही म्हणत असाल तर दुसर्‍याला उत्तर देणं (आणि ते ही डेकोरम पाळून ) यात मला वैषम्य नाही, ते स्वाभिमान आणि पुळचटपणा यातल्या फरका इतकं स्पष्ट आहे.
वारीतील दोन दिंड्या जेव्हा मी पुढे का तू यावरून भांडतात तेव्हाही मला असाच विस्मय वाटतो.
अजिबात नाही, लेखनाचा विषय अध्यात्मिक असला तरी मी सांख्यमार्गी आहे आणि लेख तंत्रमार्गावर आहे, ते दोन सर्वस्वी भिन्न मार्ग आहेत.
आपण अर्थातच म्हणू शकाल की यकूने तो काय लिहितो हे आपण वाचले आहे का ? याला उत्तर माझे पहिले वाक्य आहे. आणि मला तरी वाटते तो दुसर्‍याला उपदेश करत नाही. आपण करता व स्वतः शुल्लक गोष्टींच्या पार गेलेला नाहीत याचा खेद आहे.
कृपया असा गैरसमज करुन घेऊ नका , मी माझं आकलन शेअर करतो उपदेश करत नाही.
स्पष्ट लिहिले पण आपल्याकडून असल्या फालतू प्रतिक्रियांची अपेक्षा नसल्यामुळे लिहिले. शेवटी आपली मर्जी !...
= तुमचा माझ्याशी या संकेतस्थळावरचा हा पहिला संवाद आहे, आपल्या माझ्याकडून अपेक्षा आहेत हे वाचून आनंद झाला पण मी कधीही कुणाविरुद्ध लिहित नाही हे जितकं खरंय तितकंच सर्वस्वी एकटा कोणत्याही प्रतिसादाला उत्तर देऊ शकतो ही देखील वस्तुस्थिती आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

@ संजय प्रतिसाद, दिलेला प्रतिसाद, काढलेला प्रतिसाद तो सुद्धा आभासी जगातला, माझा अनूभव, मी, प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देऊ शकतो, मी....मी.....मी...... आपले सगळे लेखन मी वाचत असतो मला वाटते त्यात एका विशिष्ठ विचारधारणेचा प्रचार/प्रबोधन असते ते शेअर करणे या प्रकाराने केले असते. मी विचारतोय, आपण सगळे सहज सुंदर निरामय आनंदी आयुष्य केव्हा जगायला शिकणार ! माझ्या लक्षात हेही आले आहे की आपण उदाहरण हे उदाहरण म्हणून घेत नाही ..लगेच मी सांख्यवादी आहे......चालू. मला काय म्हणायचे होते हे आपल्या लक्षात आले असावे. ///= तुमचा माझ्याशी या संकेतस्थळावरचा हा पहिला संवाद आहे//// अरे बापरे ! हेही वाक्य असे लिहिले आहे की मी घाबरलेलो आहे. असो...मला वाटते कदाचित माझा हा सगळा गैरसमज (असला तर) प्रत्यक्ष भेटल्यावर (कधी भेटलो तर) दूर होईल. आपल्या लिखाणाच्या पद्धतीवरून आपल्या विषयी आपण लोकांना उपदेश करता असेच वाटते. शेअरींग वाटत नाही. कदाचित लिखाणाची स्टाईल बदलल्यास उपयोग होईल असे वाटते. शेवटी एखाद्यास मदतीची आवश्यकता आहे हे पटल्यावर जमेल तेवढी मदत करावी. माझे ऐकले तर मदत....इत्यादी... असे असू नये...Please read between the lines... असो. हा या धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद ...........

In reply to by जयंत कुलकर्णी

सहज, सुंदर आणि निरामय तर जगतोय!
प्रतिसाद, दिलेला प्रतिसाद, काढलेला प्रतिसाद तो सुद्धा आभासी जगातला, माझा अनूभव, मी, प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देऊ शकतो, मी....मी.....मी...... आपले सगळे लेखन मी वाचत असतो मला वाटते त्यात एका विशिष्ठ विचारधारणेचा प्रचार/प्रबोधन असते ते शेअर करणे या प्रकाराने केले असते. मी विचारतोय, आपण सगळे सहज सुंदर निरामय आनंदी आयुष्य केव्हा जगायला शिकणार !
= हा `मी' वैयक्तिक नाही, सार्वजनिक आहे, तुमचा आणि माझा `मी' एक आहे या अनुरोधानं पाहा मग तसं वाटणार नाही
माझ्या लक्षात हेही आले आहे की आपण उदाहरण हे उदाहरण म्हणून घेत नाही ..लगेच मी सांख्यवादी आहे......चालू. मला काय म्हणायचे होते हे आपल्या लक्षात आले असावे.
= तुम्ही दोन दिंड्या म्हणालात याला ते उत्तर आहे
तुमचा माझ्याशी या संकेतस्थळावरचा हा पहिला संवाद आहे. अरे बापरे ! हेही वाक्य असे लिहिले आहे की मी घाबरलेलो आहे.
= यात घाबरण्यासारखं काय आहे?
असो...मला वाटते कदाचित माझा हा सगळा गैरसमज (असला तर) प्रत्यक्ष भेटल्यावर (कधी भेटलो तर) दूर होईल. आपल्या लिखाणाच्या पद्धतीवरून आपल्या विषयी आपण लोकांना उपदेश करता असेच वाटते. शेअरींग वाटत नाही. कदाचित लिखाणाची स्टाईल बदलल्यास उपयोग होईल असे वाटते.
= येस! पण आता हे वाक्य `मी' न घालता कसं लिहिणार?
शेवटी एखाद्यास मदतीची आवश्यकता आहे हे पटल्यावर जमेल तेवढी मदत करावी. माझे ऐकले तर मदत....इत्यादी... असे असू नये...Please read between the lines...
= अध्यात्मात `दिक्षा' म्हणून एक विधी आहे, त्यानं साधक गुरुप्रती रिसेपटीव होतो, तो शांतपणे ऐकून घेतो, एकदा दिक्षा घेतली की गुरु विरुद्ध त्याला काही बोलता येत नाही. आज संकेतस्थळावर लिहिताना ते शक्य नाही आणि लेखन कुणीही समोर नसताना केलं जातं त्यामुळे ज्यांचाशी संवाद साधला जाऊ शकतो त्यांना उत्तरं देता येतात, जे निव्वळ उपहास करतात त्यांना कळण्याची शक्यता नसते असा त्या विधानाचा अर्थ आहे.

//अध्यात्मात `दिक्षा' म्हणून एक विधी आहे, त्यानं साधक गुरुप्रती रिसेपटीव होतो, तो शांतपणे ऐकून घेतो, एकदा दिक्षा घेतली की गुरु विरुद्ध त्याला काही बोलता येत नाही. आज संकेतस्थळावर लिहिताना ते शक्य नाही आणि लेखन कुणीही समोर नसताना केलं जातं त्यामुळे ज्यांचाशी संवाद साधला जाऊ शकतो त्यांना उत्तरं देता येतात, जे निव्वळ उपहास करतात त्यांना कळण्याची शक्यता नसते असा त्या विधानाचा अर्थ आह///// दुसरे काही करता येण्यासारखे नसल्यामुळे... :-)

प्रास 12/08/2012 - 11:33
मुंबईत कधी येताय? तुमच्यासंगतीत दक्षिण मुंबईत खादाडी कट्टा करावा म्हणतोय.... :-)

In reply to by विलासराव

कवितानागेश 12/08/2012 - 15:36
मलापण मलापण... :) ( मला 'डिस्टंट कट्टा' जमणार नाही, आधीच क्लीयर करुन ठेवते.) @ यकु : तुला धपाटे द्यावे लागतील असे दिसतय.... कधी येतोस?

मदनबाण 13/08/2012 - 09:45
इंदूरचा जॉब सोडलेला असताना, आणि माझ्यात नाथांच्या जीव संक्रमणानंतर बुद्धी अस्थिर झालेली असताना माझ्या बाबतीत काय घडलंय, आणि झालेल्या घटनेचं फलित काय हे माझ्यासह इतर कुणालाच नीटसं कळलेलं नसताना बिकांनी मला स्वयंप्रेरणेने 'तुझ्यावर प्रयोग झालाय, आता बिलकुल हिंडत बसू नकोस - तुझ्या गावी जा, आईवडीलांची भेट घे - तुझ्या गुरुघरी जाऊन शिव झालेल्या महाराजांच्या समाधीसमोर बसून त्यांना सगळं सांग, नाम स्मरण कर' हे बजावलं. >>> यकु याचा अर्थ काय रे ? जरा डिटेल मधे सांग ना !

यशवंता, आधिचे दोन भाग वाचुन तुझ्या बद्दल काळजी वाटत होती. हा भाग वाचल्यावर ती वाढली आहे. हे सगळे जर खरे असेल तर वेळीच स्वतःला सावर आणि जर काल्पनीक असेल (ते तसेच असावे अशी आशा आहे) तर वेळीच तसा खुलासा कर. पैजारबुवा,

कवितानागेश 13/08/2012 - 12:38
इथे विषय निघालाय आणि काहीजणांनी विचारले, म्हणून रेकीबद्दल मला असलेली माहिती थोडक्यात शेअर करतेय. रेकी म्हणजे प्राणशक्ती. ही सगळीकडे आहे. आपल्या संकल्पानी तिला दिशा देता येते. अशी रेकी थेरेपीमागची थिअरी आहे. प्राण : काही प्राणायमाच्या प्रकारात या प्राणवायूहून वेगळ्या अशा सूक्ष्म 'प्राणा'ची जाणीव सहज होउ शकेल. त्याचबरोबर आपल्या शरीरासोबत असलेल्या प्राणमय कोषाची ( energy body) देखिल जाणीव सहज होउ शकते. हा प्राण संक्रमित करता येतो. (याबद्दल मनोगतावर मागे 'निरुपमा ' यांनी काही लेख लिहिले होते.) ही प्राणशक्तीची जाणीव केवळ आपल्या concentration level वर अवलंबून आहे. त्यासाठी कुठलीही वेगळी साधना वगरै करायची गरज नाही. कारण प्राण प्रत्येकाकडे आहे. प्रत्येक ' होमो सेपिअन' हे करु शकेल. (इतर प्राण्यांबद्दल मला माहित नाही.) सगळ्यात महत्त्वाची आपली सद्भावना व त्यायोगे होणारी प्रार्थना.

निश 13/08/2012 - 16:11
यकु शेठ, तुमचे अनुभव हे तुमचे आहेत. ते नक्किच तुम्हाला आले असतील. परत लिहिते झालात ह्याबद्दल धन्यवाद. लक्षात ठेवा परमेश्वर म्हंजे परम + ईश्वर. माझ्या तुमच्यात असलेला तो देव. म्हणुन देहातल्या देवाला ओळखा व देव बाहेर शोधत असताना फसगत होणार नाही ह्याची काळजी घ्या.

यकु 15/08/2012 - 13:34
लेखनाचा उद्देश केवळ माझ्या बाबतीत झालेल्या घटनांची नोंद रहावी हा आहे. वर लिहीलेलं काही मित्रांना नीट कळलं नाही, काल्पनिक वाटलं वगैरेबद्दल मला काही करता येऊ शकणारं नाही, काळजी व्यक्त करणार्‍या व सगळ्याच प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

In reply to by प्रास

आंबोळी 20/08/2012 - 20:19
गळ्यातील नाग कंदीलाच्या रुपात नांदत आहे.... ज्याच्या नावाने कंदील लागतो त्याला जाउन स्वप्नात नाग चावतो.... त्यामुळे माणूस मनातल्या मनात मरतो... आणि "बॉडी कॅनॉट लिव्ह विदाऊट माईंड" (अधिक माहिती साठी पहा मॅट्रिक्स-१)... असो.

स्पा 11/08/2012 - 11:39
चायला यकू... असो आपण बोलूच १४ ला माऊ कधी भेटतेस? we need to talk

अत्यंत चुकीच्या अध्यात्मिक साधनेमुळे झालेल्या पराकोटीच्या भ्रमिष्ट मनःस्थितीचं यथार्थ वर्णन! अर्थात भारतात चमत्कारिक लोकांनीच अध्यात्माची वाट लावली आहे आणि त्याला दुजोरा देणारे तितकेच निर्बुद्ध लोक आहेत म्हणून त्यांच फावतय हे पुन्हा अधोरेखित झालं!

In reply to by संजय क्षीरसागर

मोदक 11/08/2012 - 16:03
>>>भारतात चमत्कारिक लोकांनीच अध्यात्माची वाट लावली आहे संजयजी... एक प्रश्न अध्यात्म म्हणजे नक्की काय? आणि माझा अध्यात्मावर विश्वास आहे म्हणजे नक्की कशावर विश्वास आहे? एखादी बाह्य अज्ञात शक्ती आहे... आपल्यातच लपलेली सुप्त शक्ती आहे की आणखी काय? अवांतर - प्रश्न खरच माहिती मिळवण्याच्या उद्देशाने विचारलेला आहे. मला क्लिष्ट भाषा कळणार नाही असे गृहीत धरून सोप्या शब्दात उत्तर दिले तर आनंद होईल.

In reply to by मोदक

अन्या दातार 11/08/2012 - 16:15
अवांतर - प्रश्न खरच माहिती मिळवण्याच्या उद्देशाने विचारलेला आहे. मला क्लिष्ट भाषा कळणार नाही असे गृहीत धरून सोप्या शब्दात उत्तर दिले तर आनंद होईल
ए खरंच यार! काय तो सोक्षमोक्ष लावून टाकाच एकदा. निदान त्यावर आधारीत रट्टाळ धागे तरी कमी होतील ही अपेक्षा.

In reply to by मोदक

देवा माझ्या.... अरे तुझी हौस फिटली नाही का रायगडावर ? एकदा व्यष्टीपासून समष्टीपर्यंत प्रवास करून ये, मग अध्यात्माच्या टर्म्स कळतील ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

स्पा 17/08/2012 - 12:35
सदर प्रतिसाद मोदकाला उद्देशून असल्यास फाट्यावर मारणे :) नसल्यास विमेकाका बुद्धी लैच क्षीण झालीये वाटत तूमची "अनन्य" दातार जी साहेब रायगडावर आले नव्हते श्री रा रा रा मोदक उर्फ मोदू उर्फ मादक , स्वत : तुम्ही (खर्रे .. ? ) वर्सेस प्यारे काका असा सामना रंगला होता अवांतर : कदा व्यष्टीपासून समष्टीपर्यंत प्रवास करून ये, मग अध्यात्माच्या टर्म्स कळतील नको ब्वा आपल एसटी च बरी :D

In reply to by स्पा

सदर प्रतिसाद मोदकाला उद्देशून असल्यास फाट्यावर मारणे
कुणाला? प्रतिसादाला, मोदकाला की तुला ?
विमेकाका बुद्धी लैच क्षीण झालीये वाटत तूमची "अनन्य" दातार जी साहेब रायगडावर आले नव्हते श्री रा रा रा मोदक उर्फ मोदू उर्फ मादक , स्वत : तुम्ही (खर्रे .. ? ) वर्सेस प्यारे काका असा सामना रंगला होता
मी प्रतिसाद मोदकाला दिला आहे म्हणजे त्यालाच उद्देशून असणार ना रे ? बाकी तो सामना अनिर्णीत होता. मोदकाला निकाल लावायचा आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्यारे१ 17/08/2012 - 20:03
तो सामना होता???????? मला तर ब्वा सामान्य चर्चा वाटलेली.... असो. अजून सामनेच रंगवताय? रंगवा! अध्यात्म म्हणजे स्वतःविषयीचं, शरीराविषयीचे, मन, बुद्धी, चित्त, आपण का आलो, जीवनाचा 'खरा' उद्देश काय इ.इ. सगळे प्रश्न.... त्यातूनच माझा नि जगाचा काय संबंध इ.इ. सगळ्या गोष्टी. असं काही आहे का की ज्यामुळं सगळं करुनही न मिळणारं समाधान मिळू शकेल ? एकदा ते मिळालं की पुन्हा पुन्हा शोधाशोध करणं थांबेल, हे नि असे प्रश्न पडल्यावर त्यांचं उत्तर जिथे मिळू शकेल त्या सगळ्यासाठी एक शब्द म्हणजे अध्यात्मशास्त्र. पुन्हा असो.

In reply to by प्यारे१

गणामास्तर 17/08/2012 - 20:36
अध्यात्म म्हणजे स्वतःविषयीचं, शरीराविषयीचे, मन, बुद्धी, चित्त, आपण का आलो, जीवनाचा 'खरा' उद्देश काय इ.इ. सगळे प्रश्न.... त्यातूनच माझा नि जगाचा काय संबंध इ.इ. सगळ्या गोष्टी.
पण मी काय म्हणतो, असे प्रश्न पडावेचं का? जीवनाचा 'खरा' उद्देश कुणाला कळालाय का? आणि जरी कळाला तरी पुढे..? ऐवी तेवी आलोचं आहोत तर आता का आलो?कुठून आलो ? कशाला आलो? या गोष्टींबद्दल चर्चा करत बसण्यात अन वाद घालण्यात काय हशील? बरं, समजा या प्रश्नांची उत्तरे मिळाली तरी असा काय फरक पडणार आहे? अवांतर : हे अध्यात्म नेहमी जड शब्दांत मांडावे लागते की ते जडचं असते?

मन१ 11/08/2012 - 12:23
सगळं सावकाश, अगदि हळुहळू , नीट लक्ष देउन संपूर्ण वाचलं. पण...

आत्मशून्य 11/08/2012 - 13:25
पण अनुभव खरे वाटत नाहीत. अर्थात माझी स्वतःची उपस्थीती या घटनाक्रमात नगण्य असल्याने खरं काय खोटं काय थापा कीती वास्तव कीती हे जाणन मला शक्यच नाही. किम्बहुना या क्षणी माझा अध्यात्मावरच विश्वास उरला नाही, असो यावर चर्चा गरजेनुसार करु. माझ्या स्मृती नुसार रात्री तुला तंबाखु/सिगारेट मारायची होती म्हणुन आपण जेवण झाल्यावर पानाच्या टपरीवर चक्कर टाकायला गेलो तिथेच पुडीमधे गोळा कसला आहे याची विचारणा मी कुतुहलाने केली व तो भांगेचा छोटासा गोळा चक्क कायदेशीर मान्यतेने विकायला ठेवला आहे या माहीतीचे आपल्याला अप्रूप वाटले व त्या परीस्थीतीत विशेषतः १ रुपयाची भांग ती अशी काय चढणार, गुटखापण यापेक्षा तिव्र असेल म्हणुन आपण प्रथमच (माझ्या आयुष्यात तरी मी प्रथमच) केवळ त्याच दिवशी अतिशय कुतुहलाने १ रुपयाची भांग विकत घेतली. त्यानंतर मात्र काही दिवस रात्री तु भांग सेवन करत ध्यानात बसायचे प्रयोग करत होतास व मलाही एक दोन वेळा भांग खाण्याचा आग्रह केलास जो मी न जुमानता तुला जर अंगात खरच विजेचे झटके बसतात (अध्यात्मीक अनुभव म्हणुन) तर मला स्पर्श करुन त्याचा अनुभव दे असे म्हटलो. तु आव्हान स्विकारुन ध्यानाला बसलास व विशीष्ठ वेळेनंतर मला तुझ्या अंगाला स्पर्श मधुन मधुन स्पर्श करायला सांगीतलेस परंतु मला एकदाही कसलाही धक्का/उर्जा वगैरे वगैरे अनुभवाला आली नाही. हे बघुन तु अजुन काहीवेळ प्रयत्न केलास पण शेवटी तु मान्य केलेस की मला तु जे म्हणतोस त्याचा तु अनुभव देउ शकत नाहीस, तुला स्पर्श करुन इतरांना विद्युत धक्का बसु शकत नाही, व ही जाणीव फक्त तुझ्यापुरतीच मर्यादीत आहे. त्यामुळे मला स्वतःला तरी ही गोश्ट कितपत सत्य आहे याची शेवटपर्यंत शंकाच वाटत राहीली. असो आधी म्हटल्या प्रमाणे इतर घटनाक्रमात मी उपस्थीत नसल्याने आपल्या बाकीच्या अनुभवाबद्दल विषेश विचार मनात येत नाही. पण एक वैयक्तीक अनुभव म्हणुन हा धागा अतिशय माहीतीपुर्ण आहे यात शंकाच नाही.

In reply to by आत्मशून्य

मन१ 11/08/2012 - 13:28
reporting शैली आवडली. विशेष काहीही जोरदार प्रतिक्रिया वगैरे न देता "झाले ते असे झाले" असं वृत्तनिवेदकासारखं, शांत, काहीसं त्रयस्थ शैलीनं लिहिलेला प्रतिसाद. वाचणार्‍यांनाही त्यानिमित्तानं घटनेबद्दल अधिक सविस्तर माहिती मिळेल इतकच.

In reply to by आत्मशून्य

तु आव्हान स्विकारुन ध्यानाला बसलास व विशीष्ठ वेळेनंतर मला तुझ्या अंगाला स्पर्श मधुन मधुन स्पर्श करायला सांगीतलेस परंतु मला एकदाही कसलाही धक्का/उर्जा वगैरे वगैरे अनुभवाला आली नाही. हे बघुन तु अजुन काहीवेळ प्रयत्न केलास पण शेवटी तु मान्य केलेस की मला तु जे म्हणतोस त्याचा तु अनुभव देउ शकत नाहीस, तुला स्पर्श करुन इतरांना विद्युत धक्का बसु शकत नाही, व ही जाणीव फक्त तुझ्यापुरतीच मर्यादीत आहे.
मी तर सुरुवातीलाच म्हटलय : अत्यंत चुकीच्या अध्यात्मिक साधनेमुळे झालेल्या पराकोटीच्या भ्रमिष्ट मनःस्थितीचं यथार्थ वर्णन! सिद्धसमाधी योगाचे सर्वेसर्वा ऋषी प्रभाकर यांच्याशी एकदा संवाद घडला होता, त्यांनी एक अफलातून गोष्ट सांगितली होती, म्हणाले " आय टेल यू , एक वेळ शारीरिक निर्वस्त्रता साधणं (ज्यात दिगंबर पंथीयांचा उभा जन्म जातो ) शक्य आहे पण मानसिक निर्वस्त्रता अत्यंत कठीण!" आत्मशून्यच्या प्रतिसादामुळे लेखक तर पूर्ण अनावृत्त झालाय, आता त्या विधानाचा प्रत्येक प्रतिसादातून कसा अनुभव येतो ते पहायला मजा येणाराये; म्हणजे प्रतिसाद द्यावा तर उघडे पडणार आणि नाय द्यावा तर सहन होत नाही. कशाला घातली `(गुप्त)काशी' ही उक्ती अशी सार्थ होईल वाटलं नव्हतं !

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर साहेब, आपण जे लिहिता आणि ज्या तत्वाचे प्रबोधन करता त्याच्या विरूद्ध आपले लिहिणे असते (वागणेही कदाचित असू शकेल). आपण किती खाली उतरायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. वारीतील दोन दिंड्या जेव्हा मी पुढे का तू यावरून भांडतात तेव्हाही मला असाच विस्मय वाटतो. आपण अर्थातच म्हणू शकाल की यकूने तो काय लिहितो हे आपण वाचले आहे का ? याला उत्तर माझे पहिले वाक्य आहे. आणि मला तरी वाटते तो दुसर्‍याला उपदेश करत नाही. आपण करता व स्वतः शुल्लक गोष्टींच्या पार गेलेला नाहीत याचा खेद आहे. स्पष्ट लिहिले पण आपल्याकडून असल्या फालतू प्रतिक्रियांची अपेक्षा नसल्यामुळे लिहिले. शेवटी आपली मर्जी !...

In reply to by जयंत कुलकर्णी

सोत्रि 11/08/2012 - 23:51
जयंतजी, प्रतिसादातील भावनेशी सहमत! - (काशी गुप्त असेल तर तिथे कसे जायचे ह्या विचारात असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

मन१ 12/08/2012 - 18:29
- (काशी गुप्त असेल तर तिथे कसे जायचे ह्या विचारात असलेला) सोकाजी मागील भागात गुप्तकाशीत जायचे स्पष्ट डिटेल्स दिलेले आहेत. ते ठिकाणाचे नाव आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

संपत 13/08/2012 - 12:03
हे अरुंधती प्रकरणातले ऋषी प्रभाकरच ना? त्यांच्या शारीरिक निर्वस्त्रतेच्या हातोटीबद्दल मध्यंतरी मीडियात बरीच चर्चा होती :)

शैलेन्द्र 11/08/2012 - 15:31
माणसाने वेळेवर लग्न करावे, :) त्रास कमी होत नाही पण बदलतो.. म्हणजे इतरांना जो होतो तोच आपल्यालाही होत असल्याने उपाय करणे सोपे जाते.. बाकी लेख वाचुन डोक्याची मंडई झाली.

संपादक मंडळ 11/08/2012 - 16:34
या धाग्यात व्यक्त केलेले अनुभव लेखकाचे स्वतःचे आहेत. इतरांनी त्याबद्दल आपली मते कृपया गांभीर्यपूर्वक व्यक्त करावीत. अनुभव पटले नाहीत तर तसे मत व्यक्त करावे, पण चेष्टा, थट्टामस्करी कृपया टाळावी. तसेच कोणतीही वैयक्तिक शेरेबाजी टीका-टिप्पणी करू नये.

In reply to by संपादक मंडळ

हे धोरण केवळ या धाग्यापुरतंच लागू आहे की इतर धाग्यांनाही? सगळ्याच धाग्यांवर फक्त गांभीर्यपूर्ण मतं व्यक्त करायची झाली तर मिपाचा आत्माच हरवून जाईल अशी भीती वाटते, म्हणून विचारलं.

In reply to by राजेश घासकडवी

शैलेन्द्र 13/08/2012 - 10:47
बा डी स.. मीही इथे दिलेली प्रतिक्रिय, निव्वळ गम्मत म्हणुन दिली आहे.. बाकी प्रत्येकाच्या श्रद्धा व अनुभवांबद्द्ल आदर आहेच..

रसिकांसाठी कवितांचे 'विडंबन' केले जाते त्या धर्तीवर चांगल्या परंतु अगम्य भाषेतील लेखांचे सर्वसामान्यांना कळेल अशा सुलभ भाषेत कोणीतरी 'भाषांतर' करावे, हि नम्र विनंती.

५० फक्त 11/08/2012 - 18:25
+१००० टु पेठकर काका, फक्त एका बदलासहित, रसिकांसाठी कवितांचे 'विडंबन' केले जाते त्या धर्तीवर चांगल्या परंतु अगम्य भाषेतील लेखांचे सर्वसामान्यांना कळेल अशा सुलभ भाषेत कोणीतरी 'भाषांतर' करावे, हे अतिशय विनम्र आवाहन .

भारतात चमत्कारिक लोकांनीच अध्यात्माची वाट लावली आहे संजयजी... एक प्रश्न अध्यात्म म्हणजे नक्की काय? आणि माझा अध्यात्मावर विश्वास आहे म्हणजे नक्की कशावर विश्वास आहे? एखादी बाह्य अज्ञात शक्ती आहे... आपल्यातच लपलेली सुप्त शक्ती आहे की आणखी काय? अवांतर - प्रश्न खरच माहिती मिळवण्याच्या उद्देशाने विचारलेला आहे. मला क्लिष्ट भाषा कळणार नाही असे गृहीत धरून सोप्या शब्दात उत्तर दिले तर आनंद होईल.
सर्व अध्यात्म केवळ तीन शब्दात संपन्न होईल `आपण सत्य आहोत'! आता प्रश्न येतो की 'सत्य म्हणजे काय?' याचं सरळ उत्तर दिलं तर ते असं होईल `आपण निराकार जाणीव आहोत' पण मग तुम्ही म्हणाल `काही समजलं नाही!' यावर नेगटीव उत्तर द्यावं लागतं `आपण व्यक्ती आहोत हा भ्रम दूर होणं म्हणजे सत्य गवसणं आहे' ("आपण गोल्डफिश आहोत" ही मान्यता आहे, वस्तुस्थिती नाही.) मग तुम्ही विचारता `हा भ्रम कसा दूर होईल?' तर यावर तीन मार्ग आहेत (आणि ते सर्वस्वी भिन्न आहेत) : सांख्य, भक्ती आणि तंत्र. बहुतेक लोक भक्तीमार्गी आहेत आणि तो भावनिक विषय आहे तस्मात इथे काही लिहित नाही. तंत्रमार्ग म्हणजे लेखात वर्णन केलेला मार्ग, यात सिद्धींना (पदार्थविज्ञान, शरीरविज्ञान किंवा तत्सम वैज्ञानिक नियमांविरुद्ध काही घडवू शकणं) महत्त्व आहे, ती कसोटी समजली जाते आणि त्याला चमत्कार म्हटलय. भारतीय मानसिकता चमत्कार आणि सत्याचा उलगडा या दुहीत सापडलीये. उदाहरणार्थ : निराकारला वजन नाही त्यामुळे सिद्धपुरुष पाण्यावरनं चालू शकेल असा युगानुयुगं भ्रम आहे पण निराकाराला वजन नसलं तरी शरीराला आहे त्यामुळे ते बापाजन्मात शक्य नाही. मग होतं काय पाश्चिमात्य लोक टेक्निकचा अभ्यास करुन स्विमींगची सर्व मेडल्स मिळवतात आणि आपण खुळ्यासारखे `एक दिवस मी पाण्यावरनं चालत जाईन तेव्हा कळेल!' या भ्रमात धड पोहणं ही नाही आणि सत्यही नाही अशा भंपक मानसिकतेत जगतो. तिच गोष्ट `कर्णपिशाच्च्याची' , जाणीव एक आहे आणि सर्वत्र आहे त्यामुळे मला इथे बसून अमेरिकेतल्या माणसाशी विनासाधन संभाषण करता येईल या भ्रमात आपण राहतो आणि ते सेल फोन्स, इंटरनेट आणि कायकाय संशोधन करुन कल्पना प्रत्यक्षात उतरवतात, आपलं मात्र हसं होतं! सगळे पदार्थ कोणत्याना कोणत्या पदार्थाचं रुपांतरण आहेत मग मी `रसायन सिद्धीप्राप्त करुन' एक दिवस `मातीचं सोनं करीन' या उदंड इच्छेपायी माझ्या एका जवळच्या वकील मित्रानं सोन्यासारख्या आयुष्याची माती करुन घेतली आहे आणि तो अजून मागे हटायला तयार नाही. सगळी निर्मिती निराकारातून आहे मग `हवेतून नोटा काढता येतील' या अदम्य विश्वासातून माझ्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाची सांपत्तिक दुर्दशा होऊन आता संपूर्ण हवा टाईट झाली आहे. तर अशी अनेक उदाहरणं देता येतील, पण असो, सांख्यमार्ग एकदम सही आहे त्याचं म्हणणय `आपण सत्य आहोत म्हणूनच आपल्याला सत्य समजेल!' तो फक्त उलगडा आहे, गैरसमज दूर होणं आहे, कोणत्याही साधनेची आवश्यकता नाही. एकदा उलगडा झाला की मग आपण आपलं काम चोख करु शकू, आपलीही सृजनात्मकता आपल्याला साथ देईल, भ्रमातून मोकळे झाल्यानं आपणही शोध लावू शकू, आपण स्वाभिमानी झालो तर सर्वत्र पसरलेला भ्रष्टाचार दूर होईल, आपण संपन्न झालो तर जातीयवाद संपेल कारण संधीच्या समान वाटपाला आपला विरोध राहणार नाही, लोकसंख्येसारख्या मूलभूत प्रश्नाची सोडवणूक होईल. भारतीय मानसिकता या `चमत्कारातून' मुक्त व्हावी अशा अत्यंत प्रामाणिक अपेक्षनं उत्तर दिलयं, बघा झेपतय का!

In reply to by संजय क्षीरसागर

मूकवाचक 12/08/2012 - 23:20
भक्तीमार्गः मिळे सागरा अखंड-धारा जशी जान्हवी जगतीं तसा भक्त तो मला भेटतो अनन्य-भावें अंतीं मिळता अनलीं इंधन जैसे अग्नि-रूप ते होतें साक्षात्कारी तेवि संपते देव-भक्त हे नातें मजसी मिळतां नुरे तत्वता 'मी-तो' ऐसे द्वैत म्हणुनि राहे मी चि होउनी मज माजी चि निवांत योगमार्गः असे मनाचे एक भले की लागेल जिथे गोडी तिथे रंगते सु-स्थिर होते मुळी न ते स्थळ सोडी आत्मानुभवी तयासि लावी नित्य-सुखाचा छंद सुस्थिर मग ते राहील तिथे विसरूनी विषयानंद प्रबळ इंद्रिये मनी मिसळती मन एकवटे पवनी पवन हि गगनी मिळे गगन ते आटे चि महा-शून्यी असा तयाचा नेणो कैसा सहज होय अभ्यास जाण निश्चये स्वये समाधी शोधित येई त्यास ज्ञानमार्गः जे नाही ते असेल कुठुनी अभाव अस्तित्वाचा? तत्वज्ञांनी निर्णय केला ह्या दोन्हीचा साचा (साचा - नेमका) जसे वेगळे करी मिसळले राजहंस पय-पाणी तद्वत् विश्वी गुप्त सार ते शोधी तत्व-ज्ञानी सुवर्ण आणिक हीण निवडिती बुद्धिमंत तावून उपाधीतुनी तेवि काढिती संत सार शोधून की पाखडूनी भूस टाकूनी केवळ दाणा घेती तैसे ज्ञानी माया त्यजुनी ब्रह्म-पदी स्थिर होती संदर्भ: स्वामी स्वरूपानंद (पावस) विरचित - 'श्रीमत् भावार्थ गीता' (पुस्तकाचे मूल्य - १५ रूपये) - 'श्री गीता-तत्व-सार' (पुस्तकाचे मूल्य - ५ रूपये)

नेत्रेश 11/08/2012 - 23:26
दिडकीची भांग घेतली की हजारो कल्पना सुचता असे लो. टिळकांनी म्हणुन ठेवले आहे, त्याची प्रचिती येते आहे.

आपण जे लिहिता आणि ज्या तत्वाचे प्रबोधन करता त्याच्या विरूद्ध आपले लिहिणे असते (वागणेही कदाचित असू शकेल). आपण किती खाली उतरायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.
= तुम्ही माझ्या लेखावर आलेले प्रतिसाद बहुदा वाचले नसावेत (ते आता काढलेत) मग तुम्हाला परिस्थितीची कल्पना आली असती. माझा इथला एक प्रतिसाद काढला गेलाय पण ते रेसिप्रोकेशन आहे आणि मला (त्याविषयी काही अधिकार नसला तरी) सर्वस्वी मंजूर आहे . त्याबद्दल तुम्ही म्हणत असाल तर दुसर्‍याला उत्तर देणं (आणि ते ही डेकोरम पाळून ) यात मला वैषम्य नाही, ते स्वाभिमान आणि पुळचटपणा यातल्या फरका इतकं स्पष्ट आहे.
वारीतील दोन दिंड्या जेव्हा मी पुढे का तू यावरून भांडतात तेव्हाही मला असाच विस्मय वाटतो.
अजिबात नाही, लेखनाचा विषय अध्यात्मिक असला तरी मी सांख्यमार्गी आहे आणि लेख तंत्रमार्गावर आहे, ते दोन सर्वस्वी भिन्न मार्ग आहेत.
आपण अर्थातच म्हणू शकाल की यकूने तो काय लिहितो हे आपण वाचले आहे का ? याला उत्तर माझे पहिले वाक्य आहे. आणि मला तरी वाटते तो दुसर्‍याला उपदेश करत नाही. आपण करता व स्वतः शुल्लक गोष्टींच्या पार गेलेला नाहीत याचा खेद आहे.
कृपया असा गैरसमज करुन घेऊ नका , मी माझं आकलन शेअर करतो उपदेश करत नाही.
स्पष्ट लिहिले पण आपल्याकडून असल्या फालतू प्रतिक्रियांची अपेक्षा नसल्यामुळे लिहिले. शेवटी आपली मर्जी !...
= तुमचा माझ्याशी या संकेतस्थळावरचा हा पहिला संवाद आहे, आपल्या माझ्याकडून अपेक्षा आहेत हे वाचून आनंद झाला पण मी कधीही कुणाविरुद्ध लिहित नाही हे जितकं खरंय तितकंच सर्वस्वी एकटा कोणत्याही प्रतिसादाला उत्तर देऊ शकतो ही देखील वस्तुस्थिती आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

@ संजय प्रतिसाद, दिलेला प्रतिसाद, काढलेला प्रतिसाद तो सुद्धा आभासी जगातला, माझा अनूभव, मी, प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देऊ शकतो, मी....मी.....मी...... आपले सगळे लेखन मी वाचत असतो मला वाटते त्यात एका विशिष्ठ विचारधारणेचा प्रचार/प्रबोधन असते ते शेअर करणे या प्रकाराने केले असते. मी विचारतोय, आपण सगळे सहज सुंदर निरामय आनंदी आयुष्य केव्हा जगायला शिकणार ! माझ्या लक्षात हेही आले आहे की आपण उदाहरण हे उदाहरण म्हणून घेत नाही ..लगेच मी सांख्यवादी आहे......चालू. मला काय म्हणायचे होते हे आपल्या लक्षात आले असावे. ///= तुमचा माझ्याशी या संकेतस्थळावरचा हा पहिला संवाद आहे//// अरे बापरे ! हेही वाक्य असे लिहिले आहे की मी घाबरलेलो आहे. असो...मला वाटते कदाचित माझा हा सगळा गैरसमज (असला तर) प्रत्यक्ष भेटल्यावर (कधी भेटलो तर) दूर होईल. आपल्या लिखाणाच्या पद्धतीवरून आपल्या विषयी आपण लोकांना उपदेश करता असेच वाटते. शेअरींग वाटत नाही. कदाचित लिखाणाची स्टाईल बदलल्यास उपयोग होईल असे वाटते. शेवटी एखाद्यास मदतीची आवश्यकता आहे हे पटल्यावर जमेल तेवढी मदत करावी. माझे ऐकले तर मदत....इत्यादी... असे असू नये...Please read between the lines... असो. हा या धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद ...........

In reply to by जयंत कुलकर्णी

सहज, सुंदर आणि निरामय तर जगतोय!
प्रतिसाद, दिलेला प्रतिसाद, काढलेला प्रतिसाद तो सुद्धा आभासी जगातला, माझा अनूभव, मी, प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देऊ शकतो, मी....मी.....मी...... आपले सगळे लेखन मी वाचत असतो मला वाटते त्यात एका विशिष्ठ विचारधारणेचा प्रचार/प्रबोधन असते ते शेअर करणे या प्रकाराने केले असते. मी विचारतोय, आपण सगळे सहज सुंदर निरामय आनंदी आयुष्य केव्हा जगायला शिकणार !
= हा `मी' वैयक्तिक नाही, सार्वजनिक आहे, तुमचा आणि माझा `मी' एक आहे या अनुरोधानं पाहा मग तसं वाटणार नाही
माझ्या लक्षात हेही आले आहे की आपण उदाहरण हे उदाहरण म्हणून घेत नाही ..लगेच मी सांख्यवादी आहे......चालू. मला काय म्हणायचे होते हे आपल्या लक्षात आले असावे.
= तुम्ही दोन दिंड्या म्हणालात याला ते उत्तर आहे
तुमचा माझ्याशी या संकेतस्थळावरचा हा पहिला संवाद आहे. अरे बापरे ! हेही वाक्य असे लिहिले आहे की मी घाबरलेलो आहे.
= यात घाबरण्यासारखं काय आहे?
असो...मला वाटते कदाचित माझा हा सगळा गैरसमज (असला तर) प्रत्यक्ष भेटल्यावर (कधी भेटलो तर) दूर होईल. आपल्या लिखाणाच्या पद्धतीवरून आपल्या विषयी आपण लोकांना उपदेश करता असेच वाटते. शेअरींग वाटत नाही. कदाचित लिखाणाची स्टाईल बदलल्यास उपयोग होईल असे वाटते.
= येस! पण आता हे वाक्य `मी' न घालता कसं लिहिणार?
शेवटी एखाद्यास मदतीची आवश्यकता आहे हे पटल्यावर जमेल तेवढी मदत करावी. माझे ऐकले तर मदत....इत्यादी... असे असू नये...Please read between the lines...
= अध्यात्मात `दिक्षा' म्हणून एक विधी आहे, त्यानं साधक गुरुप्रती रिसेपटीव होतो, तो शांतपणे ऐकून घेतो, एकदा दिक्षा घेतली की गुरु विरुद्ध त्याला काही बोलता येत नाही. आज संकेतस्थळावर लिहिताना ते शक्य नाही आणि लेखन कुणीही समोर नसताना केलं जातं त्यामुळे ज्यांचाशी संवाद साधला जाऊ शकतो त्यांना उत्तरं देता येतात, जे निव्वळ उपहास करतात त्यांना कळण्याची शक्यता नसते असा त्या विधानाचा अर्थ आहे.

//अध्यात्मात `दिक्षा' म्हणून एक विधी आहे, त्यानं साधक गुरुप्रती रिसेपटीव होतो, तो शांतपणे ऐकून घेतो, एकदा दिक्षा घेतली की गुरु विरुद्ध त्याला काही बोलता येत नाही. आज संकेतस्थळावर लिहिताना ते शक्य नाही आणि लेखन कुणीही समोर नसताना केलं जातं त्यामुळे ज्यांचाशी संवाद साधला जाऊ शकतो त्यांना उत्तरं देता येतात, जे निव्वळ उपहास करतात त्यांना कळण्याची शक्यता नसते असा त्या विधानाचा अर्थ आह///// दुसरे काही करता येण्यासारखे नसल्यामुळे... :-)

प्रास 12/08/2012 - 11:33
मुंबईत कधी येताय? तुमच्यासंगतीत दक्षिण मुंबईत खादाडी कट्टा करावा म्हणतोय.... :-)

In reply to by विलासराव

कवितानागेश 12/08/2012 - 15:36
मलापण मलापण... :) ( मला 'डिस्टंट कट्टा' जमणार नाही, आधीच क्लीयर करुन ठेवते.) @ यकु : तुला धपाटे द्यावे लागतील असे दिसतय.... कधी येतोस?

मदनबाण 13/08/2012 - 09:45
इंदूरचा जॉब सोडलेला असताना, आणि माझ्यात नाथांच्या जीव संक्रमणानंतर बुद्धी अस्थिर झालेली असताना माझ्या बाबतीत काय घडलंय, आणि झालेल्या घटनेचं फलित काय हे माझ्यासह इतर कुणालाच नीटसं कळलेलं नसताना बिकांनी मला स्वयंप्रेरणेने 'तुझ्यावर प्रयोग झालाय, आता बिलकुल हिंडत बसू नकोस - तुझ्या गावी जा, आईवडीलांची भेट घे - तुझ्या गुरुघरी जाऊन शिव झालेल्या महाराजांच्या समाधीसमोर बसून त्यांना सगळं सांग, नाम स्मरण कर' हे बजावलं. >>> यकु याचा अर्थ काय रे ? जरा डिटेल मधे सांग ना !

यशवंता, आधिचे दोन भाग वाचुन तुझ्या बद्दल काळजी वाटत होती. हा भाग वाचल्यावर ती वाढली आहे. हे सगळे जर खरे असेल तर वेळीच स्वतःला सावर आणि जर काल्पनीक असेल (ते तसेच असावे अशी आशा आहे) तर वेळीच तसा खुलासा कर. पैजारबुवा,

कवितानागेश 13/08/2012 - 12:38
इथे विषय निघालाय आणि काहीजणांनी विचारले, म्हणून रेकीबद्दल मला असलेली माहिती थोडक्यात शेअर करतेय. रेकी म्हणजे प्राणशक्ती. ही सगळीकडे आहे. आपल्या संकल्पानी तिला दिशा देता येते. अशी रेकी थेरेपीमागची थिअरी आहे. प्राण : काही प्राणायमाच्या प्रकारात या प्राणवायूहून वेगळ्या अशा सूक्ष्म 'प्राणा'ची जाणीव सहज होउ शकेल. त्याचबरोबर आपल्या शरीरासोबत असलेल्या प्राणमय कोषाची ( energy body) देखिल जाणीव सहज होउ शकते. हा प्राण संक्रमित करता येतो. (याबद्दल मनोगतावर मागे 'निरुपमा ' यांनी काही लेख लिहिले होते.) ही प्राणशक्तीची जाणीव केवळ आपल्या concentration level वर अवलंबून आहे. त्यासाठी कुठलीही वेगळी साधना वगरै करायची गरज नाही. कारण प्राण प्रत्येकाकडे आहे. प्रत्येक ' होमो सेपिअन' हे करु शकेल. (इतर प्राण्यांबद्दल मला माहित नाही.) सगळ्यात महत्त्वाची आपली सद्भावना व त्यायोगे होणारी प्रार्थना.

निश 13/08/2012 - 16:11
यकु शेठ, तुमचे अनुभव हे तुमचे आहेत. ते नक्किच तुम्हाला आले असतील. परत लिहिते झालात ह्याबद्दल धन्यवाद. लक्षात ठेवा परमेश्वर म्हंजे परम + ईश्वर. माझ्या तुमच्यात असलेला तो देव. म्हणुन देहातल्या देवाला ओळखा व देव बाहेर शोधत असताना फसगत होणार नाही ह्याची काळजी घ्या.

यकु 15/08/2012 - 13:34
लेखनाचा उद्देश केवळ माझ्या बाबतीत झालेल्या घटनांची नोंद रहावी हा आहे. वर लिहीलेलं काही मित्रांना नीट कळलं नाही, काल्पनिक वाटलं वगैरेबद्दल मला काही करता येऊ शकणारं नाही, काळजी व्यक्त करणार्‍या व सगळ्याच प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

In reply to by प्रास

आंबोळी 20/08/2012 - 20:19
गळ्यातील नाग कंदीलाच्या रुपात नांदत आहे.... ज्याच्या नावाने कंदील लागतो त्याला जाउन स्वप्नात नाग चावतो.... त्यामुळे माणूस मनातल्या मनात मरतो... आणि "बॉडी कॅनॉट लिव्ह विदाऊट माईंड" (अधिक माहिती साठी पहा मॅट्रिक्स-१)... असो.
3