मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विद्वानाची* लक्षणे

आबा ·

मदनबाण 29/05/2012 - 19:06
आबा लयं झ्याक लिवलं हाय बगा तुमी... सगळ्या लोकप्रिय गोष्टींना नाके मुरडायला शिक. दुर्बोध चित्रांच तोंड फाटेस्तोवर कौतुक कर. सगळ्यांना आवडते त्या गोष्टींवर सडकून टीका कर. आपण करत असलेली टीका आपल्यावरच उलटते आहे असा संशय आल्यास, प्रत्यक्षात निरर्थक असलेली परंतू लै भारी वाटणारी दोन तीन वाक्ये तयार ठेव... हे वाचुनशान झाल्यावर लगेच मला एका धाग्याची आठवण आली, पण तो कोणता ते काय बी आठवेना फकस्त एक ओळ आठवली... मग गुगलवर ती ओळ टाकली आणि गुगलवल... लगेच तो धागा सापडला ! ती ओळ होती,माधुरीला अभिनय येत नाही. आणि धागा आहे प्रिय माधुरीस चला... मी पुढच्या धाग्याची वाट पाहतो. ;)

इरसाल 29/05/2012 - 19:17
आपण दिलेल्या लक्षणांवरुन मराठी भाषेच्या सहिष्णुतेच्या गोडवे गाणार्‍या तसेच तथाकथित अभिमान बाळगणार्‍या आणी आपली अभिव्यक्ती व्यक्त करणार्‍या उच्च्भ्रु मान्यवरांच्या पेक्टोरल गर्डलवर (की पेल्व्हिक) लत्ताप्रहार करण्याचा मोह अनावर होत आहे. त्याबद्दल आपले धन्यवाद.

अर्धवटराव 29/05/2012 - 22:10
साथ पसरत चाललीय... रोग (इतरांचा) जीवघेणा आहे... अक्सर इलाज अव्हेलेबल आहे पण कोण नडलय च्यामारी... कितीही नाहि म्हटलं तरी पुढील भाग वाचायची खुमखुमी ( कि कंड) आहेच तर लपवुन का ठेवा... आणि नाहि म्हटलं तरी विद्वत्ता प्रसवायची थांबेल थोडीच... अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

आबा 29/05/2012 - 22:56
:) दुसर्यांचे रोग भयानक, हे तर आहेच हो, जसा "विद्वानगिरी" करण्याचा कंड असतो, तसा विद्वानांची लक्षणे लिहून प्रतिसाद मिळवण्याचा सुद्धा कंडच असतो... एक कंडधारी काहीतरी म्हणाला म्हणून दुसर्याने "प्रसवणं" का थांबवावं ? sarcasm या tag मुळे आम्हाला जे माफ होतं, ते विद्वानुंना होत नाही हेच त्यातल्या त्यात दु:ख... असो, धन्यवाद वगैरे तर आहेच.

In reply to by आबा

अर्धवटराव 29/05/2012 - 23:12
>>दुसर्यांचे रोग भयानक, हे तर आहेच हो, -- या रोगांमुळेच दुनिया चलती है... तेंव्हा ते जास्तीत जास्त बळावेत हेच वैद्यराजापाशी मागणे !! >>जसा "विद्वानगिरी" करण्याचा कंड असतो, तसा विद्वानांची लक्षणे लिहून प्रतिसाद मिळवण्याचा सुद्धा कंडच असतो... -- तर तर. एखाद्या कोल्ह्याने कुई केले आणि त्याला प्रतिसाद म्हणुन अकडु-पकडु ओरडला नाहि असं होतय का?? >>एक कंडधारी काहीतरी म्हणाला म्हणून दुसर्याने "प्रसवणं" का थांबवावं ? -- अजीबात थंबु नये. थांबतो म्हणतो तरी कंड थांबु देईल का? मग त्याला कंड तरी का म्हणावा :D >>sarcasm या tag मुळे आम्हाला जे माफ होतं, ते विद्वानुंना होत नाही हेच त्यातल्या त्यात दु:ख... -- अजीबात दु:खी वगैरे होऊ नये. उदार अंतःकरणाने आपणाच त्यांना माफ करत सुटावे. शेवटी हे समाजसेवेचं व्रत, नाहि का. >>असो, धन्यवाद वगैरे तर आहेच. -- अहो एव्हढ्याने काय होतेय. अजुन पहिलाच समास पूर्ण केलात... संपूर्ण अध्याय बाकि आहे ना. नंतर करुच कि धन्यवाद-पानसुपारी वगैरे. अर्धवटराव

मदनबाण 29/05/2012 - 19:06
आबा लयं झ्याक लिवलं हाय बगा तुमी... सगळ्या लोकप्रिय गोष्टींना नाके मुरडायला शिक. दुर्बोध चित्रांच तोंड फाटेस्तोवर कौतुक कर. सगळ्यांना आवडते त्या गोष्टींवर सडकून टीका कर. आपण करत असलेली टीका आपल्यावरच उलटते आहे असा संशय आल्यास, प्रत्यक्षात निरर्थक असलेली परंतू लै भारी वाटणारी दोन तीन वाक्ये तयार ठेव... हे वाचुनशान झाल्यावर लगेच मला एका धाग्याची आठवण आली, पण तो कोणता ते काय बी आठवेना फकस्त एक ओळ आठवली... मग गुगलवर ती ओळ टाकली आणि गुगलवल... लगेच तो धागा सापडला ! ती ओळ होती,माधुरीला अभिनय येत नाही. आणि धागा आहे प्रिय माधुरीस चला... मी पुढच्या धाग्याची वाट पाहतो. ;)

इरसाल 29/05/2012 - 19:17
आपण दिलेल्या लक्षणांवरुन मराठी भाषेच्या सहिष्णुतेच्या गोडवे गाणार्‍या तसेच तथाकथित अभिमान बाळगणार्‍या आणी आपली अभिव्यक्ती व्यक्त करणार्‍या उच्च्भ्रु मान्यवरांच्या पेक्टोरल गर्डलवर (की पेल्व्हिक) लत्ताप्रहार करण्याचा मोह अनावर होत आहे. त्याबद्दल आपले धन्यवाद.

अर्धवटराव 29/05/2012 - 22:10
साथ पसरत चाललीय... रोग (इतरांचा) जीवघेणा आहे... अक्सर इलाज अव्हेलेबल आहे पण कोण नडलय च्यामारी... कितीही नाहि म्हटलं तरी पुढील भाग वाचायची खुमखुमी ( कि कंड) आहेच तर लपवुन का ठेवा... आणि नाहि म्हटलं तरी विद्वत्ता प्रसवायची थांबेल थोडीच... अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

आबा 29/05/2012 - 22:56
:) दुसर्यांचे रोग भयानक, हे तर आहेच हो, जसा "विद्वानगिरी" करण्याचा कंड असतो, तसा विद्वानांची लक्षणे लिहून प्रतिसाद मिळवण्याचा सुद्धा कंडच असतो... एक कंडधारी काहीतरी म्हणाला म्हणून दुसर्याने "प्रसवणं" का थांबवावं ? sarcasm या tag मुळे आम्हाला जे माफ होतं, ते विद्वानुंना होत नाही हेच त्यातल्या त्यात दु:ख... असो, धन्यवाद वगैरे तर आहेच.

In reply to by आबा

अर्धवटराव 29/05/2012 - 23:12
>>दुसर्यांचे रोग भयानक, हे तर आहेच हो, -- या रोगांमुळेच दुनिया चलती है... तेंव्हा ते जास्तीत जास्त बळावेत हेच वैद्यराजापाशी मागणे !! >>जसा "विद्वानगिरी" करण्याचा कंड असतो, तसा विद्वानांची लक्षणे लिहून प्रतिसाद मिळवण्याचा सुद्धा कंडच असतो... -- तर तर. एखाद्या कोल्ह्याने कुई केले आणि त्याला प्रतिसाद म्हणुन अकडु-पकडु ओरडला नाहि असं होतय का?? >>एक कंडधारी काहीतरी म्हणाला म्हणून दुसर्याने "प्रसवणं" का थांबवावं ? -- अजीबात थंबु नये. थांबतो म्हणतो तरी कंड थांबु देईल का? मग त्याला कंड तरी का म्हणावा :D >>sarcasm या tag मुळे आम्हाला जे माफ होतं, ते विद्वानुंना होत नाही हेच त्यातल्या त्यात दु:ख... -- अजीबात दु:खी वगैरे होऊ नये. उदार अंतःकरणाने आपणाच त्यांना माफ करत सुटावे. शेवटी हे समाजसेवेचं व्रत, नाहि का. >>असो, धन्यवाद वगैरे तर आहेच. -- अहो एव्हढ्याने काय होतेय. अजुन पहिलाच समास पूर्ण केलात... संपूर्ण अध्याय बाकि आहे ना. नंतर करुच कि धन्यवाद-पानसुपारी वगैरे. अर्धवटराव
भूमिका : हा लेख मार्गदर्शनपर व्हावा, अशी आमच्या संपादकांची (म्हणजे आमची) इच्छा आहे. कोणालाही मार्गदर्शन करण्यासाठी त्या विषयातले कळावे लागते, हा एक सार्वजनिक गैरसमज आहे. आपल्याला ज्या विषयातले काडीचेही ज्ञान नाही, त्या विषयावरही बोलता येते. फक्त त्यासाठी विद्वान असावे लागते. आजकालची सामाजिक परिस्थिती पाहता, प्रत्येकाला कोणत्याही विषयावर बोलता येणे ही एक प्रातिनिधिक गरज बनली आहे. (फक्त पुण्यातच नाही, कोठेही.) अभ्यास करून विद्वान होणे हे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच शक्य होत नाही. त्यामुळे झटपट विद्वान होण्याची सोय ही एक अत्यावश्यक गरज झाली आहे.

काकध्वनी

यकु ·

श्रावण मोडक 22/05/2012 - 11:29
'निष्पर्ण तरू' हे थोडे अवघड शब्द. तरीही ते गुंफण्याचा प्रयत्न उत्तम. विशेषतः ते प्रास्ताविक लेखन वाचून मग या रचनेकडे वाचक जातो, ते थोडे बधीर करणारेच आहे. दुपार ते रात्र आणि मग तिथून पहाट असे काही तरी दिसते. आरंभाला दुपार, कावळा, निष्पर्ण तरू... एकूण भयानकच. मध्येच शीतल; पण पुन्हा 'दिगंत दिशाहीन' - कल्लोळ आहे सगळा. रचना आवडली. आता माझे वाचन कमी असल्याने विचारतो, रचना तुझीच आहे का? असल्यास, तुला दंडवत. नसल्यास ती इथं दिल्याबद्दल आभार.

In reply to by श्रावण मोडक

प्रास्ताविक लेखनाचा आणि कवितेचा संबंध ( तुम्ही पुढे प्रतिसादात उलगडून दाखवला असला तरी यूजीं चे लेखन वाचलेले नसल्याने) काही कळाला नाही... ते असो ... कविता भन्नाट झाली आहे... त्यातल्या कल्पना, दृश्ये हॉन्टिंग ... ... एक सूचना : काही ओळी र्हस्व दीर्घ सांभाळत ' अ‍ॅडजस्ट करत वाचाव्या लागतात... उदा. भय व्याकूळ झळा पांघरती.............अलक्ष काकध्वनी तो... काळोख्या नभांच्या मागे.....ती शुभ्र कोर उगवते मीटरमध्ये अजून बसवण्यासाठी थोडे कष्ट घेतल्यास ही कविता छान म्हणता ये ईल...

In reply to by भडकमकर मास्तर

मेघवेडा 22/05/2012 - 13:25
सूचनेशी सहमत. चांगली झालीये कविता यशवंता. :)

In reply to by भडकमकर मास्तर

चित्रा 23/05/2012 - 00:42
दृश्ये हॉन्टिंग ... ... +१. मीटरमध्ये अजून बसवण्यासाठी थोडे कष्ट घेतल्यास ही कविता छान म्हणता ये ईल.. +१.

यकु 22/05/2012 - 11:39
>>रचना तुझीच आहे का? असल्यास, तुला दंडवत. नसल्यास ती इथं दिल्याबद्दल आभार. -- होय, श्रामो.. काल रात्रीच झालीय. :) युजी नावाचा कावळा पिंडावर येऊन बसला वगैरे. शब्दांच्या आतून, शब्दांच्या बाजूने आणि त्याच्या मागे असलेलं असं सगळं मिळून काहीतरी वाटलेलं लिहिलंय.. युजींनी रुढ संज्ञाच मुळातून उपटून फेकल्या म्हणून ते पिंडाला शिवणारा कावळा.

जमली आहे. ताकद जाणवली. अगदीच नाही पण किंचित ग्रेसची आठवण झाली. कवितेतला भाव, शब्दांची लय इ. मुळे. नेहमी होत राहो! ताकद वाया घालवू नकोस. :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

उदय के'सागर 22/05/2012 - 17:16
अगदीच नाही पण किंचित ग्रेसची आठवण झाली >> अगदी हेच वाटले मलाहि. कविता छान झाली आहे हे वे.सां.न.ला.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ताकद वाया घालवू नकोस.
ब्रह्मचारी रहा. *स्पावड्या अविवाहित राहण्याला ब्रह्मचर्य समजत. तू मात्र तशी चुक करु नकोस.*

निश 22/05/2012 - 12:16
यकु साहेब, निब्बळ लाजवाब कविता निष्पर्ण तरू तस बघायला गेल तर जीव सोडुन गेलल्या अचेतन प्रेताची आठवण करुन देत. व एकाक्ष कावळा कधीचा ध्यानस्थ उसासे भरतो ह्या ओळी पिंडाला शिवायला वाट बघणार्‍या कावळ्याची आठवण करुन देते. कविता अप्रतिम

वर कुणीतरी म्हटल्या प्रमाणे, ग्रेस ची आठवण होते. (ग्रेस ची तुलना केली की,दुर्बोधता याच्याशी नाते जोडले जाणारच) असो. कवीता फक्कड जमली आहे. शब्दांची मांडणी करताना कष्ट घेतलेले दिसून येतात.
भय व्याकूळ झळा पांघरती निष्पर्ण तरूची छाया
एकाक्ष कावळा कधीचा ध्यानस्थ उसासे भरतो
म्हणजे तर खास ग्रेस टच. आणि निष्पर्ण तरूची छाया हे तर खासच. शब्दातल्या जागा आणि विरोधाभास छान जमला आहे, अर्थात कुणाला यात दुसरा अर्थ पण दिसेल, तसे असेल तर कवितेची तो युएस पी होतो (पुन्हा ग्रेस) पण ...एक गोष्ट मात्र खटकली-युजी वाचावा लागला! ह.घ्या.

यकु 23/05/2012 - 11:42
वल्ली, श्रामो, भडकमकर मास्तर, मेवे, चित्रा, बिका, अधाशी उदय, ‍नीश, बॅटमॅन आणि कापूसकोंड्या, सर्वांचाच आभारी आहे. भडकमकर मास्तर, पुढच्यावेळी असली काही कविता झाली तर तर तुमच्या सूचनांचा वापर करायला विसरणार नाही.

अस्वस्थामा 26/05/2012 - 03:27
सुंदर लिहिलंय.. कविता आवडली.. खास करून शब्दांची सहजता.. यु जी वाचायचा बऱ्याचदा प्रयत्न केलाय पण नेहेमी काही तरी राहून गेल्यासारख वाटत राहिलंय.. आणि कधी दोन तीन पानांच्या पुढे नाही गेलोय.. :) आपली कविता वाचून आणि आपल्या वरचा यु जी यांचा प्रभाव पाहून परत उत्सुकता चालवलीय...

In reply to by विजुभाऊ

यकु 29/05/2012 - 11:45
हॅहॅहॅ इजाभौ ते पुस्तक एका एम. फील. वाल्याला इंग्रजीत अनुवादीत करुन दिलेलंय पार्शल सबमीशनसाठी. तो म्हणे ह.मो. ची कधी भेट झाली तर सांगू नकोस तुम्ही ट्रान्सलेट केलंत ते. त्याला आत्तापर्यंत डिग्री मिळून गेली असेल ;-) म्हणून आता सांगतोय ;-)

मन१ 24/08/2012 - 22:07
चांगलं जमलय. म्हणजे कविता कळली का? असं कुणीही विचारलं तर "इतर कवितांप्रमाणेच हीदेखील नीटशी समजली नाही" असं म्हणेन. पण तरीही प्रचंड आवडली. म्हणजे एक अंधुक अंधुक , धोसर असं कुथलसं चित्र पाहताना वाटतं तसं काहीतरी वाटलं. वरती पब्लिकनं ग्रेस ह्यांचा उल्लेख केलाय. अगदि ह्याच आशयाची वाटणारी, आणि वृत्तातही ह्याच बसणारी कविता ही बघा:- ...मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा अज्ञात झऱ्यावर रात्री मज ऐकू येतो पावा... . ...तरि हळूहळू येते ही संध्येची चाहुल देवा लांबती उदासीन क्षितिजे पाण्यात थांबल्या नावा... . ...मृत्यूही सूज्ञपणे स्वप्नांचा धरतो फेर कुठलाही क्षण कवळावा सर्पासम असतो गार... . किम्वा गूगलून पाहिल्यावर काही अजून मिळालेल्या ओळी.......... . मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा ? अज्ञात झर्‍यावर रात्री मज ऐकू येतो पावा श्वासांचे तोडून बंधन हे हृदय फुलांचे होई शिशिरात कसे झाडांचे मग वैभव निघून जाई सळसळते पिंपळपान वार्‍यात भुताची गाणी भिंतीवर नक्षत्रांचे आभाळ खचविले कोणी ? मन बहर गुणांचे लोभी समईवर पदर कशाला ? हे गीत तडकले जेथे तो एकच दगड उशाला चल जाऊ दूर कुठेही हातात जरा दे हात भर रस्त्यामध्ये माझा होणार कधीतरी घात मन कशात लागत नाही !

अर्धवटराव 24/08/2012 - 22:33
मी ऐसा क्यु हुं ? ही दुनीया अशीच क्यो है? शांतपणे जगणे छोडके, ये गडबड गोंधळ क्यो है... हा हा हा.. अप्पुन को भी आती है कविता करना. अर्धवटराव

श्रावण मोडक 22/05/2012 - 11:29
'निष्पर्ण तरू' हे थोडे अवघड शब्द. तरीही ते गुंफण्याचा प्रयत्न उत्तम. विशेषतः ते प्रास्ताविक लेखन वाचून मग या रचनेकडे वाचक जातो, ते थोडे बधीर करणारेच आहे. दुपार ते रात्र आणि मग तिथून पहाट असे काही तरी दिसते. आरंभाला दुपार, कावळा, निष्पर्ण तरू... एकूण भयानकच. मध्येच शीतल; पण पुन्हा 'दिगंत दिशाहीन' - कल्लोळ आहे सगळा. रचना आवडली. आता माझे वाचन कमी असल्याने विचारतो, रचना तुझीच आहे का? असल्यास, तुला दंडवत. नसल्यास ती इथं दिल्याबद्दल आभार.

In reply to by श्रावण मोडक

प्रास्ताविक लेखनाचा आणि कवितेचा संबंध ( तुम्ही पुढे प्रतिसादात उलगडून दाखवला असला तरी यूजीं चे लेखन वाचलेले नसल्याने) काही कळाला नाही... ते असो ... कविता भन्नाट झाली आहे... त्यातल्या कल्पना, दृश्ये हॉन्टिंग ... ... एक सूचना : काही ओळी र्हस्व दीर्घ सांभाळत ' अ‍ॅडजस्ट करत वाचाव्या लागतात... उदा. भय व्याकूळ झळा पांघरती.............अलक्ष काकध्वनी तो... काळोख्या नभांच्या मागे.....ती शुभ्र कोर उगवते मीटरमध्ये अजून बसवण्यासाठी थोडे कष्ट घेतल्यास ही कविता छान म्हणता ये ईल...

In reply to by भडकमकर मास्तर

मेघवेडा 22/05/2012 - 13:25
सूचनेशी सहमत. चांगली झालीये कविता यशवंता. :)

In reply to by भडकमकर मास्तर

चित्रा 23/05/2012 - 00:42
दृश्ये हॉन्टिंग ... ... +१. मीटरमध्ये अजून बसवण्यासाठी थोडे कष्ट घेतल्यास ही कविता छान म्हणता ये ईल.. +१.

यकु 22/05/2012 - 11:39
>>रचना तुझीच आहे का? असल्यास, तुला दंडवत. नसल्यास ती इथं दिल्याबद्दल आभार. -- होय, श्रामो.. काल रात्रीच झालीय. :) युजी नावाचा कावळा पिंडावर येऊन बसला वगैरे. शब्दांच्या आतून, शब्दांच्या बाजूने आणि त्याच्या मागे असलेलं असं सगळं मिळून काहीतरी वाटलेलं लिहिलंय.. युजींनी रुढ संज्ञाच मुळातून उपटून फेकल्या म्हणून ते पिंडाला शिवणारा कावळा.

जमली आहे. ताकद जाणवली. अगदीच नाही पण किंचित ग्रेसची आठवण झाली. कवितेतला भाव, शब्दांची लय इ. मुळे. नेहमी होत राहो! ताकद वाया घालवू नकोस. :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

उदय के'सागर 22/05/2012 - 17:16
अगदीच नाही पण किंचित ग्रेसची आठवण झाली >> अगदी हेच वाटले मलाहि. कविता छान झाली आहे हे वे.सां.न.ला.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ताकद वाया घालवू नकोस.
ब्रह्मचारी रहा. *स्पावड्या अविवाहित राहण्याला ब्रह्मचर्य समजत. तू मात्र तशी चुक करु नकोस.*

निश 22/05/2012 - 12:16
यकु साहेब, निब्बळ लाजवाब कविता निष्पर्ण तरू तस बघायला गेल तर जीव सोडुन गेलल्या अचेतन प्रेताची आठवण करुन देत. व एकाक्ष कावळा कधीचा ध्यानस्थ उसासे भरतो ह्या ओळी पिंडाला शिवायला वाट बघणार्‍या कावळ्याची आठवण करुन देते. कविता अप्रतिम

वर कुणीतरी म्हटल्या प्रमाणे, ग्रेस ची आठवण होते. (ग्रेस ची तुलना केली की,दुर्बोधता याच्याशी नाते जोडले जाणारच) असो. कवीता फक्कड जमली आहे. शब्दांची मांडणी करताना कष्ट घेतलेले दिसून येतात.
भय व्याकूळ झळा पांघरती निष्पर्ण तरूची छाया
एकाक्ष कावळा कधीचा ध्यानस्थ उसासे भरतो
म्हणजे तर खास ग्रेस टच. आणि निष्पर्ण तरूची छाया हे तर खासच. शब्दातल्या जागा आणि विरोधाभास छान जमला आहे, अर्थात कुणाला यात दुसरा अर्थ पण दिसेल, तसे असेल तर कवितेची तो युएस पी होतो (पुन्हा ग्रेस) पण ...एक गोष्ट मात्र खटकली-युजी वाचावा लागला! ह.घ्या.

यकु 23/05/2012 - 11:42
वल्ली, श्रामो, भडकमकर मास्तर, मेवे, चित्रा, बिका, अधाशी उदय, ‍नीश, बॅटमॅन आणि कापूसकोंड्या, सर्वांचाच आभारी आहे. भडकमकर मास्तर, पुढच्यावेळी असली काही कविता झाली तर तर तुमच्या सूचनांचा वापर करायला विसरणार नाही.

अस्वस्थामा 26/05/2012 - 03:27
सुंदर लिहिलंय.. कविता आवडली.. खास करून शब्दांची सहजता.. यु जी वाचायचा बऱ्याचदा प्रयत्न केलाय पण नेहेमी काही तरी राहून गेल्यासारख वाटत राहिलंय.. आणि कधी दोन तीन पानांच्या पुढे नाही गेलोय.. :) आपली कविता वाचून आणि आपल्या वरचा यु जी यांचा प्रभाव पाहून परत उत्सुकता चालवलीय...

In reply to by विजुभाऊ

यकु 29/05/2012 - 11:45
हॅहॅहॅ इजाभौ ते पुस्तक एका एम. फील. वाल्याला इंग्रजीत अनुवादीत करुन दिलेलंय पार्शल सबमीशनसाठी. तो म्हणे ह.मो. ची कधी भेट झाली तर सांगू नकोस तुम्ही ट्रान्सलेट केलंत ते. त्याला आत्तापर्यंत डिग्री मिळून गेली असेल ;-) म्हणून आता सांगतोय ;-)

मन१ 24/08/2012 - 22:07
चांगलं जमलय. म्हणजे कविता कळली का? असं कुणीही विचारलं तर "इतर कवितांप्रमाणेच हीदेखील नीटशी समजली नाही" असं म्हणेन. पण तरीही प्रचंड आवडली. म्हणजे एक अंधुक अंधुक , धोसर असं कुथलसं चित्र पाहताना वाटतं तसं काहीतरी वाटलं. वरती पब्लिकनं ग्रेस ह्यांचा उल्लेख केलाय. अगदि ह्याच आशयाची वाटणारी, आणि वृत्तातही ह्याच बसणारी कविता ही बघा:- ...मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा अज्ञात झऱ्यावर रात्री मज ऐकू येतो पावा... . ...तरि हळूहळू येते ही संध्येची चाहुल देवा लांबती उदासीन क्षितिजे पाण्यात थांबल्या नावा... . ...मृत्यूही सूज्ञपणे स्वप्नांचा धरतो फेर कुठलाही क्षण कवळावा सर्पासम असतो गार... . किम्वा गूगलून पाहिल्यावर काही अजून मिळालेल्या ओळी.......... . मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा ? अज्ञात झर्‍यावर रात्री मज ऐकू येतो पावा श्वासांचे तोडून बंधन हे हृदय फुलांचे होई शिशिरात कसे झाडांचे मग वैभव निघून जाई सळसळते पिंपळपान वार्‍यात भुताची गाणी भिंतीवर नक्षत्रांचे आभाळ खचविले कोणी ? मन बहर गुणांचे लोभी समईवर पदर कशाला ? हे गीत तडकले जेथे तो एकच दगड उशाला चल जाऊ दूर कुठेही हातात जरा दे हात भर रस्त्यामध्ये माझा होणार कधीतरी घात मन कशात लागत नाही !

अर्धवटराव 24/08/2012 - 22:33
मी ऐसा क्यु हुं ? ही दुनीया अशीच क्यो है? शांतपणे जगणे छोडके, ये गडबड गोंधळ क्यो है... हा हा हा.. अप्पुन को भी आती है कविता करना. अर्धवटराव

एक वाचनानुभव

यकु ·

////पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं! Each & Everything everyone does ......//// खरे आहे !

पैसा 13/05/2012 - 17:48
आवडलाच. म्हणजे सुरुवातीच्या भागात पुस्तक परीक्षण चांगलंच झालंय. पुढचा अर्धा भाग मस्त! स्वतंत्रपणे विचार करून लिहिलयस हे आवडलंच. भंकस म्हणजे काय हे शेवट कळलं तर तुला!

निशदे 13/05/2012 - 17:49
लेका, संपताना 'क्रमशः' असे वाचायला मिळेल असे वाटत होते.......... :) येऊ दे की अजून....... बाकीकडचे प्रतिसाद जरा कमी कर आणि इथे लिही जरा अजून........;)

मन१ 13/05/2012 - 18:36
फार दिवसाणी तुझे म्हणणे समजले,पटले. बहुतांशी सहमतही आहे. मानवी शरिर हे एक हार्डवेअर असून मानवी मन(की विचार?) हे सॉफ्ट्वेअर सदृश काहीतरी आहे. इकडून तिकडे ते इंड्यूस होत जाते. इन्स्टॉल होत जाते. तुमचे इकडून तिकडे गेलेले विचार हा एकप्रकारे तुमचा दुसरा अवतारच होय. व्यक्ती मरते. व्यक्तिमत्वे कधीही नाहित. ती पुनः पुनः वेगवेगळ्या मानवाच्या/व्यक्तिच्या रुपात उमटत राहतात. त्या अर्थाने विचार एक झाड सोडून दुसरे धरते, माणसास झपाटते, ते एक भूत्/पिशाच्च आहे हेच खरे.

अँग्री बर्ड 13/05/2012 - 18:38
पुण्याचे श्री. नंदू फडके वकिलांनी मला हे पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला होता. तुमच्या भाषेत तुम्ही पुस्तकाबद्दल मांडलेले विचार छान आवडले आहेत, एक off bit लिखाण आहे. छान. ती लिंक काही पाठवता येते का बघा , धन्यवाद.

In reply to by यकु

पुस्तकाची ओळख आवडली. जालावर 'माझा प्रवास' या पुस्तकावर अनेकदा अर्धवट संदर्भाने अर्धवट चर्चा झाल्याचे आठवते. हकीगती किती खर्‍या आहेत वगैरेंवरही संशय व्यक्त केला आहे. ते काही असो, पुस्तक वाचायला मिळत नव्हते. आता पुस्तक वाचायला मिळेल म्हणून पुस्तक उतरवून घेतांना खूपच आनंद झाला. लॉट ऑफ धन्स. -दिलीप बिरुटे

प्रास 13/05/2012 - 19:45
सांगितल्याप्रमाणे माझा प्रवास बद्दल लेख प्रकाशित केल्याबद्दल आभारी आहे. मी आपला विचार करत होतो की यक्कुशेठ पुस्तक परिक्षण करतायत की रसग्रहण? पण तुम्ही एक उत्तम विश्लेषक आहात हेच या लिखाणाच्या वाचनानंतर अधोरेखित झालेलं आहे. पहिला भाग ते पुस्तक परिक्षण, मधला ते रसग्रहण आणि शेवटला पुस्तकातल्या विचारांचं आणि पुस्तक वाचून आपल्या मनात आलेल्या विचारांचं विश्लेषण अगदी यक्कु-स्टाईल उतरलेलं आहे. सगळ्या लेखाचा निष्कर्ष -
मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं! Each & Everything everyone does!
हा खरोखर खास. लेखन आवडलं हे पुन्हा वेगळे सांगायला नकोच.... नै का? :-)

उत्तम उत्तम लेखन आहे. पुस्तक न वाचताच त्याचे सार आणि तुमची विचार करण्याची पद्धत एकदम आवडण्यासारखीच आहे. शेवटचे विचार विलसीत फक्कड जमले आहे.
मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं! Each & Everything everyone does!
हा तर कळसाध्याय आहे. धन्यवाद आणि अभिवादन.

मस्त कलंदर 14/05/2012 - 00:54
गोडसे भटजींच्या प्रवासवर्णनातला एक उतारा पाठ्यपुस्तकात वाचला होता. तेव्हापासून पूर्ण पुस्तक वाचायचे मनात होतेच. वाचन व त्यावरचे मनन-चिंतन आवडले. खरंतर पुस्तक वाचताना एक समांतर विचारप्रक्रिया चालू असते, तिला कधी शब्दबद्ध करायचा यत्न केला नाही, परंतु असंच काहीसं होत असतं असं वाटतं.

लेखन हातोटी विशेष प्रशंसनिय आहे. आवडले. 'माझा प्रवास' पुस्तकाबद्दलची उत्सुकता चाळवली आहेच. आता लवकरच वाचून काढतो. धन्यवाद.

स्पंदना 14/05/2012 - 08:36
वाचताना इतक काही वाटुन गेल की ते शब्दात उतरवन अशक्य. उदा. झाशीच्या राणीच्या तोंडच वाक्य, लुटालुटीच वर्णन. अन ते सार अस भिडतय न भिडतय तोवर तुझ स्वतःला कापुस पिंजल्या सारख पिंजुन काढण. यश्वंता आत्मकेंद्री होत चाललाय्स का? स्व्तःच्या भोवर्‍यात अडकत निघालायस का? कृपया हा'आत्मकेंद्री' शब्द योग्य अर्थान घेणे. लिखाण खुपच छान.

अर्धवटराव 14/05/2012 - 10:04
बाकी काहि कळलं नाहि...पण बोळा निघालाय म्हणता... तर आता दुसरा कुठला बोळा फसण्या अगोदर लग्नाचा बार उडवुन द्या यक्कु... दुसरा कुठलाच बोळा आयुष्यात फसायचा नाहि मग... अगदी हमखास उपाय. तसं आम्हि आहोतच लडकेवाले म्हणुन लग्नात मिरवायला ( लग्नाचा इंदोरी पाहुणाचार म्हटल्यावर नुसत्या कल्पनेनीच तोंडाला पाणि सुटलय ;) ) अर्धवटराव

लेखनशैली आणि मांडणी सुरेख आहे हे प्रथम नमूद करतो आणि त्याबद्दल आलेल्या सर्व प्रतिसादांशी सहमती व्यक्त करतो पण त्या अनुभवाचा आध्यात्माशी जोडलेला संबंध चुकीचा आहे म्हणून हा प्रतिसाद. _____________________________ तादात्म्य म्हणजे आरश्याला आपण प्रतिबींब झालोय असा होणारा भास. तादात्म्य म्हणजे काय हे समजणं आणि तो दूर होणं हीच अध्यात्माची सुरुवात आणि फलश्रुती आहे. आपण शरीर "झालेलो" नाही, आपल्याला शरीराची "जाणीव" आहे हे समजणं, हा तुमचा अनुभव होणं, शरीराशी झालेलं तादात्म्य एका क्षणात संपवतं. तुम्ही आता, या क्षणी उठा आणि जिथे असाल तिथे रूमच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत दहा फेर्‍या मारा, तुमच्या लक्षात येईल की शरीर चालतंय आणि आपल्याला कळतय. आपण शरीराला अंतर्बाह्य व्यापून आहोत पण शरीर झालेलो नाही ही वस्तुस्थिती आहे. जर आपण शरीर असू तर मग "नैनं च्छिंदंति शस्त्राणी" ला काही अर्थ उरणार नाही. आता पुढची पायरी सोपीये, कळतय निश्चित पण नक्की "कुठे कळतय" हे तुम्ही सांगू शकणार नाही कारण ज्याला कळतय तो जाणीव स्वरुप आहे. थोडक्यात, आता हे वाचत असलेले सर्व सभासद आपापल्या रुममधे एकाच वेळी उभे राहिले आणि त्यांनी तिथे फेर्‍या मारल्या तर प्रत्येकाला शरीर चालतय आणि आपल्याला कळतय हा अनुभव येईल. हाच अनुभव हेच लेखन वेगवेगळ्या वेळी वाचणार्‍या आणि फेर्‍या मारणार्‍या प्रत्येक व्यक्तीला येईल. याचं कारण जाणीव निराकार आहे आणि स्थल आणि काल यांनी अनाबाधित आहे. या बोधाला सजगता (अवेअरनेस) म्हटलंय. तुम्ही हा बोध जर अहर्निश ठेवू शकलात तर सरते शेवटी तुम्हाला शरीर झोपलय आणि आपल्याला कळतय हा अनुभव येईल त्याला "या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ती संयमी" म्हटलय. इतका सघन झालेला बोध तुम्हाला मृत्यू समयी शरीर कालावश होतय आणि आपल्याला कळतय या अंतिम अनुभवापर्यंत नेऊ शकेल आणि "नैनं च्छिंदंति शस्त्राणी" या निश्चिंत अवस्थेत तुम्ही मृत्यू जाणू शकाल, ती अध्यात्माची फलश्रुती असेल. सजगता हरवण्याच एकमेव कारण जाणीवेचं मेंदूत डिकोडींग होताना सक्रिय झालेल्या स्मृतीशी तादात्म्य होणं आहे. समजा फेर्‍या मारताना तुमचं घड्याळाकडे लक्ष गेलं आणि तुमच्या लक्षात आलं की ऑफिसची वेळ झालीये तर त्या विचारासरशी तुमचं सारं स्वास्थ्य हरवेल, एकदम लगबग सुरु होईल, तुम्ही घाईघाईत आवरायला लागाल आणि धावतपळत वेळ गाठायचा प्रयत्न कराल, कसंबसं आवरून तुम्ही निघाल आणि तुम्हाला वाटेल निघालो आपण ऑफिसला! तुम्ही पुन्हा शरीराशी एकरुप झालेले असाल आणि ऑफिसमधल्या कामाच्या विचारांनी तुमची सर्व जाणीव व्यापून टाकलेली असेल. निराकार जाणीव पुन्हा स्वत:ला प्रसंगात सापडलेली व्यक्ती समजायला लागलेली असेल! याला तादात्म्य म्हटलय आणि ते सर्व दु:ख आणि अस्वास्थ्याचं कारण आहे. _______________________________ >असं म्हणतात की विचार टिकून रहातात. होय, पण ती संरचना आहे; ती परंपरा आहे. तथाकथित मानवी जाणीव ही विचारांची संरचना आहे. आपण मागील पिढ्यांपासून पुढील पिढ्‍यांकडे ती सोपवली आहे. = हे साफ चुकीचय, विचारांची आपल्याला "जाणीव" होतेय, आपण विचार "झालेलो" नाही. जाणीव आरसा आहे आणि विचार त्यात पडलेलं प्रतिबींब आहे, प्रतिबींब आरश्याला स्वत:च विस्मरण घडवेल पण आरश्याचं स्वरुप बदलवू शकणार नाही. >पुस्तक वाचताना मी ते पूर्णपणे जगलो होतो. मीच गोडसे भटजी झालो होतो. काका त्या अरण्‍यात निश्चेष्‍ट होऊन पडलेले असताना मीच मावळत्या सूर्यदेवाला आम्हाला त्या अरण्‍यातून सुखरुप बाहेर काढण्‍यासाठी करुणा भाकली होती. = तादात्म्य होणं म्हणजे नक्की काय हे यावरून कळेल. >हे थोडंसं मजेशीर आहे, पण आपली जाणीव वेगळ्या अथाने अत्यंत संसर्गजन्य आहे. कुणीही लिहिलेलं असो की बोललेलं, ऐकलेलं काही क्षणांत ते आपल्याला स्मृतीगत होतं - त्यामुळे असेल कदाचित. त्यामुळे 1857 ते आत्ता मी इंदुरमध्‍ये रहात असलेल्या 2012 पर्यंतच्या काळातील अंतर माझ्या जाणीवेमध्‍ये क्षणात सांधले गेले - आणि मनात मंतव्यांचा खळबळाट होऊ लागला. ते होत असताना माझा श्वास मला आपोआप जाणवू लागला. हे सर्व होत असताना नेमके कोणकोणते प्रश्न मी स्वत:ला विचारले ते आता आठवत नाही - पण मनात एक बेरीज झाली. च्यायला, आपल्या स्मृतीशिवाय, आपल्या जाणीवेशिवाय आपण अस्तित्त्वात आहोतच कुठे? = तादात्म्य होणं नेहमी "या क्षणात" आहे त्यामुळे महाभारत आज, आता वाचणारा कुणीही अर्जुनाच्या पाच हजार वर्षापूर्वीच्या चित्तदशेशी आता, या क्षणी एकरुप होऊ शकतो. >आपण फक्त जो मनात विचार असेल त्या रुपामध्‍येच जीवंत आहोत. आणि असे हजारो प्रकारचे विचार स्रवून जातात, तेच आपण बनलेलो असतो. हे झालं आता लिहून दाखवायचं आहे म्हणून घडून गेलेल्या मंतव्यांचं फक्त वर्णन. पण हे ज्यामध्‍ये घडलं तो दुसरा अनिवार्य पैलू 'शरीर' आहे - चार-पाच दिवस प्रचंड त्रास भोगावा लागला. = एकदा विचारांशी तादात्म्य झालं की शरीराशी होणं अपरिहार्य आहे. "ऑफिसची वेळ झाली" या विचाराशी तादात्म्य होण्याची पुढची पायरी शारीरिक लगबग, "आपणच ऑफिसला निघालोत" असं वाटून शरीराशी तादात्म्य आणि मग सर्व शारीरिक तणावांशी तादात्म्य अशी ती लिंक आहे. >कारण त्या का घडत आहेत हे केवळ 'विचार' ही वस्तू काय आहे ते लख्‍ख दिसल्याने दिसलंय, दिसतंय. लोकांना वाटतं हॅ! हे पोरगं नेहमीच काहीतरी भंजाळणारं लिहित रहातं - पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं! Each & Everything everyone does! = ही विचारांशी संपूर्ण तादात्म्य झाल्यानं आलेली उद्विग्नता >व्यक्त झालेल्या विचाराच्या रुपात मानवी शरीरातला 'मुव्हींग फोर्स' कसाही कुठेही जाऊन आदळलाय, आदळतोय आणि ती आपली कृती बनतेय, ते आपण बनतोय हे सर्वजण पहाताय ना? बस्स! मग तेवढंच. = आपण सदैव अकर्ता आहोत पण शारीरिक तादात्म्यामुळे आपणच कृत्य करतोय असं वाटतं त्याचं हे उदाहरण >कालपर्यंत जे माझे खरोखर प्रश्न होते़ ते फटक्यात संपले - आणि तेही एका बिगर आध्‍यात्मिक पुस्तकाच्या वाचन-मननामुळे ही आश्चर्याची बाब आहे* - हे आपल्यापर्यंत पोहोचवावं वाटलं - थोडक्यात जालीय भाषेत सांगायचं तर माझा बोळा कायमचा निघाला ! = तादात्म्य हाच बोळा आहे हे कळणं म्हणजे मुक्ती. प्रतिसादाचा हेतू लेखकाचा किंवा त्याच्या अनुभवाचा अथवा त्याच्या आदरस्थानी असलेल्या व्यक्तींचा अवमान करणं असा कदापिही नाहीये, तसं कुणीही वाटून घेऊ नये. या निमित्तानं चर्चा झालीच तर तादात्म्य या आध्यात्मातल्या केंद्रीय विषयावर निर्वैयक्तिक आणि विधायक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. व्यक्तिगत रोख असणार्‍या प्रतिसादांना उत्तरं दिली जाणार नाहीत.

आबा 14/05/2012 - 16:45
खरंच जबरदस्त पुस्तक आहे हे.. वाचल्यावर माझीही अशीच अवस्था झालेली आठवतेय. परिचय सुद्धा खुप सुरेख करून दिलाय तुम्ही !

यकु 14/05/2012 - 17:22
लेखनशैली आणि मांडणी सुरेख आहे हे प्रथम नमूद करतो आणि त्याबद्दल आलेल्या सर्व प्रतिसादांशी सहमती व्यक्त करतो पण त्या अनुभवाचा आध्यात्माशी जोडलेला संबंध चुकीचा आहे म्हणून हा प्रतिसाद.
आध्यात्म म्हणजे काय ते मला माहित नाही, जाणून घेण्यात इंटरेस्ट नाही. हाय साऊंडिंग, लोडेड आणि माझा काहीच अनुभव नसलेले शब्द मी वापरत नाही. त्याची कारणे आहेत, जी या प्रतिसादामध्‍ये स्‍पष्‍ट होतील. मी माझ्या लेखात आध्यात्म हा शब्द कुठेच वापरलेला नाही. यात आध्यात्म तुम्हाला कुठे दिसले? तरीही तुम्हाला यात आध्‍यात्म दिसू शकतं आणि तुम्ही तुमच्या मनातील आध्‍यात्माची प्रतिमा माझ्यावर थापू शकता याचं कारण मी समजू शकतो - ते म्हणजे कुणीही 'विचार', 'अनुभव' या बिगर आध्‍यात्मिक, सामान्य, बिगर आध्‍यात्मिक माणसांकडून नेहमीच्या सामान्य अथाने वापरण्‍याच्या अर्थाने 'विचार', 'अनुभव' हे शब्द वापरले तरी तथाकथित आध्‍यात्माचे आणि पुढे जाऊन म्हणेन की 'मानसशास्‍त्राचे' मक्तेदार, व्यापार्‍यांना आपल्या 'बपौती' वर अतिक्रमण झाल्यासारखे वाटते. म्हणजे जे आध्‍यात्मिक नाहीत, आणि जे 'मानसशास्‍त्राचे' अभ्यासक नाहीत त्या अधेमध्‍ये अडकलेल्या लोकांनी 'विचार' आणि 'अनुभव' याबद्दल बोलणं केलं तरी लगेच त्यावर 'आध्‍यात्मिक' असा शिक्का मारुन ते अनुभवाचा आध्‍यात्माशी संबंध लावणं कसं चुकीचं आहे (जो मी लाऊ देखील इच्छित नाही, तुम्हीच तो संबंध लावलाय, कारण तिकडे नुसते मेलेले शब्द खदखदताना दिसतायत) यावर व्याख्‍यान झोडलं जातं हे केवळ दुर्दैवी आहे. जे आध्‍यात्मिक नाहीत, ते लोकदेखील 'विचार' आणि 'अनुभव' याबद्दल बोलू शकतात महाशय. Therefore first clear your own terminology & then give a lecture! ही बपौती आजवरचे जेवढे तथाकथित जागृत, आत्मज्ञानी लोक होऊन गेले तेवढ्या लोकांनी तयार केलेली आहे, I am fortunate, I am not one of them ! बपौती हा ऑफन्सीव्ह शब्द योजण्याचं कारण एवढंच की, my dear friend you are dwelling on such a rotten background created since ages, which is dead! Why you try to force your own meanings on others?
तादात्म्य म्हणजे आरश्याला आपण प्रतिबींब झालोय असा होणारा भास. तादात्म्य म्हणजे काय हे समजणं आणि तो दूर होणं हीच अध्यात्माची सुरुवात आणि फलश्रुती आहे. आपण शरीर "झालेलो" नाही, आपल्याला शरीराची "जाणीव" आहे हे समजणं, हा तुमचा अनुभव होणं, शरीराशी झालेलं तादात्म्य एका क्षणात संपवतं. तुम्ही आता, या क्षणी उठा आणि जिथे असाल तिथे रूमच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत दहा फेर्‍या मारा, तुमच्या लक्षात येईल की शरीर चालतंय आणि आपल्याला कळतय. आपण शरीराला अंतर्बाह्य व्यापून आहोत पण शरीर झालेलो नाही ही वस्तुस्थिती आहे. जर आपण शरीर असू तर मग "नैनं च्छिंदंति शस्त्राणी" ला काही अर्थ उरणार नाही. आता पुढची पायरी सोपीये, कळतय निश्चित पण नक्की "कुठे कळतय" हे तुम्ही सांगू शकणार नाही कारण ज्याला कळतय तो जाणीव स्वरुप आहे. थोडक्यात, आता हे वाचत असलेले सर्व सभासद आपापल्या रुममधे एकाच वेळी उभे राहिले आणि त्यांनी तिथे फेर्‍या मारल्या तर प्रत्येकाला शरीर चालतय आणि आपल्याला कळतय हा अनुभव येईल. हाच अनुभव हेच लेखन वेगवेगळ्या वेळी वाचणार्‍या आणि फेर्‍या मारणार्‍या प्रत्येक व्यक्तीला येईल. याचं कारण जाणीव निराकार आहे आणि स्थल आणि काल यांनी अनाबाधित आहे. या बोधाला सजगता (अवेअरनेस) म्हटलंय. तुम्ही हा बोध जर अहर्निश ठेवू शकलात तर सरते शेवटी तुम्हाला शरीर झोपलय आणि आपल्याला कळतय हा अनुभव येईल त्याला "या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ती संयमी" म्हटलय. इतका सघन झालेला बोध तुम्हाला मृत्यू समयी शरीर कालावश होतय आणि आपल्याला कळतय या अंतिम अनुभवापर्यंत नेऊ शकेल आणि "नैनं च्छिंदंति शस्त्राणी" या निश्चिंत अवस्थेत तुम्ही मृत्यू जाणू शकाल, ती अध्यात्माची फलश्रुती असेल. सजगता हरवण्याच एकमेव कारण जाणीवेचं मेंदूत डिकोडींग होताना सक्रिय झालेल्या स्मृतीशी तादात्म्य होणं आहे. समजा फेर्‍या मारताना तुमचं घड्याळाकडे लक्ष गेलं आणि तुमच्या लक्षात आलं की ऑफिसची वेळ झालीये तर त्या विचारासरशी तुमचं सारं स्वास्थ्य हरवेल, एकदम लगबग सुरु होईल, तुम्ही घाईघाईत आवरायला लागाल आणि धावतपळत वेळ गाठायचा प्रयत्न कराल, कसंबसं आवरून तुम्ही निघाल आणि तुम्हाला वाटेल निघालो आपण ऑफिसला! तुम्ही पुन्हा शरीराशी एकरुप झालेले असाल आणि ऑफिसमधल्या कामाच्या विचारांनी तुमची सर्व जाणीव व्यापून टाकलेली असेल. निराकार जाणीव पुन्हा स्वत:ला प्रसंगात सापडलेली व्यक्ती समजायला लागलेली असेल! याला तादात्म्य म्हटलय आणि ते सर्व दु:ख आणि अस्वास्थ्याचं कारण आहे.
This is Bullshit ! Garbage ! Get rid of it as soon as you can!
>असं म्हणतात की विचार टिकून रहातात. होय, पण ती संरचना आहे; ती परंपरा आहे. तथाकथित मानवी जाणीव ही विचारांची संरचना आहे. आपण मागील पिढ्यांपासून पुढील पिढ्‍यांकडे ती सोपवली आहे. = हे साफ चुकीचय, विचारांची आपल्याला "जाणीव" होतेय, आपण विचार "झालेलो" नाही. जाणीव आरसा आहे आणि विचार त्यात पडलेलं प्रतिबींब आहे, प्रतिबींब आरश्याला स्वत:च विस्मरण घडवेल पण आरश्याचं स्वरुप बदलवू शकणार नाही.
Bullshit! काय नेमकं काय आहे ते मला वाटतं मला आणि इथे वर प्रतिसाद दिलेल्या लोकांना कुठल्याही लोडेड संज्ञा वापरुन समजून घेण्याची गरज नाही. कोणती गोष्‍ट काय आहे ते नेहमीच्या सामान्य अर्थानंही लोकांना जाणवू शकतं आणि वरचे प्रतिसाद त्याची साक्ष देतात, त्यामुळे तुमचे अर्थ दुसर्‍यांवर विनाकारण थापण्‍याचा प्रयत्न करु नका.
>पुस्तक वाचताना मी ते पूर्णपणे जगलो होतो. मीच गोडसे भटजी झालो होतो. काका त्या अरण्‍यात निश्चेष्‍ट होऊन पडलेले असताना मीच मावळत्या सूर्यदेवाला आम्हाला त्या अरण्‍यातून सुखरुप बाहेर काढण्‍यासाठी करुणा भाकली होती. = तादात्म्य होणं म्हणजे नक्की काय हे यावरून कळेल.
नक्की असं काहीच नसतं हो, आणि काही कळतही नसतं.
>हे थोडंसं मजेशीर आहे, पण आपली जाणीव वेगळ्या अथाने अत्यंत संसर्गजन्य आहे. कुणीही लिहिलेलं असो की बोललेलं, ऐकलेलं काही क्षणांत ते आपल्याला स्मृतीगत होतं - त्यामुळे असेल कदाचित. त्यामुळे 1857 ते आत्ता मी इंदुरमध्‍ये रहात असलेल्या 2012 पर्यंतच्या काळातील अंतर माझ्या जाणीवेमध्‍ये क्षणात सांधले गेले - आणि मनात मंतव्यांचा खळबळाट होऊ लागला. ते होत असताना माझा श्वास मला आपोआप जाणवू लागला. हे सर्व होत असताना नेमके कोणकोणते प्रश्न मी स्वत:ला विचारले ते आता आठवत नाही - पण मनात एक बेरीज झाली. च्यायला, आपल्या स्मृतीशिवाय, आपल्या जाणीवेशिवाय आपण अस्तित्त्वात आहोतच कुठे? = तादात्म्य होणं नेहमी "या क्षणात" आहे त्यामुळे महाभारत आज, आता वाचणारा कुणीही अर्जुनाच्या पाच हजार वर्षापूर्वीच्या चित्तदशेशी आता, या क्षणी एकरुप होऊ शकतो.
असं म्हणता? मग तुम्हीच लवकर त्या चित्तदशेत जा बरं! आणि इथे बर्‍याच लोकांना महाभारतात अर्जुन, युधिष्‍ठिर, भीम, कर्ण, द्रौपदी वगैरे पात्रांनी नेमका काय गोंधळ घालून ठेवला होता तो पाहून या आणि त्यावर त्याच चित्तदशेत एक फक्कडसं व्याख्यान झोडा. लै प्रतिसाद येतील ;-) But stop this bullshitting.
>आपण फक्त जो मनात विचार असेल त्या रुपामध्‍येच जीवंत आहोत. आणि असे हजारो प्रकारचे विचार स्रवून जातात, तेच आपण बनलेलो असतो. हे झालं आता लिहून दाखवायचं आहे म्हणून घडून गेलेल्या मंतव्यांचं फक्त वर्णन. पण हे ज्यामध्‍ये घडलं तो दुसरा अनिवार्य पैलू 'शरीर' आहे - चार-पाच दिवस प्रचंड त्रास भोगावा लागला. = एकदा विचारांशी तादात्म्य झालं की शरीराशी होणं अपरिहार्य आहे. "ऑफिसची वेळ झाली" या विचाराशी तादात्म्य होण्याची पुढची पायरी शारीरिक लगबग, "आपणच ऑफिसला निघालोत" असं वाटून शरीराशी तादात्म्य आणि मग सर्व शारीरिक तणावांशी तादात्म्य अशी ती लिंक आहे.
Bullshit!
>कारण त्या का घडत आहेत हे केवळ 'विचार' ही वस्तू काय आहे ते लख्‍ख दिसल्याने दिसलंय, दिसतंय. लोकांना वाटतं हॅ! हे पोरगं नेहमीच काहीतरी भंजाळणारं लिहित रहातं - पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं! Each & Everything everyone does! = ही विचारांशी संपूर्ण तादात्म्य झाल्यानं आलेली उद्विग्नता
पहिल्यांदा तर तादात्म्य फिदात्म्य वगैरे आपल्याला माहित नाही. पण लगेच ते तादात्म्यच आहे म्हणून त्यावर 'उद्विग्नता' असा शिक्का मारुन मोकळे ! तुम्हाला काय ## माहितीय मी उद्विग्न आहे की आनंदीत?
>व्यक्त झालेल्या विचाराच्या रुपात मानवी शरीरातला 'मुव्हींग फोर्स' कसाही कुठेही जाऊन आदळलाय, आदळतोय आणि ती आपली कृती बनतेय, ते आपण बनतोय हे सर्वजण पहाताय ना? बस्स! मग तेवढंच. = आपण सदैव अकर्ता आहोत पण शारीरिक तादात्म्यामुळे आपणच कृत्य करतोय असं वाटतं त्याचं हे उदाहरण
Again bullshit.
>कालपर्यंत जे माझे खरोखर प्रश्न होते़ ते फटक्यात संपले - आणि तेही एका बिगर आध्‍यात्मिक पुस्तकाच्या वाचन-मननामुळे ही आश्चर्याची बाब आहे* - हे आपल्यापर्यंत पोहोचवावं वाटलं - थोडक्यात जालीय भाषेत सांगायचं तर माझा बोळा कायमचा निघाला ! = तादात्म्य हाच बोळा आहे हे कळणं म्हणजे मुक्ती.
B U L L S H I T !
प्रतिसादाचा हेतू लेखकाचा किंवा त्याच्या अनुभवाचा अथवा त्याच्या आदरस्थानी असलेल्या व्यक्तींचा अवमान करणं असा कदापिही नाहीये, तसं कुणीही वाटून घेऊ नये. या निमित्तानं चर्चा झालीच तर तादात्म्य या आध्यात्मातल्या केंद्रीय विषयावर निर्वैयक्तिक आणि विधायक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. व्यक्तिगत रोख असणार्‍या प्रतिसादांना उत्तरं दिली जाणार नाहीत.
मला कुणीही आदरस्थानी नाहीय. नो चर्चा फिर्चा! खूप खूप धन्यवाद! मी वरच्या प्रतिसादात 'पर्सनल' झालेलो नाहीय, I am just calling a spade, a spade ! May be in very harsh word, but I cannot resist & succumb to such nonsense.

यकु 14/05/2012 - 18:33
>मला कुणीही आदरस्थानी नाहीय. नो चर्चा फिर्चा! खूप खूप धन्यवाद! काही हरकत नाही
पुन्हा एकदा प्रतिसाद देऊन मुद्दाम स्पष्‍ट करतोय, मी चर्चा का नको म्हणतोय ते, आणि कसल्याप्रकारची चर्चा हवी आहे ते. तुम्ही जे पिढ्यान पिढ्‍यांपासून वापरले गेलेले शब्द वापरता आहात, ते शब्द फक्त आणि फक्त 'थेट अनुभव' लांबवण्‍यासाठी आणि in the meantime आध्‍यात्माच्या नावाखाली स्वत: चे पोट जाळण्यासाठी वापरले गेलेले मी पाहिले आहेत, म्हणून मी शक्य तिथे असल्या फालतु बकबकीला होईल तेवढा विरोध करतो, पण यामध्‍ये खरोखर अनुभव असलेल्या माणसावरही माझ्याकडून हल्ला होऊ नये म्हणून या प्रतिसादाचा अतिरिक्त पुढाकार as a precaution not to insult anybody & openness to all things. 'थेट अनुभव' असेल तो जाहिर शेअर करायला काहीच हरकत नाही. माझ्याकडे थेट अनुभव पुरता नसला तरी अंशत: नक्कीच आहे (आणि तो पूर्ण कधी होईल याबद्दल मला किंचीतही घाई नाही, न तो खोटा ठरेल याची भीती नाही, कारण मला येणारे अनुभव पूर्णत: शारीरिक as well as मानसिक आहेत -त्यामुळं मरेपर्यंत माझ्यासोबत रहाणारं शरीर हा सज्जड पुरावा मी मानतो, अस्पष्‍ट अर्थात, जुन्या मनोभूमिकेतून केलेलं सुंदर बोलणं मला आ‍कर्षित करु शकत नाही ) आणि मी तो शेअर करायला तयार आहे. तुम्ही तो कुठलेही हाय साऊंडिंग शब्द न वापरता शेअर करायला तयार आहात काय? थेट अनुभव in the sense पुढे होणार्‍या चर्चेमध्‍ये तुम्ही सर्व गोष्‍टी शरीरशास्‍त्रीय अर्थामध्‍ये सांगितल्या पाहिजेत. यामध्‍ये या गोष्‍टींचा समावेश असेल : - 1. ही सगळी सगळ्या प्रकारची आध्‍यात्मिक ओव्हरटोन्स असलेली बडबड जो पचवतो, त्याच्या शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात? यात प्रत्येक गोष्‍ट शब्दात क्लिअर झाली पाहिजे. तथाकथित आध्‍यात्मिक अनुभवांबद्दल जाहीर चर्चा करु नये असा जो समज आहे तो मी मानत नाही - गोष्‍टी जर बायॉलॉजीकली दिसत असतील तर त्या लपवायच्या का? 2. शारीरिक अनुभव शेअर करण्‍यावर माझा भर एवढ्याचसाठी की कुंडलिनी, ती सगळी शरीरातील चक्रे वगैरेबद्दल कुठंही स्टेप बाय स्टेप डॉक्युमेंटेशन उपलब्ध नाही. सो दॅट शूड बी डिस्कस्‍ड प्युअर्ली इन बायॉलॉजीकल सेन्स, विदाऊट एनी मिस्टिकल मिनींग. 3. हा आग्रह तुम्ही खरे की खोटे हे सिद्ध करण्‍यासाठी नाही, तर जागृत झाल्याचा दावा करणारे काही मोजके लोक सोडले कुंडलिनी, ती चक्रे वगैरेबद्दल ना पुरतं आध्‍यात्मिक लोकांनी डॉक्युमेंटेशन ठेवलंय ना विज्ञानाला मानवी शरीरात असलेल्या या गोष्‍टींबद्दल काही विश्लेषण देता आलंय. बघा, तयारी असेल तर सांगा, मी तयार आहे.

इनिगोय 14/05/2012 - 19:59
.(एवढ्या सुंदर लेखानंतर हे असे चर्वितचर्वण) ... का? का? का?

>पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं = हे तुमच्या लेखाचं कन्क्लूजन आहे आणि याचा अर्थ विचार तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असा होतो, ते सर्वथा चुकीचय. अध्यात्म तुम्हाला मानसिकता आणि देहभाव यातून कसं बाहेर पडायच हे सांगतं म्हणून प्रतिसाद दिला होता, पणः >आध्यात्म म्हणजे काय ते मला माहित नाही, जाणून घेण्यात इंटरेस्ट नाही >This is Bullshit ! Garbage ! Get rid of it as soon as you can! >Bullshit! >But stop this bullshitting >Bullshit! >Again bullshit. >B U L L S H I T ! हे एवढच तुम्हाला कळतय आणि मी काहीही सांगीतलं तरी तुम्ही फक्त तेवढंच म्हटलं की तुमचं काम झालं! त्यामुळे मी तरी या लेवलला येऊन चर्चा करू शकत नाही. अर्थात माझे विचार व्यक्त करण्याची संधी या लेखामुळे मिळाली त्याबद्दल धन्यवाद.

यकु 15/05/2012 - 09:10
>पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं = हे तुमच्या लेखाचं कन्क्लूजन आहे आणि याचा अर्थ विचार तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असा होतो, ते सर्वथा चुकीचय. अध्यात्म तुम्हाला मानसिकता आणि देहभाव यातून कसं बाहेर पडायच हे सांगतं म्हणून प्रतिसाद दिला होता, पणः --- हो, तेच कनक्लूजन होतं आणि तो माझा कालपर्यंत अनुभव होता. आज परिस्थिती बदलली आहे - म्हणून आता डिट्टेलवार उत्तर. मला वाटतं विचारालाही मानवी मनाच्या कोतेपणातून उद्धभवलेली, आणि क्षणोक्षणी बदलत रहाणारी श्रेष्‍ठ-कनिष्‍ठ ही मूल्ये लागू करायला नकोत. विचाराकडे as an ongoing process म्हणून पहायला हवं ज्या प्रोसेसमधून तथाकथित व्यक्तित्वे, विचारसरणी, तत्त्वज्ञान अगदी भ्रमासहित बर्‍याच गोष्‍टी निर्माण होतात. विचारांबद्दल अभ्यस्त नसताना माणसाचे विचारच तो कसल्या प्रकारचा माणूस बनतो ते ठरवतात; मग विचार हा मुव्हींग फोर्स, क्षणभर मानू आपल्यापेक्षा श्रेष्‍ठ आहेच, तर विचार आपल्यापेक्षा श्रेष्‍ठ हे सर्वथा चुकीचं कसं? मुळात 'माणूस' आणि त्याचे 'विचार' या अभिन्न गोष्‍टी नाहीत - अर्थात आता on my own सगळी उत्तरं मिळून गेल्यानं यावर उत्तर अपेक्षित नाहीच. बाकी राहिलं अध्यात्म आणि इतर गोष्‍टी, तर आता माझ्या बाबतीत सगळ्याच गोष्‍टींचा दी एंड झालेला असल्यानं त्याबद्दल बोलत नाही. >आध्यात्म म्हणजे काय ते मला माहित नाही, जाणून घेण्यात इंटरेस्ट नाही >This is Bullshit ! Garbage ! Get rid of it as soon as you can! >Bullshit! >But stop this bullshitting >Bullshit! >Again bullshit. >B U L L S H I T ! हे एवढच तुम्हाला कळतय आणि मी काहीही सांगीतलं तरी तुम्ही फक्त तेवढंच म्हटलं की तुमचं काम झालं! -- हॅहॅहॅ.. मला एवढंच नाही, बरंच कळतंय त्यामुळं तुम्ही काहीच सांगण्याची गरज नव्हती, माझं काम आणखी बरंच बाकी आहे. गरज पडेल त्या ठिकाणी ते होत राहिलच. >त्यामुळे मी तरी या लेवलला येऊन चर्चा करू शकत नाही. -- मी कोणत्याही लेव्हलला जाऊन चर्चा करु शकत होतो कारण मला कुठली लेव्हलच दिसत नव्हती - every word was equally same for me because those were coming from God knows where & I was troubled about whole this thing in futile. >अर्थात माझे विचार व्यक्त करण्याची संधी या लेखामुळे मिळाली त्याबद्दल धन्यवाद. -- सेम हिअर. बाकी ते वर लिहिलेले दोन-तीन मुद्दे तुम्ही टाळलेले असले तरी ज्यांना जिज्ञासा असेल त्यांच्यासाठी माझ्याकडून चर्चेकरिता कधीही खुले आहेत.

In reply to by यकु

////>पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं = हे तुमच्या लेखाचं कन्क्लूजन आहे आणि याचा अर्थ विचार तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असा होतो, ते सर्वथा चुकीचय. अध्यात्म तुम्हाला मानसिकता आणि देहभाव यातून कसं बाहेर पडायच हे सांगतं म्हणून प्रतिसाद दिला होता, पणः --- हो, तेच कनक्लूजन होत....../////// यशवंत, मी चुकीचे समजलो. हेच जर कनक्ल्युजन असेल तर मी माझा पहिला प्रतिसाद परत घेत आहे. !

वारा 15/05/2012 - 12:52
नमस्कार यकु साहेब, मी तुमचे सगळेच लेख वाचतो. प्रत्येक वेळी मला कुठेतरी वेगळ्या जगात जाउन आल्यासारखे वाटत. खरतर मी जास्तीत जास्त वाचन मात्र असतो आणि सहसा प्रतीक्रिया वगैरे देत नाही. कदाचीत तो माझा स्वार्थी स्वभाव असेल किंवा आळशीपणा असेल. पण मी असच करतो, का ते माहीत नाही. इंटरेस्टींग पार्ट असा आहे की तुमचे लेख असा काही विचार डोक्यात घालतात की स्वतः मुर्ख असल्याची कित्येक वेळा जाणिव होते, कारण अशा पद्धतीने कधी विचारच केलेला नसतो, याआधी विचार करताना मी स्वतः कडे कधीही त्रयस्त नजरेने पाहीले नव्हते. आशचर्याचा भाग म्हणजे त्रयस्त नजरेने स्वतःकडे पाहील्यावर अस जाणवत की आपल्याकडुन बर्याच वेळा तीच तीच वाक्य परत परत मनातल्या मनात बडबडली जातात. आणि या वाक्यांचा किंवा या विचारांचा फोर्स आपल्याकडुन कामे करवुन घेतो. आपल्याला ती क्रिया आवडो अथवा न आवडो, त्याचा भलेही आपल्याला शारीरीक सुद्धा त्रास होत असो. आणि हे विचारच आपल्याला भरकटत नेतात. आपण सुरुवात एका विचाराने करतो आणि एकातुन दुसर्यात ,दुसर्यातुन तिसर्या विचारात आपला प्रवास चालु होतो. नेमका आपला अजेंडा काय होता? आपल्याला करायचे काय होते हे पण विसरले जाते. आपण जेव्हा हे सगळ एखद्याला सांगायचा प्रयत्न करतो तेव्हा अ‍ॅक्चुली त्यावेळेच्या परीस्थीती नुसार विचारात बदल झालेला असतो, आणि आपल्याला याची जाणीव व्यक्त झाल्यावर होते. आणि ईथच मनातल्या मनात कहीतरी चुकल्याची जाणीव होते. परत विचार आपला ताबा घेतात व चुक सुधारण्यासाठी आटापीटा करायला लावतात. आपणच आपल्याबरोबर भांडायला लागतो. मी हे सगळ का सांगतोय? कारण या अशा डायरेक्शन वर जाउन विचारांच्या विळख्यातुन सुटका होईल अस वाटत आहे. तरी याबाबत चर्चा करणे नक्कीच आवडेल . एक नवी दिशा दाखवल्याबद्द्ल मनापासुन धन्यवाद.

यकु 15/05/2012 - 13:34
>> विचारांच्या विळख्यातुन सुटका होईल अस वाटत आहे. --- विचार ही फक्त एक मुव्हमेंट म्हणून पाहिली, आणि त्यातल्या 'कंटेंट'ला फारसं महत्त्व दिलं नाही तर पुढे पुढे फार मजा येईल. आणखी एक, जेव्हा ही मुव्हमेंट प्रचंड बलीष्‍ठ होईल आणि कुठेच जाऊ शकणार नाही तेव्हा प्रचंड तुफानात झाड झोडपले जाते तसे तुम्ही उलटेपालटे व्हाल, तेव्हा घाबरु नका - तुम्ही मोडून पडणार नाही, नवी पालवी फुटेल. :)

In reply to by यकु

वारा 15/05/2012 - 15:18
बर अजुन एक प्रश्न डोक्यात येत राहतो. तो म्हणजे या विचारांची ओनरशीप कोणाकडे असते. म्हणजे मला नवीन काहीतरी आयडीया सुचली तर ती माझीच असते का? की आपल्याला आलेले अनुभव किंवा मला सांगीतलेल्या गोष्टी यांच्या मार्फत कोणा दुसर्याचाच अजेंडा आपण चालवत असतो, काम करतो आपण पण ती कोणा दुसर्याचीच ईच्छा असते.

In reply to by वारा

>म्हणजे मला नवीन काहीतरी आयडीया सुचली तर ती माझीच असते का? की आपल्याला आलेले अनुभव किंवा मला सांगीतलेल्या गोष्टी यांच्या मार्फत कोणा दुसर्याचाच अजेंडा आपण चालवत असतो, काम करतो आपण पण ती कोणा दुसर्याचीच ईच्छा असते. = याला म्हणतात प्रश्न! आता बघा यकुंच उत्तर!

In reply to by वारा

यकु 15/05/2012 - 15:47
>>>बर अजुन एक प्रश्न डोक्यात येत राहतो. तो म्हणजे या विचारांची ओनरशीप कोणाकडे असते. म्हणजे मला नवीन काहीतरी आयडीया सुचली तर ती माझीच असते का? ---- मला हे कळू शकत नाही. माझ्याकडे कसल्याच गोष्‍टीवर कसलीही ओनरशीप नाही, तुमचं कसं आहे ते तुम्हाला स्वत:ला पहावं लागेल. मुळात मला हा प्रश्नच पडत नाही, आणि मुद्दाम पाडून घेतला तरीही काही उत्तर येत नाहीय. मी फक्त वरच्या शब्दांकडे पहातोय आणि काहीच प्रतिक्रिया उमटत नाहीय. >>>की आपल्याला आलेले अनुभव किंवा मला सांगीतलेल्या गोष्टी यांच्या मार्फत कोणा दुसर्याचाच अजेंडा आपण चालवत असतो, काम करतो आपण पण ती कोणा दुसर्याचीच ईच्छा असते. ---- वरच्या सारखंच. काहीतरी कशाकडे तरी पहातंय आणि त्यातून काहीही उमटत नाहीय.

In reply to by यकु

म्हणजे पुस्तकातले शब्द पाहिले की असं: >पुस्तक वाचताना मी ते पूर्णपणे जगलो होतो. मीच गोडसे भटजी झालो होतो. काका त्या अरण्‍यात निश्चेष्‍ट होऊन पडलेले असताना मीच मावळत्या सूर्यदेवाला आम्हाला त्या अरण्‍यातून सुखरुप बाहेर काढण्‍यासाठी करुणा भाकली होती. = आणि प्रतिसादातले शब्द पाहिले की असं: >मी फक्त वरच्या शब्दांकडे पहातोय आणि काहीच प्रतिक्रिया उमटत नाहीय. = आणि सरते शेवटी हे असं! : >काहीतरी कशाकडे तरी पहातंय आणि त्यातून काहीही उमटत नाहीय. = वारा, कळलं का?

In reply to by संजय क्षीरसागर

वारा 15/05/2012 - 18:00
मला खरतर दोघांच्या बद्द्लही आदर आहे. अस काहीतरी होईल अस वाटल नव्हत. असो तरीही माझे अनुभव खरे आहेत आणि माझा प्रश्नही खराच आहे. कदाचीत यकु सांगतात त्याप्रमाणे मलाच उत्तर शोधावे लागेल. मला अस बर्याच वेळेला वाटल आहे की आपण कुणीतरी सांगीतलेल्या गोष्टी फॉलो करतोय, यामधे स्वतःला काही सुख दु:ख नसत. अगदी टीव्ही वर दीसणार्या अ‍ॅड्स सुद्धा काहीतरी सांगत असतात आणि आपणच काय सगळेच फॉलो करत असतात. त्यांच्या भंपक जाहीरातीना बळी पडुन आपण काहीतरी फॅड बरोबर घेउन जात असतो, बरोबर एखादी वस्तु विकत घेतो. आणि अशा प्रकारे कंपनीचाच फायदा करुन देतो. वस्तु घरी आली की त्याची किंमत झीरो, फक्त त्याचा उपयोग आणि वापर.

>हो, तेच कनक्लूजन होतं आणि तो माझा कालपर्यंत अनुभव होता. आज परिस्थिती बदलली आहे. = हाच सॉमरसॉल्ट तुम्ही केव्हा मारता याची प्रतिक्षा होती....नाऊ व्हॉट योर एनटायर पोस्ट बिकम्स? वॉट इज दॅट वर्ड? >मुळात 'माणूस' आणि त्याचे 'विचार' या अभिन्न गोष्‍टी नाहीत? = ज्याला विचार कळतोय तो विचारापेक्षा वेगळा हवाच ! पण हे कळायला कमालीची सजगता हवी आणि तेच मी पहिल्या प्रतिसादात सांगीतलय! हे रोजचं सॉमरसॉल्टींग आणि ती भाषा यामुळेच तर चर्चा होऊ शकत नाही

यकु 15/05/2012 - 15:34
>>हाच सॉमरसॉल्ट तुम्ही केव्हा मारता याची प्रतिक्षा होती.... --- माझी कशाला प्रतिक्षा करता? >>नाऊ व्हॉट योर एनटायर पोस्ट बिकम्स? वॉट इज दॅट वर्ड? --- आय डोंट नो. :) >>ज्याला विचार कळतोय तो विचारापेक्षा वेगळा हवाच ! पण हे कळायला कमालीची सजगता हवी आणि तेच मी पहिल्या प्रतिसादात सांगीतलय! -- मला ते कळलं नाही, कळणारही नाही, कळवून घेणारही नाही. >>हे रोजचं सॉमरसॉल्टींग आणि ती भाषा यामुळेच तर चर्चा होऊ शकत नाही --- चर्चा कशावर?

यकु 15/05/2012 - 15:52
>याला म्हणतात सॉमरसॉल्ट! - म्हणत असावेत, आत्ता पुन्हा पाहिलं तर तुम्ही सांगूनही मला काहीही समजत नाहीय. > वॉट अ सॉमरसॉल्ट अगेन! - :( सॉरी, इकडे काहीच होत नाहीय.

In reply to by यकु

>म्हणत असावेत, आत्ता पुन्हा पाहिलं तर तुम्ही सांगूनही मला काहीही समजत नाही? = `स्वतःचे शब्द आठवत नाहीत' असं म्हणणं हा सॉमरसॉल्ट! = आणि >सॉरी, इकडे काहीच होत नाहीय. या `मानसिकतेला' म्हणतात.... आता आठवला शब्द? नाही तर जरा स्क्रोल केलं की दिसेलच. ... आता कळलं?

प्यारे१ 15/05/2012 - 17:46
यक्या, तू कसंही लिहीत रहा ,आम्ही तसंही वाचत राहू, ज्यांना किसायचं ते किसत राहतील, ज्यांना मिसायचं ते मिसत राहतील वाटू देत कसंही, तू दुर्लक्ष करीत राहा, यक्या तू लिहीत रहा! असेल दुर्बोध, असेल मूर्खपणाही, असेल सरळही , कधी बावळटपणाही, तू लिहील्यावर लागू दे लोकांना थोडं कामाला, वॉलन्टरी नंतरचा वेळ लागू दे डोकं जरासं ताणायला, यक्या तू लिहीत राहा! बुडबुडे शब्दांचे, बुडबुडे कुडमुड्या तोंडांचे, बुडबुडे वाहत्या शाई चे, कधी नसत्या घाईचे, बुडबुडे स्वघरी न विचारल्या जाणार्‍या गैरसोयीचे असेच कधी शष्प न कळणारे गोंधळ घालत जा यक्या तू लिहीत राहा!

////पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं! Each & Everything everyone does ......//// खरे आहे !

पैसा 13/05/2012 - 17:48
आवडलाच. म्हणजे सुरुवातीच्या भागात पुस्तक परीक्षण चांगलंच झालंय. पुढचा अर्धा भाग मस्त! स्वतंत्रपणे विचार करून लिहिलयस हे आवडलंच. भंकस म्हणजे काय हे शेवट कळलं तर तुला!

निशदे 13/05/2012 - 17:49
लेका, संपताना 'क्रमशः' असे वाचायला मिळेल असे वाटत होते.......... :) येऊ दे की अजून....... बाकीकडचे प्रतिसाद जरा कमी कर आणि इथे लिही जरा अजून........;)

मन१ 13/05/2012 - 18:36
फार दिवसाणी तुझे म्हणणे समजले,पटले. बहुतांशी सहमतही आहे. मानवी शरिर हे एक हार्डवेअर असून मानवी मन(की विचार?) हे सॉफ्ट्वेअर सदृश काहीतरी आहे. इकडून तिकडे ते इंड्यूस होत जाते. इन्स्टॉल होत जाते. तुमचे इकडून तिकडे गेलेले विचार हा एकप्रकारे तुमचा दुसरा अवतारच होय. व्यक्ती मरते. व्यक्तिमत्वे कधीही नाहित. ती पुनः पुनः वेगवेगळ्या मानवाच्या/व्यक्तिच्या रुपात उमटत राहतात. त्या अर्थाने विचार एक झाड सोडून दुसरे धरते, माणसास झपाटते, ते एक भूत्/पिशाच्च आहे हेच खरे.

अँग्री बर्ड 13/05/2012 - 18:38
पुण्याचे श्री. नंदू फडके वकिलांनी मला हे पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला होता. तुमच्या भाषेत तुम्ही पुस्तकाबद्दल मांडलेले विचार छान आवडले आहेत, एक off bit लिखाण आहे. छान. ती लिंक काही पाठवता येते का बघा , धन्यवाद.

In reply to by यकु

पुस्तकाची ओळख आवडली. जालावर 'माझा प्रवास' या पुस्तकावर अनेकदा अर्धवट संदर्भाने अर्धवट चर्चा झाल्याचे आठवते. हकीगती किती खर्‍या आहेत वगैरेंवरही संशय व्यक्त केला आहे. ते काही असो, पुस्तक वाचायला मिळत नव्हते. आता पुस्तक वाचायला मिळेल म्हणून पुस्तक उतरवून घेतांना खूपच आनंद झाला. लॉट ऑफ धन्स. -दिलीप बिरुटे

प्रास 13/05/2012 - 19:45
सांगितल्याप्रमाणे माझा प्रवास बद्दल लेख प्रकाशित केल्याबद्दल आभारी आहे. मी आपला विचार करत होतो की यक्कुशेठ पुस्तक परिक्षण करतायत की रसग्रहण? पण तुम्ही एक उत्तम विश्लेषक आहात हेच या लिखाणाच्या वाचनानंतर अधोरेखित झालेलं आहे. पहिला भाग ते पुस्तक परिक्षण, मधला ते रसग्रहण आणि शेवटला पुस्तकातल्या विचारांचं आणि पुस्तक वाचून आपल्या मनात आलेल्या विचारांचं विश्लेषण अगदी यक्कु-स्टाईल उतरलेलं आहे. सगळ्या लेखाचा निष्कर्ष -
मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं! Each & Everything everyone does!
हा खरोखर खास. लेखन आवडलं हे पुन्हा वेगळे सांगायला नकोच.... नै का? :-)

उत्तम उत्तम लेखन आहे. पुस्तक न वाचताच त्याचे सार आणि तुमची विचार करण्याची पद्धत एकदम आवडण्यासारखीच आहे. शेवटचे विचार विलसीत फक्कड जमले आहे.
मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं! Each & Everything everyone does!
हा तर कळसाध्याय आहे. धन्यवाद आणि अभिवादन.

मस्त कलंदर 14/05/2012 - 00:54
गोडसे भटजींच्या प्रवासवर्णनातला एक उतारा पाठ्यपुस्तकात वाचला होता. तेव्हापासून पूर्ण पुस्तक वाचायचे मनात होतेच. वाचन व त्यावरचे मनन-चिंतन आवडले. खरंतर पुस्तक वाचताना एक समांतर विचारप्रक्रिया चालू असते, तिला कधी शब्दबद्ध करायचा यत्न केला नाही, परंतु असंच काहीसं होत असतं असं वाटतं.

लेखन हातोटी विशेष प्रशंसनिय आहे. आवडले. 'माझा प्रवास' पुस्तकाबद्दलची उत्सुकता चाळवली आहेच. आता लवकरच वाचून काढतो. धन्यवाद.

स्पंदना 14/05/2012 - 08:36
वाचताना इतक काही वाटुन गेल की ते शब्दात उतरवन अशक्य. उदा. झाशीच्या राणीच्या तोंडच वाक्य, लुटालुटीच वर्णन. अन ते सार अस भिडतय न भिडतय तोवर तुझ स्वतःला कापुस पिंजल्या सारख पिंजुन काढण. यश्वंता आत्मकेंद्री होत चाललाय्स का? स्व्तःच्या भोवर्‍यात अडकत निघालायस का? कृपया हा'आत्मकेंद्री' शब्द योग्य अर्थान घेणे. लिखाण खुपच छान.

अर्धवटराव 14/05/2012 - 10:04
बाकी काहि कळलं नाहि...पण बोळा निघालाय म्हणता... तर आता दुसरा कुठला बोळा फसण्या अगोदर लग्नाचा बार उडवुन द्या यक्कु... दुसरा कुठलाच बोळा आयुष्यात फसायचा नाहि मग... अगदी हमखास उपाय. तसं आम्हि आहोतच लडकेवाले म्हणुन लग्नात मिरवायला ( लग्नाचा इंदोरी पाहुणाचार म्हटल्यावर नुसत्या कल्पनेनीच तोंडाला पाणि सुटलय ;) ) अर्धवटराव

लेखनशैली आणि मांडणी सुरेख आहे हे प्रथम नमूद करतो आणि त्याबद्दल आलेल्या सर्व प्रतिसादांशी सहमती व्यक्त करतो पण त्या अनुभवाचा आध्यात्माशी जोडलेला संबंध चुकीचा आहे म्हणून हा प्रतिसाद. _____________________________ तादात्म्य म्हणजे आरश्याला आपण प्रतिबींब झालोय असा होणारा भास. तादात्म्य म्हणजे काय हे समजणं आणि तो दूर होणं हीच अध्यात्माची सुरुवात आणि फलश्रुती आहे. आपण शरीर "झालेलो" नाही, आपल्याला शरीराची "जाणीव" आहे हे समजणं, हा तुमचा अनुभव होणं, शरीराशी झालेलं तादात्म्य एका क्षणात संपवतं. तुम्ही आता, या क्षणी उठा आणि जिथे असाल तिथे रूमच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत दहा फेर्‍या मारा, तुमच्या लक्षात येईल की शरीर चालतंय आणि आपल्याला कळतय. आपण शरीराला अंतर्बाह्य व्यापून आहोत पण शरीर झालेलो नाही ही वस्तुस्थिती आहे. जर आपण शरीर असू तर मग "नैनं च्छिंदंति शस्त्राणी" ला काही अर्थ उरणार नाही. आता पुढची पायरी सोपीये, कळतय निश्चित पण नक्की "कुठे कळतय" हे तुम्ही सांगू शकणार नाही कारण ज्याला कळतय तो जाणीव स्वरुप आहे. थोडक्यात, आता हे वाचत असलेले सर्व सभासद आपापल्या रुममधे एकाच वेळी उभे राहिले आणि त्यांनी तिथे फेर्‍या मारल्या तर प्रत्येकाला शरीर चालतय आणि आपल्याला कळतय हा अनुभव येईल. हाच अनुभव हेच लेखन वेगवेगळ्या वेळी वाचणार्‍या आणि फेर्‍या मारणार्‍या प्रत्येक व्यक्तीला येईल. याचं कारण जाणीव निराकार आहे आणि स्थल आणि काल यांनी अनाबाधित आहे. या बोधाला सजगता (अवेअरनेस) म्हटलंय. तुम्ही हा बोध जर अहर्निश ठेवू शकलात तर सरते शेवटी तुम्हाला शरीर झोपलय आणि आपल्याला कळतय हा अनुभव येईल त्याला "या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ती संयमी" म्हटलय. इतका सघन झालेला बोध तुम्हाला मृत्यू समयी शरीर कालावश होतय आणि आपल्याला कळतय या अंतिम अनुभवापर्यंत नेऊ शकेल आणि "नैनं च्छिंदंति शस्त्राणी" या निश्चिंत अवस्थेत तुम्ही मृत्यू जाणू शकाल, ती अध्यात्माची फलश्रुती असेल. सजगता हरवण्याच एकमेव कारण जाणीवेचं मेंदूत डिकोडींग होताना सक्रिय झालेल्या स्मृतीशी तादात्म्य होणं आहे. समजा फेर्‍या मारताना तुमचं घड्याळाकडे लक्ष गेलं आणि तुमच्या लक्षात आलं की ऑफिसची वेळ झालीये तर त्या विचारासरशी तुमचं सारं स्वास्थ्य हरवेल, एकदम लगबग सुरु होईल, तुम्ही घाईघाईत आवरायला लागाल आणि धावतपळत वेळ गाठायचा प्रयत्न कराल, कसंबसं आवरून तुम्ही निघाल आणि तुम्हाला वाटेल निघालो आपण ऑफिसला! तुम्ही पुन्हा शरीराशी एकरुप झालेले असाल आणि ऑफिसमधल्या कामाच्या विचारांनी तुमची सर्व जाणीव व्यापून टाकलेली असेल. निराकार जाणीव पुन्हा स्वत:ला प्रसंगात सापडलेली व्यक्ती समजायला लागलेली असेल! याला तादात्म्य म्हटलय आणि ते सर्व दु:ख आणि अस्वास्थ्याचं कारण आहे. _______________________________ >असं म्हणतात की विचार टिकून रहातात. होय, पण ती संरचना आहे; ती परंपरा आहे. तथाकथित मानवी जाणीव ही विचारांची संरचना आहे. आपण मागील पिढ्यांपासून पुढील पिढ्‍यांकडे ती सोपवली आहे. = हे साफ चुकीचय, विचारांची आपल्याला "जाणीव" होतेय, आपण विचार "झालेलो" नाही. जाणीव आरसा आहे आणि विचार त्यात पडलेलं प्रतिबींब आहे, प्रतिबींब आरश्याला स्वत:च विस्मरण घडवेल पण आरश्याचं स्वरुप बदलवू शकणार नाही. >पुस्तक वाचताना मी ते पूर्णपणे जगलो होतो. मीच गोडसे भटजी झालो होतो. काका त्या अरण्‍यात निश्चेष्‍ट होऊन पडलेले असताना मीच मावळत्या सूर्यदेवाला आम्हाला त्या अरण्‍यातून सुखरुप बाहेर काढण्‍यासाठी करुणा भाकली होती. = तादात्म्य होणं म्हणजे नक्की काय हे यावरून कळेल. >हे थोडंसं मजेशीर आहे, पण आपली जाणीव वेगळ्या अथाने अत्यंत संसर्गजन्य आहे. कुणीही लिहिलेलं असो की बोललेलं, ऐकलेलं काही क्षणांत ते आपल्याला स्मृतीगत होतं - त्यामुळे असेल कदाचित. त्यामुळे 1857 ते आत्ता मी इंदुरमध्‍ये रहात असलेल्या 2012 पर्यंतच्या काळातील अंतर माझ्या जाणीवेमध्‍ये क्षणात सांधले गेले - आणि मनात मंतव्यांचा खळबळाट होऊ लागला. ते होत असताना माझा श्वास मला आपोआप जाणवू लागला. हे सर्व होत असताना नेमके कोणकोणते प्रश्न मी स्वत:ला विचारले ते आता आठवत नाही - पण मनात एक बेरीज झाली. च्यायला, आपल्या स्मृतीशिवाय, आपल्या जाणीवेशिवाय आपण अस्तित्त्वात आहोतच कुठे? = तादात्म्य होणं नेहमी "या क्षणात" आहे त्यामुळे महाभारत आज, आता वाचणारा कुणीही अर्जुनाच्या पाच हजार वर्षापूर्वीच्या चित्तदशेशी आता, या क्षणी एकरुप होऊ शकतो. >आपण फक्त जो मनात विचार असेल त्या रुपामध्‍येच जीवंत आहोत. आणि असे हजारो प्रकारचे विचार स्रवून जातात, तेच आपण बनलेलो असतो. हे झालं आता लिहून दाखवायचं आहे म्हणून घडून गेलेल्या मंतव्यांचं फक्त वर्णन. पण हे ज्यामध्‍ये घडलं तो दुसरा अनिवार्य पैलू 'शरीर' आहे - चार-पाच दिवस प्रचंड त्रास भोगावा लागला. = एकदा विचारांशी तादात्म्य झालं की शरीराशी होणं अपरिहार्य आहे. "ऑफिसची वेळ झाली" या विचाराशी तादात्म्य होण्याची पुढची पायरी शारीरिक लगबग, "आपणच ऑफिसला निघालोत" असं वाटून शरीराशी तादात्म्य आणि मग सर्व शारीरिक तणावांशी तादात्म्य अशी ती लिंक आहे. >कारण त्या का घडत आहेत हे केवळ 'विचार' ही वस्तू काय आहे ते लख्‍ख दिसल्याने दिसलंय, दिसतंय. लोकांना वाटतं हॅ! हे पोरगं नेहमीच काहीतरी भंजाळणारं लिहित रहातं - पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं! Each & Everything everyone does! = ही विचारांशी संपूर्ण तादात्म्य झाल्यानं आलेली उद्विग्नता >व्यक्त झालेल्या विचाराच्या रुपात मानवी शरीरातला 'मुव्हींग फोर्स' कसाही कुठेही जाऊन आदळलाय, आदळतोय आणि ती आपली कृती बनतेय, ते आपण बनतोय हे सर्वजण पहाताय ना? बस्स! मग तेवढंच. = आपण सदैव अकर्ता आहोत पण शारीरिक तादात्म्यामुळे आपणच कृत्य करतोय असं वाटतं त्याचं हे उदाहरण >कालपर्यंत जे माझे खरोखर प्रश्न होते़ ते फटक्यात संपले - आणि तेही एका बिगर आध्‍यात्मिक पुस्तकाच्या वाचन-मननामुळे ही आश्चर्याची बाब आहे* - हे आपल्यापर्यंत पोहोचवावं वाटलं - थोडक्यात जालीय भाषेत सांगायचं तर माझा बोळा कायमचा निघाला ! = तादात्म्य हाच बोळा आहे हे कळणं म्हणजे मुक्ती. प्रतिसादाचा हेतू लेखकाचा किंवा त्याच्या अनुभवाचा अथवा त्याच्या आदरस्थानी असलेल्या व्यक्तींचा अवमान करणं असा कदापिही नाहीये, तसं कुणीही वाटून घेऊ नये. या निमित्तानं चर्चा झालीच तर तादात्म्य या आध्यात्मातल्या केंद्रीय विषयावर निर्वैयक्तिक आणि विधायक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. व्यक्तिगत रोख असणार्‍या प्रतिसादांना उत्तरं दिली जाणार नाहीत.

आबा 14/05/2012 - 16:45
खरंच जबरदस्त पुस्तक आहे हे.. वाचल्यावर माझीही अशीच अवस्था झालेली आठवतेय. परिचय सुद्धा खुप सुरेख करून दिलाय तुम्ही !

यकु 14/05/2012 - 17:22
लेखनशैली आणि मांडणी सुरेख आहे हे प्रथम नमूद करतो आणि त्याबद्दल आलेल्या सर्व प्रतिसादांशी सहमती व्यक्त करतो पण त्या अनुभवाचा आध्यात्माशी जोडलेला संबंध चुकीचा आहे म्हणून हा प्रतिसाद.
आध्यात्म म्हणजे काय ते मला माहित नाही, जाणून घेण्यात इंटरेस्ट नाही. हाय साऊंडिंग, लोडेड आणि माझा काहीच अनुभव नसलेले शब्द मी वापरत नाही. त्याची कारणे आहेत, जी या प्रतिसादामध्‍ये स्‍पष्‍ट होतील. मी माझ्या लेखात आध्यात्म हा शब्द कुठेच वापरलेला नाही. यात आध्यात्म तुम्हाला कुठे दिसले? तरीही तुम्हाला यात आध्‍यात्म दिसू शकतं आणि तुम्ही तुमच्या मनातील आध्‍यात्माची प्रतिमा माझ्यावर थापू शकता याचं कारण मी समजू शकतो - ते म्हणजे कुणीही 'विचार', 'अनुभव' या बिगर आध्‍यात्मिक, सामान्य, बिगर आध्‍यात्मिक माणसांकडून नेहमीच्या सामान्य अथाने वापरण्‍याच्या अर्थाने 'विचार', 'अनुभव' हे शब्द वापरले तरी तथाकथित आध्‍यात्माचे आणि पुढे जाऊन म्हणेन की 'मानसशास्‍त्राचे' मक्तेदार, व्यापार्‍यांना आपल्या 'बपौती' वर अतिक्रमण झाल्यासारखे वाटते. म्हणजे जे आध्‍यात्मिक नाहीत, आणि जे 'मानसशास्‍त्राचे' अभ्यासक नाहीत त्या अधेमध्‍ये अडकलेल्या लोकांनी 'विचार' आणि 'अनुभव' याबद्दल बोलणं केलं तरी लगेच त्यावर 'आध्‍यात्मिक' असा शिक्का मारुन ते अनुभवाचा आध्‍यात्माशी संबंध लावणं कसं चुकीचं आहे (जो मी लाऊ देखील इच्छित नाही, तुम्हीच तो संबंध लावलाय, कारण तिकडे नुसते मेलेले शब्द खदखदताना दिसतायत) यावर व्याख्‍यान झोडलं जातं हे केवळ दुर्दैवी आहे. जे आध्‍यात्मिक नाहीत, ते लोकदेखील 'विचार' आणि 'अनुभव' याबद्दल बोलू शकतात महाशय. Therefore first clear your own terminology & then give a lecture! ही बपौती आजवरचे जेवढे तथाकथित जागृत, आत्मज्ञानी लोक होऊन गेले तेवढ्या लोकांनी तयार केलेली आहे, I am fortunate, I am not one of them ! बपौती हा ऑफन्सीव्ह शब्द योजण्याचं कारण एवढंच की, my dear friend you are dwelling on such a rotten background created since ages, which is dead! Why you try to force your own meanings on others?
तादात्म्य म्हणजे आरश्याला आपण प्रतिबींब झालोय असा होणारा भास. तादात्म्य म्हणजे काय हे समजणं आणि तो दूर होणं हीच अध्यात्माची सुरुवात आणि फलश्रुती आहे. आपण शरीर "झालेलो" नाही, आपल्याला शरीराची "जाणीव" आहे हे समजणं, हा तुमचा अनुभव होणं, शरीराशी झालेलं तादात्म्य एका क्षणात संपवतं. तुम्ही आता, या क्षणी उठा आणि जिथे असाल तिथे रूमच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत दहा फेर्‍या मारा, तुमच्या लक्षात येईल की शरीर चालतंय आणि आपल्याला कळतय. आपण शरीराला अंतर्बाह्य व्यापून आहोत पण शरीर झालेलो नाही ही वस्तुस्थिती आहे. जर आपण शरीर असू तर मग "नैनं च्छिंदंति शस्त्राणी" ला काही अर्थ उरणार नाही. आता पुढची पायरी सोपीये, कळतय निश्चित पण नक्की "कुठे कळतय" हे तुम्ही सांगू शकणार नाही कारण ज्याला कळतय तो जाणीव स्वरुप आहे. थोडक्यात, आता हे वाचत असलेले सर्व सभासद आपापल्या रुममधे एकाच वेळी उभे राहिले आणि त्यांनी तिथे फेर्‍या मारल्या तर प्रत्येकाला शरीर चालतय आणि आपल्याला कळतय हा अनुभव येईल. हाच अनुभव हेच लेखन वेगवेगळ्या वेळी वाचणार्‍या आणि फेर्‍या मारणार्‍या प्रत्येक व्यक्तीला येईल. याचं कारण जाणीव निराकार आहे आणि स्थल आणि काल यांनी अनाबाधित आहे. या बोधाला सजगता (अवेअरनेस) म्हटलंय. तुम्ही हा बोध जर अहर्निश ठेवू शकलात तर सरते शेवटी तुम्हाला शरीर झोपलय आणि आपल्याला कळतय हा अनुभव येईल त्याला "या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ती संयमी" म्हटलय. इतका सघन झालेला बोध तुम्हाला मृत्यू समयी शरीर कालावश होतय आणि आपल्याला कळतय या अंतिम अनुभवापर्यंत नेऊ शकेल आणि "नैनं च्छिंदंति शस्त्राणी" या निश्चिंत अवस्थेत तुम्ही मृत्यू जाणू शकाल, ती अध्यात्माची फलश्रुती असेल. सजगता हरवण्याच एकमेव कारण जाणीवेचं मेंदूत डिकोडींग होताना सक्रिय झालेल्या स्मृतीशी तादात्म्य होणं आहे. समजा फेर्‍या मारताना तुमचं घड्याळाकडे लक्ष गेलं आणि तुमच्या लक्षात आलं की ऑफिसची वेळ झालीये तर त्या विचारासरशी तुमचं सारं स्वास्थ्य हरवेल, एकदम लगबग सुरु होईल, तुम्ही घाईघाईत आवरायला लागाल आणि धावतपळत वेळ गाठायचा प्रयत्न कराल, कसंबसं आवरून तुम्ही निघाल आणि तुम्हाला वाटेल निघालो आपण ऑफिसला! तुम्ही पुन्हा शरीराशी एकरुप झालेले असाल आणि ऑफिसमधल्या कामाच्या विचारांनी तुमची सर्व जाणीव व्यापून टाकलेली असेल. निराकार जाणीव पुन्हा स्वत:ला प्रसंगात सापडलेली व्यक्ती समजायला लागलेली असेल! याला तादात्म्य म्हटलय आणि ते सर्व दु:ख आणि अस्वास्थ्याचं कारण आहे.
This is Bullshit ! Garbage ! Get rid of it as soon as you can!
>असं म्हणतात की विचार टिकून रहातात. होय, पण ती संरचना आहे; ती परंपरा आहे. तथाकथित मानवी जाणीव ही विचारांची संरचना आहे. आपण मागील पिढ्यांपासून पुढील पिढ्‍यांकडे ती सोपवली आहे. = हे साफ चुकीचय, विचारांची आपल्याला "जाणीव" होतेय, आपण विचार "झालेलो" नाही. जाणीव आरसा आहे आणि विचार त्यात पडलेलं प्रतिबींब आहे, प्रतिबींब आरश्याला स्वत:च विस्मरण घडवेल पण आरश्याचं स्वरुप बदलवू शकणार नाही.
Bullshit! काय नेमकं काय आहे ते मला वाटतं मला आणि इथे वर प्रतिसाद दिलेल्या लोकांना कुठल्याही लोडेड संज्ञा वापरुन समजून घेण्याची गरज नाही. कोणती गोष्‍ट काय आहे ते नेहमीच्या सामान्य अर्थानंही लोकांना जाणवू शकतं आणि वरचे प्रतिसाद त्याची साक्ष देतात, त्यामुळे तुमचे अर्थ दुसर्‍यांवर विनाकारण थापण्‍याचा प्रयत्न करु नका.
>पुस्तक वाचताना मी ते पूर्णपणे जगलो होतो. मीच गोडसे भटजी झालो होतो. काका त्या अरण्‍यात निश्चेष्‍ट होऊन पडलेले असताना मीच मावळत्या सूर्यदेवाला आम्हाला त्या अरण्‍यातून सुखरुप बाहेर काढण्‍यासाठी करुणा भाकली होती. = तादात्म्य होणं म्हणजे नक्की काय हे यावरून कळेल.
नक्की असं काहीच नसतं हो, आणि काही कळतही नसतं.
>हे थोडंसं मजेशीर आहे, पण आपली जाणीव वेगळ्या अथाने अत्यंत संसर्गजन्य आहे. कुणीही लिहिलेलं असो की बोललेलं, ऐकलेलं काही क्षणांत ते आपल्याला स्मृतीगत होतं - त्यामुळे असेल कदाचित. त्यामुळे 1857 ते आत्ता मी इंदुरमध्‍ये रहात असलेल्या 2012 पर्यंतच्या काळातील अंतर माझ्या जाणीवेमध्‍ये क्षणात सांधले गेले - आणि मनात मंतव्यांचा खळबळाट होऊ लागला. ते होत असताना माझा श्वास मला आपोआप जाणवू लागला. हे सर्व होत असताना नेमके कोणकोणते प्रश्न मी स्वत:ला विचारले ते आता आठवत नाही - पण मनात एक बेरीज झाली. च्यायला, आपल्या स्मृतीशिवाय, आपल्या जाणीवेशिवाय आपण अस्तित्त्वात आहोतच कुठे? = तादात्म्य होणं नेहमी "या क्षणात" आहे त्यामुळे महाभारत आज, आता वाचणारा कुणीही अर्जुनाच्या पाच हजार वर्षापूर्वीच्या चित्तदशेशी आता, या क्षणी एकरुप होऊ शकतो.
असं म्हणता? मग तुम्हीच लवकर त्या चित्तदशेत जा बरं! आणि इथे बर्‍याच लोकांना महाभारतात अर्जुन, युधिष्‍ठिर, भीम, कर्ण, द्रौपदी वगैरे पात्रांनी नेमका काय गोंधळ घालून ठेवला होता तो पाहून या आणि त्यावर त्याच चित्तदशेत एक फक्कडसं व्याख्यान झोडा. लै प्रतिसाद येतील ;-) But stop this bullshitting.
>आपण फक्त जो मनात विचार असेल त्या रुपामध्‍येच जीवंत आहोत. आणि असे हजारो प्रकारचे विचार स्रवून जातात, तेच आपण बनलेलो असतो. हे झालं आता लिहून दाखवायचं आहे म्हणून घडून गेलेल्या मंतव्यांचं फक्त वर्णन. पण हे ज्यामध्‍ये घडलं तो दुसरा अनिवार्य पैलू 'शरीर' आहे - चार-पाच दिवस प्रचंड त्रास भोगावा लागला. = एकदा विचारांशी तादात्म्य झालं की शरीराशी होणं अपरिहार्य आहे. "ऑफिसची वेळ झाली" या विचाराशी तादात्म्य होण्याची पुढची पायरी शारीरिक लगबग, "आपणच ऑफिसला निघालोत" असं वाटून शरीराशी तादात्म्य आणि मग सर्व शारीरिक तणावांशी तादात्म्य अशी ती लिंक आहे.
Bullshit!
>कारण त्या का घडत आहेत हे केवळ 'विचार' ही वस्तू काय आहे ते लख्‍ख दिसल्याने दिसलंय, दिसतंय. लोकांना वाटतं हॅ! हे पोरगं नेहमीच काहीतरी भंजाळणारं लिहित रहातं - पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं! Each & Everything everyone does! = ही विचारांशी संपूर्ण तादात्म्य झाल्यानं आलेली उद्विग्नता
पहिल्यांदा तर तादात्म्य फिदात्म्य वगैरे आपल्याला माहित नाही. पण लगेच ते तादात्म्यच आहे म्हणून त्यावर 'उद्विग्नता' असा शिक्का मारुन मोकळे ! तुम्हाला काय ## माहितीय मी उद्विग्न आहे की आनंदीत?
>व्यक्त झालेल्या विचाराच्या रुपात मानवी शरीरातला 'मुव्हींग फोर्स' कसाही कुठेही जाऊन आदळलाय, आदळतोय आणि ती आपली कृती बनतेय, ते आपण बनतोय हे सर्वजण पहाताय ना? बस्स! मग तेवढंच. = आपण सदैव अकर्ता आहोत पण शारीरिक तादात्म्यामुळे आपणच कृत्य करतोय असं वाटतं त्याचं हे उदाहरण
Again bullshit.
>कालपर्यंत जे माझे खरोखर प्रश्न होते़ ते फटक्यात संपले - आणि तेही एका बिगर आध्‍यात्मिक पुस्तकाच्या वाचन-मननामुळे ही आश्चर्याची बाब आहे* - हे आपल्यापर्यंत पोहोचवावं वाटलं - थोडक्यात जालीय भाषेत सांगायचं तर माझा बोळा कायमचा निघाला ! = तादात्म्य हाच बोळा आहे हे कळणं म्हणजे मुक्ती.
B U L L S H I T !
प्रतिसादाचा हेतू लेखकाचा किंवा त्याच्या अनुभवाचा अथवा त्याच्या आदरस्थानी असलेल्या व्यक्तींचा अवमान करणं असा कदापिही नाहीये, तसं कुणीही वाटून घेऊ नये. या निमित्तानं चर्चा झालीच तर तादात्म्य या आध्यात्मातल्या केंद्रीय विषयावर निर्वैयक्तिक आणि विधायक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. व्यक्तिगत रोख असणार्‍या प्रतिसादांना उत्तरं दिली जाणार नाहीत.
मला कुणीही आदरस्थानी नाहीय. नो चर्चा फिर्चा! खूप खूप धन्यवाद! मी वरच्या प्रतिसादात 'पर्सनल' झालेलो नाहीय, I am just calling a spade, a spade ! May be in very harsh word, but I cannot resist & succumb to such nonsense.

यकु 14/05/2012 - 18:33
>मला कुणीही आदरस्थानी नाहीय. नो चर्चा फिर्चा! खूप खूप धन्यवाद! काही हरकत नाही
पुन्हा एकदा प्रतिसाद देऊन मुद्दाम स्पष्‍ट करतोय, मी चर्चा का नको म्हणतोय ते, आणि कसल्याप्रकारची चर्चा हवी आहे ते. तुम्ही जे पिढ्यान पिढ्‍यांपासून वापरले गेलेले शब्द वापरता आहात, ते शब्द फक्त आणि फक्त 'थेट अनुभव' लांबवण्‍यासाठी आणि in the meantime आध्‍यात्माच्या नावाखाली स्वत: चे पोट जाळण्यासाठी वापरले गेलेले मी पाहिले आहेत, म्हणून मी शक्य तिथे असल्या फालतु बकबकीला होईल तेवढा विरोध करतो, पण यामध्‍ये खरोखर अनुभव असलेल्या माणसावरही माझ्याकडून हल्ला होऊ नये म्हणून या प्रतिसादाचा अतिरिक्त पुढाकार as a precaution not to insult anybody & openness to all things. 'थेट अनुभव' असेल तो जाहिर शेअर करायला काहीच हरकत नाही. माझ्याकडे थेट अनुभव पुरता नसला तरी अंशत: नक्कीच आहे (आणि तो पूर्ण कधी होईल याबद्दल मला किंचीतही घाई नाही, न तो खोटा ठरेल याची भीती नाही, कारण मला येणारे अनुभव पूर्णत: शारीरिक as well as मानसिक आहेत -त्यामुळं मरेपर्यंत माझ्यासोबत रहाणारं शरीर हा सज्जड पुरावा मी मानतो, अस्पष्‍ट अर्थात, जुन्या मनोभूमिकेतून केलेलं सुंदर बोलणं मला आ‍कर्षित करु शकत नाही ) आणि मी तो शेअर करायला तयार आहे. तुम्ही तो कुठलेही हाय साऊंडिंग शब्द न वापरता शेअर करायला तयार आहात काय? थेट अनुभव in the sense पुढे होणार्‍या चर्चेमध्‍ये तुम्ही सर्व गोष्‍टी शरीरशास्‍त्रीय अर्थामध्‍ये सांगितल्या पाहिजेत. यामध्‍ये या गोष्‍टींचा समावेश असेल : - 1. ही सगळी सगळ्या प्रकारची आध्‍यात्मिक ओव्हरटोन्स असलेली बडबड जो पचवतो, त्याच्या शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात? यात प्रत्येक गोष्‍ट शब्दात क्लिअर झाली पाहिजे. तथाकथित आध्‍यात्मिक अनुभवांबद्दल जाहीर चर्चा करु नये असा जो समज आहे तो मी मानत नाही - गोष्‍टी जर बायॉलॉजीकली दिसत असतील तर त्या लपवायच्या का? 2. शारीरिक अनुभव शेअर करण्‍यावर माझा भर एवढ्याचसाठी की कुंडलिनी, ती सगळी शरीरातील चक्रे वगैरेबद्दल कुठंही स्टेप बाय स्टेप डॉक्युमेंटेशन उपलब्ध नाही. सो दॅट शूड बी डिस्कस्‍ड प्युअर्ली इन बायॉलॉजीकल सेन्स, विदाऊट एनी मिस्टिकल मिनींग. 3. हा आग्रह तुम्ही खरे की खोटे हे सिद्ध करण्‍यासाठी नाही, तर जागृत झाल्याचा दावा करणारे काही मोजके लोक सोडले कुंडलिनी, ती चक्रे वगैरेबद्दल ना पुरतं आध्‍यात्मिक लोकांनी डॉक्युमेंटेशन ठेवलंय ना विज्ञानाला मानवी शरीरात असलेल्या या गोष्‍टींबद्दल काही विश्लेषण देता आलंय. बघा, तयारी असेल तर सांगा, मी तयार आहे.

इनिगोय 14/05/2012 - 19:59
.(एवढ्या सुंदर लेखानंतर हे असे चर्वितचर्वण) ... का? का? का?

>पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं = हे तुमच्या लेखाचं कन्क्लूजन आहे आणि याचा अर्थ विचार तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असा होतो, ते सर्वथा चुकीचय. अध्यात्म तुम्हाला मानसिकता आणि देहभाव यातून कसं बाहेर पडायच हे सांगतं म्हणून प्रतिसाद दिला होता, पणः >आध्यात्म म्हणजे काय ते मला माहित नाही, जाणून घेण्यात इंटरेस्ट नाही >This is Bullshit ! Garbage ! Get rid of it as soon as you can! >Bullshit! >But stop this bullshitting >Bullshit! >Again bullshit. >B U L L S H I T ! हे एवढच तुम्हाला कळतय आणि मी काहीही सांगीतलं तरी तुम्ही फक्त तेवढंच म्हटलं की तुमचं काम झालं! त्यामुळे मी तरी या लेवलला येऊन चर्चा करू शकत नाही. अर्थात माझे विचार व्यक्त करण्याची संधी या लेखामुळे मिळाली त्याबद्दल धन्यवाद.

यकु 15/05/2012 - 09:10
>पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं = हे तुमच्या लेखाचं कन्क्लूजन आहे आणि याचा अर्थ विचार तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असा होतो, ते सर्वथा चुकीचय. अध्यात्म तुम्हाला मानसिकता आणि देहभाव यातून कसं बाहेर पडायच हे सांगतं म्हणून प्रतिसाद दिला होता, पणः --- हो, तेच कनक्लूजन होतं आणि तो माझा कालपर्यंत अनुभव होता. आज परिस्थिती बदलली आहे - म्हणून आता डिट्टेलवार उत्तर. मला वाटतं विचारालाही मानवी मनाच्या कोतेपणातून उद्धभवलेली, आणि क्षणोक्षणी बदलत रहाणारी श्रेष्‍ठ-कनिष्‍ठ ही मूल्ये लागू करायला नकोत. विचाराकडे as an ongoing process म्हणून पहायला हवं ज्या प्रोसेसमधून तथाकथित व्यक्तित्वे, विचारसरणी, तत्त्वज्ञान अगदी भ्रमासहित बर्‍याच गोष्‍टी निर्माण होतात. विचारांबद्दल अभ्यस्त नसताना माणसाचे विचारच तो कसल्या प्रकारचा माणूस बनतो ते ठरवतात; मग विचार हा मुव्हींग फोर्स, क्षणभर मानू आपल्यापेक्षा श्रेष्‍ठ आहेच, तर विचार आपल्यापेक्षा श्रेष्‍ठ हे सर्वथा चुकीचं कसं? मुळात 'माणूस' आणि त्याचे 'विचार' या अभिन्न गोष्‍टी नाहीत - अर्थात आता on my own सगळी उत्तरं मिळून गेल्यानं यावर उत्तर अपेक्षित नाहीच. बाकी राहिलं अध्यात्म आणि इतर गोष्‍टी, तर आता माझ्या बाबतीत सगळ्याच गोष्‍टींचा दी एंड झालेला असल्यानं त्याबद्दल बोलत नाही. >आध्यात्म म्हणजे काय ते मला माहित नाही, जाणून घेण्यात इंटरेस्ट नाही >This is Bullshit ! Garbage ! Get rid of it as soon as you can! >Bullshit! >But stop this bullshitting >Bullshit! >Again bullshit. >B U L L S H I T ! हे एवढच तुम्हाला कळतय आणि मी काहीही सांगीतलं तरी तुम्ही फक्त तेवढंच म्हटलं की तुमचं काम झालं! -- हॅहॅहॅ.. मला एवढंच नाही, बरंच कळतंय त्यामुळं तुम्ही काहीच सांगण्याची गरज नव्हती, माझं काम आणखी बरंच बाकी आहे. गरज पडेल त्या ठिकाणी ते होत राहिलच. >त्यामुळे मी तरी या लेवलला येऊन चर्चा करू शकत नाही. -- मी कोणत्याही लेव्हलला जाऊन चर्चा करु शकत होतो कारण मला कुठली लेव्हलच दिसत नव्हती - every word was equally same for me because those were coming from God knows where & I was troubled about whole this thing in futile. >अर्थात माझे विचार व्यक्त करण्याची संधी या लेखामुळे मिळाली त्याबद्दल धन्यवाद. -- सेम हिअर. बाकी ते वर लिहिलेले दोन-तीन मुद्दे तुम्ही टाळलेले असले तरी ज्यांना जिज्ञासा असेल त्यांच्यासाठी माझ्याकडून चर्चेकरिता कधीही खुले आहेत.

In reply to by यकु

////>पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं = हे तुमच्या लेखाचं कन्क्लूजन आहे आणि याचा अर्थ विचार तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असा होतो, ते सर्वथा चुकीचय. अध्यात्म तुम्हाला मानसिकता आणि देहभाव यातून कसं बाहेर पडायच हे सांगतं म्हणून प्रतिसाद दिला होता, पणः --- हो, तेच कनक्लूजन होत....../////// यशवंत, मी चुकीचे समजलो. हेच जर कनक्ल्युजन असेल तर मी माझा पहिला प्रतिसाद परत घेत आहे. !

वारा 15/05/2012 - 12:52
नमस्कार यकु साहेब, मी तुमचे सगळेच लेख वाचतो. प्रत्येक वेळी मला कुठेतरी वेगळ्या जगात जाउन आल्यासारखे वाटत. खरतर मी जास्तीत जास्त वाचन मात्र असतो आणि सहसा प्रतीक्रिया वगैरे देत नाही. कदाचीत तो माझा स्वार्थी स्वभाव असेल किंवा आळशीपणा असेल. पण मी असच करतो, का ते माहीत नाही. इंटरेस्टींग पार्ट असा आहे की तुमचे लेख असा काही विचार डोक्यात घालतात की स्वतः मुर्ख असल्याची कित्येक वेळा जाणिव होते, कारण अशा पद्धतीने कधी विचारच केलेला नसतो, याआधी विचार करताना मी स्वतः कडे कधीही त्रयस्त नजरेने पाहीले नव्हते. आशचर्याचा भाग म्हणजे त्रयस्त नजरेने स्वतःकडे पाहील्यावर अस जाणवत की आपल्याकडुन बर्याच वेळा तीच तीच वाक्य परत परत मनातल्या मनात बडबडली जातात. आणि या वाक्यांचा किंवा या विचारांचा फोर्स आपल्याकडुन कामे करवुन घेतो. आपल्याला ती क्रिया आवडो अथवा न आवडो, त्याचा भलेही आपल्याला शारीरीक सुद्धा त्रास होत असो. आणि हे विचारच आपल्याला भरकटत नेतात. आपण सुरुवात एका विचाराने करतो आणि एकातुन दुसर्यात ,दुसर्यातुन तिसर्या विचारात आपला प्रवास चालु होतो. नेमका आपला अजेंडा काय होता? आपल्याला करायचे काय होते हे पण विसरले जाते. आपण जेव्हा हे सगळ एखद्याला सांगायचा प्रयत्न करतो तेव्हा अ‍ॅक्चुली त्यावेळेच्या परीस्थीती नुसार विचारात बदल झालेला असतो, आणि आपल्याला याची जाणीव व्यक्त झाल्यावर होते. आणि ईथच मनातल्या मनात कहीतरी चुकल्याची जाणीव होते. परत विचार आपला ताबा घेतात व चुक सुधारण्यासाठी आटापीटा करायला लावतात. आपणच आपल्याबरोबर भांडायला लागतो. मी हे सगळ का सांगतोय? कारण या अशा डायरेक्शन वर जाउन विचारांच्या विळख्यातुन सुटका होईल अस वाटत आहे. तरी याबाबत चर्चा करणे नक्कीच आवडेल . एक नवी दिशा दाखवल्याबद्द्ल मनापासुन धन्यवाद.

यकु 15/05/2012 - 13:34
>> विचारांच्या विळख्यातुन सुटका होईल अस वाटत आहे. --- विचार ही फक्त एक मुव्हमेंट म्हणून पाहिली, आणि त्यातल्या 'कंटेंट'ला फारसं महत्त्व दिलं नाही तर पुढे पुढे फार मजा येईल. आणखी एक, जेव्हा ही मुव्हमेंट प्रचंड बलीष्‍ठ होईल आणि कुठेच जाऊ शकणार नाही तेव्हा प्रचंड तुफानात झाड झोडपले जाते तसे तुम्ही उलटेपालटे व्हाल, तेव्हा घाबरु नका - तुम्ही मोडून पडणार नाही, नवी पालवी फुटेल. :)

In reply to by यकु

वारा 15/05/2012 - 15:18
बर अजुन एक प्रश्न डोक्यात येत राहतो. तो म्हणजे या विचारांची ओनरशीप कोणाकडे असते. म्हणजे मला नवीन काहीतरी आयडीया सुचली तर ती माझीच असते का? की आपल्याला आलेले अनुभव किंवा मला सांगीतलेल्या गोष्टी यांच्या मार्फत कोणा दुसर्याचाच अजेंडा आपण चालवत असतो, काम करतो आपण पण ती कोणा दुसर्याचीच ईच्छा असते.

In reply to by वारा

>म्हणजे मला नवीन काहीतरी आयडीया सुचली तर ती माझीच असते का? की आपल्याला आलेले अनुभव किंवा मला सांगीतलेल्या गोष्टी यांच्या मार्फत कोणा दुसर्याचाच अजेंडा आपण चालवत असतो, काम करतो आपण पण ती कोणा दुसर्याचीच ईच्छा असते. = याला म्हणतात प्रश्न! आता बघा यकुंच उत्तर!

In reply to by वारा

यकु 15/05/2012 - 15:47
>>>बर अजुन एक प्रश्न डोक्यात येत राहतो. तो म्हणजे या विचारांची ओनरशीप कोणाकडे असते. म्हणजे मला नवीन काहीतरी आयडीया सुचली तर ती माझीच असते का? ---- मला हे कळू शकत नाही. माझ्याकडे कसल्याच गोष्‍टीवर कसलीही ओनरशीप नाही, तुमचं कसं आहे ते तुम्हाला स्वत:ला पहावं लागेल. मुळात मला हा प्रश्नच पडत नाही, आणि मुद्दाम पाडून घेतला तरीही काही उत्तर येत नाहीय. मी फक्त वरच्या शब्दांकडे पहातोय आणि काहीच प्रतिक्रिया उमटत नाहीय. >>>की आपल्याला आलेले अनुभव किंवा मला सांगीतलेल्या गोष्टी यांच्या मार्फत कोणा दुसर्याचाच अजेंडा आपण चालवत असतो, काम करतो आपण पण ती कोणा दुसर्याचीच ईच्छा असते. ---- वरच्या सारखंच. काहीतरी कशाकडे तरी पहातंय आणि त्यातून काहीही उमटत नाहीय.

In reply to by यकु

म्हणजे पुस्तकातले शब्द पाहिले की असं: >पुस्तक वाचताना मी ते पूर्णपणे जगलो होतो. मीच गोडसे भटजी झालो होतो. काका त्या अरण्‍यात निश्चेष्‍ट होऊन पडलेले असताना मीच मावळत्या सूर्यदेवाला आम्हाला त्या अरण्‍यातून सुखरुप बाहेर काढण्‍यासाठी करुणा भाकली होती. = आणि प्रतिसादातले शब्द पाहिले की असं: >मी फक्त वरच्या शब्दांकडे पहातोय आणि काहीच प्रतिक्रिया उमटत नाहीय. = आणि सरते शेवटी हे असं! : >काहीतरी कशाकडे तरी पहातंय आणि त्यातून काहीही उमटत नाहीय. = वारा, कळलं का?

In reply to by संजय क्षीरसागर

वारा 15/05/2012 - 18:00
मला खरतर दोघांच्या बद्द्लही आदर आहे. अस काहीतरी होईल अस वाटल नव्हत. असो तरीही माझे अनुभव खरे आहेत आणि माझा प्रश्नही खराच आहे. कदाचीत यकु सांगतात त्याप्रमाणे मलाच उत्तर शोधावे लागेल. मला अस बर्याच वेळेला वाटल आहे की आपण कुणीतरी सांगीतलेल्या गोष्टी फॉलो करतोय, यामधे स्वतःला काही सुख दु:ख नसत. अगदी टीव्ही वर दीसणार्या अ‍ॅड्स सुद्धा काहीतरी सांगत असतात आणि आपणच काय सगळेच फॉलो करत असतात. त्यांच्या भंपक जाहीरातीना बळी पडुन आपण काहीतरी फॅड बरोबर घेउन जात असतो, बरोबर एखादी वस्तु विकत घेतो. आणि अशा प्रकारे कंपनीचाच फायदा करुन देतो. वस्तु घरी आली की त्याची किंमत झीरो, फक्त त्याचा उपयोग आणि वापर.

>हो, तेच कनक्लूजन होतं आणि तो माझा कालपर्यंत अनुभव होता. आज परिस्थिती बदलली आहे. = हाच सॉमरसॉल्ट तुम्ही केव्हा मारता याची प्रतिक्षा होती....नाऊ व्हॉट योर एनटायर पोस्ट बिकम्स? वॉट इज दॅट वर्ड? >मुळात 'माणूस' आणि त्याचे 'विचार' या अभिन्न गोष्‍टी नाहीत? = ज्याला विचार कळतोय तो विचारापेक्षा वेगळा हवाच ! पण हे कळायला कमालीची सजगता हवी आणि तेच मी पहिल्या प्रतिसादात सांगीतलय! हे रोजचं सॉमरसॉल्टींग आणि ती भाषा यामुळेच तर चर्चा होऊ शकत नाही

यकु 15/05/2012 - 15:34
>>हाच सॉमरसॉल्ट तुम्ही केव्हा मारता याची प्रतिक्षा होती.... --- माझी कशाला प्रतिक्षा करता? >>नाऊ व्हॉट योर एनटायर पोस्ट बिकम्स? वॉट इज दॅट वर्ड? --- आय डोंट नो. :) >>ज्याला विचार कळतोय तो विचारापेक्षा वेगळा हवाच ! पण हे कळायला कमालीची सजगता हवी आणि तेच मी पहिल्या प्रतिसादात सांगीतलय! -- मला ते कळलं नाही, कळणारही नाही, कळवून घेणारही नाही. >>हे रोजचं सॉमरसॉल्टींग आणि ती भाषा यामुळेच तर चर्चा होऊ शकत नाही --- चर्चा कशावर?

यकु 15/05/2012 - 15:52
>याला म्हणतात सॉमरसॉल्ट! - म्हणत असावेत, आत्ता पुन्हा पाहिलं तर तुम्ही सांगूनही मला काहीही समजत नाहीय. > वॉट अ सॉमरसॉल्ट अगेन! - :( सॉरी, इकडे काहीच होत नाहीय.

In reply to by यकु

>म्हणत असावेत, आत्ता पुन्हा पाहिलं तर तुम्ही सांगूनही मला काहीही समजत नाही? = `स्वतःचे शब्द आठवत नाहीत' असं म्हणणं हा सॉमरसॉल्ट! = आणि >सॉरी, इकडे काहीच होत नाहीय. या `मानसिकतेला' म्हणतात.... आता आठवला शब्द? नाही तर जरा स्क्रोल केलं की दिसेलच. ... आता कळलं?

प्यारे१ 15/05/2012 - 17:46
यक्या, तू कसंही लिहीत रहा ,आम्ही तसंही वाचत राहू, ज्यांना किसायचं ते किसत राहतील, ज्यांना मिसायचं ते मिसत राहतील वाटू देत कसंही, तू दुर्लक्ष करीत राहा, यक्या तू लिहीत रहा! असेल दुर्बोध, असेल मूर्खपणाही, असेल सरळही , कधी बावळटपणाही, तू लिहील्यावर लागू दे लोकांना थोडं कामाला, वॉलन्टरी नंतरचा वेळ लागू दे डोकं जरासं ताणायला, यक्या तू लिहीत राहा! बुडबुडे शब्दांचे, बुडबुडे कुडमुड्या तोंडांचे, बुडबुडे वाहत्या शाई चे, कधी नसत्या घाईचे, बुडबुडे स्वघरी न विचारल्या जाणार्‍या गैरसोयीचे असेच कधी शष्प न कळणारे गोंधळ घालत जा यक्या तू लिहीत राहा!
दि. 6 मे 2012 काल म्हणजे 5 मे चे सकाळचे काही तास वगळता पूर्ण दिवस झोपण्‍यात गेला. नेहमीची जागरणं. पण रात्री 10 वाजता जाग आली तेव्हा बाहेर पाऊस पडून गेला होता आणि वीज गेली होती. पाणी संपलं होतं म्हणून ते आणायला गेलो. आमच्या कॉलनीतल्या छोट्याशा झोपाळू स्टेशनसमोर पाण्‍याची सोय आहे. अपरात्री दुकाने बंद असताना तिथे कधीही पाणी मिळू शकतं. रेल्वेट्रॅकपलीकडे असलेल्या शेजारच्याच कॉलनीतमात्र वीज होती. त्यामुळं कुंद वातावरणात रस्त्यावरुन जाताना सकाळचे चार साडेचार वाजल्याचा भास होत होता. पाणी आणून थोडे जेवलो आणि नेहमीप्रमाणे मिपावर लॉगीन झालो.

मरण, मृत्यू वगैरे वगैरे

यकु ·

बॅटमॅन 03/05/2012 - 00:10
म्हणजे देकार्तचे "Cogito ergo sum" म्हणजेच "I think, therefore I am", इथेच यूजी येऊन पोहोचले म्हणायचे तर. बरोबर आहे, लॉजिकल आहे. माझेही असेच वैयक्तिक मत आहे.

यकु 03/05/2012 - 00:16
सॉरी... सॉरी.. बायॉलॉजी ऑफ एन्लायटन्मेंट मधल्या एका प्रकरणाचा हा मधलाच कुठलातरी भाग असून तो मध्‍येच अचानक थांबवला आहे. मूळ संवाद भलामोठा आहे.

गवि 03/05/2012 - 14:16
अरे यकु.. तू अन्य धाग्यात एका ठिकाणी माझे म्हणणे "नोट युअर सेंटेन्सेस" म्हणून खूण करुन ठेवले होतेस. त्या संदर्भास घेऊन आता हा लेख वाचून मला असं म्हणायचंय की मी युजीविरोधक नाहीच आहे मुळी. ते म्हणतात त्यातला हा तू वर दिलेला भाग अत्यंत रोचक आणि स्ट्रेटफॉरवर्ड विचार देणारा आहेच.. त्यामुळे मी याच्याशी सहमतच.. फक्त सर्वाच्या शेवटी तो जाणीवेचा पिंजरा, भिंत, छत, कातळ.. काही नाव दे.. पण तो आहे.. त्याच्या आत जे काही धडपडायचे ते धडपडा.. ती मर्यादा आहे. युजी असोत किंवा तू मी..

In reply to by गवि

यकु 03/05/2012 - 14:27
>>>त्या संदर्भास घेऊन आता हा लेख वाचून मला असं म्हणायचंय की मी युजीविरोधक नाहीच आहे मुळी. --- नै.. नै.. नै.. युजीविरोधक/ समर्थक असं काही नाही. काल अनुवाद अर्धवट होता, त्यातले काही मुद्दे लक्षात होते. तेवढ्यातच तुमच्या प्रतिसादात इथं युजी ज्या दिशेने जात आहेत तीच दिशा दिसली, त्यामुळं नोट करा म्हणालो होतो :) बाकी ठिकच.

सगळे विचार डोक्यावरून गेले.... जावूदे प्रत्येक गोष्ट समजलीच पाहिजे असे थोडीच आहे... बाकी आपले जीवनांत एकच तत्व... " जो डर गया, समझो वो मर गया..... कब है होली? कब?कब?" न घाबरता जीवनाच्या सप्तरंगात न्हावुन निघुया...

सस्नेह 03/05/2012 - 15:30
>>>मृत्यू म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचा युजींनी कुठल्याही गूढ अर्थाशिवाय घेतलेला हा धांडोळा. बापरे ! एवढा द्राविडी प्राणायाम करूनही नेमकं 'मृत्यू म्हणजे नेमकं काय' याचा नाही ब्वा उलगडा झाला ! कुनाला झाला असल्यास कृपया विशद करावे. यापेक्षा 'वासांसि जीर्णानि..' बरंच सोपं वाटतय...

सस्नेह 03/05/2012 - 15:30
>>>मृत्यू म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचा युजींनी कुठल्याही गूढ अर्थाशिवाय घेतलेला हा धांडोळा. बापरे ! एवढा द्राविडी प्राणायाम करूनही नेमकं 'मृत्यू म्हणजे नेमकं काय' याचा नाही ब्वा उलगडा झाला ! कुनाला झाला असल्यास कृपया विशद करावे. यापेक्षा 'वासांसि जीर्णानि..' बरंच सोपं वाटतय...

तिमा 03/05/2012 - 21:26
आधी 'आभासी उपकरणन' चे तिन्ही भाग आणि त्यावर 'हे' वाचून मी मेलोय. त्यामुळे मृत्युचा अर्थ मला पूरेपूर कळलाय.

बॅटमॅन 03/05/2012 - 00:10
म्हणजे देकार्तचे "Cogito ergo sum" म्हणजेच "I think, therefore I am", इथेच यूजी येऊन पोहोचले म्हणायचे तर. बरोबर आहे, लॉजिकल आहे. माझेही असेच वैयक्तिक मत आहे.

यकु 03/05/2012 - 00:16
सॉरी... सॉरी.. बायॉलॉजी ऑफ एन्लायटन्मेंट मधल्या एका प्रकरणाचा हा मधलाच कुठलातरी भाग असून तो मध्‍येच अचानक थांबवला आहे. मूळ संवाद भलामोठा आहे.

गवि 03/05/2012 - 14:16
अरे यकु.. तू अन्य धाग्यात एका ठिकाणी माझे म्हणणे "नोट युअर सेंटेन्सेस" म्हणून खूण करुन ठेवले होतेस. त्या संदर्भास घेऊन आता हा लेख वाचून मला असं म्हणायचंय की मी युजीविरोधक नाहीच आहे मुळी. ते म्हणतात त्यातला हा तू वर दिलेला भाग अत्यंत रोचक आणि स्ट्रेटफॉरवर्ड विचार देणारा आहेच.. त्यामुळे मी याच्याशी सहमतच.. फक्त सर्वाच्या शेवटी तो जाणीवेचा पिंजरा, भिंत, छत, कातळ.. काही नाव दे.. पण तो आहे.. त्याच्या आत जे काही धडपडायचे ते धडपडा.. ती मर्यादा आहे. युजी असोत किंवा तू मी..

In reply to by गवि

यकु 03/05/2012 - 14:27
>>>त्या संदर्भास घेऊन आता हा लेख वाचून मला असं म्हणायचंय की मी युजीविरोधक नाहीच आहे मुळी. --- नै.. नै.. नै.. युजीविरोधक/ समर्थक असं काही नाही. काल अनुवाद अर्धवट होता, त्यातले काही मुद्दे लक्षात होते. तेवढ्यातच तुमच्या प्रतिसादात इथं युजी ज्या दिशेने जात आहेत तीच दिशा दिसली, त्यामुळं नोट करा म्हणालो होतो :) बाकी ठिकच.

सगळे विचार डोक्यावरून गेले.... जावूदे प्रत्येक गोष्ट समजलीच पाहिजे असे थोडीच आहे... बाकी आपले जीवनांत एकच तत्व... " जो डर गया, समझो वो मर गया..... कब है होली? कब?कब?" न घाबरता जीवनाच्या सप्तरंगात न्हावुन निघुया...

सस्नेह 03/05/2012 - 15:30
>>>मृत्यू म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचा युजींनी कुठल्याही गूढ अर्थाशिवाय घेतलेला हा धांडोळा. बापरे ! एवढा द्राविडी प्राणायाम करूनही नेमकं 'मृत्यू म्हणजे नेमकं काय' याचा नाही ब्वा उलगडा झाला ! कुनाला झाला असल्यास कृपया विशद करावे. यापेक्षा 'वासांसि जीर्णानि..' बरंच सोपं वाटतय...

सस्नेह 03/05/2012 - 15:30
>>>मृत्यू म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचा युजींनी कुठल्याही गूढ अर्थाशिवाय घेतलेला हा धांडोळा. बापरे ! एवढा द्राविडी प्राणायाम करूनही नेमकं 'मृत्यू म्हणजे नेमकं काय' याचा नाही ब्वा उलगडा झाला ! कुनाला झाला असल्यास कृपया विशद करावे. यापेक्षा 'वासांसि जीर्णानि..' बरंच सोपं वाटतय...

तिमा 03/05/2012 - 21:26
आधी 'आभासी उपकरणन' चे तिन्ही भाग आणि त्यावर 'हे' वाचून मी मेलोय. त्यामुळे मृत्युचा अर्थ मला पूरेपूर कळलाय.
युजींसंदर्भात मित्रांशी होणार्‍या बोलण्‍यात नेहमी हा मुद्दा येतो की युजींमध्‍ये युनिक असं काय ? मला जे त्यांच्यातलं युनिक जाणवतं ते म्हणजे किंचीतही गूढ अर्थ मागे न ठेवता सोप्या शब्दांच्या मदतीने प्रश्नाला भिडणे. खूप सुरुवातीच्या काळात युजींचा पवित्रा संवाद सुलभ होता, त्या वेळचा हा संवाद.

माझे ब्रह्मज्ञान

यकु ·

स्पंदना 28/04/2012 - 04:54
आमचे एक महाराज लय भारी आहेत. एकदम ओरिगिनल! त्यांनी ना हिमालयात जाउन लय मोठ्ठी तपश्चर्या केली. हा ! फोटु हाय त्यांचा . महाराज असे तपश्चर्या करता अन ते वाघाची बायडी असते ना ती बायडी त्यांना एक टांग उपर करुन दुध पाजते. हा! असा फोटो हाय. तर तु सगळ सोड अन त्या महाराजांना शरण जा. तुला सगळ मिथ्य अमिथ्य एका बैठकीत उलगडेल. बाकि तुझ्या कडुन लवकरच http://www.misalpav.com/comment/reply/21499/391918 (अलगद आनंदाची )अपेक्षा करत आहोत.

In reply to by रेवती

हा धागा वाचता 'यकुंचं लग्न नुकतंच झालं असावं' असा दाट संशय मला येतो आहे. ही सुद्धा एक लिंकच झाली म्हणा! 'लिंक' शब्दात श्लेष दडला असल्यासारखे भासते आहे.

In reply to by रेवती

एव्हरीथिंग इज ओके. मग ठिकाय.
आज्जे एक मज्जा सांगतो. माणसे दारू प्यायला बसली आणि त्यांना चढली की एकच गोष्ट परत परत म्हणतात. "मला कुठे चढली आहे? मी नॉर्मल आहे रे." असो.... ;-)

चौकटराजा 28/04/2012 - 07:11
यशवंता हा सत्य तर यक्या हा मित्थ्या आहे. यकू यक्या आहे. य्कू यशवंत आहे. यशवंत कुल्कर्ण्यी आहे.कुलकर्णी एक आडनाव आहे. आडनाव हे मित्थ्या आहे. मिथ्या हे एक सत्य आहे. सत्य हेच खरे सत्य आहे की यकू आयडी हाच यशवंत एकनाथ असून यशवंत एकनाथ हा सत्य व मिथ्या दोन्ही आहे. कारण त्यात आडनाव नाही.पण नाव आहे . ब्रहमग्यानी यकूंचा पिळर शिष्य- चाउरा

मदनबाण 28/04/2012 - 09:47
एव्हरीथिंग इज ओके. मग ठीक आहे ! ;) खालील सर्व जालावरुन घेउन इथे टाकलेले आहे ! ;) हे साहित्य आपल्यासाठी... ;) जर... इथेही नजर टाक हो ! प्रथम अवस्था ! द्वितीय अवस्था ! उच्च अवस्था ! कारण.... "prayatnad yatamanas tu yogi samshuddha-kilbisah aneka-janma-samsiddhas tato yati param gatim" अर्थात श्रीमद् भगवत गीता अध्याय ६ /४५

In reply to by मदनबाण

रूद्राक्षाच्या माळेवर असलेलं पात्र कशासाठीये? त्याच्या (आणि त्याच्या आतल्या) आकारानं साधकाचं चित्त विचलित होणार नाही का? साधनेत त्रिशूळाचा उपयोग काय आहे? त्रिशूळाच्या शेजारी असलेली नळी रिकामी आहे का? असल्यास तिचा उपयोग काय आणि नसल्यास बाकीचं साहित्य कुठेय? प्रथम अवस्थेतला बैरागी थम्स अप मागतोय का आसन साधल्याचा आनंदात आहे? द्वितीय अवस्थेतल्या संन्याशाची कटींग वाढलीये मग दाढी का नाही? अंतीम अवस्थेतल्या सिद्धामागे असलेला वाघ काय विचार करत असावा?

In reply to by संजय क्षीरसागर

चौकटराजा 28/04/2012 - 13:13
अंतीम अवस्थेतल्या सिद्धामागे असलेला वाघ काय विचार करत असावा? वागोबा म्हणतो" आयला, हयाला काय खाऊन मिळणार फक्त हाडं ? " किंवा " ही तर र आयाळवाल्या प्राण्याची व्हारायटी दिसतीया मायला, हल्ल्ला केला तर आपल्यालाच नाही ना खाउन टाकणार ? "

सुहास.. 28/04/2012 - 10:03
तुम्ही सुप्रा कॉन्सश मध्ये ऑकल्ट येक्सपिरियन्स घेत असताना जो कॉसमॉस निर्माण होतो, त्या युनिवर्शल केयॉस मधुन ... यकु , तुम्ही 'ईन ट्युन विथ द ट्युन' वाचाच , पाच रू. किमंत आहे ;)

मृत्युन्जय 28/04/2012 - 10:20
कोण? कोण आहे हा? प्लीज याचे नाव सांगा. आधी राखाडी रंगातला खुलासा वाचला नव्हता तेव्हा तुम्हाला इंदौराहुन तत्काळ परतण्याचा सल्ला दिला होता. पण आता याचे नाव सांगण्याची कृपा करा.

मनीषा 28/04/2012 - 15:08
यातली दोन वाक्ये नीट समजली ..
चहा गोड आहे. आणि भजे मस्त आहेत.
आणि एक प्रश्न मलाही पडला ..
तुम्ही कोण आहात?
बाकी सारं सुक्ष्मदर्शकाच्या मदतीशिवाय कळणे अशक्य .. आणि एक शंका आली . या लेखाचे शिर्षक, "माझे (लोकांना सांगायचे) ब्रम्हज्ञान " असे तर नाही ना ?

पैसा 28/04/2012 - 16:00
>> युद्धावर जायला नको कारण तिथे जाऊन पळ काढावा लागेल. >>कामावर जायला पाहिजे. कारण जगण्यासाठी पैसा लागतो.पैशांसाठी काम करावं लागतं म्हणजेच अल्टिमेटली पैसा सत्य आहे!! :D >>तुम्ही गुरु करुन घ्‍याच. तुम्हीच ते पुण्यकर्म करा ना! >> मोहन कुठे आहे? राधा दिसत नाहीये दोघेही गायब का? चान चान! आणि राधा कोण म्हणे? इंदुरात आहे का? ब्रह्मज्ञानी झालास? नक्की? आता लग्नाचं संकट पचवू शकशील!

In reply to by पैसा

यकु 28/04/2012 - 16:43
>> युद्धावर जायला नको कारण तिथे जाऊन पळ काढावा लागेल.
परमात्मा महान आहे. युद्धात लोक मरतात. परमात्माही लोक मारतो. युद्ध हाच परमात्मा आहे, याचा बोध फक्त तुम्हाला व्हायला हवा एवढंच माझं म्हणणं आहे.
>>कामावर जायला पाहिजे. कारण जगण्यासाठी पैसा लागतो.पैशांसाठी काम करावं लागतं म्हणजेच अल्टिमेटली पैसा सत्य आहे!!
पैसा तुम्ही आहात. पैसा ब्रह्म आहे, बाकी जग मिथ्या आहे, याचा बोध फक्त अंतरी जागवायला हवा.
>>तुम्ही गुरु करुन घ्‍याच. तुम्हीच ते पुण्यकर्म करा ना!
पुण्य हेच पाप आहे. मी पापी आहे. मीच परमात्मा आहे. तुम्ही कोण आहात?
>> मोहन कुठे आहे? राधा दिसत नाहीये दोघेही गायब का? चान चान! आणि राधा कोण म्हणे? इंदुरात आहे का? ब्रह्मज्ञानी झालास? नक्की? आता लग्नाचं संकट पचवू शकशील!
मोहन मीच आहे, राधाही मीच आहे आणि इंदूरही मीच आहे. लग्न कशाचे? भटजी हे परमात्मा आहेत, वाजंत्रीवाले परमात्मा आहेत. हा बोध फक्त व्हायला हवा. होयहोय ___________________ जे बघतो तेच जगतो

In reply to by यकु

कारण तिथे जाऊन पळ काढावा लागेल. हे असं म्हणा, परिक्रमा करायला नको कारण परिक्रमेपूर्वीच तुम्ही सत्य आहात परिक्रमी, ज्यात परिक्रमा होतेय ते अवकाश आणि साधनेची व्यर्थता यांचा फक्त बोध हवा >>कामावर जायला पाहिजे. कारण जगण्यासाठी पैसा लागतो.पैशांसाठी काम करावं लागतं म्हणजेच अल्टिमेटली पैसा सत्य आहे!! हे असंय, लग्न करायला पाहिजे कारण लग्न ही कमिटमेंट आहे आणि कमिटमेंटमधे जवाबदारी आहे कमिटमेंटसाठी निश्चय लागतो, निश्चयासाठी स्वतःवर विश्वास लागतो आणि आपण सत्य आहोत हा निश्चय होणंच बोध आहे >>तुम्ही गुरु करुन घ्‍याच. तुम्हीच ते पुण्यकर्म करा ना! नको, कारण गुरूनं काहीही सांगितलं तरी साधकानं ते मानायला हवं, मानायला कृतज्ञता हवी आणि कृतज्ञता नसेल तर गुरू व्यर्थ आहे >> मोहन कुठे आहे? राधा दिसत नाहीये दोघेही गायब का? चान चान! आणि राधा कोण म्हणे? इंदुरात आहे का? ब्रह्मज्ञानी झालास? नक्की? आता लग्नाचं संकट पचवू शकशील! ब्रह्मज्ञान एकदाच आहे, ते झाल्यावर सगळी धावपळ संपणारये पण ते नसेल तर नुसतं इतरांकडे बघत जगणं आहे, सह्या कॉपी करणं आहे, याला तपास-त्याला तपास अशी वणवण आहे आणि मग असं जगणं भंकस आहे

In reply to by संजय क्षीरसागर

यकु 28/04/2012 - 22:21
परिक्रमा करायला नको कारण परिक्रमेपूर्वीच तुम्ही सत्य आहात परिक्रमी, ज्यात परिक्रमा होतेय ते अवकाश आणि साधनेची व्यर्थता यांचा फक्त बोध हवा
शब्द बापुडे केवळ वारा ! किती गरमी होतेय ना..
लग्न करायला पाहिजे कारण लग्न ही कमिटमेंट आहे आणि कमिटमेंटमधे जवाबदारी आहे
लग्न ही स्वर्गात बांधलेली गाठ आहे, लग्न हे, लग्न हे (टाळ्या)
कमिटमेंटसाठी निश्चय लागतो, निश्चयासाठी स्वतःवर विश्वास लागतो आणि आपण सत्य आहोत हा निश्चय होणंच बोध आहे
आमचे येथे अस्सल बांधानी वासयुक्त बोध किलोवर फुकट मिळेल, फक्त घेणारा पाहिजे. दुकान अजून उघडणे बाकी आहे. कोरेगाव पार्कमध्‍ये आमची शाखा नाही :p
नको, कारण गुरूनं काहीही सांगितलं तरी साधकानं ते मानायला हवं, मानायला कृतज्ञता हवी आणि कृतज्ञता नसेल तर गुरू व्यर्थ आहे
भंकस गुरुने काहीही सांगितलं तरी साधकाने ते मानायलाच हवं (समजले नाहीतरी चालेल. भंकस गुरुला कळ्ळंय ना सगळं? बस्स मग). साधकाने चांगली कॉपी मारायला हवी, भंकस गुरुसारखीच वटवट स्टैल आत्मसात करायला हवी. शब्द बापु डे केवळ वारा संकल्पना विचारमुक्त झालेल्या मनात, विचार कर-करुन मांडता यायला हव्यात. ते सर्वसामान्यांसारखे साधेसुधे विचार नसून तो महाबोध आहे हे ठसवता यायला हवं. यासाठी ठरवुन शब्दाशब्दात मेस्मरिझम भरता यायला हवं (ते पांघरलेलं आहे हे उघडं पडतं ही गोष्‍ट वेगळी). संभोगातून समाधीकडे, युद्ध बंद करणं सामान्य जनतेच्या हातात आहे, त्यांनी युद्धावर जायलाच नको, देशा-देशामध्‍ये असलेल्या सीमा व्यर्थ आहेत असल्या भन्नाट कल्पना मांडता यायला हव्यात. त्या पूर्ण होण्‍याची काहीच गरज नाही, आपले विचार प्रसवन, 'पोकळ हस्ती स्थापन' पार पडणे महत्त्वाचे - दॅट इज कंज्युमिंग ओन टाइम इन नॉन्सेन्स रिपीटेशन ! 62 लेख आणि साडेबत्तेचाळीसशे प्रतिक्रिया लिहून साधकू बकरे हलाल करता यायला हवेत. हे जर नसेल तर गुरुही व्यर्थ आहे.

In reply to by यकु

स्वतःला काही गवसलं नाही याचं किती ते फ्रस्ट्रेशन! लग्न स्वर्गात आणि स्वर्ग कल्पनेत ! शब्द व्यर्थ म्हणून अर्थ हरवला अर्थ हरवला म्हणून बोध शून्य आणि बोध शून्य म्हणून सगळंच भंकस! आणि सही राहिलीना मारायची ड्युप्लिकेट!

In reply to by संजय क्षीरसागर

यकु 29/04/2012 - 01:09
काही गवसलं नाही
हे एवढंच खरंय :) पण तुमच्यासारखा आत्मज्ञानी असं कसं म्हणू शकतो हो? स्वत: हरवून जाणं हेच आत्मज्ञान असेल तर स्वत:ला काही गवसण्‍याची भाषा यावीच का? फ्रस्ट्रेशन नाही, वरच्या प्रतिसादाला चिकित्सा म्हणतात. त्या चिकित्सेच्या योग्य अयोग्यतेबद्दल बोला. की चिकित्सा तुम्हाला मान्यच आहे समजायचं? वरच्या पर्दाफाश संवादामुळं फ्रस्ट्रेशन कदाचित तुम्हाला आलेलं असेल. पण आपले असे संवाद होत रहाणार तेव्हा असं काही फ्रस्ट्रेट वगैरे होऊ नका. :) च्यायला मी पण काय सांगतोय. आत्मज्ञानी फ्रस्‍ट्रेट कसा होऊ शकेल ;-) आणि हो, आत्मज्ञान झालेल्या माणसाने दुसर्‍या आत्म-अज्ञानी माणसाला हिणवू नये. बरे दिसत नाही ते. :p

In reply to by यकु

हिणवू नये. बरे दिसत नाही ते. प्रश्न आत्मज्ञानाचा नाहीये, कुणीच कुणाला हिणवू नये. काय बरं दिसेल याचा विचार पोस्ट टाकण्यापूर्वी झाला नव्हता का? आणि मला वाटलं पोस्ट जनरल आहे म्हणून पहिला प्रतिसाद मी देखील निर्वैयक्तिक दिला पण जेव्हा सहीची ड्युप्लिकेट मारली तेव्हा खरा रोख कळला. पुढचा प्रतिसाद देखील सत्य नक्की काय आहे असाच दिला पण जेव्हा सगळंच पर्सनल व्हायला तेव्हा प्रतिसाद असे का येतायेत त्याचा उलगडा करावा लागला. इतर कुणाच्या व्यक्तिगत जीवनाला मी जवाबदार नाही आणि माझं लेखन उगीच इतरांशी जोडू नये हे कुणाही अज्ञानी माणसाला कळेल. मला नैराश्य येणं अशक्य आहे पण प्रत्येक व्यक्तिगत हल्याला मी एकटा पुरेसा आहे. असो, >`काही गवसलं नाही हे एवढंच खरंय' ही जर प्रामाणिकता असेल तर विषय संपलेलाय आणि मैत्रभाव हा तर माझा स्वभाव आहे

In reply to by पैसा

प्रास 30/04/2012 - 22:01
वरती कुठे तरी आम्ही
अल्टिमेटली पैसा सत्य आहे!!
हे पण वाचलं तेव्हा म्हण्टलं
कंटाळा मिथ्या आहे.
असणारच. पैसा असत्य कसं सांगेल? ;-)

स्मिता. 29/04/2012 - 03:53
यकु, हा लेख नक्की कधी सुचला? शुक्रवारच्या रात्री का? तळीरामाच्या त्या प्रसिद्ध कवितेसारखाच वाटतोय ;)

कवितानागेश 29/04/2012 - 16:47
तुम्ही निर्गुण उपासना करा. मी सगुण उपासना करतो.>> हे फार आवडले. एकदम भेदक वस्तव आहे! ;)

रमताराम 01/05/2012 - 07:08
हू आर यू? हू इज ही? ही इज यू इन द आय ऑफ मी. तुम्ही ना सुप्र-कॉन्सस मधे ऑकल्ट एक्सपिरियन्स घेत असताना जो कॉस्मोस निर्माण होतो ना... ;)

प्यारे१ 01/05/2012 - 19:06
डिस्क्लेमर टाकावं लागणं मिथ्या आहे....! डिस्क्लेमर टाकणारा हात मिथ्या आहे...! डिस्क्लेमर मिथ्या आहे....! त्याखालचा लेख 'सत्य' आहे. सत्य म्हणजे आहे, आहे नि आहे. होते नाही, आहे नाही, होणार आहे नाही....! भंजाळणे सत्यमिथ आहे! :)

स्पंदना 28/04/2012 - 04:54
आमचे एक महाराज लय भारी आहेत. एकदम ओरिगिनल! त्यांनी ना हिमालयात जाउन लय मोठ्ठी तपश्चर्या केली. हा ! फोटु हाय त्यांचा . महाराज असे तपश्चर्या करता अन ते वाघाची बायडी असते ना ती बायडी त्यांना एक टांग उपर करुन दुध पाजते. हा! असा फोटो हाय. तर तु सगळ सोड अन त्या महाराजांना शरण जा. तुला सगळ मिथ्य अमिथ्य एका बैठकीत उलगडेल. बाकि तुझ्या कडुन लवकरच http://www.misalpav.com/comment/reply/21499/391918 (अलगद आनंदाची )अपेक्षा करत आहोत.

In reply to by रेवती

हा धागा वाचता 'यकुंचं लग्न नुकतंच झालं असावं' असा दाट संशय मला येतो आहे. ही सुद्धा एक लिंकच झाली म्हणा! 'लिंक' शब्दात श्लेष दडला असल्यासारखे भासते आहे.

In reply to by रेवती

एव्हरीथिंग इज ओके. मग ठिकाय.
आज्जे एक मज्जा सांगतो. माणसे दारू प्यायला बसली आणि त्यांना चढली की एकच गोष्ट परत परत म्हणतात. "मला कुठे चढली आहे? मी नॉर्मल आहे रे." असो.... ;-)

चौकटराजा 28/04/2012 - 07:11
यशवंता हा सत्य तर यक्या हा मित्थ्या आहे. यकू यक्या आहे. य्कू यशवंत आहे. यशवंत कुल्कर्ण्यी आहे.कुलकर्णी एक आडनाव आहे. आडनाव हे मित्थ्या आहे. मिथ्या हे एक सत्य आहे. सत्य हेच खरे सत्य आहे की यकू आयडी हाच यशवंत एकनाथ असून यशवंत एकनाथ हा सत्य व मिथ्या दोन्ही आहे. कारण त्यात आडनाव नाही.पण नाव आहे . ब्रहमग्यानी यकूंचा पिळर शिष्य- चाउरा

मदनबाण 28/04/2012 - 09:47
एव्हरीथिंग इज ओके. मग ठीक आहे ! ;) खालील सर्व जालावरुन घेउन इथे टाकलेले आहे ! ;) हे साहित्य आपल्यासाठी... ;) जर... इथेही नजर टाक हो ! प्रथम अवस्था ! द्वितीय अवस्था ! उच्च अवस्था ! कारण.... "prayatnad yatamanas tu yogi samshuddha-kilbisah aneka-janma-samsiddhas tato yati param gatim" अर्थात श्रीमद् भगवत गीता अध्याय ६ /४५

In reply to by मदनबाण

रूद्राक्षाच्या माळेवर असलेलं पात्र कशासाठीये? त्याच्या (आणि त्याच्या आतल्या) आकारानं साधकाचं चित्त विचलित होणार नाही का? साधनेत त्रिशूळाचा उपयोग काय आहे? त्रिशूळाच्या शेजारी असलेली नळी रिकामी आहे का? असल्यास तिचा उपयोग काय आणि नसल्यास बाकीचं साहित्य कुठेय? प्रथम अवस्थेतला बैरागी थम्स अप मागतोय का आसन साधल्याचा आनंदात आहे? द्वितीय अवस्थेतल्या संन्याशाची कटींग वाढलीये मग दाढी का नाही? अंतीम अवस्थेतल्या सिद्धामागे असलेला वाघ काय विचार करत असावा?

In reply to by संजय क्षीरसागर

चौकटराजा 28/04/2012 - 13:13
अंतीम अवस्थेतल्या सिद्धामागे असलेला वाघ काय विचार करत असावा? वागोबा म्हणतो" आयला, हयाला काय खाऊन मिळणार फक्त हाडं ? " किंवा " ही तर र आयाळवाल्या प्राण्याची व्हारायटी दिसतीया मायला, हल्ल्ला केला तर आपल्यालाच नाही ना खाउन टाकणार ? "

सुहास.. 28/04/2012 - 10:03
तुम्ही सुप्रा कॉन्सश मध्ये ऑकल्ट येक्सपिरियन्स घेत असताना जो कॉसमॉस निर्माण होतो, त्या युनिवर्शल केयॉस मधुन ... यकु , तुम्ही 'ईन ट्युन विथ द ट्युन' वाचाच , पाच रू. किमंत आहे ;)

मृत्युन्जय 28/04/2012 - 10:20
कोण? कोण आहे हा? प्लीज याचे नाव सांगा. आधी राखाडी रंगातला खुलासा वाचला नव्हता तेव्हा तुम्हाला इंदौराहुन तत्काळ परतण्याचा सल्ला दिला होता. पण आता याचे नाव सांगण्याची कृपा करा.

मनीषा 28/04/2012 - 15:08
यातली दोन वाक्ये नीट समजली ..
चहा गोड आहे. आणि भजे मस्त आहेत.
आणि एक प्रश्न मलाही पडला ..
तुम्ही कोण आहात?
बाकी सारं सुक्ष्मदर्शकाच्या मदतीशिवाय कळणे अशक्य .. आणि एक शंका आली . या लेखाचे शिर्षक, "माझे (लोकांना सांगायचे) ब्रम्हज्ञान " असे तर नाही ना ?

पैसा 28/04/2012 - 16:00
>> युद्धावर जायला नको कारण तिथे जाऊन पळ काढावा लागेल. >>कामावर जायला पाहिजे. कारण जगण्यासाठी पैसा लागतो.पैशांसाठी काम करावं लागतं म्हणजेच अल्टिमेटली पैसा सत्य आहे!! :D >>तुम्ही गुरु करुन घ्‍याच. तुम्हीच ते पुण्यकर्म करा ना! >> मोहन कुठे आहे? राधा दिसत नाहीये दोघेही गायब का? चान चान! आणि राधा कोण म्हणे? इंदुरात आहे का? ब्रह्मज्ञानी झालास? नक्की? आता लग्नाचं संकट पचवू शकशील!

In reply to by पैसा

यकु 28/04/2012 - 16:43
>> युद्धावर जायला नको कारण तिथे जाऊन पळ काढावा लागेल.
परमात्मा महान आहे. युद्धात लोक मरतात. परमात्माही लोक मारतो. युद्ध हाच परमात्मा आहे, याचा बोध फक्त तुम्हाला व्हायला हवा एवढंच माझं म्हणणं आहे.
>>कामावर जायला पाहिजे. कारण जगण्यासाठी पैसा लागतो.पैशांसाठी काम करावं लागतं म्हणजेच अल्टिमेटली पैसा सत्य आहे!!
पैसा तुम्ही आहात. पैसा ब्रह्म आहे, बाकी जग मिथ्या आहे, याचा बोध फक्त अंतरी जागवायला हवा.
>>तुम्ही गुरु करुन घ्‍याच. तुम्हीच ते पुण्यकर्म करा ना!
पुण्य हेच पाप आहे. मी पापी आहे. मीच परमात्मा आहे. तुम्ही कोण आहात?
>> मोहन कुठे आहे? राधा दिसत नाहीये दोघेही गायब का? चान चान! आणि राधा कोण म्हणे? इंदुरात आहे का? ब्रह्मज्ञानी झालास? नक्की? आता लग्नाचं संकट पचवू शकशील!
मोहन मीच आहे, राधाही मीच आहे आणि इंदूरही मीच आहे. लग्न कशाचे? भटजी हे परमात्मा आहेत, वाजंत्रीवाले परमात्मा आहेत. हा बोध फक्त व्हायला हवा. होयहोय ___________________ जे बघतो तेच जगतो

In reply to by यकु

कारण तिथे जाऊन पळ काढावा लागेल. हे असं म्हणा, परिक्रमा करायला नको कारण परिक्रमेपूर्वीच तुम्ही सत्य आहात परिक्रमी, ज्यात परिक्रमा होतेय ते अवकाश आणि साधनेची व्यर्थता यांचा फक्त बोध हवा >>कामावर जायला पाहिजे. कारण जगण्यासाठी पैसा लागतो.पैशांसाठी काम करावं लागतं म्हणजेच अल्टिमेटली पैसा सत्य आहे!! हे असंय, लग्न करायला पाहिजे कारण लग्न ही कमिटमेंट आहे आणि कमिटमेंटमधे जवाबदारी आहे कमिटमेंटसाठी निश्चय लागतो, निश्चयासाठी स्वतःवर विश्वास लागतो आणि आपण सत्य आहोत हा निश्चय होणंच बोध आहे >>तुम्ही गुरु करुन घ्‍याच. तुम्हीच ते पुण्यकर्म करा ना! नको, कारण गुरूनं काहीही सांगितलं तरी साधकानं ते मानायला हवं, मानायला कृतज्ञता हवी आणि कृतज्ञता नसेल तर गुरू व्यर्थ आहे >> मोहन कुठे आहे? राधा दिसत नाहीये दोघेही गायब का? चान चान! आणि राधा कोण म्हणे? इंदुरात आहे का? ब्रह्मज्ञानी झालास? नक्की? आता लग्नाचं संकट पचवू शकशील! ब्रह्मज्ञान एकदाच आहे, ते झाल्यावर सगळी धावपळ संपणारये पण ते नसेल तर नुसतं इतरांकडे बघत जगणं आहे, सह्या कॉपी करणं आहे, याला तपास-त्याला तपास अशी वणवण आहे आणि मग असं जगणं भंकस आहे

In reply to by संजय क्षीरसागर

यकु 28/04/2012 - 22:21
परिक्रमा करायला नको कारण परिक्रमेपूर्वीच तुम्ही सत्य आहात परिक्रमी, ज्यात परिक्रमा होतेय ते अवकाश आणि साधनेची व्यर्थता यांचा फक्त बोध हवा
शब्द बापुडे केवळ वारा ! किती गरमी होतेय ना..
लग्न करायला पाहिजे कारण लग्न ही कमिटमेंट आहे आणि कमिटमेंटमधे जवाबदारी आहे
लग्न ही स्वर्गात बांधलेली गाठ आहे, लग्न हे, लग्न हे (टाळ्या)
कमिटमेंटसाठी निश्चय लागतो, निश्चयासाठी स्वतःवर विश्वास लागतो आणि आपण सत्य आहोत हा निश्चय होणंच बोध आहे
आमचे येथे अस्सल बांधानी वासयुक्त बोध किलोवर फुकट मिळेल, फक्त घेणारा पाहिजे. दुकान अजून उघडणे बाकी आहे. कोरेगाव पार्कमध्‍ये आमची शाखा नाही :p
नको, कारण गुरूनं काहीही सांगितलं तरी साधकानं ते मानायला हवं, मानायला कृतज्ञता हवी आणि कृतज्ञता नसेल तर गुरू व्यर्थ आहे
भंकस गुरुने काहीही सांगितलं तरी साधकाने ते मानायलाच हवं (समजले नाहीतरी चालेल. भंकस गुरुला कळ्ळंय ना सगळं? बस्स मग). साधकाने चांगली कॉपी मारायला हवी, भंकस गुरुसारखीच वटवट स्टैल आत्मसात करायला हवी. शब्द बापु डे केवळ वारा संकल्पना विचारमुक्त झालेल्या मनात, विचार कर-करुन मांडता यायला हव्यात. ते सर्वसामान्यांसारखे साधेसुधे विचार नसून तो महाबोध आहे हे ठसवता यायला हवं. यासाठी ठरवुन शब्दाशब्दात मेस्मरिझम भरता यायला हवं (ते पांघरलेलं आहे हे उघडं पडतं ही गोष्‍ट वेगळी). संभोगातून समाधीकडे, युद्ध बंद करणं सामान्य जनतेच्या हातात आहे, त्यांनी युद्धावर जायलाच नको, देशा-देशामध्‍ये असलेल्या सीमा व्यर्थ आहेत असल्या भन्नाट कल्पना मांडता यायला हव्यात. त्या पूर्ण होण्‍याची काहीच गरज नाही, आपले विचार प्रसवन, 'पोकळ हस्ती स्थापन' पार पडणे महत्त्वाचे - दॅट इज कंज्युमिंग ओन टाइम इन नॉन्सेन्स रिपीटेशन ! 62 लेख आणि साडेबत्तेचाळीसशे प्रतिक्रिया लिहून साधकू बकरे हलाल करता यायला हवेत. हे जर नसेल तर गुरुही व्यर्थ आहे.

In reply to by यकु

स्वतःला काही गवसलं नाही याचं किती ते फ्रस्ट्रेशन! लग्न स्वर्गात आणि स्वर्ग कल्पनेत ! शब्द व्यर्थ म्हणून अर्थ हरवला अर्थ हरवला म्हणून बोध शून्य आणि बोध शून्य म्हणून सगळंच भंकस! आणि सही राहिलीना मारायची ड्युप्लिकेट!

In reply to by संजय क्षीरसागर

यकु 29/04/2012 - 01:09
काही गवसलं नाही
हे एवढंच खरंय :) पण तुमच्यासारखा आत्मज्ञानी असं कसं म्हणू शकतो हो? स्वत: हरवून जाणं हेच आत्मज्ञान असेल तर स्वत:ला काही गवसण्‍याची भाषा यावीच का? फ्रस्ट्रेशन नाही, वरच्या प्रतिसादाला चिकित्सा म्हणतात. त्या चिकित्सेच्या योग्य अयोग्यतेबद्दल बोला. की चिकित्सा तुम्हाला मान्यच आहे समजायचं? वरच्या पर्दाफाश संवादामुळं फ्रस्ट्रेशन कदाचित तुम्हाला आलेलं असेल. पण आपले असे संवाद होत रहाणार तेव्हा असं काही फ्रस्ट्रेट वगैरे होऊ नका. :) च्यायला मी पण काय सांगतोय. आत्मज्ञानी फ्रस्‍ट्रेट कसा होऊ शकेल ;-) आणि हो, आत्मज्ञान झालेल्या माणसाने दुसर्‍या आत्म-अज्ञानी माणसाला हिणवू नये. बरे दिसत नाही ते. :p

In reply to by यकु

हिणवू नये. बरे दिसत नाही ते. प्रश्न आत्मज्ञानाचा नाहीये, कुणीच कुणाला हिणवू नये. काय बरं दिसेल याचा विचार पोस्ट टाकण्यापूर्वी झाला नव्हता का? आणि मला वाटलं पोस्ट जनरल आहे म्हणून पहिला प्रतिसाद मी देखील निर्वैयक्तिक दिला पण जेव्हा सहीची ड्युप्लिकेट मारली तेव्हा खरा रोख कळला. पुढचा प्रतिसाद देखील सत्य नक्की काय आहे असाच दिला पण जेव्हा सगळंच पर्सनल व्हायला तेव्हा प्रतिसाद असे का येतायेत त्याचा उलगडा करावा लागला. इतर कुणाच्या व्यक्तिगत जीवनाला मी जवाबदार नाही आणि माझं लेखन उगीच इतरांशी जोडू नये हे कुणाही अज्ञानी माणसाला कळेल. मला नैराश्य येणं अशक्य आहे पण प्रत्येक व्यक्तिगत हल्याला मी एकटा पुरेसा आहे. असो, >`काही गवसलं नाही हे एवढंच खरंय' ही जर प्रामाणिकता असेल तर विषय संपलेलाय आणि मैत्रभाव हा तर माझा स्वभाव आहे

In reply to by पैसा

प्रास 30/04/2012 - 22:01
वरती कुठे तरी आम्ही
अल्टिमेटली पैसा सत्य आहे!!
हे पण वाचलं तेव्हा म्हण्टलं
कंटाळा मिथ्या आहे.
असणारच. पैसा असत्य कसं सांगेल? ;-)

स्मिता. 29/04/2012 - 03:53
यकु, हा लेख नक्की कधी सुचला? शुक्रवारच्या रात्री का? तळीरामाच्या त्या प्रसिद्ध कवितेसारखाच वाटतोय ;)

कवितानागेश 29/04/2012 - 16:47
तुम्ही निर्गुण उपासना करा. मी सगुण उपासना करतो.>> हे फार आवडले. एकदम भेदक वस्तव आहे! ;)

रमताराम 01/05/2012 - 07:08
हू आर यू? हू इज ही? ही इज यू इन द आय ऑफ मी. तुम्ही ना सुप्र-कॉन्सस मधे ऑकल्ट एक्सपिरियन्स घेत असताना जो कॉस्मोस निर्माण होतो ना... ;)

प्यारे१ 01/05/2012 - 19:06
डिस्क्लेमर टाकावं लागणं मिथ्या आहे....! डिस्क्लेमर टाकणारा हात मिथ्या आहे...! डिस्क्लेमर मिथ्या आहे....! त्याखालचा लेख 'सत्य' आहे. सत्य म्हणजे आहे, आहे नि आहे. होते नाही, आहे नाही, होणार आहे नाही....! भंजाळणे सत्यमिथ आहे! :)
यातल्या प्रत्येक वाक्यावर मी खळखळून हसलो आहे. मानसिक स्वास्थ्‍य बिघडले काय त्याच्या फुकट तपासण्या करणार्‍या लिंक कृपया देऊ नयेत. ;-) म्हणजे हे कष्‍ट वाचवण्यासाठीच. :) एव्हरीथिंग इज ओके. :p ------------------------------------- मी कोण आहे? तुम्ही कोण आहात? हे कोण आहेत, ते कोण आहेत मग परमात्मा कुठे आहे? आपण कोण आहोत? ब्रह्म सत्य आहे. आपण मिथ्‍या आहोत काय? जग हे सत्य आहे. सत्य हे शिव आहे, सुंदर कोण आहे? सत्यम् शिवम् सुंदरम् .. राधामोहन शरणम्. मोहन हा परमात्मा आहे काय? राधा कोण आहे? हे सर्व काय आहे? मग परमात्मा कुठे आहे? तुम्ही कुठे आहात? मी कुठे आहे?

बोंबा मारुक ह्यांचो आक्खो आयुष्य जाय...

परिकथेतील राजकुमार ·

नंदन 02/04/2012 - 12:16
परा आणि मालवणी हे कॉम्बो पाहूनच सदेह वैकुंठात गेलो आहे. परतलो की प्रतिक्रिया देईन :)

In reply to by नंदन

सहज 02/04/2012 - 12:33
आता तर लवकरच परा आधी पनीरची व नंतर मत्स पाकृ देणार असे वाटत आहे!

नन्दादीप 02/04/2012 - 12:20
(मालवणी भाषेचा गंध देखील नसल्याने काही शब्दांमधून मालवणीचा बट्ट्याबोळ झाल्यास लेखक जबाबदार नाही. मालवणी माणसे व भाषीक ह्यांच्याविषयी कुठलाही रोष नाही. तरी कोणाच्या भावना वैग्रे दुखावल्या गेल्यास तक्रार करू नये, फाट्यावरती मारली जाईल) प.रा. शेठ, जशी आपण मालवणी येत नसतान देखील(?) कविता केलीत आणि वर माफी पण आधीच मागितलीय. मग नविन सदस्यांकडून जर चुका (शुद्ध-लेखन) झाल्या तर अगदी लगेच वसकन का धावून जाता हो?? त्या सुचना आपण खरडवहीत दिल्या तरी चालतील. सर्वांसमोर पाणउतारा करण्याची गरज"च" काय??? आता येथे तुमच्या चुका काढल्या तर??????

In reply to by नन्दादीप

आता येथे तुमच्या चुका काढल्या तर??????
इथे काढल्यात तरी हरकत नाही, पण मालवणीचा बट्ट्याबोळ आम्ही मालवणी संस्थळावरती जाउन केला आणि मग तुम्ही चुका काढल्यात तर अजून बरे दिसेल. :) काय बोल्ताव ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

निश 02/04/2012 - 12:42
काही खुलासा, मुळात मालवणी ही मराठी ची उपभाषा आहे. माहीत नसणार्‍यांकरिता खुलासा.... माहीत नसेल तर माहीत करुन घ्यायच असत. असो सगळ्या भाषाना मान देणारा.. निश...

In reply to by परिकथेतील राजकुमार

निश 02/04/2012 - 12:53
भगवान श्रीराम मांसाहारी होते काय ? ह्या लेखातील हे शेवटचे वाक्य बघा.... दिनांक.... २५/१२/२००८... धागा कार : परिकथेतील राजकुमार आपल्या येथे संन्स्कॄतचे अनेक जाणकार आहेत, कोणी मला मदत करुन ह्या श्लोकाचा नक्की अर्थ सांगेल काय ? तसेच वल्मीकी रामायणा मध्ये कुठे राम शाकाहारी असल्याचा उल्लेख आहे काय ? मराठी येत आहे असे म्हणणार्‍यानीच अस मराठि लिहाव. हे हे हे

निश 02/04/2012 - 12:22
मस्त मस्त मस्त ... मराठी लिहू़क पडत्याती कष्ट, मालवणीच्या जीवावर गांडूळ होती धष्टपुष्ट. मला वाटत मराठि लिहिता येत नाही वाटत म्हणुन अस लिहिल आहेत का.. कशाला काही लोक उगाच दुसर्‍या न येणर्‍या भाषेत लिहितात तेच कळत नाही मला. परा शेठ एकदम सहमत तुमच्याशि. पण मराठि न येणार्‍या प्रत्येक मालवणित लिहिणार्‍याना अस लिहिण म्हंजे वाईट च की, ते लोक गांडुळ आहेत म्हणुन. बर ही तुमचि कविता मालवणितच आहे. बहुतेक मराठि येत नसावि ... अस गांडुळ बोलु नये कुणाला तुमचि कविता मालवणितच आहे असो तुमच्या मालवणि कवितेचा पंखा निश. हे हे हे .....

In reply to by निश

जेनी... 02/04/2012 - 19:13
निश कायको चिडताय रे तुम :( .हसि मजाक मे लेलो ना :) दुनिया बहु नानि छे ...;) त्यात मजा मस्ति चालायचिच.:D डोन्ट मायिन्ड रे ..!! :P :P

प्रीत-मोहर 02/04/2012 - 12:28
अगगगगगगग =)) =)) परा चक्क चक्क मालवणीत घुसलेला पाहुन ड्वाले पाणावले आहे. आणि हापिसमधले टिशु संपले आहेत. आता इथे टिशु शिधुन आणते न मग प्रतिक्रिया देते ;)

वपाडाव 02/04/2012 - 12:35
नवकवींना रोज याच प्रकारे हतोत्साही केल्याने त्यांच्या संकल्पनांना वाव मिळेनासा झालाय. जो तो त्यांची तंगडी खेकड्यापेक्षाही बेक्कार पद्धतीने ओढुन खाली पाडतोय. एका चांगल्या संस्थळावर नवकवींचा असा खुन होत असलेला पाहुन एक मिपाकर या नात्याने निषेध नोंदवतो.

In reply to by प्रचेतस

@आत्म्यानं झपाटलेलं दिसतंय ह्याला. >>> मग...? आपणंही जी विडंबने करता ती आपल्याला स्वतःला येतात असा समज आहे का तुमचा..? मी अमर आहे... मी सर्वत्र आहे... ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

निश 02/04/2012 - 16:54
अत्रुप्त आत्मा साहेब, मला ही तुम्हीच झपाटल होत साहेब... तुम्हा गुरु करण्यासाठी उताविळ असलेला शिष्य आत्मा निश.

In reply to by निश

@तुम्हा गुरु करण्यासाठी उताविळ असलेला शिष्य आत्मा >>> तुला योग्य समज आलेली आहे... निस्ता...आपलं ते हे... वस्ता... आता तु आत्मूमूखातुन आलेला हा पहिला आदेश ऐक बरं...! नवकाव्याची येता जिल्बी,मीच होइन ठरवुन एल्बी पाड तीचे तू विडंबन,ते तुझ्या शिष्यत्वाचे उपवन जरी चिडला मुळ कवी,तू सांग त्याला मी नवा न्हावी मग तो ही तुला देईल डोके,ते तू करुन सोड ओकेबोके वस्तर्‍याला तुझ्या आहेच धार, तू तो फक्त सरळ मार मग जातील त्याचे सगळे केस,आणी तो ही ओलांडेल नवकाव्याची वेस ;-) आत्मारामपंत विडंबन गुरु-कूल - नाव नेंदणी चालू आहे ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

निश 02/04/2012 - 17:46
अत्रुप्तआत्मा साहेब, गुरुदक्षिणा म्हणुन पहिल विडंबन सादर करु का ? हे नाव कस वाटत तुम्हाला अत्रुप्त आहे आत्माच अस्त्र कारण बोथट झाल आहे शस्त्र... कस नाव वाटल, तुम्हि हो म्ह्टल्यावर उद्या मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणुन हे विडंबन सादर करीन. तुमचा शिष्य आत्मा निश

In reply to by निश

@अत्रुप्तआत्मा साहेब, गुरुदक्षिणा म्हणुन पहिल विडंबन सादर करु का ? हे नाव कस वाटत तुम्हाला अत्रुप्त आहे आत्माच अस्त्र कारण बोथट झाल आहे शस्त्र... कस नाव वाटल, तुम्हि हो म्ह्टल्यावर उद्या मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणुन हे विडंबन सादर करीन. >>> हरहर...नारायण नारायण... वस्ता काय हे...? मझ्या पहिल्यावहिल्या आदेशाचं पालन न करता तू गुरुद्रोही कवने रचणार... खिन्न..खिन्न...झालं माझं हृदय ;-) भडभडुन आलं मला... भगवंता काय हे आज/कालचे शिष्य...पहिल्याच आदेशात पाळत नाहित गुरुभाष्य :-D अरे अजाण बालका,मी तुला यापुढे येणार्‍या जिल्ब्यांचे विडंबन पाड,असा आदेश ना रे दिला व्हता ;-) आणी काय हे लगेच असे शब्द घेऊन,तू करु लागलास फताफता ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

निश 02/04/2012 - 18:53
अत्रुप्त आत्मा साहेब , बर नाही करत मी वीडंबन तुमचा आदेश होता ना नवकविता दिसली की पाड विडंबन, (तुम्हिहि विडंबनातील थोर नवकवी आहात). मी त्यामुळे सदगदित झालो. म्ह्टल विडंबनाची सुरुवात गुरु दक्षिणे पासुन करावी. पण नियतीच्या ते मनात नसाव .... असो. आम्ही नाहि देत गुरु दक्षिणा उद्या तुम्हाला . नंतर कधि तरी देईन. आपला परम शिष्य आत्मा निश.

In reply to by निश

@आम्ही नाहि देत गुरु दक्षिणा उद्या तुम्हाला . नंतर कधि तरी देईन. >>> गुरुदक्षिणा आपणहुन द्यायची नसते वत्सा... ;-) गुरुकुलात तुझे अध्ययन पूर्ण झाले,की जाताना मी तुला सांगेन ती गुरुदक्षिणा द्यायची... कळ्ळे..? असो... आता तुझे कल्याण असो... ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

निश 02/04/2012 - 19:19
अत्रुप्त आत्मा गुरुजी , एक शंका राधेश्याम मुरली मनोहराने , सांदिपनी गुरुजिना जि गुरु दक्षिणा दीली ती त्यांच्या गुरुने मागीतली नव्हति तर राधेश्याम मुरली मनोहराने स्वताहुन दिली होती अस म्हणतात. ते खर आहे का ? जर ते खर असेल तर मग तुम्हीही आमचा हा गुरु दक्षिणेचा हट्ट पुरवा ना गुरु देव. गुरु आदेशाच पालेन करणारा आत्मा निश

In reply to by निश

@राधेश्याम मुरली मनोहराने , सांदिपनी गुरुजिना जि गुरु दक्षिणा दीली ती त्यांच्या गुरुने मागीतली नव्हति तर राधेश्याम मुरली मनोहराने स्वताहुन दिली होती अस म्हणतात. ते खर आहे का ? >>> असेलही... त्यांना इचार त्ये ;-) @जर ते खर असेल तर मग तुम्हीही आमचा हा गुरु दक्षिणेचा हट्ट पुरवा ना गुरु देव. >>> त्यांच्या कालेजचा नियम त्यांच्या बरोबर.... आमच्या कालेजचा नियम वर सांगितलाय... ;-) @गुरु आदेशाच पालेन करणारा आत्मा >>> दिर्घायुष्यमस्तू...

In reply to by अत्रुप्त आत्मा

निश 03/04/2012 - 11:22
अत्रुप्त आत्मा गूरुजी , मग तर... मी तुम्हि सांगाल तेव्हाच गुरु दक्षिणा देईन व अजुन माझ्या कडुन गुरु साठी मी आधि सांगितलेली गुरु दक्षीणा पण देईन मा़झी तुमच्या प्रति असलेली गुरु भक्ति दाखवण्या साठी. गुरु भक्त आत्मा निश

रमताराम 02/04/2012 - 12:42
आवरा. मिपाचे नाव बदलून 'विडंबनडाव' ठेवायची वेळ यायची अशानं. बालकथा, कृष्णमुर्ती, अद्भुतरस धाग्याचे वर्गीकरण वाचून फुटलो आहे.

पैसा 02/04/2012 - 13:38
परा, कविता आणि तीही मालवणी? हे पाहूनच अर्धा जीव गेला. मग "बालकथा कृष्णमूर्ती आणि अद्भूतरस" पासून आणखी अर्धा गेला. थोडीशी धुगधुगी आली मग म्हटलं पराने कवितेत आणखी घुसखोरी केलीय का बघूया. तर हे http://misalpav.com/node/6338 रत्न सापडलं. =)) =))

सूड 02/04/2012 - 13:57
पराने मालवणी कविता केली म्हटल्यावर भडभडून आलं. (डोळे पाणावण्याचे कॉरा सध्या स्पा नामक एका मृत आयडी कडे आहेत, ते मिळाले की योग्य तेथे वापरणेत येतील.) ;)

In reply to by सूड

मृत्युन्जय 02/04/2012 - 15:42
ओ मालक आयडी मृत नाही झालेला केवळ नाव मृत झाले आहे. आयडी नाव बदलुन मन्या फेणे या नावाने कालक्रमणा करत आहे सध्या.

प्रती कडव्यागणिक मृत्यू ओढवल्याने प्रतिक्रीया पुढल्या जन्मी दिली जाइल... ;-) आणी ज्या एका कडव्याला अदळुन मृत्यू आला ते धार/धार कडवे---- डासाचे अंडी अन कोल्याचो जालो म्हणुन ह्यांच्या लेखनात असता मलेरीया चाळो.

दिपक 02/04/2012 - 17:13
बा देवा बारा गावच्या बारा राठीच्या, बारा वायवाटीच्या म्हाराजा, आज सांगना करुक कारन म्हाराजा, आज तुज्या कुपाशिर्वादान परल्यान मालवणीतसून कविता केली हा म्हाराजा ...तेचा कल्यान कर,रक्षण कर रे म्हाराजा... त्याच्या दुकानातलो चेडवांचो थवो वाढूदे म्हाराजा.. :-)

In reply to by निश

धन्या 02/04/2012 - 18:04
मराठीची बोलीभाषा असलेल्या मालवणीचा मआंजावर वापर वाढत असलेला पाहून ऊर भरुन आला. माय** पर्‍यान काय लिवलोहां...

In reply to by गणपा

निश 02/04/2012 - 18:43
गणपा साहेब, तुम्ही पण शिका मालवणी. खरच खुप सुंदर व सोप्पी व गोड भाषा आहे. प्रत्येक भाषा हि सुंदर व गोड असतेच. तुमच्या लेखांचा व तुमचा पंखा निश

In reply to by यकु

धन्या 02/04/2012 - 20:05
हेंच्या कॅफेसमोर मालवणी खाजो ठेऊन ये रातच्याला ..
मालक, मागच्या वेळी घेतलेल्या कावेरी तिर्थाचा प्रभाव अजून कमी झाला नाही असे वाटते. ;)

निश 02/04/2012 - 19:03
यकु साहेबानु ,नक्कि ठेउन येतय मालवणी खाजो , हापुस आंब्याचो रस. त्यांका व तुमका सुध्दा देउचो लागतलो माका मालवणी खाजो , हापुस आंब्याचो रस. (तुमच्या लेखाचो व तुमचो विना विजेचो पंखो.) निश

In reply to by जेनी...

निश 04/04/2012 - 14:50
पूजा पवार जी , अजुन शोधतोय स्वताला मी कोण आहे ते ? कदाचीत ह्या जन्मात उत्तर नाहीं मिळायच मला, कदाचित चित्रगुप्ताच्या हाता पाया पडुन मला पुढला जन्म घ्यावा लागेल बहुधा . (मी कोण हे चाचपडणारा शंकाविभोर आत्मा...) निश

बालगंधर्व 02/04/2012 - 23:05
परिकथेतील राजकुमर याना कवितेच्या प्रान्तात पहिल्यादान्च पाहिले. ते स्वत मालवनी नसूनही त्याचा मालवनी लिहिण्याचा प्रयन्त त्सुत्य अहे. मला माझ्या आईच्या हतोच्या बाग्नद्यान्ची आटवन झाले. ती कारवरी माहेरुन असल्यामुले गोवा आणि कोन्कण या दोनी प्रात्नातल्या चवी तिच्या हातला अहेत.

कोकणी/ मालवणी माणसांन जर मराठीत्सून लिहिलां तर त्यात काय मोठां आश्चर्य नाय.... अनेक आसंत, बाकीबाब, पुलं, जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक इत्यादि..... पण मराठी माणसांन, त्यातून पुण्याच्या, आणि त्यातूनही सदाशिवपेठी, कोकणीत लिहिलेलां वाचून प्रचंड धक्को बसलो!!!! ह्यां म्हणजे साक्षात तुळशीबागेत फेणी विकत मिळण्यासारख्या!!!! आवशिक खावंक, आता नक्कीच जगबुडी येतली!!!! :) मालवणी भाषेचा गंध देखील नसल्याने काही शब्दांमधून मालवणीचा बट्ट्याबोळ झाल्यास लेखक जबाबदार नाही. मालवणी माणसे व भाषीक ह्यांच्याविषयी कुठलाही रोष नाही. रे मेल्या, आमी मालवणी माणसां स्वतःच रोजच्यारोज नव्ये शिव्येगाळी जल्मांक घालतोंव. तू रे शिंदळीच्या आणिक नवीन काय बट्ट्याबोळ करतलंय? तू मालवणीत लिहूंचो प्रयत्न केलंय याचांच आमकां कौतुक आसां. नसतो रोष धरूक आम्ही काय ते जाज्वल्य वगैरे नाय! काय समजलंय? तू लिहित रंव. चांगलां लिहिणार्‍याक भाषेचो अपराध माफ आसतां. बेक्कार लिहिणार्‍यांचा कोकणी काय आणि मराठी काय, निसतो कळफलकावर अत्याचार!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

@चांगलां लिहिणार्‍याक भाषेचो अपराध माफ आसतां.>>> जोरदार अनुमोदन @बेक्कार लिहिणार्‍यांचा कोकणी काय आणि मराठी काय, निसतो कळफलकावर अत्याचार!!!!>>> वारल्या गेलो आहे...

नंदन 02/04/2012 - 12:16
परा आणि मालवणी हे कॉम्बो पाहूनच सदेह वैकुंठात गेलो आहे. परतलो की प्रतिक्रिया देईन :)

In reply to by नंदन

सहज 02/04/2012 - 12:33
आता तर लवकरच परा आधी पनीरची व नंतर मत्स पाकृ देणार असे वाटत आहे!

नन्दादीप 02/04/2012 - 12:20
(मालवणी भाषेचा गंध देखील नसल्याने काही शब्दांमधून मालवणीचा बट्ट्याबोळ झाल्यास लेखक जबाबदार नाही. मालवणी माणसे व भाषीक ह्यांच्याविषयी कुठलाही रोष नाही. तरी कोणाच्या भावना वैग्रे दुखावल्या गेल्यास तक्रार करू नये, फाट्यावरती मारली जाईल) प.रा. शेठ, जशी आपण मालवणी येत नसतान देखील(?) कविता केलीत आणि वर माफी पण आधीच मागितलीय. मग नविन सदस्यांकडून जर चुका (शुद्ध-लेखन) झाल्या तर अगदी लगेच वसकन का धावून जाता हो?? त्या सुचना आपण खरडवहीत दिल्या तरी चालतील. सर्वांसमोर पाणउतारा करण्याची गरज"च" काय??? आता येथे तुमच्या चुका काढल्या तर??????

In reply to by नन्दादीप

आता येथे तुमच्या चुका काढल्या तर??????
इथे काढल्यात तरी हरकत नाही, पण मालवणीचा बट्ट्याबोळ आम्ही मालवणी संस्थळावरती जाउन केला आणि मग तुम्ही चुका काढल्यात तर अजून बरे दिसेल. :) काय बोल्ताव ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

निश 02/04/2012 - 12:42
काही खुलासा, मुळात मालवणी ही मराठी ची उपभाषा आहे. माहीत नसणार्‍यांकरिता खुलासा.... माहीत नसेल तर माहीत करुन घ्यायच असत. असो सगळ्या भाषाना मान देणारा.. निश...

In reply to by परिकथेतील राजकुमार

निश 02/04/2012 - 12:53
भगवान श्रीराम मांसाहारी होते काय ? ह्या लेखातील हे शेवटचे वाक्य बघा.... दिनांक.... २५/१२/२००८... धागा कार : परिकथेतील राजकुमार आपल्या येथे संन्स्कॄतचे अनेक जाणकार आहेत, कोणी मला मदत करुन ह्या श्लोकाचा नक्की अर्थ सांगेल काय ? तसेच वल्मीकी रामायणा मध्ये कुठे राम शाकाहारी असल्याचा उल्लेख आहे काय ? मराठी येत आहे असे म्हणणार्‍यानीच अस मराठि लिहाव. हे हे हे

निश 02/04/2012 - 12:22
मस्त मस्त मस्त ... मराठी लिहू़क पडत्याती कष्ट, मालवणीच्या जीवावर गांडूळ होती धष्टपुष्ट. मला वाटत मराठि लिहिता येत नाही वाटत म्हणुन अस लिहिल आहेत का.. कशाला काही लोक उगाच दुसर्‍या न येणर्‍या भाषेत लिहितात तेच कळत नाही मला. परा शेठ एकदम सहमत तुमच्याशि. पण मराठि न येणार्‍या प्रत्येक मालवणित लिहिणार्‍याना अस लिहिण म्हंजे वाईट च की, ते लोक गांडुळ आहेत म्हणुन. बर ही तुमचि कविता मालवणितच आहे. बहुतेक मराठि येत नसावि ... अस गांडुळ बोलु नये कुणाला तुमचि कविता मालवणितच आहे असो तुमच्या मालवणि कवितेचा पंखा निश. हे हे हे .....

In reply to by निश

जेनी... 02/04/2012 - 19:13
निश कायको चिडताय रे तुम :( .हसि मजाक मे लेलो ना :) दुनिया बहु नानि छे ...;) त्यात मजा मस्ति चालायचिच.:D डोन्ट मायिन्ड रे ..!! :P :P

प्रीत-मोहर 02/04/2012 - 12:28
अगगगगगगग =)) =)) परा चक्क चक्क मालवणीत घुसलेला पाहुन ड्वाले पाणावले आहे. आणि हापिसमधले टिशु संपले आहेत. आता इथे टिशु शिधुन आणते न मग प्रतिक्रिया देते ;)

वपाडाव 02/04/2012 - 12:35
नवकवींना रोज याच प्रकारे हतोत्साही केल्याने त्यांच्या संकल्पनांना वाव मिळेनासा झालाय. जो तो त्यांची तंगडी खेकड्यापेक्षाही बेक्कार पद्धतीने ओढुन खाली पाडतोय. एका चांगल्या संस्थळावर नवकवींचा असा खुन होत असलेला पाहुन एक मिपाकर या नात्याने निषेध नोंदवतो.

In reply to by प्रचेतस

@आत्म्यानं झपाटलेलं दिसतंय ह्याला. >>> मग...? आपणंही जी विडंबने करता ती आपल्याला स्वतःला येतात असा समज आहे का तुमचा..? मी अमर आहे... मी सर्वत्र आहे... ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

निश 02/04/2012 - 16:54
अत्रुप्त आत्मा साहेब, मला ही तुम्हीच झपाटल होत साहेब... तुम्हा गुरु करण्यासाठी उताविळ असलेला शिष्य आत्मा निश.

In reply to by निश

@तुम्हा गुरु करण्यासाठी उताविळ असलेला शिष्य आत्मा >>> तुला योग्य समज आलेली आहे... निस्ता...आपलं ते हे... वस्ता... आता तु आत्मूमूखातुन आलेला हा पहिला आदेश ऐक बरं...! नवकाव्याची येता जिल्बी,मीच होइन ठरवुन एल्बी पाड तीचे तू विडंबन,ते तुझ्या शिष्यत्वाचे उपवन जरी चिडला मुळ कवी,तू सांग त्याला मी नवा न्हावी मग तो ही तुला देईल डोके,ते तू करुन सोड ओकेबोके वस्तर्‍याला तुझ्या आहेच धार, तू तो फक्त सरळ मार मग जातील त्याचे सगळे केस,आणी तो ही ओलांडेल नवकाव्याची वेस ;-) आत्मारामपंत विडंबन गुरु-कूल - नाव नेंदणी चालू आहे ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

निश 02/04/2012 - 17:46
अत्रुप्तआत्मा साहेब, गुरुदक्षिणा म्हणुन पहिल विडंबन सादर करु का ? हे नाव कस वाटत तुम्हाला अत्रुप्त आहे आत्माच अस्त्र कारण बोथट झाल आहे शस्त्र... कस नाव वाटल, तुम्हि हो म्ह्टल्यावर उद्या मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणुन हे विडंबन सादर करीन. तुमचा शिष्य आत्मा निश

In reply to by निश

@अत्रुप्तआत्मा साहेब, गुरुदक्षिणा म्हणुन पहिल विडंबन सादर करु का ? हे नाव कस वाटत तुम्हाला अत्रुप्त आहे आत्माच अस्त्र कारण बोथट झाल आहे शस्त्र... कस नाव वाटल, तुम्हि हो म्ह्टल्यावर उद्या मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणुन हे विडंबन सादर करीन. >>> हरहर...नारायण नारायण... वस्ता काय हे...? मझ्या पहिल्यावहिल्या आदेशाचं पालन न करता तू गुरुद्रोही कवने रचणार... खिन्न..खिन्न...झालं माझं हृदय ;-) भडभडुन आलं मला... भगवंता काय हे आज/कालचे शिष्य...पहिल्याच आदेशात पाळत नाहित गुरुभाष्य :-D अरे अजाण बालका,मी तुला यापुढे येणार्‍या जिल्ब्यांचे विडंबन पाड,असा आदेश ना रे दिला व्हता ;-) आणी काय हे लगेच असे शब्द घेऊन,तू करु लागलास फताफता ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

निश 02/04/2012 - 18:53
अत्रुप्त आत्मा साहेब , बर नाही करत मी वीडंबन तुमचा आदेश होता ना नवकविता दिसली की पाड विडंबन, (तुम्हिहि विडंबनातील थोर नवकवी आहात). मी त्यामुळे सदगदित झालो. म्ह्टल विडंबनाची सुरुवात गुरु दक्षिणे पासुन करावी. पण नियतीच्या ते मनात नसाव .... असो. आम्ही नाहि देत गुरु दक्षिणा उद्या तुम्हाला . नंतर कधि तरी देईन. आपला परम शिष्य आत्मा निश.

In reply to by निश

@आम्ही नाहि देत गुरु दक्षिणा उद्या तुम्हाला . नंतर कधि तरी देईन. >>> गुरुदक्षिणा आपणहुन द्यायची नसते वत्सा... ;-) गुरुकुलात तुझे अध्ययन पूर्ण झाले,की जाताना मी तुला सांगेन ती गुरुदक्षिणा द्यायची... कळ्ळे..? असो... आता तुझे कल्याण असो... ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

निश 02/04/2012 - 19:19
अत्रुप्त आत्मा गुरुजी , एक शंका राधेश्याम मुरली मनोहराने , सांदिपनी गुरुजिना जि गुरु दक्षिणा दीली ती त्यांच्या गुरुने मागीतली नव्हति तर राधेश्याम मुरली मनोहराने स्वताहुन दिली होती अस म्हणतात. ते खर आहे का ? जर ते खर असेल तर मग तुम्हीही आमचा हा गुरु दक्षिणेचा हट्ट पुरवा ना गुरु देव. गुरु आदेशाच पालेन करणारा आत्मा निश

In reply to by निश

@राधेश्याम मुरली मनोहराने , सांदिपनी गुरुजिना जि गुरु दक्षिणा दीली ती त्यांच्या गुरुने मागीतली नव्हति तर राधेश्याम मुरली मनोहराने स्वताहुन दिली होती अस म्हणतात. ते खर आहे का ? >>> असेलही... त्यांना इचार त्ये ;-) @जर ते खर असेल तर मग तुम्हीही आमचा हा गुरु दक्षिणेचा हट्ट पुरवा ना गुरु देव. >>> त्यांच्या कालेजचा नियम त्यांच्या बरोबर.... आमच्या कालेजचा नियम वर सांगितलाय... ;-) @गुरु आदेशाच पालेन करणारा आत्मा >>> दिर्घायुष्यमस्तू...

In reply to by अत्रुप्त आत्मा

निश 03/04/2012 - 11:22
अत्रुप्त आत्मा गूरुजी , मग तर... मी तुम्हि सांगाल तेव्हाच गुरु दक्षिणा देईन व अजुन माझ्या कडुन गुरु साठी मी आधि सांगितलेली गुरु दक्षीणा पण देईन मा़झी तुमच्या प्रति असलेली गुरु भक्ति दाखवण्या साठी. गुरु भक्त आत्मा निश

रमताराम 02/04/2012 - 12:42
आवरा. मिपाचे नाव बदलून 'विडंबनडाव' ठेवायची वेळ यायची अशानं. बालकथा, कृष्णमुर्ती, अद्भुतरस धाग्याचे वर्गीकरण वाचून फुटलो आहे.

पैसा 02/04/2012 - 13:38
परा, कविता आणि तीही मालवणी? हे पाहूनच अर्धा जीव गेला. मग "बालकथा कृष्णमूर्ती आणि अद्भूतरस" पासून आणखी अर्धा गेला. थोडीशी धुगधुगी आली मग म्हटलं पराने कवितेत आणखी घुसखोरी केलीय का बघूया. तर हे http://misalpav.com/node/6338 रत्न सापडलं. =)) =))

सूड 02/04/2012 - 13:57
पराने मालवणी कविता केली म्हटल्यावर भडभडून आलं. (डोळे पाणावण्याचे कॉरा सध्या स्पा नामक एका मृत आयडी कडे आहेत, ते मिळाले की योग्य तेथे वापरणेत येतील.) ;)

In reply to by सूड

मृत्युन्जय 02/04/2012 - 15:42
ओ मालक आयडी मृत नाही झालेला केवळ नाव मृत झाले आहे. आयडी नाव बदलुन मन्या फेणे या नावाने कालक्रमणा करत आहे सध्या.

प्रती कडव्यागणिक मृत्यू ओढवल्याने प्रतिक्रीया पुढल्या जन्मी दिली जाइल... ;-) आणी ज्या एका कडव्याला अदळुन मृत्यू आला ते धार/धार कडवे---- डासाचे अंडी अन कोल्याचो जालो म्हणुन ह्यांच्या लेखनात असता मलेरीया चाळो.

दिपक 02/04/2012 - 17:13
बा देवा बारा गावच्या बारा राठीच्या, बारा वायवाटीच्या म्हाराजा, आज सांगना करुक कारन म्हाराजा, आज तुज्या कुपाशिर्वादान परल्यान मालवणीतसून कविता केली हा म्हाराजा ...तेचा कल्यान कर,रक्षण कर रे म्हाराजा... त्याच्या दुकानातलो चेडवांचो थवो वाढूदे म्हाराजा.. :-)

In reply to by निश

धन्या 02/04/2012 - 18:04
मराठीची बोलीभाषा असलेल्या मालवणीचा मआंजावर वापर वाढत असलेला पाहून ऊर भरुन आला. माय** पर्‍यान काय लिवलोहां...

In reply to by गणपा

निश 02/04/2012 - 18:43
गणपा साहेब, तुम्ही पण शिका मालवणी. खरच खुप सुंदर व सोप्पी व गोड भाषा आहे. प्रत्येक भाषा हि सुंदर व गोड असतेच. तुमच्या लेखांचा व तुमचा पंखा निश

In reply to by यकु

धन्या 02/04/2012 - 20:05
हेंच्या कॅफेसमोर मालवणी खाजो ठेऊन ये रातच्याला ..
मालक, मागच्या वेळी घेतलेल्या कावेरी तिर्थाचा प्रभाव अजून कमी झाला नाही असे वाटते. ;)

निश 02/04/2012 - 19:03
यकु साहेबानु ,नक्कि ठेउन येतय मालवणी खाजो , हापुस आंब्याचो रस. त्यांका व तुमका सुध्दा देउचो लागतलो माका मालवणी खाजो , हापुस आंब्याचो रस. (तुमच्या लेखाचो व तुमचो विना विजेचो पंखो.) निश

In reply to by जेनी...

निश 04/04/2012 - 14:50
पूजा पवार जी , अजुन शोधतोय स्वताला मी कोण आहे ते ? कदाचीत ह्या जन्मात उत्तर नाहीं मिळायच मला, कदाचित चित्रगुप्ताच्या हाता पाया पडुन मला पुढला जन्म घ्यावा लागेल बहुधा . (मी कोण हे चाचपडणारा शंकाविभोर आत्मा...) निश

बालगंधर्व 02/04/2012 - 23:05
परिकथेतील राजकुमर याना कवितेच्या प्रान्तात पहिल्यादान्च पाहिले. ते स्वत मालवनी नसूनही त्याचा मालवनी लिहिण्याचा प्रयन्त त्सुत्य अहे. मला माझ्या आईच्या हतोच्या बाग्नद्यान्ची आटवन झाले. ती कारवरी माहेरुन असल्यामुले गोवा आणि कोन्कण या दोनी प्रात्नातल्या चवी तिच्या हातला अहेत.

कोकणी/ मालवणी माणसांन जर मराठीत्सून लिहिलां तर त्यात काय मोठां आश्चर्य नाय.... अनेक आसंत, बाकीबाब, पुलं, जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक इत्यादि..... पण मराठी माणसांन, त्यातून पुण्याच्या, आणि त्यातूनही सदाशिवपेठी, कोकणीत लिहिलेलां वाचून प्रचंड धक्को बसलो!!!! ह्यां म्हणजे साक्षात तुळशीबागेत फेणी विकत मिळण्यासारख्या!!!! आवशिक खावंक, आता नक्कीच जगबुडी येतली!!!! :) मालवणी भाषेचा गंध देखील नसल्याने काही शब्दांमधून मालवणीचा बट्ट्याबोळ झाल्यास लेखक जबाबदार नाही. मालवणी माणसे व भाषीक ह्यांच्याविषयी कुठलाही रोष नाही. रे मेल्या, आमी मालवणी माणसां स्वतःच रोजच्यारोज नव्ये शिव्येगाळी जल्मांक घालतोंव. तू रे शिंदळीच्या आणिक नवीन काय बट्ट्याबोळ करतलंय? तू मालवणीत लिहूंचो प्रयत्न केलंय याचांच आमकां कौतुक आसां. नसतो रोष धरूक आम्ही काय ते जाज्वल्य वगैरे नाय! काय समजलंय? तू लिहित रंव. चांगलां लिहिणार्‍याक भाषेचो अपराध माफ आसतां. बेक्कार लिहिणार्‍यांचा कोकणी काय आणि मराठी काय, निसतो कळफलकावर अत्याचार!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

@चांगलां लिहिणार्‍याक भाषेचो अपराध माफ आसतां.>>> जोरदार अनुमोदन @बेक्कार लिहिणार्‍यांचा कोकणी काय आणि मराठी काय, निसतो कळफलकावर अत्याचार!!!!>>> वारल्या गेलो आहे...
प्रेरणा :- ज्यांना गरज आहे त्यांनी शोधावी. (मालवणी भाषेचा गंध देखील नसल्याने काही शब्दांमधून मालवणीचा बट्ट्याबोळ झाल्यास लेखक जबाबदार नाही. मालवणी माणसे व भाषीक ह्यांच्याविषयी कुठलाही रोष नाही.

अलखपैंजणी परखडमोती

शरदिनी ·

In reply to by नंदन

पैसा 27/03/2012 - 08:11
काल शरदिनीतैंना ऑनलाईन पाहिल्याबरोबर त्यांच्या खवमधलं कॉपी करून ठेवलं होतं, पण कविता व्हायला उशीर झाल्यामुळे नंदोबांनी माझ्या आधी नंबर लावला. आता फक्त +१. छान गं. मस्त गं कसं जमतं गं डोळे पाणावले गं

In reply to by पिवळा डांबिस

नंदन 28/03/2012 - 01:13
>>> साहित्यिक रूट-कॅनालच हे!!! अंत'र्मुख' करणारी 'दर्दी' प्रतिक्रिया ;)

यकु 27/03/2012 - 02:03
छ्या! दर्जा गंडला शरूतै. तुम्हाला कधीपासून कथाकारी स्टान्स घावा लागतोय? तुम्ही तर नुसते वाट्टेल तसे शब्द मांडत सुटायचे आणि त्यातून अर्थ, प्रतिमा, गेयता, कथा बाहेर पडायची असे पूर्वी होत होते ब्वॉ.

तर्री 27/03/2012 - 02:29
चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो. कविता पूर्ण समजली नाही , पण ह्या दोन ओळी मनात रुतल्या गेलेल्या आहेत.

सहज 27/03/2012 - 06:24
"पुरुषांची" खरच गरज आहे का? हा धागा अथवा कवी ग्रेस यांचे निधन किंवा या दोन्हीही या कवितेच्या प्रेरणा आहेत का? :-)

गवि 27/03/2012 - 10:10
शृंगाराचे सूचक वर्णन आवडले.. त्यातल्या काही ओळींना विशेष खोली आणि अन्य ओळींना लखलखती धार आहे..

In reply to by मी-सौरभ

गवि 27/03/2012 - 15:10
तू गप रे.. तुला रे मेल्या कशाला नसत्या चवकशा.. वशाड मेलो.

सुकल्या ओष्ठी निबंधतस्कर मारे वारे स्त्रवतो रुधिर धाबळी साजणलपलप आस्वादातून डुबतो
मंडई झाली पार डोक्याची ! लै भारी. कशी आहेस गं ? आजकाल दिसत नाहीस जास्ती ऑनलाईन ?

विसुनाना 27/03/2012 - 11:31
विझल्या पणतीवरी धुराच्या नक्षीलाही गिळतो त्या वातीवर त्या गंधावर शतखंडाने जळतो
-या ओळी स्पष्टपणे कळण्यासारख्या आहेत. गल्ली चुकलं काय व्हो ते, पीएल्ल? ;) बाकी ग्रेसफुल कविता, बर्का! शरदिनीबाई.

शैलेन्द्र 27/03/2012 - 11:49
या कवितेतील शब्दांचे, अर्थांचे.. आणी इतरही कसले कसले समीक्षण करण्यासाठी चौकट राजा यांना सादर आमंत्रीत केले जात आहे.. कॉलींग चौरा काका कॉलींग कॉलींग..

शरदिनी, डोळे पाणावले गं :) आपल्या रचना विशेषतः कवितेत येणार्‍या शब्दांची जी योजना असते ती पाहता अनेकदा दुर्बोध वाटावी अशी वाटत असली तरी आपल्या कवितेतून येणार्‍या शब्दाची जी सहजता आहे ती दोन बोटातून निसटणार्‍या रांगोळीसारखी आहे. आपल्या कवितेतील कोणत्याही ओळींचा कोणत्याही ओळीशी परस्पर संबंध नाही असे वाटते परंतु ती आस्वादकाची मर्यादा आहे, हे स्पष्ट जाणवते ते नम्रपणे नमूद करतो. उदाहरण म्हणून आपल्या वरील कवितेतील 'सुकल्या ओष्टी' 'डुबणे' 'विझलेल्या पणत्या' 'जळत्या वाती' अशा शब्दातून जी दु:खाची भावना व्यक्त होते त्याला मराठी साहित्यविश्वात तोड नाही. आपली कविता वाचल्यानंतर कप्पाळाला हात मारुन घेतल्यानंतर जे हलकेच 'हसू फूलतं' अशी निर्मिती काही मोजक्याच साहित्यरत्नांना जमली आहे. अशी जाणीव व्यक्त करण्याची आपली जी अद्भूत शक्ती ती मराठी काव्यपरंपरेत कुठेही दिसत नाही. आपल्या कवितेची निर्मितीप्रक्रिया आणि आपल्या काव्यप्रकृतीवर वेग-वेगळ्या अंगाने संशोधन होणे गरजेचे आहे, यात काही वाद नाही. ;) -दिलीप बिरुटे (शरदिनीच्या कवितेचा समीक्षक)

प्राजु 27/03/2012 - 23:40
भडभडून आले आहे... कित्येक महिन्यांनी शरदिनी ताईंच्या नविन काव्याचा लाभ घेता आला..! लिहित जा शरदिनी बै!.. बरं असतं अधून मधून कर्रकट्ट.. कर्रकट्ट!!

हारुन शेख 28/03/2012 - 20:59
खूपच शब्दबंबाळ कविता. वाचून भोवंड आली. तुम्ही मोरोपंतांच्या फ्यान आहात का? असल्यास 'निरोष्ठ रामायणाप्रमाणे' 'निरोष्ठ कामसुत्रही' लिहिता येऊ शकेल अशी आशा वाटायला लागलीय. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शैलेन्द्र 28/03/2012 - 23:09
काय बुवा लोकांना प्रतिभेची कदरच नाही.. बघा आता हे कडव, किती गहीरा अर्थ दडलाय त्यात.. "चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो" इथे संध्या म्हणजे संध्याकाळची वेळ नाही तर "संध्या" हा दैनीक परिपाठ अपेक्षीत आहे.. हा विचित्र परिपाठ आहे, गोजीरेसे विष खलण्याचा.. म्हणजे विषारी आठवणी ज्या मलमासारख्या लावल्या की अनुनुभुत सुख देतात त्या आठवण्याचा दैनीक परिपाठ..पण हे उद्योग का करायचे? त्याच उत्तर दुसर्‍या चरणात.. अलख पैंजनी म्हणजे न बोलावता येणार्‍या याचकाचा नाद, हा याचक एक परखडसा निरोप घेवुन येतो .. आणी तो निरोप जी जखम करुन जातो त्यावर लावण्यासाठी हा आठवणींचा विखारी मलम.. ही दुखा:ची जात तर बघा.. विषाने विषाचा उतारा.. चला बर आता सगळ्यांनी एक एक कडव सोडवायला घ्या..

अजया 12/11/2014 - 09:14
शरदिनी, छान गं. मस्त गं कसं जमतं गं डोळे पाणावले गं (प्र १ व सा) परत ये गं तुझी झनन झांजरी शब्दकळा घेऊन, रुटकॅनाल काय आम्ही पण करतो!!

अजया 12/11/2014 - 10:53
असू द्या! कोणासाठी जुनं ते सोनं! कोणासाठी दगड! पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना!!

पहाटवारा 14/11/2014 - 06:50
हि आर्त हाक ..तुझ्याच्साठी . मंत्रनिळाई सत्रपकाठा, खंडरात्रीला झरून ये | झडझड्कारी किनारपंखी, वानलवारा तरून ये || चिंबमिठाई गोड्मस्करे,लाळरकंदी स्मरून ये | मीनलपंखी स्वत्वमिनारे, माईनमूळी लवून ये || -पहाटवारा

In reply to by चित्रगुप्त

मूळ कविता सुबोध अन् चित्रदर्शी. हे चित्र अर्थसंपृक्त अन् व्यामिश्रतेचा लवलेश नसलेले. मूळ कविता कुठूनही वाचायला सुरुवात केली तरी तीच दिव्यानुभूती देणारी. हे चित्रही कोणत्याही बाजूने टांगले तरी रसनिष्पत्तीत बाधा येणार नाही याची हमी देणारे. असा समसमासंयोग पुन्हा न होणे.

लहानपणी वहीच्या पृष्ठभागावर एक चित्र असायचे. सरळ बघीतले की दाढीवाला आणी उलटे केले की सरदारजी दिसायचा. वडिलांकडे तशीच वही घेऊन देण्याचा हट्ट सर्व बाळक करायचे. असेच काहिसे नवचित्राचे असावे. फक्त शब्द संग्रह भरपुर असायला हवा म्हणजे समर्पक व्याख्या करण्यास कठीण वाटत नाही. आमची समजदाणी छोटी असल्याने शारदिनी तैंच्या कवीता आणी गुगली गोलंदाजी समसमान वाटतात.

In reply to by नंदन

पैसा 27/03/2012 - 08:11
काल शरदिनीतैंना ऑनलाईन पाहिल्याबरोबर त्यांच्या खवमधलं कॉपी करून ठेवलं होतं, पण कविता व्हायला उशीर झाल्यामुळे नंदोबांनी माझ्या आधी नंबर लावला. आता फक्त +१. छान गं. मस्त गं कसं जमतं गं डोळे पाणावले गं

In reply to by पिवळा डांबिस

नंदन 28/03/2012 - 01:13
>>> साहित्यिक रूट-कॅनालच हे!!! अंत'र्मुख' करणारी 'दर्दी' प्रतिक्रिया ;)

यकु 27/03/2012 - 02:03
छ्या! दर्जा गंडला शरूतै. तुम्हाला कधीपासून कथाकारी स्टान्स घावा लागतोय? तुम्ही तर नुसते वाट्टेल तसे शब्द मांडत सुटायचे आणि त्यातून अर्थ, प्रतिमा, गेयता, कथा बाहेर पडायची असे पूर्वी होत होते ब्वॉ.

तर्री 27/03/2012 - 02:29
चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो. कविता पूर्ण समजली नाही , पण ह्या दोन ओळी मनात रुतल्या गेलेल्या आहेत.

सहज 27/03/2012 - 06:24
"पुरुषांची" खरच गरज आहे का? हा धागा अथवा कवी ग्रेस यांचे निधन किंवा या दोन्हीही या कवितेच्या प्रेरणा आहेत का? :-)

गवि 27/03/2012 - 10:10
शृंगाराचे सूचक वर्णन आवडले.. त्यातल्या काही ओळींना विशेष खोली आणि अन्य ओळींना लखलखती धार आहे..

In reply to by मी-सौरभ

गवि 27/03/2012 - 15:10
तू गप रे.. तुला रे मेल्या कशाला नसत्या चवकशा.. वशाड मेलो.

सुकल्या ओष्ठी निबंधतस्कर मारे वारे स्त्रवतो रुधिर धाबळी साजणलपलप आस्वादातून डुबतो
मंडई झाली पार डोक्याची ! लै भारी. कशी आहेस गं ? आजकाल दिसत नाहीस जास्ती ऑनलाईन ?

विसुनाना 27/03/2012 - 11:31
विझल्या पणतीवरी धुराच्या नक्षीलाही गिळतो त्या वातीवर त्या गंधावर शतखंडाने जळतो
-या ओळी स्पष्टपणे कळण्यासारख्या आहेत. गल्ली चुकलं काय व्हो ते, पीएल्ल? ;) बाकी ग्रेसफुल कविता, बर्का! शरदिनीबाई.

शैलेन्द्र 27/03/2012 - 11:49
या कवितेतील शब्दांचे, अर्थांचे.. आणी इतरही कसले कसले समीक्षण करण्यासाठी चौकट राजा यांना सादर आमंत्रीत केले जात आहे.. कॉलींग चौरा काका कॉलींग कॉलींग..

शरदिनी, डोळे पाणावले गं :) आपल्या रचना विशेषतः कवितेत येणार्‍या शब्दांची जी योजना असते ती पाहता अनेकदा दुर्बोध वाटावी अशी वाटत असली तरी आपल्या कवितेतून येणार्‍या शब्दाची जी सहजता आहे ती दोन बोटातून निसटणार्‍या रांगोळीसारखी आहे. आपल्या कवितेतील कोणत्याही ओळींचा कोणत्याही ओळीशी परस्पर संबंध नाही असे वाटते परंतु ती आस्वादकाची मर्यादा आहे, हे स्पष्ट जाणवते ते नम्रपणे नमूद करतो. उदाहरण म्हणून आपल्या वरील कवितेतील 'सुकल्या ओष्टी' 'डुबणे' 'विझलेल्या पणत्या' 'जळत्या वाती' अशा शब्दातून जी दु:खाची भावना व्यक्त होते त्याला मराठी साहित्यविश्वात तोड नाही. आपली कविता वाचल्यानंतर कप्पाळाला हात मारुन घेतल्यानंतर जे हलकेच 'हसू फूलतं' अशी निर्मिती काही मोजक्याच साहित्यरत्नांना जमली आहे. अशी जाणीव व्यक्त करण्याची आपली जी अद्भूत शक्ती ती मराठी काव्यपरंपरेत कुठेही दिसत नाही. आपल्या कवितेची निर्मितीप्रक्रिया आणि आपल्या काव्यप्रकृतीवर वेग-वेगळ्या अंगाने संशोधन होणे गरजेचे आहे, यात काही वाद नाही. ;) -दिलीप बिरुटे (शरदिनीच्या कवितेचा समीक्षक)

प्राजु 27/03/2012 - 23:40
भडभडून आले आहे... कित्येक महिन्यांनी शरदिनी ताईंच्या नविन काव्याचा लाभ घेता आला..! लिहित जा शरदिनी बै!.. बरं असतं अधून मधून कर्रकट्ट.. कर्रकट्ट!!

हारुन शेख 28/03/2012 - 20:59
खूपच शब्दबंबाळ कविता. वाचून भोवंड आली. तुम्ही मोरोपंतांच्या फ्यान आहात का? असल्यास 'निरोष्ठ रामायणाप्रमाणे' 'निरोष्ठ कामसुत्रही' लिहिता येऊ शकेल अशी आशा वाटायला लागलीय. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शैलेन्द्र 28/03/2012 - 23:09
काय बुवा लोकांना प्रतिभेची कदरच नाही.. बघा आता हे कडव, किती गहीरा अर्थ दडलाय त्यात.. "चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो" इथे संध्या म्हणजे संध्याकाळची वेळ नाही तर "संध्या" हा दैनीक परिपाठ अपेक्षीत आहे.. हा विचित्र परिपाठ आहे, गोजीरेसे विष खलण्याचा.. म्हणजे विषारी आठवणी ज्या मलमासारख्या लावल्या की अनुनुभुत सुख देतात त्या आठवण्याचा दैनीक परिपाठ..पण हे उद्योग का करायचे? त्याच उत्तर दुसर्‍या चरणात.. अलख पैंजनी म्हणजे न बोलावता येणार्‍या याचकाचा नाद, हा याचक एक परखडसा निरोप घेवुन येतो .. आणी तो निरोप जी जखम करुन जातो त्यावर लावण्यासाठी हा आठवणींचा विखारी मलम.. ही दुखा:ची जात तर बघा.. विषाने विषाचा उतारा.. चला बर आता सगळ्यांनी एक एक कडव सोडवायला घ्या..

अजया 12/11/2014 - 09:14
शरदिनी, छान गं. मस्त गं कसं जमतं गं डोळे पाणावले गं (प्र १ व सा) परत ये गं तुझी झनन झांजरी शब्दकळा घेऊन, रुटकॅनाल काय आम्ही पण करतो!!

अजया 12/11/2014 - 10:53
असू द्या! कोणासाठी जुनं ते सोनं! कोणासाठी दगड! पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना!!

पहाटवारा 14/11/2014 - 06:50
हि आर्त हाक ..तुझ्याच्साठी . मंत्रनिळाई सत्रपकाठा, खंडरात्रीला झरून ये | झडझड्कारी किनारपंखी, वानलवारा तरून ये || चिंबमिठाई गोड्मस्करे,लाळरकंदी स्मरून ये | मीनलपंखी स्वत्वमिनारे, माईनमूळी लवून ये || -पहाटवारा

In reply to by चित्रगुप्त

मूळ कविता सुबोध अन् चित्रदर्शी. हे चित्र अर्थसंपृक्त अन् व्यामिश्रतेचा लवलेश नसलेले. मूळ कविता कुठूनही वाचायला सुरुवात केली तरी तीच दिव्यानुभूती देणारी. हे चित्रही कोणत्याही बाजूने टांगले तरी रसनिष्पत्तीत बाधा येणार नाही याची हमी देणारे. असा समसमासंयोग पुन्हा न होणे.

लहानपणी वहीच्या पृष्ठभागावर एक चित्र असायचे. सरळ बघीतले की दाढीवाला आणी उलटे केले की सरदारजी दिसायचा. वडिलांकडे तशीच वही घेऊन देण्याचा हट्ट सर्व बाळक करायचे. असेच काहिसे नवचित्राचे असावे. फक्त शब्द संग्रह भरपुर असायला हवा म्हणजे समर्पक व्याख्या करण्यास कठीण वाटत नाही. आमची समजदाणी छोटी असल्याने शारदिनी तैंच्या कवीता आणी गुगली गोलंदाजी समसमान वाटतात.
सुशिरनभाले चरित्रक्रांता लखलख दर्जा झुरतो दर्द शिरशिरी बाधा व्याकूळ साहित्याला लुचतो नवगेयाच्या शिंकाळ्यावर तीर्थ दुपारी झडतो झळझळ जिव्हा हरित भुसनळे सम्यकधावन करतो सुकल्या ओष्ठी निबंधतस्कर मारे वारे स्त्रवतो रुधिर धाबळी साजणलपलप आस्वादातून डुबतो विझल्या पणतीवरी धुराच्या नक्षीलाही गिळतो त्या वातीवर त्या गंधावर शतखंडाने जळतो चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो शरदिनी.... पुणे २६ मार्च २०१२

फ्रायडे टाईमपास

मुक्तसुनीत ·

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली 03/09/2011 - 00:09
अगदी अगदी! मिपावर स्वरचित साहित्यच प्रकाशित करता येते असे मला वाटत होते. ;) हे तर चक्क ढापलेले आहे पण सु. ने. लागे यांची तक्रार येत नाही तोपर्यंत चालू द्या! ;)

In reply to by क्रेमर

श्रावण मोडक 03/09/2011 - 01:10
कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. ;) आणि या प्रक्रियेत पुढे ती कविता मनातले सत्यही व्यक्त करत जाते, हे नोंद घेण्याजोगे आहे. ;)

In reply to by श्रावण मोडक

अनामिक 03/09/2011 - 01:17
वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. असेल असेल... वास्तववादी असल्याने एका पेग नंतर पहिलं कडवं ते ४थ्या पेग नंतर चौथं कडवं प्रसवलं गेलं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही! बाकी टिपी कविता आवडली हो मुसुशेठ!

In reply to by श्रावण मोडक

कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही
अर्रेच्या ! मग खरेतर 'बुधवार टाईमपास' असे नाव नको होते का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 03/09/2011 - 18:51
ही कविता एनाराय मंडळींची (आपले देशी आयटीवाले त्यातच मोडतात म्हणा) आहे. त्यामुळं बुधवार नाही. कॉल असतो त्यादिवशी. इश्यू असतात. फ्रायडेला हे काही नसतं. म्हणून फ्रायडे टाईमपास आहे हा. ;)

शेवटच्या कडव्यापरर्यंत सर्व रस अर्थव्यवहारापासुन, वीररस,अद्भुतरस,रौद्ररस,शांतरस झिरपले आहेत. //चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा// ह्या वाक्यांनी तर ड्वाले पाणावले... शुक्रवार आणि मोठ्या विकांताच्या शुभेच्छा मुसुशेठ!

धनंजय 03/09/2011 - 02:49
तेवढ्यामुळे "मोकलाया दाहि दिश्या" कविता डोळ्याखालून गेली... (आजवर "मोकलाया दाही दिशा" ही प्रमाण-मराठीतच लिहिलेल्या कुठल्याशा प्रसिद्ध कवितेतली ओळ असावी असा माझा समज होता. आज शोधून संदर्भ सापडला, आणि समज सुधारून घेतला.)

सन्जोप राव 03/09/2011 - 07:49
टाईमपास आवडला. एरवी कपाळावर काही विचारी सुरकुत्या टाकून गंभीरपणे लिखाण करणार्‍या मुक्तसुनीतांनी शुक्रवारी रात्री केलेले हे लिखाण वाचून एखादा साधू हळूच चॉकलेट खाताना पकडला जावा तसे वाटले. (उपमा अर्थातच ढापलेल्या आहेत!)

चतुरंग 03/09/2011 - 16:41
लांब विकांताच्या सुरुवातीला अनेक कविगणांच्या काव्यसुमनांचा संमिश्र साक्षात्कार व्हावा यात नवल ते काय? ह्या कवितेचे नाव 'ढापलेली अक्षरे' असे ठेवावे का? -रंगा

ही कविता पाहून आयकिआने प्रसिद्ध केलेल्या मोड्यूलर फर्निचरची आठवण झाली. शंभरेक कविता घेतल्या तर त्यांच्या ओळींच्या परम्युटेशन-कॉंबिनेशननी किमान दोनतीन कोटी कविता करता याव्यात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आमच्या कवितकसाठी मॉड्यूलर कविता तयार करण्याचं मोड्यूल लिहणार का? राजेश

कधीकधी तुमच्यातच पाहतो मी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तरी कसे फुलतात ('संग्रहणी'य) गुलाब हे ताजे न-अवांतरः 'औषधोपचार', 'नृत्य' किंवा 'गुंतवणूक' म्हटलेत ते बरे झाले, पण फलज्योतिष किंवा कृष्णमूर्ती या क्याटेगरीत घातल्याबद्दल कुणीतरी तुमची तक्रार संपादकमंडळाकडे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली 03/09/2011 - 00:09
अगदी अगदी! मिपावर स्वरचित साहित्यच प्रकाशित करता येते असे मला वाटत होते. ;) हे तर चक्क ढापलेले आहे पण सु. ने. लागे यांची तक्रार येत नाही तोपर्यंत चालू द्या! ;)

In reply to by क्रेमर

श्रावण मोडक 03/09/2011 - 01:10
कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. ;) आणि या प्रक्रियेत पुढे ती कविता मनातले सत्यही व्यक्त करत जाते, हे नोंद घेण्याजोगे आहे. ;)

In reply to by श्रावण मोडक

अनामिक 03/09/2011 - 01:17
वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. असेल असेल... वास्तववादी असल्याने एका पेग नंतर पहिलं कडवं ते ४थ्या पेग नंतर चौथं कडवं प्रसवलं गेलं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही! बाकी टिपी कविता आवडली हो मुसुशेठ!

In reply to by श्रावण मोडक

कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही
अर्रेच्या ! मग खरेतर 'बुधवार टाईमपास' असे नाव नको होते का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 03/09/2011 - 18:51
ही कविता एनाराय मंडळींची (आपले देशी आयटीवाले त्यातच मोडतात म्हणा) आहे. त्यामुळं बुधवार नाही. कॉल असतो त्यादिवशी. इश्यू असतात. फ्रायडेला हे काही नसतं. म्हणून फ्रायडे टाईमपास आहे हा. ;)

शेवटच्या कडव्यापरर्यंत सर्व रस अर्थव्यवहारापासुन, वीररस,अद्भुतरस,रौद्ररस,शांतरस झिरपले आहेत. //चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा// ह्या वाक्यांनी तर ड्वाले पाणावले... शुक्रवार आणि मोठ्या विकांताच्या शुभेच्छा मुसुशेठ!

धनंजय 03/09/2011 - 02:49
तेवढ्यामुळे "मोकलाया दाहि दिश्या" कविता डोळ्याखालून गेली... (आजवर "मोकलाया दाही दिशा" ही प्रमाण-मराठीतच लिहिलेल्या कुठल्याशा प्रसिद्ध कवितेतली ओळ असावी असा माझा समज होता. आज शोधून संदर्भ सापडला, आणि समज सुधारून घेतला.)

सन्जोप राव 03/09/2011 - 07:49
टाईमपास आवडला. एरवी कपाळावर काही विचारी सुरकुत्या टाकून गंभीरपणे लिखाण करणार्‍या मुक्तसुनीतांनी शुक्रवारी रात्री केलेले हे लिखाण वाचून एखादा साधू हळूच चॉकलेट खाताना पकडला जावा तसे वाटले. (उपमा अर्थातच ढापलेल्या आहेत!)

चतुरंग 03/09/2011 - 16:41
लांब विकांताच्या सुरुवातीला अनेक कविगणांच्या काव्यसुमनांचा संमिश्र साक्षात्कार व्हावा यात नवल ते काय? ह्या कवितेचे नाव 'ढापलेली अक्षरे' असे ठेवावे का? -रंगा

ही कविता पाहून आयकिआने प्रसिद्ध केलेल्या मोड्यूलर फर्निचरची आठवण झाली. शंभरेक कविता घेतल्या तर त्यांच्या ओळींच्या परम्युटेशन-कॉंबिनेशननी किमान दोनतीन कोटी कविता करता याव्यात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आमच्या कवितकसाठी मॉड्यूलर कविता तयार करण्याचं मोड्यूल लिहणार का? राजेश

कधीकधी तुमच्यातच पाहतो मी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तरी कसे फुलतात ('संग्रहणी'य) गुलाब हे ताजे न-अवांतरः 'औषधोपचार', 'नृत्य' किंवा 'गुंतवणूक' म्हटलेत ते बरे झाले, पण फलज्योतिष किंवा कृष्णमूर्ती या क्याटेगरीत घातल्याबद्दल कुणीतरी तुमची तक्रार संपादकमंडळाकडे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ

आमची बी एक

मुक्तसुनीत ·

आमच्या पाशवीपणाची दखल घेण्याबद्दल मी श्रीयुत ले. की. बोले यांची फार्फार आभारी आहे. आडात नसले तरी पोहोर्‍यात आले आहे ... हलकटपण कविता आहे म्हणून दिती म्हणण्याबद्दल क्षमा केली आहे.

एवढे सगळे विषय निवडूनही 'विडंबनाचं विडंबन' हा विषय मिळाला नाही! अभिजात काव्याला, त्यातल्या तरल संकल्पनांना असं शब्दांमध्ये पकडणं कठीण असतं. पण पुन्हा विषयोंका इल्जाम का द्यावा म्हणतो मी? कविता आवडली. दिती यांनी खेळकरपणेच घेतली आहे हे बघून बरं वाटलं.

शहराजाद 18/08/2011 - 06:58
श्रीयुत ले.की. बोले
हे तर खासच. जाता जाता, लेखक, कीस्कू बरं बोले?

श्रावण मोडक 18/08/2011 - 10:41
दोष कोणा काय देऊ, आदिती तू सांग ना र ला र नि ट ला ट गं , हा तुझा ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
हाहाहाहा... हे 'लेकी बोले' आहे होय! बरं. :)

In reply to by श्रावण मोडक

सुवर्णमयी 18/08/2011 - 16:50
विडंबनाचा विजय असो.. आवडले. मी आज मिपावर कविता लिहावी असे ठरवत होते.. घाबरून बेत रद्द करते आहे. विडंबन नको रे बाबा... (नेमकी सून कोण ? तापलेल्या विडंबनाच्या तव्यावर उगाच कविता ठेवणे म्हणजे..)

In reply to by सुवर्णमयी

श्रावण मोडक 18/08/2011 - 17:34
नेमकी सून कोण ?
छ्या... तुम्हाला सगळं उलगडूनच सांगायचं का? हे पहा - दोष कोणा काय देऊ, सुवर्णमयी तू सांग ना र ला र नि ट ला ट, हा तुझा गं ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे सुवर्णमयी तू बास कर ;) थोडा बदल केला आहे. सांभाळून घ्या. वृत्त, मात्रा चुकलं असावंच. :)

श्री. मु. क्त. सुनीत यांनी श्री. ले. की. बोले यांची ही नितांत सुंदर कविता येथे देऊन आम्हा रसिकांवर खूपच मोठे उपकार केले आहेत. त्यांनी केलेल्या या साहित्यसेवेबद्दल आम्ही कातड्याचे जोडे करून त्यांना देण्याच्या विचारात आहोत पण जन्मजात कातडीबचाऊ धोरण अंगवळणी पडले असल्याने असले काही प्रत्यक्षात करण्याच्या भानगडीत पडलो नाही. असो. आता तरी आदिती यांनी "भीक नको, काव्य आवर" (हे अर्थ आवर सारखे काही नसावे अशी अपेक्षा) या ओळी मनावर घ्याव्यात अशी मी समस्त वाकडेवाडी बु|| सर्वकला रसिक मंडळाच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो. जय हींद जय म्हाराट्र!

प्रियाली 18/08/2011 - 14:58
वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
हे कडवे इथे तय्यार आहे हे वाचलेच नव्हते. ;)

सहज 18/08/2011 - 16:30
(थंड झाले खाकरे गं) Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Thu, 18/08/2011 - 01:53 (आमची बी एक ) Submitted by मुक्तसुनीत on Thu, 18/08/2011 - 01:55 ह्या वर्षीच्या जागतीक मराठी मॅगी नूडल काव्यपुरस्कारासाठी नाव सुचवतो!! :P

यकु 18/08/2011 - 19:52
01:53 01:55 विडंबनाचा वेग सहजरावांमुळे लक्षात आला. विडंबकांना _____/\०_ _____/\०_ _____/\०_ _____/\०_ अवांतरः कावळे उडाले स्वामी चे मावळे बुडाले कामी विडंबन आले होते.. त्याचे सोवळे उडाले मामी असे विडंबन करणार होतो.. पण हात आखडता घेतला कारण विडंबनाचा पुन्हा एखादा चौकार उडाला असता.

In reply to by यकु

हात सैल सोडा...आणी लवकर लीहा...आमच्या मनात आता उत्कंठा लागून राहिलीये...कसली कडक सिक्सर पडलीये पहिल्याच वाक्यात...ह्हा ह्हा ह्हा :bigsmile:

मनोरंजक कविता! (अर्थात 'मोकलाया दाही दिशा' या कवितेखालोखाल!! तशी कविता शतका-शतकातून एकदाच होते!!!:)) परंतु 'भाडखाऊ' वगैरे लडिवाळ लेणी वापरता न येणं हे श्री. ले. की. बोले (च्यायचं प्रतिगामी मेणबत्तीजाळू मध्यमवर्गीय!!!!:() यांचं अपयश!! पुशिशु!! (पुढील शिव्यांसाठी शुभेच्छा!!) :)

आमच्या पाशवीपणाची दखल घेण्याबद्दल मी श्रीयुत ले. की. बोले यांची फार्फार आभारी आहे. आडात नसले तरी पोहोर्‍यात आले आहे ... हलकटपण कविता आहे म्हणून दिती म्हणण्याबद्दल क्षमा केली आहे.

एवढे सगळे विषय निवडूनही 'विडंबनाचं विडंबन' हा विषय मिळाला नाही! अभिजात काव्याला, त्यातल्या तरल संकल्पनांना असं शब्दांमध्ये पकडणं कठीण असतं. पण पुन्हा विषयोंका इल्जाम का द्यावा म्हणतो मी? कविता आवडली. दिती यांनी खेळकरपणेच घेतली आहे हे बघून बरं वाटलं.

शहराजाद 18/08/2011 - 06:58
श्रीयुत ले.की. बोले
हे तर खासच. जाता जाता, लेखक, कीस्कू बरं बोले?

श्रावण मोडक 18/08/2011 - 10:41
दोष कोणा काय देऊ, आदिती तू सांग ना र ला र नि ट ला ट गं , हा तुझा ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
हाहाहाहा... हे 'लेकी बोले' आहे होय! बरं. :)

In reply to by श्रावण मोडक

सुवर्णमयी 18/08/2011 - 16:50
विडंबनाचा विजय असो.. आवडले. मी आज मिपावर कविता लिहावी असे ठरवत होते.. घाबरून बेत रद्द करते आहे. विडंबन नको रे बाबा... (नेमकी सून कोण ? तापलेल्या विडंबनाच्या तव्यावर उगाच कविता ठेवणे म्हणजे..)

In reply to by सुवर्णमयी

श्रावण मोडक 18/08/2011 - 17:34
नेमकी सून कोण ?
छ्या... तुम्हाला सगळं उलगडूनच सांगायचं का? हे पहा - दोष कोणा काय देऊ, सुवर्णमयी तू सांग ना र ला र नि ट ला ट, हा तुझा गं ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे सुवर्णमयी तू बास कर ;) थोडा बदल केला आहे. सांभाळून घ्या. वृत्त, मात्रा चुकलं असावंच. :)

श्री. मु. क्त. सुनीत यांनी श्री. ले. की. बोले यांची ही नितांत सुंदर कविता येथे देऊन आम्हा रसिकांवर खूपच मोठे उपकार केले आहेत. त्यांनी केलेल्या या साहित्यसेवेबद्दल आम्ही कातड्याचे जोडे करून त्यांना देण्याच्या विचारात आहोत पण जन्मजात कातडीबचाऊ धोरण अंगवळणी पडले असल्याने असले काही प्रत्यक्षात करण्याच्या भानगडीत पडलो नाही. असो. आता तरी आदिती यांनी "भीक नको, काव्य आवर" (हे अर्थ आवर सारखे काही नसावे अशी अपेक्षा) या ओळी मनावर घ्याव्यात अशी मी समस्त वाकडेवाडी बु|| सर्वकला रसिक मंडळाच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो. जय हींद जय म्हाराट्र!

प्रियाली 18/08/2011 - 14:58
वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
हे कडवे इथे तय्यार आहे हे वाचलेच नव्हते. ;)

सहज 18/08/2011 - 16:30
(थंड झाले खाकरे गं) Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Thu, 18/08/2011 - 01:53 (आमची बी एक ) Submitted by मुक्तसुनीत on Thu, 18/08/2011 - 01:55 ह्या वर्षीच्या जागतीक मराठी मॅगी नूडल काव्यपुरस्कारासाठी नाव सुचवतो!! :P

यकु 18/08/2011 - 19:52
01:53 01:55 विडंबनाचा वेग सहजरावांमुळे लक्षात आला. विडंबकांना _____/\०_ _____/\०_ _____/\०_ _____/\०_ अवांतरः कावळे उडाले स्वामी चे मावळे बुडाले कामी विडंबन आले होते.. त्याचे सोवळे उडाले मामी असे विडंबन करणार होतो.. पण हात आखडता घेतला कारण विडंबनाचा पुन्हा एखादा चौकार उडाला असता.

In reply to by यकु

हात सैल सोडा...आणी लवकर लीहा...आमच्या मनात आता उत्कंठा लागून राहिलीये...कसली कडक सिक्सर पडलीये पहिल्याच वाक्यात...ह्हा ह्हा ह्हा :bigsmile:

मनोरंजक कविता! (अर्थात 'मोकलाया दाही दिशा' या कवितेखालोखाल!! तशी कविता शतका-शतकातून एकदाच होते!!!:)) परंतु 'भाडखाऊ' वगैरे लडिवाळ लेणी वापरता न येणं हे श्री. ले. की. बोले (च्यायचं प्रतिगामी मेणबत्तीजाळू मध्यमवर्गीय!!!!:() यांचं अपयश!! पुशिशु!! (पुढील शिव्यांसाठी शुभेच्छा!!) :)
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

कार्ट्यांस...

नगरीनिरंजन ·

प्रकाश१११ 17/04/2011 - 21:12
लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... छानच!!

किसन शिंदे 18/04/2011 - 11:02
असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... हे सर्वात जास्त आवडले आणि मागे एकदा नवीनच मिपाकर झालेल्या एका व्यक्तीच्या लेखावर एका जुन्याजाणत्या मिपाकाराने दिलेला नकारात्मक प्रतिसाद आठवला.

प्रकाश१११ 17/04/2011 - 21:12
लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... छानच!!

किसन शिंदे 18/04/2011 - 11:02
असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... हे सर्वात जास्त आवडले आणि मागे एकदा नवीनच मिपाकर झालेल्या एका व्यक्तीच्या लेखावर एका जुन्याजाणत्या मिपाकाराने दिलेला नकारात्मक प्रतिसाद आठवला.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...