मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शावा शावा

विनायक प्रभू ·

धमाल मुलगा 04/10/2010 - 15:51
हल्ली परिस्थिती इतकी अवघड झालीये? आमच्या काळी नव्हते हों असें! ;) -(बाटगा पुणेकर) ध.

चतुरंग 04/10/2010 - 17:13
मास्तर, हल्लीच्या मुलांना मिळालेल्या एकूणच एक्पोझरमुळे परिस्थिती बिकट होत गेलेली दिसते. मनातल्या खळबळणार्‍या भावनांना वाट करुन द्यायला संधी मिळत नाही हे अवघड आहे. वडिलांनी मुलांचे मित्र आणि आईने मुलींची मैत्रीण होणे गरजेचे आहे! (खुद के साथ बातां : रंगा, घोडा मैदान फार दूर नाही, तुझा लेले होऊ देऊ नकोस म्हणजे झाले! :( ) (चिरंजिवांचा बडी)रंगाडॅड

प्रियाली 04/10/2010 - 17:17
लेख संपूर्ण समजला. :) चांगला किस्सा. शावा शावा हिंदी झालं हो म्हणून स्किन टाईट सूट्स वगैरे. पण इंग्रजी चित्रपटांचं काय? हल्ली पीजी-१३ चित्रपटांमधली नग्नता वाढत चालली आहे असा अनुभव आहे. पीजी-१३ नंतर पीजी-१६ किंवा पीजी-१५ अशी एक पातळी ठेवावी असे वाटते. अर्थातच, त्याने फारसा फरक पडेल का ते मात्र माहित नाही. ;)

In reply to by प्रियाली

नितिन थत्ते 04/10/2010 - 17:53
>>लेख संपूर्ण समजला. चांगला किस्सा असेच म्हनतो. >> शावा शावा हिंदी झालं हो म्हणून स्किन टाईट सूट्स वगैरे. पण इंग्रजी चित्रपटांचं काय? कोणत्याही जमान्यात इंग्रजी चित्रपट तेव्हाच्या हिंदी चित्रपटांच्या पुढेच असतात. असो. पद्मा खन्ना नंतर एकदम शिल्पाशेट्टीवर उडी मारल्याबद्दल (पक्षी= आमच्या लक्ष्मी, झीनत अमान, रेखा, श्रीदेवी, माधुरी दीक्षित आणि इतर असंख्य यांना विसरल्याबद्दल) मास्तरांचा णिशेढ.

रेवती 04/10/2010 - 18:13
चक्क सगळा लेख समजला!;) तुम्ही त्या वडिलांना चांगला उपाय सुचवलात, सर! आमच्यासाठीही दिल्ली दूर नाही! सध्या मुलींबद्दल अतोनात चीड आहे.....थोड्याच दिवसात हे चित्र बदलणार याची कल्पना आहे.;) माझ्यामैत्रिणीचा १३ वर्षाचा मुलगा स्विमिंगला गेला असताना तिथे त्याच्या वर्गमैत्रिणीला पोहण्याच्या (अंगभर ;) ) कपड्यात पाहिले आणि वैतागला. सगळ्या मुलींशी बोलणे सध्या बंद केले आहे इतका राग आला आहे त्याला! त्याच्या आईनेही कोणते कपडे घालावेत हे आजकाल तोच ठरवतोय. आईवडील फारच समजुतदार असल्याने प्रकरण चांगलं निभतय. :)

स्वाती२ 04/10/2010 - 18:31
लेख आवडला. गेल्या महिन्यात लेकाच्या खोलीत स्पोर्ट इलस्ट्रेटेडची स्विम सुट एडिशन मिळाली. हे कधी आलं? म्हणून विचारलं तर लेकाच उत्तर. -'आता त्यातले फोटो बघून सेल्युलाईट सेल्युलाईट करुन रडत बसू नकोस. त्या सगळ्यांना एअरब्रश करतात. they are not real!'

धरमवीर मधील धर्मेंद्र च्यागुढग्यावर एक फुट ड्रेसवर पोट्ट्या खल्लास होत असत.

वाटाड्या... 04/10/2010 - 23:23
विप्र मास्तर... नेहेमीप्रमाणेच डो़क्याला शॉट्ट..रंगाशेठ म्हणतो त्याप्रमाणे..."वडिलांनी मुलांचे मित्र आणि आईने मुलींची मैत्रीण होणे गरजेचे आहे!"....लाखमोलाची बात .. राहुन राहुन एक प्रश्ण जरुर पडलाय? आपण कसे कधी मोठे झालो हे कळ्ळ्ही नाही. त्या दिवसांमधे (असं काही तरी म्हणतात...म्हणजे नक्की काय? ते माहीत नाही) आपल्याला हे असले काहीच प्रश्न कधीच कसे पडले नाही? मास्तर आहे का काही उत्तर? - (रंगाश्टाईल) (मरतयं आता..) कोरडा वाटी

मिसळभोक्ता 05/10/2010 - 03:09
पण मला एक कळले नाही मास्तर, स्वावलंबनाला विरोध का ? त्याने आंधळेपण येते वगैरे चुकीचे समज आहेत, हे तुम्ही लेल्यांना समजवायला हवे होते.

In reply to by मिसळभोक्ता

चतुरंग 05/10/2010 - 03:26
स्वावलंबनाकडून नैसर्गिकरीत्या परस्परावलंबनाकडे कसे जाता येईल ह्याकडे त्या मुलाचे लक्ष वेधले जाणे जरुरीचे असावे असे वाटते, अन्यथा बोळा निघणार कसा? ;) रंगा

In reply to by चतुरंग

Pain 05/10/2010 - 05:11
असहमत. १) १७ व्या वर्षी परस्परावलंबन ? लग्न होईपर्यंत थांबायला नको ? किमान पालकांनी तरी याचा आग्रह धरावा. धोके समजावून सांगावेत. त्यापलीकडे मुला-मुलींनी काही केलेच तर त्यांची जबाबदारी. २) मुलांचे (मुलींबद्दल माहित नाही) या वयात (किंवा कधीही) परस्परावलंबनाकडे लक्ष वेधण्याची गरज नाही. त्याचेच वेध असतात (उलट तिथून ल़क्ष डायव्हर्ट करावे लागते). लग्न होईपर्यंत ते नैतिकदृष्ट्या अयोग्य (किंवा काहींना खरोखर अशक्य) म्हणून तर दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न दिसतो.

In reply to by Pain

@ पेन जगात असा कुठलाही फोर्स नाही जो जॅक ला जिल बरोबर पाणी भरण्यापासुन थांबवु शकतो. नैतिक, अनैतिक -विसरा. मला मुलगी असती तर .... You can have your fun.. just be careful. मुलाला सांगुन ठेवले आहे. क्राउन सांभाळ रे बाबा. आणि जिल टंबलाणार नाही ह्याची काळजी घे.

In reply to by विनायक प्रभू

Pain 05/10/2010 - 10:26
असहमत. तसे काही आहेत: उदा. - स्वत:चे/ पालकांचे नियंत्रण सध्याच्या जगात नैतिक/अनैतिकतेचे काहीच सोयरसुतक नाही हे खरे आहे पण निदान आपल्या आयुष्यात/ घरात त्याची कदर करायला, किमान तसा प्रयत्न करायला काय हरकत आहे ? आधीच हार मानून कशी चालेल ?

In reply to by मिसळभोक्ता

@ मिभो आणखी एक किस्सा. ११ वी चा एक वर्ग. ओरियेंटेशन च दिवस. "मुलांनो शक्यतो स्वावलंबी बना. अगदीच सहन झाले नाही तरच परस्परावलंबी व्हा. पण काळजी घेतल्याशिवाय नाही. भुकंपग्रस्त किंवा वादळग्रस्त झाला तर 'रेड्क्रॉस सोसायटी कडे जाउ नका'. त्या पेक्षा स्वावलंबन केंव्हाही चांगले. आणि स्वावलंबनाने जर आंधळेपण येते असे तुम्हाला सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेउ नका. तसे असते तर युरोपात सायकल करता वेगळे रस्ते असतात तसे भारत सरकार ला आंधळ्यांकरता खास वेगळे रस्ते बांधावे लागले असते."

In reply to by अनिल २७

>>हे ही दिवस जातील म्हणुनच दिवस न जाण्यासाठी हा लेख परत एकदा वाचा! :)

चेतन 05/10/2010 - 16:13
लेख यावेळेला कमी क्रिप्टिक असल्यामुळे कळाला सुमार दर्जाचे कौल काढुन आपले सुमार विचार अभिजात कसे हे दाखवायच्या दुसर्‍या संस्थळावरिल केविलवाण्या कौलापेक्षा हा लेख निश्चितच चांगला आहे. चेतन अवांतरः " गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी संकेतस्थळांचे स्वरुप झपाट्याने 'गृहशोभिका' प्रकारचे होत आहे. एखादे प्रवासवर्णन, दोनतीन सुमार ललिते, चार पाककृती, पाच विडंबने, निरर्थक कौल, एखाद्या कामण्णा महाडिकचे 'वहिनीचा सल्ला' टाईपचे लैंगिक सल्ले देणारे लेखन आणि कवितांची भरताड असे स्वरुप उपक्रम, मायबोली, मनोगत वगळता इतर संकेतस्थळांवर प्राधान्याने दिसते. " असे म्हणणारे सुडो-विचारवंत पाहिले की कीव येते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सूड 05/10/2010 - 16:36
अस्माकं बदरीचक्रम्‌ युष्माकं बदरीतरु : | बादरायणसंबधात्‌ यूयं यूयं वयम्‌ वयम् ||

धमाल मुलगा 04/10/2010 - 15:51
हल्ली परिस्थिती इतकी अवघड झालीये? आमच्या काळी नव्हते हों असें! ;) -(बाटगा पुणेकर) ध.

चतुरंग 04/10/2010 - 17:13
मास्तर, हल्लीच्या मुलांना मिळालेल्या एकूणच एक्पोझरमुळे परिस्थिती बिकट होत गेलेली दिसते. मनातल्या खळबळणार्‍या भावनांना वाट करुन द्यायला संधी मिळत नाही हे अवघड आहे. वडिलांनी मुलांचे मित्र आणि आईने मुलींची मैत्रीण होणे गरजेचे आहे! (खुद के साथ बातां : रंगा, घोडा मैदान फार दूर नाही, तुझा लेले होऊ देऊ नकोस म्हणजे झाले! :( ) (चिरंजिवांचा बडी)रंगाडॅड

प्रियाली 04/10/2010 - 17:17
लेख संपूर्ण समजला. :) चांगला किस्सा. शावा शावा हिंदी झालं हो म्हणून स्किन टाईट सूट्स वगैरे. पण इंग्रजी चित्रपटांचं काय? हल्ली पीजी-१३ चित्रपटांमधली नग्नता वाढत चालली आहे असा अनुभव आहे. पीजी-१३ नंतर पीजी-१६ किंवा पीजी-१५ अशी एक पातळी ठेवावी असे वाटते. अर्थातच, त्याने फारसा फरक पडेल का ते मात्र माहित नाही. ;)

In reply to by प्रियाली

नितिन थत्ते 04/10/2010 - 17:53
>>लेख संपूर्ण समजला. चांगला किस्सा असेच म्हनतो. >> शावा शावा हिंदी झालं हो म्हणून स्किन टाईट सूट्स वगैरे. पण इंग्रजी चित्रपटांचं काय? कोणत्याही जमान्यात इंग्रजी चित्रपट तेव्हाच्या हिंदी चित्रपटांच्या पुढेच असतात. असो. पद्मा खन्ना नंतर एकदम शिल्पाशेट्टीवर उडी मारल्याबद्दल (पक्षी= आमच्या लक्ष्मी, झीनत अमान, रेखा, श्रीदेवी, माधुरी दीक्षित आणि इतर असंख्य यांना विसरल्याबद्दल) मास्तरांचा णिशेढ.

रेवती 04/10/2010 - 18:13
चक्क सगळा लेख समजला!;) तुम्ही त्या वडिलांना चांगला उपाय सुचवलात, सर! आमच्यासाठीही दिल्ली दूर नाही! सध्या मुलींबद्दल अतोनात चीड आहे.....थोड्याच दिवसात हे चित्र बदलणार याची कल्पना आहे.;) माझ्यामैत्रिणीचा १३ वर्षाचा मुलगा स्विमिंगला गेला असताना तिथे त्याच्या वर्गमैत्रिणीला पोहण्याच्या (अंगभर ;) ) कपड्यात पाहिले आणि वैतागला. सगळ्या मुलींशी बोलणे सध्या बंद केले आहे इतका राग आला आहे त्याला! त्याच्या आईनेही कोणते कपडे घालावेत हे आजकाल तोच ठरवतोय. आईवडील फारच समजुतदार असल्याने प्रकरण चांगलं निभतय. :)

स्वाती२ 04/10/2010 - 18:31
लेख आवडला. गेल्या महिन्यात लेकाच्या खोलीत स्पोर्ट इलस्ट्रेटेडची स्विम सुट एडिशन मिळाली. हे कधी आलं? म्हणून विचारलं तर लेकाच उत्तर. -'आता त्यातले फोटो बघून सेल्युलाईट सेल्युलाईट करुन रडत बसू नकोस. त्या सगळ्यांना एअरब्रश करतात. they are not real!'

धरमवीर मधील धर्मेंद्र च्यागुढग्यावर एक फुट ड्रेसवर पोट्ट्या खल्लास होत असत.

वाटाड्या... 04/10/2010 - 23:23
विप्र मास्तर... नेहेमीप्रमाणेच डो़क्याला शॉट्ट..रंगाशेठ म्हणतो त्याप्रमाणे..."वडिलांनी मुलांचे मित्र आणि आईने मुलींची मैत्रीण होणे गरजेचे आहे!"....लाखमोलाची बात .. राहुन राहुन एक प्रश्ण जरुर पडलाय? आपण कसे कधी मोठे झालो हे कळ्ळ्ही नाही. त्या दिवसांमधे (असं काही तरी म्हणतात...म्हणजे नक्की काय? ते माहीत नाही) आपल्याला हे असले काहीच प्रश्न कधीच कसे पडले नाही? मास्तर आहे का काही उत्तर? - (रंगाश्टाईल) (मरतयं आता..) कोरडा वाटी

मिसळभोक्ता 05/10/2010 - 03:09
पण मला एक कळले नाही मास्तर, स्वावलंबनाला विरोध का ? त्याने आंधळेपण येते वगैरे चुकीचे समज आहेत, हे तुम्ही लेल्यांना समजवायला हवे होते.

In reply to by मिसळभोक्ता

चतुरंग 05/10/2010 - 03:26
स्वावलंबनाकडून नैसर्गिकरीत्या परस्परावलंबनाकडे कसे जाता येईल ह्याकडे त्या मुलाचे लक्ष वेधले जाणे जरुरीचे असावे असे वाटते, अन्यथा बोळा निघणार कसा? ;) रंगा

In reply to by चतुरंग

Pain 05/10/2010 - 05:11
असहमत. १) १७ व्या वर्षी परस्परावलंबन ? लग्न होईपर्यंत थांबायला नको ? किमान पालकांनी तरी याचा आग्रह धरावा. धोके समजावून सांगावेत. त्यापलीकडे मुला-मुलींनी काही केलेच तर त्यांची जबाबदारी. २) मुलांचे (मुलींबद्दल माहित नाही) या वयात (किंवा कधीही) परस्परावलंबनाकडे लक्ष वेधण्याची गरज नाही. त्याचेच वेध असतात (उलट तिथून ल़क्ष डायव्हर्ट करावे लागते). लग्न होईपर्यंत ते नैतिकदृष्ट्या अयोग्य (किंवा काहींना खरोखर अशक्य) म्हणून तर दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न दिसतो.

In reply to by Pain

@ पेन जगात असा कुठलाही फोर्स नाही जो जॅक ला जिल बरोबर पाणी भरण्यापासुन थांबवु शकतो. नैतिक, अनैतिक -विसरा. मला मुलगी असती तर .... You can have your fun.. just be careful. मुलाला सांगुन ठेवले आहे. क्राउन सांभाळ रे बाबा. आणि जिल टंबलाणार नाही ह्याची काळजी घे.

In reply to by विनायक प्रभू

Pain 05/10/2010 - 10:26
असहमत. तसे काही आहेत: उदा. - स्वत:चे/ पालकांचे नियंत्रण सध्याच्या जगात नैतिक/अनैतिकतेचे काहीच सोयरसुतक नाही हे खरे आहे पण निदान आपल्या आयुष्यात/ घरात त्याची कदर करायला, किमान तसा प्रयत्न करायला काय हरकत आहे ? आधीच हार मानून कशी चालेल ?

In reply to by मिसळभोक्ता

@ मिभो आणखी एक किस्सा. ११ वी चा एक वर्ग. ओरियेंटेशन च दिवस. "मुलांनो शक्यतो स्वावलंबी बना. अगदीच सहन झाले नाही तरच परस्परावलंबी व्हा. पण काळजी घेतल्याशिवाय नाही. भुकंपग्रस्त किंवा वादळग्रस्त झाला तर 'रेड्क्रॉस सोसायटी कडे जाउ नका'. त्या पेक्षा स्वावलंबन केंव्हाही चांगले. आणि स्वावलंबनाने जर आंधळेपण येते असे तुम्हाला सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेउ नका. तसे असते तर युरोपात सायकल करता वेगळे रस्ते असतात तसे भारत सरकार ला आंधळ्यांकरता खास वेगळे रस्ते बांधावे लागले असते."

In reply to by अनिल २७

>>हे ही दिवस जातील म्हणुनच दिवस न जाण्यासाठी हा लेख परत एकदा वाचा! :)

चेतन 05/10/2010 - 16:13
लेख यावेळेला कमी क्रिप्टिक असल्यामुळे कळाला सुमार दर्जाचे कौल काढुन आपले सुमार विचार अभिजात कसे हे दाखवायच्या दुसर्‍या संस्थळावरिल केविलवाण्या कौलापेक्षा हा लेख निश्चितच चांगला आहे. चेतन अवांतरः " गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी संकेतस्थळांचे स्वरुप झपाट्याने 'गृहशोभिका' प्रकारचे होत आहे. एखादे प्रवासवर्णन, दोनतीन सुमार ललिते, चार पाककृती, पाच विडंबने, निरर्थक कौल, एखाद्या कामण्णा महाडिकचे 'वहिनीचा सल्ला' टाईपचे लैंगिक सल्ले देणारे लेखन आणि कवितांची भरताड असे स्वरुप उपक्रम, मायबोली, मनोगत वगळता इतर संकेतस्थळांवर प्राधान्याने दिसते. " असे म्हणणारे सुडो-विचारवंत पाहिले की कीव येते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सूड 05/10/2010 - 16:36
अस्माकं बदरीचक्रम्‌ युष्माकं बदरीतरु : | बादरायणसंबधात्‌ यूयं यूयं वयम्‌ वयम् ||
"हॅलो" बोल रे जोशा "चो, तु कभी खुशी कभी गम बघितला आहेस का रे?" म्हटले तर हो म्हटले तर नाही "म्हणजे"? फॅमिली सकट गेलो होतो. एक मित्र आणि त्याची फॅमिली पण बरोबर होती. पहील्या २० मिनिटात भर एयर कंडिशन मधे आम्हा दोघांना घाम फुटला. मग गम मिटवण्यासाठी फॅमिली ला तिथेच सोडुन थिएटर जवळ असलेल्या बार मधे सिंगल माल्ट खुशी. शेवटची १५ मिनिटे बघितला.फुल्ल असल्यामुळे त्रास झाला नाही. पण त्या हॉरर ची अचानक तुच आठवण का द्यावीस बरे? "अरे एक केस आहे. बघ तुला जमते का? माझेच नातेवाईक आहेत.

निर्लज्ज व्हा - भाग २

आदिजोशी ·

शुचि 01/10/2010 - 21:29
खी: खी: खी: हा भाग देखील खूप मस्त जमलाय :) पण बायकांच्या डब्यात त्या महामाया कोळीणींच्या पेक्षा निर्लज्ज होणं १० जन्म तरी शक्य नाही ..... बापरे काय त्यांच्या तोंडाचा तोफपट्टा ....

मस्त कलंदर 01/10/2010 - 21:55
हेही आवडले रे.. फक्त तू बायकांच्या डब्याने प्रवास न केल्याने जागा असू दे किंवा नसू दे, दरवाजातच फतकल घालून बसलेल्या बायकांचा अनुभव नाही तुला. कितीही गर्दी असली तरी ढिम्म हलत नाहीत आणि त्यांना चढता-उतरता जराही चुकून पाय लागला तर आख्या ४२ पिढ्यांना लाखोली वाहतात... अगदी निर्लज्जपणे!!!! त्यांना कोचिंग देत नाहीस ना रे???

In reply to by मस्त कलंदर

हो, आणि वर या बसक्या बायका तुमचा ड्रेस चेहेर्‍यावर येतोय, तुमची ओढणी माझ्या अंगावर येतेय असल्या तक्रारी करायला लागल्या की माझ्या सुंदरशा फ्लोटर्सचा पुरेपूर उपयोग करण्याची फार इच्छा होते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नीधप 02/10/2010 - 14:36
हा हा हा खरंय.. एकदा एका बाईने माझ्या पाठीवर असलेल्या सॅकबद्दल बडबड सुरू केली. कशाला हे घेऊन लोकलमधे चढता इत्यादी. हे सगळं दारातच. २ च स्टेशन जायचं असल्याने आत सिटस पर्यंत जायची हिंमत आणि शक्यता नव्हतीच. त्यामुळे सॅक पाठीला याला पर्याय नव्हता. खूप बडबड ऐकल्यावर तिला ऐकवलं मी (तेव्हा मी खूप बारीक असल्याने!) 'तुम अपना एरिया कम करो फिर सॅकवालोंको बोलना.' आजूबाजूच्या पोरी हसल्या. ती बाई गप्प झाली आणि माझं स्टेशन येईपर्यंतची २ मिनिटे सुखात गेली माझी.

In reply to by गणपा

धमाल मुलगा 04/10/2010 - 15:42
बरोब्बर नको तोच पंच आपल्याला कसा काय बुवा सापडला? ;) अजुन प्रभुमास्तरांनी वाचलेलं दिसत नाही हे! :D मिष्टर अ‍ॅडीजोशी, पिश्टान तापावा तशी भट्टी तापल्यालीये... येऊंद्या दनादन पुढचं भाग :)

अ‍ॅड्या, महान आहेस भौ तू! _/\_ माझा निर्लज्जपणाची परमावधी एवढीच होती: ठाणा स्टेशनला तिकीटाच्या रांगेत चिक्कार गर्दी होती. माझा नंबर आता चौथा-पाचवाच असेल. एक मावशी घुसून तिकीट काढायला लागली. मी: ओ मावशी, मागून या रांगेतून. मा: गाडी चुकेल ना माझी! मी: आमच्या कोणासाठीही गाड्या उभ्या नाही केलेल्या गेला अर्धा तास. मा: तू काय स्वतःला शहाणी समजतेस काय? मी: समजते? मी आहेच शहाणी, तुमच्यापेक्षा तर नक्कीच जास्त शहाणी आहे. आता जा मागे रांगेत. एवढ्यात आणखी चार माणसं आली पहा रांगेत. आणखी वाद घालाल तर आणखी चाळीस येतील.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त कलंदर 01/10/2010 - 22:42
खारघर स्टेशन आता थोडे बदलतंय. तिथे ना स्मार्ट कार्ड मशीन्स आणि कुपन व्हॅलिडेटिंग मशीन्सही नसायची(आता आहेत की नाही माहित नाही..)आणि प्लॅटफॉर्मवर इंडिकेटरचा पत्ता अजून नाय. तिथे एकदा तिकिट काढण्यासाठी लांबच लांब रांग लागली होती. चांगली पंधरा मिनिटं वाट पाहिल्यावर माझा दहावा नंबर लागला. तोवर तिथल्या फॅशन डिझायनिंग कॉलेजातली मुलगी आपण जणू काही रँपवरच चालत आहोत अशा अविर्भावात आली. सगळ्या रांगेकडे तिने एकवार पाहून घेतले. आणि माझ्यापुढे असलेल्या एका शामळू दिसणार्‍या मुलाला डोळ्यांची पिटपिट करत "प्लीज.." म्हणत तिकिट काढ म्हणून सांगितले. त्याने काही न बोलता पैसे घेतले. जर त्याने तसे करायला नकार दिला असता, तर काहीच प्रश्न नव्हता. संवाद काय घडला हा इथे प्रश्नच नाही. मी तिला 'नीट' समजावून रांगेत उभं राहूनच तिकिट घ्यायला लावलं.

In reply to by मस्त कलंदर

मिसळभोक्ता 01/10/2010 - 22:44
गेकडे तिने एकवार पाहून घेतले. आणि माझ्यापुढे असलेल्या एका शामळू दिसणार्‍या मुलाला डोळ्यांची पिटपिट करत "प्लीज.." म्हणत तिकिट काढ म्हणून सांगितले. त्याने काही न बोलता पैसे घेतले. सीनेमें जलन आंखोमे तूफान सा क्यों है ? चालू द्या.

In reply to by मिसळभोक्ता

मस्त कलंदर 01/10/2010 - 23:18
छे हो.. जलन बिलन काहीच नाही. तिने एकवार रांगेकडे पाहून अंदाज घेतला की हुज्जत न घालता/ आढेवेढे न घेता तिला तिकिट कोण काढून देईल याचा.. बाकी, उपप्रतिसाद देताना वरची वाक्ये अर्धवट तोडत जाऊ नका हो.. मलाच क्षणभर प्रश्न पडला, मी गे बद्दल कुठे काय लिहिले होते म्हणून!!!!

शिल्पा ब 01/10/2010 - 22:36
धमाल... मी एकदा(च) सभ्यपणे एका बऱ्या घरातल्या दिसणाऱ्या बाईला " एक्स्कुज मी, मला जरा आत जायचंय" असा म्हणून मधल्या पासेजमधून आत डब्यात गेले तर ती बाई काय चालू झाली...मला काहीच कळेना काय झालं ते...मी आधी तिला थोडं उत्तर दिलं पण मग कंटाळून तिची एकटीची बडबड ऐकत गम्मत पाहत उभी राहिले...बाकीचेही काय एकटीच मुर्खासारखी बडबडतेय याची गम्मत पाहत होत्या.. एकदा एका पोरगी हि ssssss एवढी रांग असताना मधेच घुसली...रांगेत नसलेली एक बाई तिला म्हणाली " तुमच्यासारखे सुशिक्षितच असं वागायला लागले तर कसं व्हायचं? " ...मग ती जरा वाट पाहत असल्याचं नाटक करत इकडे तिकडे घाईने बघत उभी राहिती तेवढ्यात दोन माणसांनंतर माझा नंबर होता...आणि ती लागली मधेच घुसायला...मी तिला म्हणाले " ओ बीचमे नै घुसनेका...लैनमे जाव" तिने इंग्रजी फाडलं " I am getting late, I don't have time " मी " Then leave early from home...we are also getting late...मेरे पिछेवला मानता है तो पीछे आ जाव , मेरे आगे नै आनेका" शेवटी ती गेली मागे...अन मी तिकीट काढून आले तर ती शेवटी उभी होती...मला लगेच "स्टुपिड " म्हणाली तोंडातल्या तोंडात... मग नाईलाजाने मलापण तिला यु स्टुपिड *च" असे म्हणावे लागले.. डब्ब्यांची गम्मत तर भारीच असते...नशीब जोरावर असेल तर announcement करतात कि अमुक तमुक platform पार आनेवाली गाडी १२ डीब्बोकि हय....मग जी का पळापळ सुरु होते...त्याला तोड नाही..

In reply to by शिल्पा ब

मिसळभोक्ता 01/10/2010 - 22:39
शिल्पातै, आपले भाषाविषयक धोरण आवडले. हिंदी, इंग्रजी, आणि मराठी तिन्ही भाषांची एका मिण्टात मस्त वाट लावून सर्वभाषासमभाव दाखवलात. छान !

नंदन 01/10/2010 - 23:27
विरार गाडीत बोरिवलीला चढून दहिसरला उतरायचं असेल तर ह्या स्ट्रॅटेजीशिवाय तरणोपाय नाही ;)
गाडी थोडी जरी हकली तरी निर्लज्जपणे मिलीमिटर मिलीमिटर लढवत सिटवर हळू हळू पसरायला लागायचं. १-२ स्टेशन्स गेली की तुम्हाला किमान टेकायला तरी मोप जागा झालेली असते. आणि मधेच कुणी उठला तर मधे उभ्या असलेल्या माणसाला सिट ऑफर करण्याचा अगोचरपणा न करता उठणारा माणूस पूर्ण उठायच्या आधीच आतच जागा ताब्यात घावी. मोहीम फत्ते.
खी: खी: खी:, अगदी!

In reply to by नंदन

मेघवेडा 02/10/2010 - 23:04
>> बेष्ट! विरार गाडीत बोरिवलीला चढून दहिसरला उतरायचं असेल तर ह्या स्ट्रॅटेजीशिवाय तरणोपाय नाही अगदी, कर्मकठीण! अख्खा डब्बा क्रॉस करावा लागतो की! त्यापेक्षा प्रतिसादाच्या शीर्षकातली स्ट्रॅटेजीच बरी! ;) अ‍ॅडीभौ, तुफान मेल सुटलीये! अजून येऊ दे!

In reply to by मेघवेडा

गणपा 04/10/2010 - 19:29
विरार गाडीत बोरिवलीला चढून दहिसरला उतरायचं असेल तर ह्या स्ट्रॅटेजीशिवाय तरणोपाय नाही
शहाणा माणुस एका स्टेशनपायी येवढे कष्ट घेणार नाही. रिक्षा बरी आणि रोजच असेल तर बेस्ट इज बेस्ट.

रेवती 02/10/2010 - 02:56
दुसरा भागही छान लिहिलाय! मीही थोड्यावेळा गेलीये बुवा त्या गर्दीतून! एकदा मैत्रिणीच्या लग्नाला जायचे असल्याने माफक साज लेवून ट्रेनमध्ये चढले.:) उकाड्यामुळे आधीच काही सुचत नव्हतं त्यातून ठाण्याला उतरायची वेळ आली. सगळ्या बायकांची दरवाज्यापाशी गर्दी (खरंतर चेंगराचेंगरी) आणि ऐनवेळेस प्लॅटफॉर्म बदलल्याची अनाउन्समेंट झाली आणि सगळ्याजणींनी दुसरीकडे जाण्यासाठी जो दंगा केला त्यात मी अजिबात प्रयत्न न करताही आपोआप प्लॅटफॉर्मवर उतरती झाले. नवरा जेन्टस् च्या डब्यात होता. आता हा आपल्याला कसा दिसणार असं वाटत असतानाच दिसला म्हणून बरं!

सहज 02/10/2010 - 08:05
एक विनोद वाचला होता की 'पुण्याबाहेरच्या जिल्हात सोयिस्कर सार्वजनीक वाहन व्यवस्थेतुन होणारा आरामदायी प्रवास' याविषयावर राज्यभर केलेला एक मोठा सर्व्हे का अयशस्वी झाला? तर मुंबैकरांना 'आरामदायी प्रवास' म्हणजे काय हे कळले नाही, कोकणातल्या लोकांना 'सोयिस्कर' म्हणजे काय हे कळले नाही, खानदेशातल्या लोकांना 'सार्वजनीक वाहन व्यवस्थेतुन' म्हणजे काय हे कळले नाही, आणी काही स्वयंघोषित /बाटगे /उपरे पुणेकर 'हा सर्व्हे कशासाठी' म्हणत अडून बसल्याने. वगैरे... प्रवास म्हणजे मुंबैकरांचा आणि लोकलमधुन प्रवास करणार्‍या मुंबैकरांच्या समस्या म्हणजे जागतिक समस्या त्यामुळे लोकलप्रवाशांचा दॄष्टीकोन हाच जागतिक दॄष्टीकोन असा समज लोकप्रिय होताना दिसतो आहे. चालू द्या. प्रबोधन करणार्‍यांची पिढी संपली आहे. आता निर्लज्ज होणे हा पर्याय नसून ते अपरिहार्य आहे असे दिसते आहे. (निर्लज्ज) सहज ता.क. - खानदेशातील किमान माहिती तरी बरोबर गोळा केली आहे का याची कल्पना नाही पण तो विनोद आहे याचे भान ठेवा. फक्त प्राध्यापकांनीच एखाद्या स्टिरीओटाईप विनोदाचा वापर आपल्या गंभीर मुद्याला समर्थन म्हणून संदर्भ द्यावा असा नियम नसल्याचा फायदा उठवला गेला आहे.

गुंडोपंत 02/10/2010 - 13:49
वा डिटेलवार ट्रेनींग दिले रे बाबा आम्हाला तू. मी आप्ला पंचवटी ने जातो आणि तपोवन ने परत येतो. एकदाच चुकुन लोकलने गेलो होतो ४ वर्षांपूर्वी. मला बोरिवलीला उतरूच देईनात ते लोक . विरारला घेऊन गेले. नालायक हलकट माजोरडे! मग उलट आलो काय करणार? पुर्वी असतो तर दिले असते २ ठोसे हल्ली शक्य नाही...

In reply to by गुंडोपंत

मी आप्ला पंचवटी ने जातो आणि तपोवन ने परत येतो.
पंत आहो तपोवनची हालत लोकल ट्रेन पेक्षा काही फार वेगळी नसते. औरंगाबाद पर्यंत आरक्षण करुनही नाशिक पर्यंत अप-डाउन वाल्या लोकांना सामावुन घ्यावेच लागते. अ‍ॅडी भौ.. लै भारी लेख..

हाहा हा .. मस्तं लेख. ३ एक वर्षांपूर्वी आमचा एक मोठा ग्रुप राजगड ट्रेकला गेला होता. परतताना आमच्या आधी गेलेला एक ग्रुप आमच्या बरोबर बस मधे होता , त्यात बर्‍याच मुली होत्या. बसमधे बसल्यावर आमच्या काही मित्रांना चेव आला नुकतेच किल्ला सर करून आलेले.. वीररसपूर्ण गाणी बेंबीच्या देठापासोन गायला सुरवात केली. डायवर कंडक्टर पण गाणी एंजॉय करत होते. पण त्या दुसर्‍या ग्रुपमधल्या मुलींना त्याचा त्रास होऊ लागला (मुलगे सगळे त्या ग्रुपमधले झोपलेले होते. दमले असतील बिचारे मुलींची ओझी वाहून). त्या चक् चक् करू लागल्या. आमच्या एका मित्राने विचारले "गाण्याचा त्रास होतो आहे का?" एकीने फणकारून " होय होतोय" असे म्हणले. त्यावर आम्चा मित्र "मग थोडावेळ सहन करा पुण्याला पोचायल फक्त ४५ मिनीटंच लागतात. " तेव्हाच आम्हाला निर्लजम सदासुखी या मंत्राची महती कळली होती.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

नीधप 03/10/2010 - 09:41
आपल्याला मजा करायची असल्याने सार्वजनिक ठिकाणी दुसर्‍याला त्रास होईल असं वागायचं वर परत ते मिरवायचं सुद्धा. चांगलं आहे. बेसिक गरजांसाठीचा जसे की लोकलमधे चढून वेळेवर ऑफिसला पोचणे यातला निर्लज्जपणा आणि तुमच्या बेसुर्‍या गाणी म्हणण्यासाठीच्या गरजेसाठी केलेला निर्लज्जपणा यात फरक आहे.

In reply to by नीधप

नीधप यांचे म्हणणे एकदम मान्य. तरुणपणी सगळेच असा दंग घालतात. आम्हीही कालिजात घातला होता, पण एक वय असते ज्यानंतर आपण दुसऱ्यांचा पण विचार करायला लागतो, किमान तसे व्हावे ही अपेक्षा असते. जेव्हा जास्तीत जास्त लोक असा विचार करतात, तेव्हा ते राष्ट्र प्रगत व्हायला लागते असा माझा अंदाज आहे. हिरव्या देशात राहणारे जास्त सांगतील या बद्दल... पण दंगेखोर शेजारी आपल्या वाटेला आले तर खालील प्रमाणे वागण्याची इच्छा होते. http://www.youtube.com/watch?v=EzxfivZF9Yk

In reply to by नीधप

रेवती 04/10/2010 - 19:07
नीरजाशी सहमत! असाच त्रास तुमच्या आईवडीलांना द्या कि! तरूण तुम्ही आणि त्रास मात्र दुसर्‍यांने सोसायचा? निर्लज्जपणा आहे.

In reply to by रेवती

अगदी सहमत आहे. आपल्या मजेसाठी इतरांना वेठीस धरणार्‍यांना असंस्कृतच म्हणावं लागेल, मग वय काही का असेना? आमचं आजोळ कर्जतच्या पुढे सात-आठ किलोमीटरवर! लहानपणी मजा यायची गाडीतून परत येतानाही; आईबाबांशी चिक्कार गप्पा मारायला मिळायच्या. एरवी कुठे त्यांनाही वेळ मिळायचा निवांत? पण पुढे पुढे नेरळ, माथेरानचे प्रवासी आणि ट्रेकर्स लोकं जीव नकोसा करून सोडायचे. या लोकांच्या आरड्याओरड्याला कंटाळूनच आम्ही आजोबांकडून लवकर निघायला सुरूवात केली.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रेवती 04/10/2010 - 22:36
हो, हे तर बाहेर गेल्यावरचं नेहमीचच झालं! एकदा आई फार आजारी होती, घर सोडून कुठे जाणार? तर खालच्या मजल्यावरची भाडेकरू (कॉलेजची) मुलं इतका दंगा करत असायची कि विचारता सोय नाही. दोनवेळा शांतपणे दंगा न करण्याबद्दल सुचवून झालं. तिसर्‍यांदा चिडून त्यांच्याकडे जाऊन भांडले तर निर्लज्जपणे हसत निघून गेले. त्यांचे इतरही निर्लज्ज चाळे आणि कटाक्ष सहन न झाल्यामुळे सोसायटीच्या मिटींगमध्ये ठरवून कॉलेजची मुलं, लग्न न झालेले बाई अथवा पुरुष यांना जागा भाड्याने देणे बंद केले. माझ्या मैत्रिणीला त्यातल्याच एका मुलाने रात्री लाईट गेले असताना जिन्यात गाठून जे वर्तन केलं त्यासाठी त्याला 'कसाबच्याबरोबर' तुरुंगात टाकलं पाहिजे इतका राग आला आहे.

धमाल मुलगा 04/10/2010 - 15:45
मुंबईकरांनी मुंबईकरांसाठी चालवलेला खास मुंबईकर धागा! चालू द्या! -(स्वयंघोषित ,बाटगा,उपरा पुणेकर) ध. (व्वा! काडी टाकून तर दिलीये, आता बघु का कसं पेटतंय...मस्त लांबून मज्जा बघत बसावं आपण..पुणेकर मुंबईकर झक्कपैकी डोकी फोडत बसा आता.)

In reply to by कुंदन

धमाल मुलगा 04/10/2010 - 19:34
कोण त्या विचक्यात शिरेल च्यामारी! त्यापेक्षा भांडूप-गोरेगाव रोज रिक्षानं गेलेलं परवडायचं. आणि तुम्हा लोकांसारखं हिंदाळुन गेलो नाही बरं का... भांडूपातल्या निदान चार रिक्षावाल्या भैय्याना तरी नीट मराठीत बोलायला शिकवलं आणि भाग पाडलं.

सूड 04/10/2010 - 19:45
एकदम मस्त !! बदलापूर-अंधेरी-बदलापूर प्रवास करताना आमच्यासारख्यांना असेल नसेल तितका निर्ल्लजपणा पणास लावावा लागतो. त्यात बेस्टचे कंडक्टर लोक एक एक अर्क असतात. गाडीत कितीही गर्दी असो ह्यांचं 'पुढे चला' काही बंद होत नाही. एकदा तर बसमध्ये एका माणसाने हाईट केली, म्हणजे त्याच्या हिमतीची दाद द्यायला हवी. स्त्रियांसाठी रिझर्व नसलेल्या सीट्वर एका मुलीला बसलेली बघून तिला त्याने सरळ सांगितलं 'उठो यहा से, फॉर लेडिज जो रिझर्व है वहा बैठो' (बहुतेक त्याला आधी कोणीतरी 'फक्त स्त्रियांसाठी' वाल्या सीट्वरुन उठवलं असावं )नंतर त्या दोघांत जे काय जुंपलं होतं. आणि एरवी तारसप्तकात ओरडणारे कंडक्टर महाशय त्या माणसालाच सौम्यपणे सांगत होते 'सोडा हो, कशाला भांडताय'. शेवटी बिचार्‍याला गप्प बसावं लागलं.

In reply to by सूड

>> बदलापूर-अंधेरी-बदलापूर अरे बाप रे! माझा नवरा एकेकाळी, इंजिनियरींगची तीन वर्ष बदलापूर ते बेलापूर प्रवास करायचा; तेव्हा पहिली दोनेक वर्ष लोकल फक्त वाशीपर्यंतच होत्या. नंतर तुमच्यासारखाच (असंच तीनेक वर्ष) बदलापूर-अंधेरी-बदलापूर केलंन त्याने! एकदा मुंबैबाहेर नोकरी मिळाल्यावर मुंबै आणि आसपासच्या भागात परत जायचं नाव काढलं तरी वाकडा चेहेरा करतो. म्हणजे अगदी सख्ख्या आईवडलांनी याला भेटायची इच्छा व्यक्त केली तरी त्यांनी इथे यायचं, हा अगदीच नाईलाजच असेल तरच घाटाखाली उतरणार!! बाकी काही जागा (लोकलमधे डबे) आरक्षित असतात पण इतर जागा अनारक्षित असतात. कोणीही तिथे बसू शकतं.

दत्ता काळे 05/10/2010 - 10:47
मी १९७८-७९ ते १९८१-८२ ला डोंबिवलीला रहात होतो आणि नोकरीसाठी मुंबैला बॅक बे रिक्लेमेशनला जायचो त्यावेळी माझी दररोजची ठरलेली लोकल असायची सकाळची ९.०१ ची. डबलफास्ट. फक्त ठाणे, दादर थांबत असे. मी ती लोकल डाउन अप करून, म्हणजे ती लोकल प्लॅट. नं. १ वर ८.३२ची कल्याण म्हणून यायची, ती पकडून डोंबिवली-कल्याण ते व्ही.टी. असा प्रवास करत असे. त्या ८.३२च्या कल्याणलासुध्दा प्रचंड गर्दी असे. येताना संध्याकाळी मी ६.१७ ची अतीव गर्दीची कर्जत लोकल पकडंत असे ( ही लोकलपण डबलफास्ट ). त्यावेळी चौथी सिट मिळणेदेखील नशीबाचा भाग असे. त्यासाठी अनेक क्लृप्त्या कराव्या लागायच्या. शरीर पिळवटून निघणं, आपोआप बाहेर फेकलं जाणं आणि उतरल्यावर घामांनी प्रचंड थबथबून जाणं- हे जसं भानामती झालेल्या माणसांच्या बाबतीत घडतं, तसाच अनुभव मुंबैत लोकलचा प्रवास केल्यावर मिळतो.

In reply to by दत्ता काळे

शिल्पा ब 05/10/2010 - 11:13
शरीर पिळवटून निघणं, आपोआप बाहेर फेकलं जाणं आणि उतरल्यावर घामांनी प्रचंड थबथबून जाणं- हे जसं भानामती झालेल्या माणसांच्या बाबतीत घडतं, तसाच अनुभव मुंबैत लोकलचा प्रवास केल्यावर मिळतो. =)) =))

In reply to by शिल्पा ब

पियू परी 07/06/2016 - 15:04
शरीर पिळवटून निघणं, आपोआप बाहेर फेकलं जाणं आणि उतरल्यावर घामांनी प्रचंड थबथबून जाणं- हे जसं भानामती झालेल्या माणसांच्या बाबतीत घडतं, तसाच अनुभव मुंबैत लोकलचा प्रवास केल्यावर मिळतो. >> =) - अंबरनाथ ते मरीन लाईन्सची प्रवासी

शुचि 01/10/2010 - 21:29
खी: खी: खी: हा भाग देखील खूप मस्त जमलाय :) पण बायकांच्या डब्यात त्या महामाया कोळीणींच्या पेक्षा निर्लज्ज होणं १० जन्म तरी शक्य नाही ..... बापरे काय त्यांच्या तोंडाचा तोफपट्टा ....

मस्त कलंदर 01/10/2010 - 21:55
हेही आवडले रे.. फक्त तू बायकांच्या डब्याने प्रवास न केल्याने जागा असू दे किंवा नसू दे, दरवाजातच फतकल घालून बसलेल्या बायकांचा अनुभव नाही तुला. कितीही गर्दी असली तरी ढिम्म हलत नाहीत आणि त्यांना चढता-उतरता जराही चुकून पाय लागला तर आख्या ४२ पिढ्यांना लाखोली वाहतात... अगदी निर्लज्जपणे!!!! त्यांना कोचिंग देत नाहीस ना रे???

In reply to by मस्त कलंदर

हो, आणि वर या बसक्या बायका तुमचा ड्रेस चेहेर्‍यावर येतोय, तुमची ओढणी माझ्या अंगावर येतेय असल्या तक्रारी करायला लागल्या की माझ्या सुंदरशा फ्लोटर्सचा पुरेपूर उपयोग करण्याची फार इच्छा होते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नीधप 02/10/2010 - 14:36
हा हा हा खरंय.. एकदा एका बाईने माझ्या पाठीवर असलेल्या सॅकबद्दल बडबड सुरू केली. कशाला हे घेऊन लोकलमधे चढता इत्यादी. हे सगळं दारातच. २ च स्टेशन जायचं असल्याने आत सिटस पर्यंत जायची हिंमत आणि शक्यता नव्हतीच. त्यामुळे सॅक पाठीला याला पर्याय नव्हता. खूप बडबड ऐकल्यावर तिला ऐकवलं मी (तेव्हा मी खूप बारीक असल्याने!) 'तुम अपना एरिया कम करो फिर सॅकवालोंको बोलना.' आजूबाजूच्या पोरी हसल्या. ती बाई गप्प झाली आणि माझं स्टेशन येईपर्यंतची २ मिनिटे सुखात गेली माझी.

In reply to by गणपा

धमाल मुलगा 04/10/2010 - 15:42
बरोब्बर नको तोच पंच आपल्याला कसा काय बुवा सापडला? ;) अजुन प्रभुमास्तरांनी वाचलेलं दिसत नाही हे! :D मिष्टर अ‍ॅडीजोशी, पिश्टान तापावा तशी भट्टी तापल्यालीये... येऊंद्या दनादन पुढचं भाग :)

अ‍ॅड्या, महान आहेस भौ तू! _/\_ माझा निर्लज्जपणाची परमावधी एवढीच होती: ठाणा स्टेशनला तिकीटाच्या रांगेत चिक्कार गर्दी होती. माझा नंबर आता चौथा-पाचवाच असेल. एक मावशी घुसून तिकीट काढायला लागली. मी: ओ मावशी, मागून या रांगेतून. मा: गाडी चुकेल ना माझी! मी: आमच्या कोणासाठीही गाड्या उभ्या नाही केलेल्या गेला अर्धा तास. मा: तू काय स्वतःला शहाणी समजतेस काय? मी: समजते? मी आहेच शहाणी, तुमच्यापेक्षा तर नक्कीच जास्त शहाणी आहे. आता जा मागे रांगेत. एवढ्यात आणखी चार माणसं आली पहा रांगेत. आणखी वाद घालाल तर आणखी चाळीस येतील.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त कलंदर 01/10/2010 - 22:42
खारघर स्टेशन आता थोडे बदलतंय. तिथे ना स्मार्ट कार्ड मशीन्स आणि कुपन व्हॅलिडेटिंग मशीन्सही नसायची(आता आहेत की नाही माहित नाही..)आणि प्लॅटफॉर्मवर इंडिकेटरचा पत्ता अजून नाय. तिथे एकदा तिकिट काढण्यासाठी लांबच लांब रांग लागली होती. चांगली पंधरा मिनिटं वाट पाहिल्यावर माझा दहावा नंबर लागला. तोवर तिथल्या फॅशन डिझायनिंग कॉलेजातली मुलगी आपण जणू काही रँपवरच चालत आहोत अशा अविर्भावात आली. सगळ्या रांगेकडे तिने एकवार पाहून घेतले. आणि माझ्यापुढे असलेल्या एका शामळू दिसणार्‍या मुलाला डोळ्यांची पिटपिट करत "प्लीज.." म्हणत तिकिट काढ म्हणून सांगितले. त्याने काही न बोलता पैसे घेतले. जर त्याने तसे करायला नकार दिला असता, तर काहीच प्रश्न नव्हता. संवाद काय घडला हा इथे प्रश्नच नाही. मी तिला 'नीट' समजावून रांगेत उभं राहूनच तिकिट घ्यायला लावलं.

In reply to by मस्त कलंदर

मिसळभोक्ता 01/10/2010 - 22:44
गेकडे तिने एकवार पाहून घेतले. आणि माझ्यापुढे असलेल्या एका शामळू दिसणार्‍या मुलाला डोळ्यांची पिटपिट करत "प्लीज.." म्हणत तिकिट काढ म्हणून सांगितले. त्याने काही न बोलता पैसे घेतले. सीनेमें जलन आंखोमे तूफान सा क्यों है ? चालू द्या.

In reply to by मिसळभोक्ता

मस्त कलंदर 01/10/2010 - 23:18
छे हो.. जलन बिलन काहीच नाही. तिने एकवार रांगेकडे पाहून अंदाज घेतला की हुज्जत न घालता/ आढेवेढे न घेता तिला तिकिट कोण काढून देईल याचा.. बाकी, उपप्रतिसाद देताना वरची वाक्ये अर्धवट तोडत जाऊ नका हो.. मलाच क्षणभर प्रश्न पडला, मी गे बद्दल कुठे काय लिहिले होते म्हणून!!!!

शिल्पा ब 01/10/2010 - 22:36
धमाल... मी एकदा(च) सभ्यपणे एका बऱ्या घरातल्या दिसणाऱ्या बाईला " एक्स्कुज मी, मला जरा आत जायचंय" असा म्हणून मधल्या पासेजमधून आत डब्यात गेले तर ती बाई काय चालू झाली...मला काहीच कळेना काय झालं ते...मी आधी तिला थोडं उत्तर दिलं पण मग कंटाळून तिची एकटीची बडबड ऐकत गम्मत पाहत उभी राहिले...बाकीचेही काय एकटीच मुर्खासारखी बडबडतेय याची गम्मत पाहत होत्या.. एकदा एका पोरगी हि ssssss एवढी रांग असताना मधेच घुसली...रांगेत नसलेली एक बाई तिला म्हणाली " तुमच्यासारखे सुशिक्षितच असं वागायला लागले तर कसं व्हायचं? " ...मग ती जरा वाट पाहत असल्याचं नाटक करत इकडे तिकडे घाईने बघत उभी राहिती तेवढ्यात दोन माणसांनंतर माझा नंबर होता...आणि ती लागली मधेच घुसायला...मी तिला म्हणाले " ओ बीचमे नै घुसनेका...लैनमे जाव" तिने इंग्रजी फाडलं " I am getting late, I don't have time " मी " Then leave early from home...we are also getting late...मेरे पिछेवला मानता है तो पीछे आ जाव , मेरे आगे नै आनेका" शेवटी ती गेली मागे...अन मी तिकीट काढून आले तर ती शेवटी उभी होती...मला लगेच "स्टुपिड " म्हणाली तोंडातल्या तोंडात... मग नाईलाजाने मलापण तिला यु स्टुपिड *च" असे म्हणावे लागले.. डब्ब्यांची गम्मत तर भारीच असते...नशीब जोरावर असेल तर announcement करतात कि अमुक तमुक platform पार आनेवाली गाडी १२ डीब्बोकि हय....मग जी का पळापळ सुरु होते...त्याला तोड नाही..

In reply to by शिल्पा ब

मिसळभोक्ता 01/10/2010 - 22:39
शिल्पातै, आपले भाषाविषयक धोरण आवडले. हिंदी, इंग्रजी, आणि मराठी तिन्ही भाषांची एका मिण्टात मस्त वाट लावून सर्वभाषासमभाव दाखवलात. छान !

नंदन 01/10/2010 - 23:27
विरार गाडीत बोरिवलीला चढून दहिसरला उतरायचं असेल तर ह्या स्ट्रॅटेजीशिवाय तरणोपाय नाही ;)
गाडी थोडी जरी हकली तरी निर्लज्जपणे मिलीमिटर मिलीमिटर लढवत सिटवर हळू हळू पसरायला लागायचं. १-२ स्टेशन्स गेली की तुम्हाला किमान टेकायला तरी मोप जागा झालेली असते. आणि मधेच कुणी उठला तर मधे उभ्या असलेल्या माणसाला सिट ऑफर करण्याचा अगोचरपणा न करता उठणारा माणूस पूर्ण उठायच्या आधीच आतच जागा ताब्यात घावी. मोहीम फत्ते.
खी: खी: खी:, अगदी!

In reply to by नंदन

मेघवेडा 02/10/2010 - 23:04
>> बेष्ट! विरार गाडीत बोरिवलीला चढून दहिसरला उतरायचं असेल तर ह्या स्ट्रॅटेजीशिवाय तरणोपाय नाही अगदी, कर्मकठीण! अख्खा डब्बा क्रॉस करावा लागतो की! त्यापेक्षा प्रतिसादाच्या शीर्षकातली स्ट्रॅटेजीच बरी! ;) अ‍ॅडीभौ, तुफान मेल सुटलीये! अजून येऊ दे!

In reply to by मेघवेडा

गणपा 04/10/2010 - 19:29
विरार गाडीत बोरिवलीला चढून दहिसरला उतरायचं असेल तर ह्या स्ट्रॅटेजीशिवाय तरणोपाय नाही
शहाणा माणुस एका स्टेशनपायी येवढे कष्ट घेणार नाही. रिक्षा बरी आणि रोजच असेल तर बेस्ट इज बेस्ट.

रेवती 02/10/2010 - 02:56
दुसरा भागही छान लिहिलाय! मीही थोड्यावेळा गेलीये बुवा त्या गर्दीतून! एकदा मैत्रिणीच्या लग्नाला जायचे असल्याने माफक साज लेवून ट्रेनमध्ये चढले.:) उकाड्यामुळे आधीच काही सुचत नव्हतं त्यातून ठाण्याला उतरायची वेळ आली. सगळ्या बायकांची दरवाज्यापाशी गर्दी (खरंतर चेंगराचेंगरी) आणि ऐनवेळेस प्लॅटफॉर्म बदलल्याची अनाउन्समेंट झाली आणि सगळ्याजणींनी दुसरीकडे जाण्यासाठी जो दंगा केला त्यात मी अजिबात प्रयत्न न करताही आपोआप प्लॅटफॉर्मवर उतरती झाले. नवरा जेन्टस् च्या डब्यात होता. आता हा आपल्याला कसा दिसणार असं वाटत असतानाच दिसला म्हणून बरं!

सहज 02/10/2010 - 08:05
एक विनोद वाचला होता की 'पुण्याबाहेरच्या जिल्हात सोयिस्कर सार्वजनीक वाहन व्यवस्थेतुन होणारा आरामदायी प्रवास' याविषयावर राज्यभर केलेला एक मोठा सर्व्हे का अयशस्वी झाला? तर मुंबैकरांना 'आरामदायी प्रवास' म्हणजे काय हे कळले नाही, कोकणातल्या लोकांना 'सोयिस्कर' म्हणजे काय हे कळले नाही, खानदेशातल्या लोकांना 'सार्वजनीक वाहन व्यवस्थेतुन' म्हणजे काय हे कळले नाही, आणी काही स्वयंघोषित /बाटगे /उपरे पुणेकर 'हा सर्व्हे कशासाठी' म्हणत अडून बसल्याने. वगैरे... प्रवास म्हणजे मुंबैकरांचा आणि लोकलमधुन प्रवास करणार्‍या मुंबैकरांच्या समस्या म्हणजे जागतिक समस्या त्यामुळे लोकलप्रवाशांचा दॄष्टीकोन हाच जागतिक दॄष्टीकोन असा समज लोकप्रिय होताना दिसतो आहे. चालू द्या. प्रबोधन करणार्‍यांची पिढी संपली आहे. आता निर्लज्ज होणे हा पर्याय नसून ते अपरिहार्य आहे असे दिसते आहे. (निर्लज्ज) सहज ता.क. - खानदेशातील किमान माहिती तरी बरोबर गोळा केली आहे का याची कल्पना नाही पण तो विनोद आहे याचे भान ठेवा. फक्त प्राध्यापकांनीच एखाद्या स्टिरीओटाईप विनोदाचा वापर आपल्या गंभीर मुद्याला समर्थन म्हणून संदर्भ द्यावा असा नियम नसल्याचा फायदा उठवला गेला आहे.

गुंडोपंत 02/10/2010 - 13:49
वा डिटेलवार ट्रेनींग दिले रे बाबा आम्हाला तू. मी आप्ला पंचवटी ने जातो आणि तपोवन ने परत येतो. एकदाच चुकुन लोकलने गेलो होतो ४ वर्षांपूर्वी. मला बोरिवलीला उतरूच देईनात ते लोक . विरारला घेऊन गेले. नालायक हलकट माजोरडे! मग उलट आलो काय करणार? पुर्वी असतो तर दिले असते २ ठोसे हल्ली शक्य नाही...

In reply to by गुंडोपंत

मी आप्ला पंचवटी ने जातो आणि तपोवन ने परत येतो.
पंत आहो तपोवनची हालत लोकल ट्रेन पेक्षा काही फार वेगळी नसते. औरंगाबाद पर्यंत आरक्षण करुनही नाशिक पर्यंत अप-डाउन वाल्या लोकांना सामावुन घ्यावेच लागते. अ‍ॅडी भौ.. लै भारी लेख..

हाहा हा .. मस्तं लेख. ३ एक वर्षांपूर्वी आमचा एक मोठा ग्रुप राजगड ट्रेकला गेला होता. परतताना आमच्या आधी गेलेला एक ग्रुप आमच्या बरोबर बस मधे होता , त्यात बर्‍याच मुली होत्या. बसमधे बसल्यावर आमच्या काही मित्रांना चेव आला नुकतेच किल्ला सर करून आलेले.. वीररसपूर्ण गाणी बेंबीच्या देठापासोन गायला सुरवात केली. डायवर कंडक्टर पण गाणी एंजॉय करत होते. पण त्या दुसर्‍या ग्रुपमधल्या मुलींना त्याचा त्रास होऊ लागला (मुलगे सगळे त्या ग्रुपमधले झोपलेले होते. दमले असतील बिचारे मुलींची ओझी वाहून). त्या चक् चक् करू लागल्या. आमच्या एका मित्राने विचारले "गाण्याचा त्रास होतो आहे का?" एकीने फणकारून " होय होतोय" असे म्हणले. त्यावर आम्चा मित्र "मग थोडावेळ सहन करा पुण्याला पोचायल फक्त ४५ मिनीटंच लागतात. " तेव्हाच आम्हाला निर्लजम सदासुखी या मंत्राची महती कळली होती.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

नीधप 03/10/2010 - 09:41
आपल्याला मजा करायची असल्याने सार्वजनिक ठिकाणी दुसर्‍याला त्रास होईल असं वागायचं वर परत ते मिरवायचं सुद्धा. चांगलं आहे. बेसिक गरजांसाठीचा जसे की लोकलमधे चढून वेळेवर ऑफिसला पोचणे यातला निर्लज्जपणा आणि तुमच्या बेसुर्‍या गाणी म्हणण्यासाठीच्या गरजेसाठी केलेला निर्लज्जपणा यात फरक आहे.

In reply to by नीधप

नीधप यांचे म्हणणे एकदम मान्य. तरुणपणी सगळेच असा दंग घालतात. आम्हीही कालिजात घातला होता, पण एक वय असते ज्यानंतर आपण दुसऱ्यांचा पण विचार करायला लागतो, किमान तसे व्हावे ही अपेक्षा असते. जेव्हा जास्तीत जास्त लोक असा विचार करतात, तेव्हा ते राष्ट्र प्रगत व्हायला लागते असा माझा अंदाज आहे. हिरव्या देशात राहणारे जास्त सांगतील या बद्दल... पण दंगेखोर शेजारी आपल्या वाटेला आले तर खालील प्रमाणे वागण्याची इच्छा होते. http://www.youtube.com/watch?v=EzxfivZF9Yk

In reply to by नीधप

रेवती 04/10/2010 - 19:07
नीरजाशी सहमत! असाच त्रास तुमच्या आईवडीलांना द्या कि! तरूण तुम्ही आणि त्रास मात्र दुसर्‍यांने सोसायचा? निर्लज्जपणा आहे.

In reply to by रेवती

अगदी सहमत आहे. आपल्या मजेसाठी इतरांना वेठीस धरणार्‍यांना असंस्कृतच म्हणावं लागेल, मग वय काही का असेना? आमचं आजोळ कर्जतच्या पुढे सात-आठ किलोमीटरवर! लहानपणी मजा यायची गाडीतून परत येतानाही; आईबाबांशी चिक्कार गप्पा मारायला मिळायच्या. एरवी कुठे त्यांनाही वेळ मिळायचा निवांत? पण पुढे पुढे नेरळ, माथेरानचे प्रवासी आणि ट्रेकर्स लोकं जीव नकोसा करून सोडायचे. या लोकांच्या आरड्याओरड्याला कंटाळूनच आम्ही आजोबांकडून लवकर निघायला सुरूवात केली.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रेवती 04/10/2010 - 22:36
हो, हे तर बाहेर गेल्यावरचं नेहमीचच झालं! एकदा आई फार आजारी होती, घर सोडून कुठे जाणार? तर खालच्या मजल्यावरची भाडेकरू (कॉलेजची) मुलं इतका दंगा करत असायची कि विचारता सोय नाही. दोनवेळा शांतपणे दंगा न करण्याबद्दल सुचवून झालं. तिसर्‍यांदा चिडून त्यांच्याकडे जाऊन भांडले तर निर्लज्जपणे हसत निघून गेले. त्यांचे इतरही निर्लज्ज चाळे आणि कटाक्ष सहन न झाल्यामुळे सोसायटीच्या मिटींगमध्ये ठरवून कॉलेजची मुलं, लग्न न झालेले बाई अथवा पुरुष यांना जागा भाड्याने देणे बंद केले. माझ्या मैत्रिणीला त्यातल्याच एका मुलाने रात्री लाईट गेले असताना जिन्यात गाठून जे वर्तन केलं त्यासाठी त्याला 'कसाबच्याबरोबर' तुरुंगात टाकलं पाहिजे इतका राग आला आहे.

धमाल मुलगा 04/10/2010 - 15:45
मुंबईकरांनी मुंबईकरांसाठी चालवलेला खास मुंबईकर धागा! चालू द्या! -(स्वयंघोषित ,बाटगा,उपरा पुणेकर) ध. (व्वा! काडी टाकून तर दिलीये, आता बघु का कसं पेटतंय...मस्त लांबून मज्जा बघत बसावं आपण..पुणेकर मुंबईकर झक्कपैकी डोकी फोडत बसा आता.)

In reply to by कुंदन

धमाल मुलगा 04/10/2010 - 19:34
कोण त्या विचक्यात शिरेल च्यामारी! त्यापेक्षा भांडूप-गोरेगाव रोज रिक्षानं गेलेलं परवडायचं. आणि तुम्हा लोकांसारखं हिंदाळुन गेलो नाही बरं का... भांडूपातल्या निदान चार रिक्षावाल्या भैय्याना तरी नीट मराठीत बोलायला शिकवलं आणि भाग पाडलं.

सूड 04/10/2010 - 19:45
एकदम मस्त !! बदलापूर-अंधेरी-बदलापूर प्रवास करताना आमच्यासारख्यांना असेल नसेल तितका निर्ल्लजपणा पणास लावावा लागतो. त्यात बेस्टचे कंडक्टर लोक एक एक अर्क असतात. गाडीत कितीही गर्दी असो ह्यांचं 'पुढे चला' काही बंद होत नाही. एकदा तर बसमध्ये एका माणसाने हाईट केली, म्हणजे त्याच्या हिमतीची दाद द्यायला हवी. स्त्रियांसाठी रिझर्व नसलेल्या सीट्वर एका मुलीला बसलेली बघून तिला त्याने सरळ सांगितलं 'उठो यहा से, फॉर लेडिज जो रिझर्व है वहा बैठो' (बहुतेक त्याला आधी कोणीतरी 'फक्त स्त्रियांसाठी' वाल्या सीट्वरुन उठवलं असावं )नंतर त्या दोघांत जे काय जुंपलं होतं. आणि एरवी तारसप्तकात ओरडणारे कंडक्टर महाशय त्या माणसालाच सौम्यपणे सांगत होते 'सोडा हो, कशाला भांडताय'. शेवटी बिचार्‍याला गप्प बसावं लागलं.

In reply to by सूड

>> बदलापूर-अंधेरी-बदलापूर अरे बाप रे! माझा नवरा एकेकाळी, इंजिनियरींगची तीन वर्ष बदलापूर ते बेलापूर प्रवास करायचा; तेव्हा पहिली दोनेक वर्ष लोकल फक्त वाशीपर्यंतच होत्या. नंतर तुमच्यासारखाच (असंच तीनेक वर्ष) बदलापूर-अंधेरी-बदलापूर केलंन त्याने! एकदा मुंबैबाहेर नोकरी मिळाल्यावर मुंबै आणि आसपासच्या भागात परत जायचं नाव काढलं तरी वाकडा चेहेरा करतो. म्हणजे अगदी सख्ख्या आईवडलांनी याला भेटायची इच्छा व्यक्त केली तरी त्यांनी इथे यायचं, हा अगदीच नाईलाजच असेल तरच घाटाखाली उतरणार!! बाकी काही जागा (लोकलमधे डबे) आरक्षित असतात पण इतर जागा अनारक्षित असतात. कोणीही तिथे बसू शकतं.

दत्ता काळे 05/10/2010 - 10:47
मी १९७८-७९ ते १९८१-८२ ला डोंबिवलीला रहात होतो आणि नोकरीसाठी मुंबैला बॅक बे रिक्लेमेशनला जायचो त्यावेळी माझी दररोजची ठरलेली लोकल असायची सकाळची ९.०१ ची. डबलफास्ट. फक्त ठाणे, दादर थांबत असे. मी ती लोकल डाउन अप करून, म्हणजे ती लोकल प्लॅट. नं. १ वर ८.३२ची कल्याण म्हणून यायची, ती पकडून डोंबिवली-कल्याण ते व्ही.टी. असा प्रवास करत असे. त्या ८.३२च्या कल्याणलासुध्दा प्रचंड गर्दी असे. येताना संध्याकाळी मी ६.१७ ची अतीव गर्दीची कर्जत लोकल पकडंत असे ( ही लोकलपण डबलफास्ट ). त्यावेळी चौथी सिट मिळणेदेखील नशीबाचा भाग असे. त्यासाठी अनेक क्लृप्त्या कराव्या लागायच्या. शरीर पिळवटून निघणं, आपोआप बाहेर फेकलं जाणं आणि उतरल्यावर घामांनी प्रचंड थबथबून जाणं- हे जसं भानामती झालेल्या माणसांच्या बाबतीत घडतं, तसाच अनुभव मुंबैत लोकलचा प्रवास केल्यावर मिळतो.

In reply to by दत्ता काळे

शिल्पा ब 05/10/2010 - 11:13
शरीर पिळवटून निघणं, आपोआप बाहेर फेकलं जाणं आणि उतरल्यावर घामांनी प्रचंड थबथबून जाणं- हे जसं भानामती झालेल्या माणसांच्या बाबतीत घडतं, तसाच अनुभव मुंबैत लोकलचा प्रवास केल्यावर मिळतो. =)) =))

In reply to by शिल्पा ब

पियू परी 07/06/2016 - 15:04
शरीर पिळवटून निघणं, आपोआप बाहेर फेकलं जाणं आणि उतरल्यावर घामांनी प्रचंड थबथबून जाणं- हे जसं भानामती झालेल्या माणसांच्या बाबतीत घडतं, तसाच अनुभव मुंबैत लोकलचा प्रवास केल्यावर मिळतो. >> =) - अंबरनाथ ते मरीन लाईन्सची प्रवासी
3

नोहा चा आर्क

विनायक प्रभू ·

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तुम्हालापण नेईल. कारण विचार करणारी माणसे ही पण गरज असतेच की.
नोहा :- चला श्रावण मोडक होडीत बसा. श्रामो :- नोहा , मोठे व्हा !

In reply to by श्रावण मोडक

चतुरंग 02/10/2010 - 02:58
नोहाला एकट्यालाच बाजूला घेऊन समजावून कोण सांगेल चार युक्तीच्या गोष्टी? ;) रंगीन समेटकर्ते

रामदास 01/10/2010 - 19:15
तारी मज भवाचे सागरी हे गाणं आठवलं . (कालच कुणीतरी एक यादी दिली होती त्यात हे गाणं होतं.)

शुचि 01/10/2010 - 20:51
मी नोआह ला शिफारीस केली असती की धमु ला तवढं घेऊन जा. तो वातावरण हलकंफुलकं ठेवतो. गोष्टी अनावश्यक गंभीरतेने घेत नाही की उपरोधीक अकलेचे तारे तोडत नाही. त्याचा विनोद हा मनाला शीतलता देणार्‍या हवेच्या झुळकीसारखा असतो. तो खरडसम्राट आहेच पण आता विशालदादा पडवळ पण आहे :D .... हा हा हा :) नो बट धमु रिअली रॉक्स!!! यासम हाच एक. :)

In reply to by शुचि

धमाल मुलगा 01/10/2010 - 22:13
मंडळ अत्यंत आभारी आहे :) केलेल्या कौतुकानं आम्ही अंमळ लाजून तर्र..हे आपलं..चूर्र झालो असल्याने प्रतिक्रिया टंकु शकलो नाही. :) >>पण आता विशालदादा पडवळ पण आहे गर्रर्रर्रर्रर्र.....आता मी धागा काढेन हां 'मी आत्महत्या करु का?' असा.! ;)

In reply to by शुचि

गुंडोपंत 02/10/2010 - 14:55
गोष्टी अनावश्यक गंभीरतेने घेत नाही की उपरोधीक अकलेचे तारे तोडत नाही. त्याचा विनोद हा मनाला शीतलता देणार्‍या हवेच्या झुळकीसारखा असतो. शुचिताईंशी सहमत आहे...

पुढच्या युगात उपयोगी पडेल असे कुठ्कुठले मिपावरील नमुने तो आपल्या बोटीवर नेइल? ओ नोआ, न विसरता आपल्या मिपासंस्थापकांना घेऊन जा! नायतर पुढल्या पिढ्यांना जाज्वल्य मराठी (भां** बा*** वगैरे)कोण शिकवणार?:) (विसोबा, ह घ्या हो!!!)

Nile 02/10/2010 - 03:30
नमुने वगैरे माहित नाही पण इतिहास संशोधनाचे काम येईल तेव्हा नंदन शिवाय कोण? तेव्हा आख्ख्या मराठी संस्थळाचा (अन जगातील अखंड साहित्याचा) साक्षीदार म्हणुन नंदनची शिफारस करतो. ;-) विक्षिप्तपणाचा नमुना हवा असल्यास विक्षिप्त बाई आहेतच. महामायेचा नमुना म्हणुन अदिमायेला घेउन जा. ;-) आता संस्कृती वगैरेची काळजी नको का? मग पुजा अन पथ्यं वाले गुर्जी जायलाच हवेत. राजकारणाची चव हवी असेल तर विकासकाका अन थत्तेकाकांना सीट देउन टाका. (कम्युनिस्ट म्हणुन नानाला घ्या) आता इतके नमुने घेउन गेलात तर समुपदेशनाची गरज लागणारच, विप्र मास्तर बोटीचे कप्तान. पुरुषमुक्ती संस्था भविष्यात नको असेल तर युयुत्सुंना घेउन जा.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तुम्हालापण नेईल. कारण विचार करणारी माणसे ही पण गरज असतेच की.
नोहा :- चला श्रावण मोडक होडीत बसा. श्रामो :- नोहा , मोठे व्हा !

In reply to by श्रावण मोडक

चतुरंग 02/10/2010 - 02:58
नोहाला एकट्यालाच बाजूला घेऊन समजावून कोण सांगेल चार युक्तीच्या गोष्टी? ;) रंगीन समेटकर्ते

रामदास 01/10/2010 - 19:15
तारी मज भवाचे सागरी हे गाणं आठवलं . (कालच कुणीतरी एक यादी दिली होती त्यात हे गाणं होतं.)

शुचि 01/10/2010 - 20:51
मी नोआह ला शिफारीस केली असती की धमु ला तवढं घेऊन जा. तो वातावरण हलकंफुलकं ठेवतो. गोष्टी अनावश्यक गंभीरतेने घेत नाही की उपरोधीक अकलेचे तारे तोडत नाही. त्याचा विनोद हा मनाला शीतलता देणार्‍या हवेच्या झुळकीसारखा असतो. तो खरडसम्राट आहेच पण आता विशालदादा पडवळ पण आहे :D .... हा हा हा :) नो बट धमु रिअली रॉक्स!!! यासम हाच एक. :)

In reply to by शुचि

धमाल मुलगा 01/10/2010 - 22:13
मंडळ अत्यंत आभारी आहे :) केलेल्या कौतुकानं आम्ही अंमळ लाजून तर्र..हे आपलं..चूर्र झालो असल्याने प्रतिक्रिया टंकु शकलो नाही. :) >>पण आता विशालदादा पडवळ पण आहे गर्रर्रर्रर्रर्र.....आता मी धागा काढेन हां 'मी आत्महत्या करु का?' असा.! ;)

In reply to by शुचि

गुंडोपंत 02/10/2010 - 14:55
गोष्टी अनावश्यक गंभीरतेने घेत नाही की उपरोधीक अकलेचे तारे तोडत नाही. त्याचा विनोद हा मनाला शीतलता देणार्‍या हवेच्या झुळकीसारखा असतो. शुचिताईंशी सहमत आहे...

पुढच्या युगात उपयोगी पडेल असे कुठ्कुठले मिपावरील नमुने तो आपल्या बोटीवर नेइल? ओ नोआ, न विसरता आपल्या मिपासंस्थापकांना घेऊन जा! नायतर पुढल्या पिढ्यांना जाज्वल्य मराठी (भां** बा*** वगैरे)कोण शिकवणार?:) (विसोबा, ह घ्या हो!!!)

Nile 02/10/2010 - 03:30
नमुने वगैरे माहित नाही पण इतिहास संशोधनाचे काम येईल तेव्हा नंदन शिवाय कोण? तेव्हा आख्ख्या मराठी संस्थळाचा (अन जगातील अखंड साहित्याचा) साक्षीदार म्हणुन नंदनची शिफारस करतो. ;-) विक्षिप्तपणाचा नमुना हवा असल्यास विक्षिप्त बाई आहेतच. महामायेचा नमुना म्हणुन अदिमायेला घेउन जा. ;-) आता संस्कृती वगैरेची काळजी नको का? मग पुजा अन पथ्यं वाले गुर्जी जायलाच हवेत. राजकारणाची चव हवी असेल तर विकासकाका अन थत्तेकाकांना सीट देउन टाका. (कम्युनिस्ट म्हणुन नानाला घ्या) आता इतके नमुने घेउन गेलात तर समुपदेशनाची गरज लागणारच, विप्र मास्तर बोटीचे कप्तान. पुरुषमुक्ती संस्था भविष्यात नको असेल तर युयुत्सुंना घेउन जा.
१९६४ पासुन ऐकतोय. महापुर येणार. जग बुडणार. अजुन तरी बुडलेले नाही. बुडेल तेंव्हा बुडेल. पण समजा यदाकदाचित बुडालेच तर नोहाला प्रश्न पडेल? स्पिसिस(नमुने)म्हणुन कुणाकुणाला बोटीवर न्यायचे. पुढच्या युगात उपयोगी पडेल असे कुठ्कुठले मिपावरील नमुने तो आपल्या बोटीवर नेइल? नुसते नाव सांगु नका. कारणे पण सांगा.

आत्मे गहाण टाकलेत बुध्दी टाकू नका भाग -१

जयंत कुलकर्णी ·

शिल्पा ब 30/09/2010 - 23:13
एक तर लोक प्रचंड मूर्ख आहेत.... जो माणूस स्वतःच म्हणतो कि "मी परमेश्वर आहे" त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार असाल तर "मी त्या परमेश्वराची खरी आई म्हणजे आदिमाया आहे " आत्तापर्यंत टीव्हीवर, शाळेत इ. ठिकाणी विज्ञान परिषदेने आणि इतर वैज्ञानिकांनी कितीतरी अशा हातचलाख्या करून दाखवल्या आहेत आणि हे भोंदू जे काही करतात ते कसे खोटे आहे हे सप्रमाण सिद्ध केले आहे...आम्हालातर शाळेत पुस्तकात याविषयी धडा पण होता असे आठवते - भोंदू कसे पूर्ण बाह्यांचे सदरे घालून त्यात काय काय लपवून मग हातचलाखीने काढून दाखवतात वगैरे... बाकी या राजकारण्याचे आणि समाजातील इतर "प्रतिष्ठितांचे " बोलायचे तर प्रत्येकाचा काहीतरी स्वार्थ दडलेला असणारच...किंवा या लोकांचा ते तस्करी किंवा इतर काही अवैध कामासाठी उपयोग करून त्यांना वाटा देत असणार...त्याबदल्यात लोकांसमोर मोठे लोक आमचे अनुयायी आहेत हे दाखवायचे फक्त... अंधश्रद्धेचा पगडा, संकटाला बेधडक सामोरे जाण्याची वृत्ती, कामसूपणा नसणे अन कमी आत्मविश्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत या भोन्दुंना काही मरण नाही.

गुंडोपंत 01/10/2010 - 07:56
आणि या कामात ब्राह्मणांनीच पुढाकार घेतला पाहिजे असे माझे ठाम मत आहे. का संभाजी ब्रिगेडचा पुढाकार चालत नाही वाटतं? ;) ह्यांना गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद ह्यांची आठवण का होत नाही हे सांगायची गरज नाही. कारण ह्या संतांची ब्रॅंड इक्विटी आता घसरली आहे. जरा सांभाळून लिहा साहेब! काहीही लिहू नका. तुमचा विरोध गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद या संतांना असेल तर तो तुमच्याकडेच ठेवा! उगाच त्यांना तुमच्या वैचारिक गोंधळात ओढू नका. येशू, महंमद, बुध्द आणि इतर हे काही परमेश्वराचे अवतार नव्हते. त्यांच्याकडे फक्त काही दैवी शक्ती होत्या. जो माणूस असे विधान करू शकतो आणि त्या नंतर कुणीही फतवे काढत नाही, त्याला एकही अतिरेकी ठार मारत नाही यावरूनच तो दैवी असणार याची मला खात्री पटते. बाकी लेखांचे गुर्‍हाळ चालू द्या... कोण ऐकतोय इथे?

In reply to by गुंडोपंत

Pain 01/10/2010 - 08:28
ह्यांना गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद ह्यांची आठवण का होत नाही हे सांगायची गरज नाही. कारण ह्या संतांची ब्रॅंड इक्विटी आता घसरली आहे. जरा सांभाळून लिहा साहेब! काहीही लिहू नका. तुमचा विरोध गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद या संतांना असेल तर तो तुमच्याकडेच ठेवा! उगाच त्यांना तुमच्या वैचारिक गोंधळात ओढू नका. लेखकास तसे अजिबात म्हणायचे नाही. ते या भोंदूंचा दृष्टिकोन सांगत आहेत. गैरसमज करून घेउन नका.

In reply to by गुंडोपंत

गुंडोपंत, मला वाटते आपण जरा लिहिण्यात घाई करताय. माझ्या या वाक्याचा अर्थ असा आहे की हे जे थोर संत होते त्यांची आठवण या ढोंगी भक्तांना होत नाही कारण यांची भक्ती करून संपत्ती गोळा करता येत नाही. यात न समजण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही. दुसरे आपण लिहिलेले शेवटचे वाक्य --- // बाकी लेखांचे गुर्‍हाळ चालू द्या... कोण ऐकतोय इथ//// आपण हे इथेच वाचलेत ना ? मग हा विरोधाभास कशासाठी.

उल्हास 01/10/2010 - 08:27
अहो शिवराज पाटिल कपडेपट फेमस याना गृहमंत्री , अशोक चव्हाण मुख्यमंत्री तसेच भक्तांच्या लायकिप्रमाणे म्हणजे गरीबाला विभुति, श्रीमन्ताला चेन, घड्याळ देण्याचे चमत्कार करणार्‍याला चमत्कार करीत नाही असे कसे म्हणता

सुधीर काळे 01/10/2010 - 09:55
जयंतराव, सुरेख लेख. मलाही मनापासून वाटते कीं देवळे फक्त देवांची बांधावीत, मर्त्य मनुष्यरूपात अवतरलेल्या संतांची बांधू नयेत! (अर्थात् हे माझे वैयक्तिक मत!) संतांसारखे देवपुरुष आपल्याला देव प्राप्त करून देण्याच्या कार्यात मार्गदर्शन करतात. पण शेवटी देव ते देव व त्यांचीच देवळे बांधावीत. सध्या प्रवासात आहे. जकार्ताला परतल्यावर आपला आणि (प्रेसिडेंट) क्लिंटन यांचा लेख नीट वाचून पुन्हा लिहीन.

अंनिस च्या सुरवात कोवुर व त्यानंतर पुढे तो वारसा चालवणारे बी प्रेमानंद यांच्याच प्रेरणेतुन व कार्यातुन झाली आहे

शिल्पा ब 30/09/2010 - 23:13
एक तर लोक प्रचंड मूर्ख आहेत.... जो माणूस स्वतःच म्हणतो कि "मी परमेश्वर आहे" त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार असाल तर "मी त्या परमेश्वराची खरी आई म्हणजे आदिमाया आहे " आत्तापर्यंत टीव्हीवर, शाळेत इ. ठिकाणी विज्ञान परिषदेने आणि इतर वैज्ञानिकांनी कितीतरी अशा हातचलाख्या करून दाखवल्या आहेत आणि हे भोंदू जे काही करतात ते कसे खोटे आहे हे सप्रमाण सिद्ध केले आहे...आम्हालातर शाळेत पुस्तकात याविषयी धडा पण होता असे आठवते - भोंदू कसे पूर्ण बाह्यांचे सदरे घालून त्यात काय काय लपवून मग हातचलाखीने काढून दाखवतात वगैरे... बाकी या राजकारण्याचे आणि समाजातील इतर "प्रतिष्ठितांचे " बोलायचे तर प्रत्येकाचा काहीतरी स्वार्थ दडलेला असणारच...किंवा या लोकांचा ते तस्करी किंवा इतर काही अवैध कामासाठी उपयोग करून त्यांना वाटा देत असणार...त्याबदल्यात लोकांसमोर मोठे लोक आमचे अनुयायी आहेत हे दाखवायचे फक्त... अंधश्रद्धेचा पगडा, संकटाला बेधडक सामोरे जाण्याची वृत्ती, कामसूपणा नसणे अन कमी आत्मविश्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत या भोन्दुंना काही मरण नाही.

गुंडोपंत 01/10/2010 - 07:56
आणि या कामात ब्राह्मणांनीच पुढाकार घेतला पाहिजे असे माझे ठाम मत आहे. का संभाजी ब्रिगेडचा पुढाकार चालत नाही वाटतं? ;) ह्यांना गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद ह्यांची आठवण का होत नाही हे सांगायची गरज नाही. कारण ह्या संतांची ब्रॅंड इक्विटी आता घसरली आहे. जरा सांभाळून लिहा साहेब! काहीही लिहू नका. तुमचा विरोध गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद या संतांना असेल तर तो तुमच्याकडेच ठेवा! उगाच त्यांना तुमच्या वैचारिक गोंधळात ओढू नका. येशू, महंमद, बुध्द आणि इतर हे काही परमेश्वराचे अवतार नव्हते. त्यांच्याकडे फक्त काही दैवी शक्ती होत्या. जो माणूस असे विधान करू शकतो आणि त्या नंतर कुणीही फतवे काढत नाही, त्याला एकही अतिरेकी ठार मारत नाही यावरूनच तो दैवी असणार याची मला खात्री पटते. बाकी लेखांचे गुर्‍हाळ चालू द्या... कोण ऐकतोय इथे?

In reply to by गुंडोपंत

Pain 01/10/2010 - 08:28
ह्यांना गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद ह्यांची आठवण का होत नाही हे सांगायची गरज नाही. कारण ह्या संतांची ब्रॅंड इक्विटी आता घसरली आहे. जरा सांभाळून लिहा साहेब! काहीही लिहू नका. तुमचा विरोध गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद या संतांना असेल तर तो तुमच्याकडेच ठेवा! उगाच त्यांना तुमच्या वैचारिक गोंधळात ओढू नका. लेखकास तसे अजिबात म्हणायचे नाही. ते या भोंदूंचा दृष्टिकोन सांगत आहेत. गैरसमज करून घेउन नका.

In reply to by गुंडोपंत

गुंडोपंत, मला वाटते आपण जरा लिहिण्यात घाई करताय. माझ्या या वाक्याचा अर्थ असा आहे की हे जे थोर संत होते त्यांची आठवण या ढोंगी भक्तांना होत नाही कारण यांची भक्ती करून संपत्ती गोळा करता येत नाही. यात न समजण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही. दुसरे आपण लिहिलेले शेवटचे वाक्य --- // बाकी लेखांचे गुर्‍हाळ चालू द्या... कोण ऐकतोय इथ//// आपण हे इथेच वाचलेत ना ? मग हा विरोधाभास कशासाठी.

उल्हास 01/10/2010 - 08:27
अहो शिवराज पाटिल कपडेपट फेमस याना गृहमंत्री , अशोक चव्हाण मुख्यमंत्री तसेच भक्तांच्या लायकिप्रमाणे म्हणजे गरीबाला विभुति, श्रीमन्ताला चेन, घड्याळ देण्याचे चमत्कार करणार्‍याला चमत्कार करीत नाही असे कसे म्हणता

सुधीर काळे 01/10/2010 - 09:55
जयंतराव, सुरेख लेख. मलाही मनापासून वाटते कीं देवळे फक्त देवांची बांधावीत, मर्त्य मनुष्यरूपात अवतरलेल्या संतांची बांधू नयेत! (अर्थात् हे माझे वैयक्तिक मत!) संतांसारखे देवपुरुष आपल्याला देव प्राप्त करून देण्याच्या कार्यात मार्गदर्शन करतात. पण शेवटी देव ते देव व त्यांचीच देवळे बांधावीत. सध्या प्रवासात आहे. जकार्ताला परतल्यावर आपला आणि (प्रेसिडेंट) क्लिंटन यांचा लेख नीट वाचून पुन्हा लिहीन.

अंनिस च्या सुरवात कोवुर व त्यानंतर पुढे तो वारसा चालवणारे बी प्रेमानंद यांच्याच प्रेरणेतुन व कार्यातुन झाली आहे
3

निर्लज्ज व्हा

आदिजोशी ·

शिल्पा ब 30/09/2010 - 01:23
लै भारी... एकदा नुकतीच नोकरीच्या शोधात असताना एका कंपनीच्या म्यानेजरला असाच तडकावला होता..वर नको तुझी नोकरी म्हणून हाडतुड करून निघून गेले..

सुहास.. 30/09/2010 - 02:05
ओ अ‍ॅडीजोशी !! आहात कुठे आजकाल ? परवाच आठवण काढली होती ?? बाकी नेहमी प्रमाणे जोशी'ले' लेखन !! अवांतर : वरील प्रतिसादाशी आपल्या वादाचा काही ही संबध नाही ,तो तसाच चालु राहील अशी आशा आहे ओकार्‍यान्ती

नंदन 30/09/2010 - 04:26
भन्नाट लेख, अ‍ॅडीभौ. पुढच्या भागाची वाट पाहतो.

मस्त रंगलेत प्रसंग. एक सूचना - हे अतिशय नम्र रडवेल्या वाटतील अशा शब्दांमध्ये लिहिलं तर खूपच बहार येईल. (मला सगळं कंप्लिट करायची इच्छा आहे सर. पण काय करू?... वगैरे वगैरे)

गांधीवादी 30/09/2010 - 05:47
गेली साठी वर्षे ह्याचेच तर क्लासेस चालवून पोट भरत आहे आम्ही आमची. आमच्या इथे ह्याचे कोर्सेस चालतात, इच्छुकांनी संपर्क साधावा, संपर्क, मनोरंजन (निर्लज्ज) सिंग, दिल्ली. (दिल्लीत आल्यावर कोणत्याही शेंबड्या मुलाला विचारा, इथे निर्लज्ज सिंग कुठे राहतात ? थेट आमच्याकडे आणून सोडतील.)

सन्जोप राव 30/09/2010 - 06:20
एक विनोद वाचला होता की 'अमेरिकेबाहेरच्या जगात सकस अन्नाचा खाजगी वितरणव्यवस्थेतून होणारा प्रामाणिक पुरवठा' या विषयावर जगभर केलेला एक मोठा सर्व्हे का अयशस्वी झाला? तर आफ्रिकेतल्या लोकांना 'सकस अन्न' म्हणजे काय हे कळाले नाही, कम्युनिस्ट देशांना 'खाजगी वितरणव्यवस्था' म्हणजे काय हे कळाले नाही, युरोपिय देशांना 'प्रामाणिक' म्हणजे काय हे कळाले नाही आणि अमेरिकन्सना 'अमेरिकेबाहेरचे जग' म्हणजे काय हे कळाले नाही वगैरे... आयटी म्हणजे जग आणि आयटीमधले प्रश्न म्हणजे जागतिक प्रश्न त्यामुळे आयटीमधली उत्तरे हीच जागतिक उत्तरे असा समज लोकप्रिय होताना दिसतो आहे. चालू द्या. प्रबोधन करणार्‍यांची पिढी संपली आहे. आता निर्लज्ज होणे हा पर्याय नसून ते अपरिहार्य आहे असे दिसते आहे.

In reply to by सन्जोप राव

मिसळभोक्ता 30/09/2010 - 08:28
किंवा सांदीपनी, किंवा जे काही आहे ते. तिकडे जरा शिक्षकांचा पगार ह्या विषयावर आपले बहुमूल्य मत हवे आहे. इथे आय टी वाल्यांचा भुगा करत बसू नका, तिकडे या.

In reply to by मिसळभोक्ता

सहज 30/09/2010 - 08:48
आम्हाला पाहीजे तिथे पाहीजे तेव्हा आमचे फूटेज घेणारच! लेखकाने प्रामाणिकपणे त्याला मनाला पटेल तसे लेखन केले व एक उत्तम लेख लिहला. ते बघायचे सोडून, आयटी सोडून इतर सर्वसमावेशक लेखन करा हा अनाहूत सल्ला जास्त महत्वाचा आहे. भले कोणी धारवाडकर कधी लोकप्रिय व्हायला अथवा इतरांना पटायला म्हणून लेखन करत नव्हते याचा जाज्वल्य अभिमान वगैरे आहे म्हणून काय झाले? खणायला माती मउ आहे. शिवाय आजकाल एमबीए प्रायव्हेट कॉलेजात ३, ४ लाख (सरासरी) फिया आहेत. जानम समजा करो.

In reply to by सहज

"धारवाडकर....." ~ यांचा दाखला नको. गेले मरून शांतपणे. तेव्हा कोणत्याही कारणास्तव त्यांची माती निघायला नको. गेल्या महिन्यात इथे पांडोबाची निघाली तेव्हढी पुष्कळ झाली. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

मिसळभोक्ता 30/09/2010 - 10:03
मेल्यानंतर माती निघायला नको? मग काय जगताना निघायला हवी ? माती असशी मातिस मिळशी.. अर्र मातित मिळशी...

In reply to by सहज

सन्जोप राव 30/09/2010 - 15:29
आजकाल एमबीए प्रायव्हेट कॉलेजात ३, ४ लाख (सरासरी) फिया आहेत. जानम समजा करो. हे हे हे. टीकेसाठी उदाहरणे द्यायची तर किमान माहिती तरी बरोबर गोळा करा. एमबीए प्रायव्हेट कॉलेज म्हणजे काय? कॉलेज प्रायव्हेट किंवा पब्लीक नसते. यूजीसी किंवा एआयसीटीईने प्रमाणित केलेले कोर्सेस असतात. आणि फियांचे म्हणाल तर सिम्बॉयॉसिस पुणे वार्षिक फी सहा लाख. आय आय एम अहमदाबाद बारा लाखाच्या वर. बोथट हत्याराने हल्ला केला तर स्वतःलाच इजा होण्याची शक्यता आहे. बाकी एकंदरीत प्रतिसाद वाचून बाळासाहेब ठाकरेंचे भाषण आठवले. एका वाक्याचा दुसर्‍या वाक्याशी संबंध नाही. संभाषणकला शिकवताना 'कोहेरन्ट' नसलेली भाषा म्हणून हे उदाहरण देता येईल. त्यासाठी धन्यवादच.

In reply to by सन्जोप राव

सहज 30/09/2010 - 19:51
स्वारी - एमबीए प्रायव्हेट कॉलेज म्हणजे काय? मला डिम्ड युनिव्हर्सीटी, कोण्या शिक्षणमहर्षीच्या मॅनेजमेंट इन्स्टीट्युट म्हणायचे होते. (पुम्बा वगैरे नाही) आणी बघा रकमा जास्तच आहेत की. असो शिकवा शिकवा. प्रयत्न चालू ठेवा. जमेल कधीतरी.

In reply to by मिसळभोक्ता

विजुभाऊ 30/09/2010 - 10:33
शिक्षकांचा पगार ह्या विषयावर आपले बहुमूल्य मत हवे आहे हाण्ण तेज्यायला.. मिभो काका एकदम छप्पर फाड प्रतिसाद.

In reply to by सन्जोप राव

आदिजोशी 30/09/2010 - 10:51
मी आय टी मधला नाही. आय टी शी माझा दूर दूर पर्यंत काहिही संबंधा नाही. परंतु काय लिहावे, कशावर लिहावे हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. तुमच्या मनात जे विषय आहेत त्यावर लिहिण्यास तुम्ही मोकळे आहात. लेखावर सल्ला दिलात तर विचार करण्यात येईल. लेखाच्या विषयावर सल्ला दिलात तर दुर्लक्ष करण्यात येईल.

In reply to by आदिजोशी

गणपा 30/09/2010 - 13:04
हॅ हॅ हॅ... सप्रमाण सिद्ध केलस लेका ;) पण तु आयटितला नाही अस वाटल नाही तुझा लेख वाचुन. अर्थात हा अविश्वास नाही, यात तुझ्या समर्थ लेखणीचं कौतुकच दडलय. :)

हा हा हा हा ...............मस्त आहे लेख............ बोलणार्याची माती पण विकली जाते... न बोलणाराचे सोनेही विकले जात नाही...

रणजित चितळे 30/09/2010 - 10:55
छान फारच मस्त. फार क्वचित असे छान व कान पिचक्या (छान अर्थाने) देणारे वाचायला मीळाले.

दत्ता काळे 30/09/2010 - 11:17
लेख आवडला. पण आम्हाला वेळेला 'टाच' लावून काम करून घेणारे बॉसेस कधी नव्हते. त्यामुळे मिळेल ते काम एन्जॉय करत गेलो आणि 'कामाच्या तुलनेत पैसा' अशी गणित मांडत नसल्यामुळे आम्ही सुखी होतो.

धमाल मुलगा 04/10/2010 - 15:31
अ‍ॅड्या सुटलाय नुसता! येलकम ब्याक अ‍ॅड्या. झकास जमलाय भाग. (स्वगतः गाडी परत रुळावर आलेली दिसते, लग्नाला वर्ष उलटून गेलेलं दिसतंय. ;) ) -(निर्लज्ज बॉसचा टीममेंबर) ध.

वारा 12/10/2010 - 12:58
आत्ताच अस्सा प्रसंग येणार आहे असे वाटतय..... तुमचे बहूउपयोगी सल्ले खरोखर कामी येणार आहेत..

नीलमोहर 07/06/2016 - 11:40
हे असं निर्लज्ज होता यायला पाहिजे होतं, असं एकेकाला ऐकवलं असतं ना.. 'तुमच्या अपेक्षा आम्हाला मिळणार्‍या पगाराइतक्याच ठेवल्यात तर बरं होईल...' - हे तर लईच भारी !! सध्या अपेक्षांबद्दल असाच एक चेंडू पलीकडे टोलवून दिलेला आहे, बघू काय होतेय. जबर लेख, पोहोचला, आवडला.

शिल्पा ब 30/09/2010 - 01:23
लै भारी... एकदा नुकतीच नोकरीच्या शोधात असताना एका कंपनीच्या म्यानेजरला असाच तडकावला होता..वर नको तुझी नोकरी म्हणून हाडतुड करून निघून गेले..

सुहास.. 30/09/2010 - 02:05
ओ अ‍ॅडीजोशी !! आहात कुठे आजकाल ? परवाच आठवण काढली होती ?? बाकी नेहमी प्रमाणे जोशी'ले' लेखन !! अवांतर : वरील प्रतिसादाशी आपल्या वादाचा काही ही संबध नाही ,तो तसाच चालु राहील अशी आशा आहे ओकार्‍यान्ती

नंदन 30/09/2010 - 04:26
भन्नाट लेख, अ‍ॅडीभौ. पुढच्या भागाची वाट पाहतो.

मस्त रंगलेत प्रसंग. एक सूचना - हे अतिशय नम्र रडवेल्या वाटतील अशा शब्दांमध्ये लिहिलं तर खूपच बहार येईल. (मला सगळं कंप्लिट करायची इच्छा आहे सर. पण काय करू?... वगैरे वगैरे)

गांधीवादी 30/09/2010 - 05:47
गेली साठी वर्षे ह्याचेच तर क्लासेस चालवून पोट भरत आहे आम्ही आमची. आमच्या इथे ह्याचे कोर्सेस चालतात, इच्छुकांनी संपर्क साधावा, संपर्क, मनोरंजन (निर्लज्ज) सिंग, दिल्ली. (दिल्लीत आल्यावर कोणत्याही शेंबड्या मुलाला विचारा, इथे निर्लज्ज सिंग कुठे राहतात ? थेट आमच्याकडे आणून सोडतील.)

सन्जोप राव 30/09/2010 - 06:20
एक विनोद वाचला होता की 'अमेरिकेबाहेरच्या जगात सकस अन्नाचा खाजगी वितरणव्यवस्थेतून होणारा प्रामाणिक पुरवठा' या विषयावर जगभर केलेला एक मोठा सर्व्हे का अयशस्वी झाला? तर आफ्रिकेतल्या लोकांना 'सकस अन्न' म्हणजे काय हे कळाले नाही, कम्युनिस्ट देशांना 'खाजगी वितरणव्यवस्था' म्हणजे काय हे कळाले नाही, युरोपिय देशांना 'प्रामाणिक' म्हणजे काय हे कळाले नाही आणि अमेरिकन्सना 'अमेरिकेबाहेरचे जग' म्हणजे काय हे कळाले नाही वगैरे... आयटी म्हणजे जग आणि आयटीमधले प्रश्न म्हणजे जागतिक प्रश्न त्यामुळे आयटीमधली उत्तरे हीच जागतिक उत्तरे असा समज लोकप्रिय होताना दिसतो आहे. चालू द्या. प्रबोधन करणार्‍यांची पिढी संपली आहे. आता निर्लज्ज होणे हा पर्याय नसून ते अपरिहार्य आहे असे दिसते आहे.

In reply to by सन्जोप राव

मिसळभोक्ता 30/09/2010 - 08:28
किंवा सांदीपनी, किंवा जे काही आहे ते. तिकडे जरा शिक्षकांचा पगार ह्या विषयावर आपले बहुमूल्य मत हवे आहे. इथे आय टी वाल्यांचा भुगा करत बसू नका, तिकडे या.

In reply to by मिसळभोक्ता

सहज 30/09/2010 - 08:48
आम्हाला पाहीजे तिथे पाहीजे तेव्हा आमचे फूटेज घेणारच! लेखकाने प्रामाणिकपणे त्याला मनाला पटेल तसे लेखन केले व एक उत्तम लेख लिहला. ते बघायचे सोडून, आयटी सोडून इतर सर्वसमावेशक लेखन करा हा अनाहूत सल्ला जास्त महत्वाचा आहे. भले कोणी धारवाडकर कधी लोकप्रिय व्हायला अथवा इतरांना पटायला म्हणून लेखन करत नव्हते याचा जाज्वल्य अभिमान वगैरे आहे म्हणून काय झाले? खणायला माती मउ आहे. शिवाय आजकाल एमबीए प्रायव्हेट कॉलेजात ३, ४ लाख (सरासरी) फिया आहेत. जानम समजा करो.

In reply to by सहज

"धारवाडकर....." ~ यांचा दाखला नको. गेले मरून शांतपणे. तेव्हा कोणत्याही कारणास्तव त्यांची माती निघायला नको. गेल्या महिन्यात इथे पांडोबाची निघाली तेव्हढी पुष्कळ झाली. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

मिसळभोक्ता 30/09/2010 - 10:03
मेल्यानंतर माती निघायला नको? मग काय जगताना निघायला हवी ? माती असशी मातिस मिळशी.. अर्र मातित मिळशी...

In reply to by सहज

सन्जोप राव 30/09/2010 - 15:29
आजकाल एमबीए प्रायव्हेट कॉलेजात ३, ४ लाख (सरासरी) फिया आहेत. जानम समजा करो. हे हे हे. टीकेसाठी उदाहरणे द्यायची तर किमान माहिती तरी बरोबर गोळा करा. एमबीए प्रायव्हेट कॉलेज म्हणजे काय? कॉलेज प्रायव्हेट किंवा पब्लीक नसते. यूजीसी किंवा एआयसीटीईने प्रमाणित केलेले कोर्सेस असतात. आणि फियांचे म्हणाल तर सिम्बॉयॉसिस पुणे वार्षिक फी सहा लाख. आय आय एम अहमदाबाद बारा लाखाच्या वर. बोथट हत्याराने हल्ला केला तर स्वतःलाच इजा होण्याची शक्यता आहे. बाकी एकंदरीत प्रतिसाद वाचून बाळासाहेब ठाकरेंचे भाषण आठवले. एका वाक्याचा दुसर्‍या वाक्याशी संबंध नाही. संभाषणकला शिकवताना 'कोहेरन्ट' नसलेली भाषा म्हणून हे उदाहरण देता येईल. त्यासाठी धन्यवादच.

In reply to by सन्जोप राव

सहज 30/09/2010 - 19:51
स्वारी - एमबीए प्रायव्हेट कॉलेज म्हणजे काय? मला डिम्ड युनिव्हर्सीटी, कोण्या शिक्षणमहर्षीच्या मॅनेजमेंट इन्स्टीट्युट म्हणायचे होते. (पुम्बा वगैरे नाही) आणी बघा रकमा जास्तच आहेत की. असो शिकवा शिकवा. प्रयत्न चालू ठेवा. जमेल कधीतरी.

In reply to by मिसळभोक्ता

विजुभाऊ 30/09/2010 - 10:33
शिक्षकांचा पगार ह्या विषयावर आपले बहुमूल्य मत हवे आहे हाण्ण तेज्यायला.. मिभो काका एकदम छप्पर फाड प्रतिसाद.

In reply to by सन्जोप राव

आदिजोशी 30/09/2010 - 10:51
मी आय टी मधला नाही. आय टी शी माझा दूर दूर पर्यंत काहिही संबंधा नाही. परंतु काय लिहावे, कशावर लिहावे हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. तुमच्या मनात जे विषय आहेत त्यावर लिहिण्यास तुम्ही मोकळे आहात. लेखावर सल्ला दिलात तर विचार करण्यात येईल. लेखाच्या विषयावर सल्ला दिलात तर दुर्लक्ष करण्यात येईल.

In reply to by आदिजोशी

गणपा 30/09/2010 - 13:04
हॅ हॅ हॅ... सप्रमाण सिद्ध केलस लेका ;) पण तु आयटितला नाही अस वाटल नाही तुझा लेख वाचुन. अर्थात हा अविश्वास नाही, यात तुझ्या समर्थ लेखणीचं कौतुकच दडलय. :)

हा हा हा हा ...............मस्त आहे लेख............ बोलणार्याची माती पण विकली जाते... न बोलणाराचे सोनेही विकले जात नाही...

रणजित चितळे 30/09/2010 - 10:55
छान फारच मस्त. फार क्वचित असे छान व कान पिचक्या (छान अर्थाने) देणारे वाचायला मीळाले.

दत्ता काळे 30/09/2010 - 11:17
लेख आवडला. पण आम्हाला वेळेला 'टाच' लावून काम करून घेणारे बॉसेस कधी नव्हते. त्यामुळे मिळेल ते काम एन्जॉय करत गेलो आणि 'कामाच्या तुलनेत पैसा' अशी गणित मांडत नसल्यामुळे आम्ही सुखी होतो.

धमाल मुलगा 04/10/2010 - 15:31
अ‍ॅड्या सुटलाय नुसता! येलकम ब्याक अ‍ॅड्या. झकास जमलाय भाग. (स्वगतः गाडी परत रुळावर आलेली दिसते, लग्नाला वर्ष उलटून गेलेलं दिसतंय. ;) ) -(निर्लज्ज बॉसचा टीममेंबर) ध.

वारा 12/10/2010 - 12:58
आत्ताच अस्सा प्रसंग येणार आहे असे वाटतय..... तुमचे बहूउपयोगी सल्ले खरोखर कामी येणार आहेत..

नीलमोहर 07/06/2016 - 11:40
हे असं निर्लज्ज होता यायला पाहिजे होतं, असं एकेकाला ऐकवलं असतं ना.. 'तुमच्या अपेक्षा आम्हाला मिळणार्‍या पगाराइतक्याच ठेवल्यात तर बरं होईल...' - हे तर लईच भारी !! सध्या अपेक्षांबद्दल असाच एक चेंडू पलीकडे टोलवून दिलेला आहे, बघू काय होतेय. जबर लेख, पोहोचला, आवडला.
3

माहिती हवी आहे.( दिल्लीतील हॉटेल बद्दल)

अमोल केळकर ·

Maharashtra Mandal Dehli Local Market Place,Services,Shopping in ... - Maharashtra Mandal Dehli Find information about famous / popular Local ... Pahar Ganj. Delhi. 23583683, 65356943 ... No.10, Vijay Mandal En, DDA Market ... www.buzzintown.com/.../local--Maharashtra%2BMandal%2BDehli.html - Cached इथे बघा

In reply to by पाषाणभेद

आईचे अभिनंदन. अन पुरस्कार कसला मिळाला, कोठे जायचे आहे पुरस्कारासाठी ते सांग की चोरा.
+१ हेच बोल्तो ! केळकर भारी लबाड आहात हो तुम्ही ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

अमोल केळकर 29/09/2010 - 14:16
' पंजाब साहित्य अकादमीचा ' पुरस्कार - साहित्य सेवे बद्दल मिळाला आहे. १३ - १४ नोव्हेंबर ला जालंदरला देण्यात येणार आहे. http://www.ujjwalakelkar.blogspot.com धन्यवाद :) अमोल

In reply to by अमोल केळकर

शुचि 29/09/2010 - 19:21
नक्की पहाते अनुदिनी. मी चाळली. आपल्या मातोश्री कर्तुत्ववान साहित्यिक दिसतात. त्यांची अनुदिनी वाचायला आवडेल. त्यांचे अभिनंदन.

गणेशा 29/09/2010 - 17:25
आपल्या आई चे हार्दिक अभिनंदन. - दिल्ली मध्ये काही दिवस कंपणी तर्फे होतो मी २००८ मध्ये. जुन्या कंपणीतील मित्र तेथेच असेन दिल्लीला .. फोन नं देतो घेवुन . काही हेल्प लागली आनखिन ही तर करेन तो हेल्प.

Maharashtra Mandal Dehli Local Market Place,Services,Shopping in ... - Maharashtra Mandal Dehli Find information about famous / popular Local ... Pahar Ganj. Delhi. 23583683, 65356943 ... No.10, Vijay Mandal En, DDA Market ... www.buzzintown.com/.../local--Maharashtra%2BMandal%2BDehli.html - Cached इथे बघा

In reply to by पाषाणभेद

आईचे अभिनंदन. अन पुरस्कार कसला मिळाला, कोठे जायचे आहे पुरस्कारासाठी ते सांग की चोरा.
+१ हेच बोल्तो ! केळकर भारी लबाड आहात हो तुम्ही ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

अमोल केळकर 29/09/2010 - 14:16
' पंजाब साहित्य अकादमीचा ' पुरस्कार - साहित्य सेवे बद्दल मिळाला आहे. १३ - १४ नोव्हेंबर ला जालंदरला देण्यात येणार आहे. http://www.ujjwalakelkar.blogspot.com धन्यवाद :) अमोल

In reply to by अमोल केळकर

शुचि 29/09/2010 - 19:21
नक्की पहाते अनुदिनी. मी चाळली. आपल्या मातोश्री कर्तुत्ववान साहित्यिक दिसतात. त्यांची अनुदिनी वाचायला आवडेल. त्यांचे अभिनंदन.

गणेशा 29/09/2010 - 17:25
आपल्या आई चे हार्दिक अभिनंदन. - दिल्ली मध्ये काही दिवस कंपणी तर्फे होतो मी २००८ मध्ये. जुन्या कंपणीतील मित्र तेथेच असेन दिल्लीला .. फोन नं देतो घेवुन . काही हेल्प लागली आनखिन ही तर करेन तो हेल्प.
नमस्कार, मला आपणाकडून एक मदत पाहिजे आहे. माझे आई-बाबा ( वय सत्तरीच्या पुढे) नोव्हेंबर मधे दिल्ली, जालंदर ,चंदिगड, अमृतसरला जाणार आहेत. आईला जालंदरला तिच्या लेखनाबद्दल पुरस्कार मिळाला आहे. तिकडची रहाण्याची सोय आयोजकांनी केली आहे . मात्र दिल्ली, चंदिगड त्याढिकाणी रहाण्याची सोय असलेली चांगली हॉटेल्स ( महाराष्ट्र मंडळ वगैरे ) माहित नाहीत . ज्यांना काही यासंबंधी माहित असेल तर कृपया माहिती द्यावी . धन्यवाद अमोल केळकर

मुंजा

विनायक प्रभू ·

पैसा 28/09/2010 - 14:45
शीर्षक पाहून मला वाटलं सध्या चालू असलेल्या "रामगोपाल वर्मा" फेस्टिव्हलचा पुढचा भाग आहे की काय! पण नाही. गोष्ट अत्यंत "बोधकारक" आहे. गुर्जी, तुमच्या गोष्टीतल्या मामी (सासूमाय) अत्यंत थोर आहेत! जगातल्या सगळ्या बायका इतक्या हुषार असत्या तर!!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

धमाल मुलगा 28/09/2010 - 18:40
ह्म्म्म...... (आपल्या विनंतीत मान देऊन केवळ वाचनानंद घेतला आहे, नायतर दांडपट्टा चढवलाच होता हातावर.)

In reply to by धमाल मुलगा

मिसळभोक्ता 29/09/2010 - 21:50
प्रत्येक गोष्ट व्हिज्युअलाईझ करण्याची आमची खोड आज मोडली ! कारण स्कूटरचा ड्रायव्हर आणि हँडल ह्याच्या मधे एक मिनि-विजुभाऊ दिसले.

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 29/09/2010 - 23:25
धम्या आडनाव बदल. दोन स्कूटर्स आणि आणि प्रत्येकी एक ड्रायव्हर असा फिरलोय लोकांचे कुर्नीसात घेत त्या ऐतीहासीक शहरात.

चिंतामणी 28/09/2010 - 18:23
पितृपक्ष-१ आणि २, स्वप्नात नाग, साप, अजगर, कावळा, किंवा तुमचे मृत पुर्वज, कावळे येती आणिक..., पितरांचा कौल वगैरे वगैरे झाले. याचीच कमी होती. ती भरून काढल्याबद्दल आभार. असे म्हणायचे होते. पण मी माझे शब्द मागे घेतो. :-O

रेवती 28/09/2010 - 20:00
होणार्‍या बायकोच्या चेहेर्‍यावरचे भाव मला शाबासकी द्या हो सर! ही लग्ना आधीची गोष्ट आहे म्हटल्यावर एका क्षणात मनात जायफळाचाच विचार आला होता. ही हा हा हा!

चतुरंग 28/09/2010 - 23:55
हेचि काय जाय'फळ' मम तपाला! असे वाटले असेल नाही? ;) बाकी तुमची कीर्ती तिकडे पोचल्याशिवाय राहिली असेलच कशी म्हणा? त्यातून बेळगावी हवा तिथल्या लोण्याइतकीच शुद्ध आणि थंड्....वगैरे वगैरे असल्यामुळे सासूबाई रिस्क घेतीलच कशा? ;) (बेळगावप्रेमी)जायफळरंग

In reply to by मिसळभोक्ता

सहज 29/09/2010 - 13:36
मास्तर येतील व सांगतील काही लोकांना झोपेत बोलायची, चालायची सवय असते. तशी मास्तरांना झोपेत .... दुसर्‍या दिवशी ३ तास एक्ट्रा झोपेसाठी जायफळ वाया घालवले असे वाटते का?

In reply to by सहज

मिसळभोक्ता 29/09/2010 - 13:40
संपादक, येथे "मास्तर" ही व्यक्ती नाही, प्रवृत्ती मानावी. ह्यात वैयक्तिक रोखाचे काहीच नाही.

वाटाड्या... 29/09/2010 - 02:04
हॅ हॅ हॅ...... नंतर म्हणजे तुमचा अगदी 'जायफळाट' झाला असेल... - (जायफळ झोपेनी सुजलेला) वाटेकरु जायफळ्या..

In reply to by अनिल २७

धमाल मुलगा 29/09/2010 - 15:33
>>तुमचा हा अनुभव आम्हास पुढील वाटचालीत ऊपयोगी पडेल हे निश्चित... =)) =)) >>{ हे ही दिवस जातील.. } अहो, गेल्यावर काय उपेग?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

धमाल मुलगा 29/09/2010 - 18:43
मोडक म्हणतात तसं आत्मकथन लिहायला कधी घेताय साहेब? बर्‍याच दिवसात तुमचं सिध्दहस्त लेखन नाही वाचलं. :P

पैसा 28/09/2010 - 14:45
शीर्षक पाहून मला वाटलं सध्या चालू असलेल्या "रामगोपाल वर्मा" फेस्टिव्हलचा पुढचा भाग आहे की काय! पण नाही. गोष्ट अत्यंत "बोधकारक" आहे. गुर्जी, तुमच्या गोष्टीतल्या मामी (सासूमाय) अत्यंत थोर आहेत! जगातल्या सगळ्या बायका इतक्या हुषार असत्या तर!!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

धमाल मुलगा 28/09/2010 - 18:40
ह्म्म्म...... (आपल्या विनंतीत मान देऊन केवळ वाचनानंद घेतला आहे, नायतर दांडपट्टा चढवलाच होता हातावर.)

In reply to by धमाल मुलगा

मिसळभोक्ता 29/09/2010 - 21:50
प्रत्येक गोष्ट व्हिज्युअलाईझ करण्याची आमची खोड आज मोडली ! कारण स्कूटरचा ड्रायव्हर आणि हँडल ह्याच्या मधे एक मिनि-विजुभाऊ दिसले.

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 29/09/2010 - 23:25
धम्या आडनाव बदल. दोन स्कूटर्स आणि आणि प्रत्येकी एक ड्रायव्हर असा फिरलोय लोकांचे कुर्नीसात घेत त्या ऐतीहासीक शहरात.

चिंतामणी 28/09/2010 - 18:23
पितृपक्ष-१ आणि २, स्वप्नात नाग, साप, अजगर, कावळा, किंवा तुमचे मृत पुर्वज, कावळे येती आणिक..., पितरांचा कौल वगैरे वगैरे झाले. याचीच कमी होती. ती भरून काढल्याबद्दल आभार. असे म्हणायचे होते. पण मी माझे शब्द मागे घेतो. :-O

रेवती 28/09/2010 - 20:00
होणार्‍या बायकोच्या चेहेर्‍यावरचे भाव मला शाबासकी द्या हो सर! ही लग्ना आधीची गोष्ट आहे म्हटल्यावर एका क्षणात मनात जायफळाचाच विचार आला होता. ही हा हा हा!

चतुरंग 28/09/2010 - 23:55
हेचि काय जाय'फळ' मम तपाला! असे वाटले असेल नाही? ;) बाकी तुमची कीर्ती तिकडे पोचल्याशिवाय राहिली असेलच कशी म्हणा? त्यातून बेळगावी हवा तिथल्या लोण्याइतकीच शुद्ध आणि थंड्....वगैरे वगैरे असल्यामुळे सासूबाई रिस्क घेतीलच कशा? ;) (बेळगावप्रेमी)जायफळरंग

In reply to by मिसळभोक्ता

सहज 29/09/2010 - 13:36
मास्तर येतील व सांगतील काही लोकांना झोपेत बोलायची, चालायची सवय असते. तशी मास्तरांना झोपेत .... दुसर्‍या दिवशी ३ तास एक्ट्रा झोपेसाठी जायफळ वाया घालवले असे वाटते का?

In reply to by सहज

मिसळभोक्ता 29/09/2010 - 13:40
संपादक, येथे "मास्तर" ही व्यक्ती नाही, प्रवृत्ती मानावी. ह्यात वैयक्तिक रोखाचे काहीच नाही.

वाटाड्या... 29/09/2010 - 02:04
हॅ हॅ हॅ...... नंतर म्हणजे तुमचा अगदी 'जायफळाट' झाला असेल... - (जायफळ झोपेनी सुजलेला) वाटेकरु जायफळ्या..

In reply to by अनिल २७

धमाल मुलगा 29/09/2010 - 15:33
>>तुमचा हा अनुभव आम्हास पुढील वाटचालीत ऊपयोगी पडेल हे निश्चित... =)) =)) >>{ हे ही दिवस जातील.. } अहो, गेल्यावर काय उपेग?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

धमाल मुलगा 29/09/2010 - 18:43
मोडक म्हणतात तसं आत्मकथन लिहायला कधी घेताय साहेब? बर्‍याच दिवसात तुमचं सिध्दहस्त लेखन नाही वाचलं. :P
"दोन चार दिवसाकरता सर्व बाजुला ठेव आणि जाउन ये. पण करु काय तिकडे जाउन? "माहीत असलेले काहीही करु नकोस. फक्त जा. जे होइल ते आत्तपर्यंत जे झाले त्यापेक्षा वेगळे असेल." अरे बाबा, डोक्यावर ४ कलर ब्रोशर ची डिलीवरी आहे. ते सोडुन ३ दिवस....? एक्झिबिशन ची डेड लाइन आहे." " विझ्युअलायझेशन झाले आहे ना?तु फायनल कॉपी ओके कर. प्रिंटींग मी बघुन घेतो. प्रेस ला अ‍ॅडवान्स दे म्हणजे ऐनवेळी नडणार नाहीत". नंतर गेले तर चालणार नाही का? "आठ दिवसानी बँगलोर. मग २५ डीसेंबर ला मुंबई. जाणार का तु बॅगलोर ला.?" नको. च्यायला यायला जायला ३ दिवस. पण.. "आता पण बिण काहीही नाही. हे ठरले. आर्टीस्टला दोनशे रुपये जास्त दे.

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

इंटरनेटस्नेही ·

अथांग 25/09/2010 - 04:47
तू वेडा, मी वेडी तू जादा, मी थोडी ;) तू पाऊस, मी धारा तू थेंब, मी गारा ! तू नळी, मी हुक्का.. तू कडका, मी व्होडका !! तू मी, मी तू, तू मैना, मी मिठु.... .....अहो बास बास, नका फार सुटु .....

चौकटराजा 03/11/2012 - 16:57
मी ऐल तू पैल मी चूल तू वैल मी कडक तू सैल तू गाय मी बैल

कलश 03/11/2012 - 18:50
तू अगर मी तगर, तू घागर मी सागर ;)

कलश 03/11/2012 - 19:44
तू ऊभा मी आडवा, तू दिवाळी मी पाडवा :-P :-D

In reply to by अन्या दातार

दादा कोंडके 04/11/2012 - 19:53
नसावा कारण मग एक दुसरा स्त्री डुआयडी पण अचानक उगवला असता. ;) अवांतरः माझ्या काही ओळी, तू प्रोग्राम मी बग, तू सॉकेट मी प्लग.. :)

मृगनयनी 03/11/2012 - 21:17
चिन्द्याभाऊची पुन्हा मिसळपावीय आठवण आली!!!.. फेसबुकीय हृषी रोजच भेटतो!!.. पण 'इंस्न्या' नाही!!! :) असो.. तू अलीबाबा.. मी तीळ.. (दार उघडणारा) ;) तू बर्फी... मी झिलमिल.. =)) =)) =)) =))

इरसाल 03/11/2012 - 21:38
तु उप मी क्रम तु मनो मी गत तु मिसळ मी पाव तु मीम मी राठी तु ऐसी मी अक्षरे ट ला ट जोडला आहे. आमी काय हाडाचे कवी नाय.

जेनी... 04/11/2012 - 11:50
तु रात्र मी चांदणी तु चित्र मी वाहिनी तु रंग मी ब्रश तु आयटम मी क्रश ;) तु स्वीट मी हनी तु खरड मी व्यनी :D तु आवरा मी सावरा तु कावरा मी बावरा तु आइ गं! मी आयला ! तु च्यामारी ! मी च्यायला :P बाकिचं नंतर .

गणामास्तर 04/11/2012 - 12:10
नॉन आयटी (मेकॅनिकल हमालांसाठी) तू वेल्डर, मी फिटर. तू ग्राईंडर, मी कटर. तू गियरबॉक्स, मी मोटर तू शेड, मी शटर. तू अ‍ॅम्पीअर, मी व्होल्ट. तू नट, मी बोल्ट. a ;)

अभ्या.. 04/11/2012 - 12:29
हे नीदर आयटी नॉर मेकॅनिकल साठी (ग्राफिक्वाले) तू कोरलड्रॉ मी इल्स्ट्रेटर तू सीटीपी मी इमेजसेटर तू इमेज मी रिझोल्युशन तू लेआऊट मी कम्पोझीशन

तु दीपावली मी दसरा तु बटाटा, मी काचरा. तु करन्जी,मी सारण तु कर्ज, मी तारण. तु पणती.मी दिवा, तु छावि,मी (सुका)मेवा. तु मासा, मी बगळा तु शहाणी, मी बावळा

ज्ञानराम 04/11/2012 - 17:05
तू ऊंट मी सांडणी, तू तांदूळ मी कांडणी तू दिवा मी वात तू धर्म मी जात मी थंडि तू ताप मी शाप तू उशाप...

अथांग 25/09/2010 - 04:47
तू वेडा, मी वेडी तू जादा, मी थोडी ;) तू पाऊस, मी धारा तू थेंब, मी गारा ! तू नळी, मी हुक्का.. तू कडका, मी व्होडका !! तू मी, मी तू, तू मैना, मी मिठु.... .....अहो बास बास, नका फार सुटु .....

चौकटराजा 03/11/2012 - 16:57
मी ऐल तू पैल मी चूल तू वैल मी कडक तू सैल तू गाय मी बैल

कलश 03/11/2012 - 18:50
तू अगर मी तगर, तू घागर मी सागर ;)

कलश 03/11/2012 - 19:44
तू ऊभा मी आडवा, तू दिवाळी मी पाडवा :-P :-D

In reply to by अन्या दातार

दादा कोंडके 04/11/2012 - 19:53
नसावा कारण मग एक दुसरा स्त्री डुआयडी पण अचानक उगवला असता. ;) अवांतरः माझ्या काही ओळी, तू प्रोग्राम मी बग, तू सॉकेट मी प्लग.. :)

मृगनयनी 03/11/2012 - 21:17
चिन्द्याभाऊची पुन्हा मिसळपावीय आठवण आली!!!.. फेसबुकीय हृषी रोजच भेटतो!!.. पण 'इंस्न्या' नाही!!! :) असो.. तू अलीबाबा.. मी तीळ.. (दार उघडणारा) ;) तू बर्फी... मी झिलमिल.. =)) =)) =)) =))

इरसाल 03/11/2012 - 21:38
तु उप मी क्रम तु मनो मी गत तु मिसळ मी पाव तु मीम मी राठी तु ऐसी मी अक्षरे ट ला ट जोडला आहे. आमी काय हाडाचे कवी नाय.

जेनी... 04/11/2012 - 11:50
तु रात्र मी चांदणी तु चित्र मी वाहिनी तु रंग मी ब्रश तु आयटम मी क्रश ;) तु स्वीट मी हनी तु खरड मी व्यनी :D तु आवरा मी सावरा तु कावरा मी बावरा तु आइ गं! मी आयला ! तु च्यामारी ! मी च्यायला :P बाकिचं नंतर .

गणामास्तर 04/11/2012 - 12:10
नॉन आयटी (मेकॅनिकल हमालांसाठी) तू वेल्डर, मी फिटर. तू ग्राईंडर, मी कटर. तू गियरबॉक्स, मी मोटर तू शेड, मी शटर. तू अ‍ॅम्पीअर, मी व्होल्ट. तू नट, मी बोल्ट. a ;)

अभ्या.. 04/11/2012 - 12:29
हे नीदर आयटी नॉर मेकॅनिकल साठी (ग्राफिक्वाले) तू कोरलड्रॉ मी इल्स्ट्रेटर तू सीटीपी मी इमेजसेटर तू इमेज मी रिझोल्युशन तू लेआऊट मी कम्पोझीशन

तु दीपावली मी दसरा तु बटाटा, मी काचरा. तु करन्जी,मी सारण तु कर्ज, मी तारण. तु पणती.मी दिवा, तु छावि,मी (सुका)मेवा. तु मासा, मी बगळा तु शहाणी, मी बावळा

ज्ञानराम 04/11/2012 - 17:05
तू ऊंट मी सांडणी, तू तांदूळ मी कांडणी तू दिवा मी वात तू धर्म मी जात मी थंडि तू ताप मी शाप तू उशाप...
नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ.

दोघे-२

विनायक प्रभू ·

हर्षद आनंदी 21/09/2010 - 16:37
काय लिवलय... आत्मे कावळ्याच्या रुपात :- परंपरा स्वर्ग \ नरक जागांसाठी अप्लिकेशन :- काळाचा महिमा बाकी तुझी केस सुटली का? नाही रे. बाकी तुझी केस सुटली का? नाही रे. डेटा करप्ट झाल्यामुळे १५ दिवस उशीर होणार आहे. मधे संप असल्यामुळे थोडासा बॅकलॉग आहे असे मंडळी म्हणताहेत. तुझे काय? ऑडिट मधे अडकलोय. हायर अथॉरीटी कडे आहे फाईल. बहुतेक लेवल ५ किंवा लेवल १. :D :D :D :D :D नुसत्या छकड्या मारल्यात... करु काही तरी मांडवली. मी क्लार्क बरोबर फिल्डींग लावतो. दोन चार राड्याच्या एंट्र्या काढुन टाकायला लावले की झाले. हा कळस.. (चित्रगुप्ताला घाम फुटला असेल)

शंका आहे तुम्हाला तै? बोलतातच. अगदी डीटेल मधे. न बोलला तो नवरा नाही. आणि न बोलली ती बायको नाही.

In reply to by विनायक प्रभू

रेवती 21/09/2010 - 18:58
अग्ग्ग्ग! रंगा असं बोललेला ठाउक नाही हो! मीही मैत्रिणींच्या गराड्यात तिखटमीठ लावून काही सांगितलय असं आठवत नाही. आता आली का पंचाईत?;)

गणपा 21/09/2010 - 17:57
परवा जसा पोलार्डने डोक्या वरुन जाणारा बाउंसर पार मैदाना बाहेर भिरकावला ना तसा शेवट्च्या क्षणी गुथ्था उलगडला. अन्यथा मास्तर नेहमी क्रिप्टिक बाउंसर टाकुन टाकुन डोकी फोडतात ना तसा आज पण कपाळमोक्ष जवळ जवळ निश्चित होता ;)

सुनील 22/09/2010 - 15:22
छान. अवांतर - जयवंत दळवी यांची अशाच कल्पनेवर आधारीत (कावळारुपी आत्मे एकमेकांशी संवाद करतात) एक झक्कास कथा आहे. पैकी एक दुसर्‍याला विचारतो , "ज्ञानेश्वर माऊली कुठेशी असतात". "ते आजकाल इथे येत नाहीत. मागे एक मराठीचे प्राध्यापक आले होते. त्यांनी ज्ञानेश्वरांनाच ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगायला सुरुवात केली. तो अर्थ ऐकून जे पळाले ते इथे परत आलेच नाहीत!"

हर्षद आनंदी 21/09/2010 - 16:37
काय लिवलय... आत्मे कावळ्याच्या रुपात :- परंपरा स्वर्ग \ नरक जागांसाठी अप्लिकेशन :- काळाचा महिमा बाकी तुझी केस सुटली का? नाही रे. बाकी तुझी केस सुटली का? नाही रे. डेटा करप्ट झाल्यामुळे १५ दिवस उशीर होणार आहे. मधे संप असल्यामुळे थोडासा बॅकलॉग आहे असे मंडळी म्हणताहेत. तुझे काय? ऑडिट मधे अडकलोय. हायर अथॉरीटी कडे आहे फाईल. बहुतेक लेवल ५ किंवा लेवल १. :D :D :D :D :D नुसत्या छकड्या मारल्यात... करु काही तरी मांडवली. मी क्लार्क बरोबर फिल्डींग लावतो. दोन चार राड्याच्या एंट्र्या काढुन टाकायला लावले की झाले. हा कळस.. (चित्रगुप्ताला घाम फुटला असेल)

शंका आहे तुम्हाला तै? बोलतातच. अगदी डीटेल मधे. न बोलला तो नवरा नाही. आणि न बोलली ती बायको नाही.

In reply to by विनायक प्रभू

रेवती 21/09/2010 - 18:58
अग्ग्ग्ग! रंगा असं बोललेला ठाउक नाही हो! मीही मैत्रिणींच्या गराड्यात तिखटमीठ लावून काही सांगितलय असं आठवत नाही. आता आली का पंचाईत?;)

गणपा 21/09/2010 - 17:57
परवा जसा पोलार्डने डोक्या वरुन जाणारा बाउंसर पार मैदाना बाहेर भिरकावला ना तसा शेवट्च्या क्षणी गुथ्था उलगडला. अन्यथा मास्तर नेहमी क्रिप्टिक बाउंसर टाकुन टाकुन डोकी फोडतात ना तसा आज पण कपाळमोक्ष जवळ जवळ निश्चित होता ;)

सुनील 22/09/2010 - 15:22
छान. अवांतर - जयवंत दळवी यांची अशाच कल्पनेवर आधारीत (कावळारुपी आत्मे एकमेकांशी संवाद करतात) एक झक्कास कथा आहे. पैकी एक दुसर्‍याला विचारतो , "ज्ञानेश्वर माऊली कुठेशी असतात". "ते आजकाल इथे येत नाहीत. मागे एक मराठीचे प्राध्यापक आले होते. त्यांनी ज्ञानेश्वरांनाच ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगायला सुरुवात केली. तो अर्थ ऐकून जे पळाले ते इथे परत आलेच नाहीत!"
आता किती वेळ थांबायचेय? भुक लागली आहे का? तसेच काही नाही. पण उगाच खोळंबा कशाला. सवय. सर्व डॉक्युमेंटस क्लियर असुन सुद्धा २ महीने रखडवायचो मी पार्टीला. ओके. आता सुद्धा २ महीने? नाय नाय फार तर अर्धा तास. इतर जण पण वाट बघताहेत. ते गेले ढगात. तशी क्वालीटी काही चांगली वाटत नाही. आता इथे हीच क्वालीटी. तु बासमती वाला वाट्टे? नाही रे. कोलम, नाही तर आंबे मोहर. बाकी तुझी केस सुटली का? नाही रे. डेटा करप्ट झाल्यामुळे १५ दिवस उशीर होणार आहे. मधे संप असल्यामुळे थोडासा बॅकलॉग आहे असे मंडळी म्हणताहेत. तुझे काय? ऑडिट मधे अडकलोय. हायर अथॉरीटी कडे आहे फाईल.

दोघे

विनायक प्रभू ·

In reply to by धमाल मुलगा

कमी वाच रे, कमी वाच रे....ते मच्याकन कमी वाच रे.
लेखक सगळे लेखन वाचतोच असे नाही. तुझे मात्र आवर्जुन वाचतो ;) बाकी माझी प्रतिक्रीया म्हणजे गुर्जींची दाबली गेलेली सुप्त इच्छा आहे हे येथे नमुद करावेसे वाटते. काल रातीच आम्ही गुर्जींना फोन केल्ता तेंव्हा काठी आपटल्याचा आवाज येत होता.

In reply to by परिकथेतील राजकुमार

धमाल मुलगा 10/09/2010 - 14:49
धन्यवाद. आपला आभारी आहे. -पोलाईट धम्या. ;) >>काल रातीच आम्ही गुर्जींना फोन केल्ता तेंव्हा काठी आपटल्याचा आवाज येत होता. =)) =)) =)) =)) =)) बास...आम्ही बास.......ह्यापुढचं खवमध्ये बोलु.

In reply to by ब्रिटिश टिंग्या

मी 'अस्सल देशी' कंप्लीटली,सबजेक्टीवली आणि ऑब्जेक्टीवली हेनपेक्ड.

पाषाणभेद 10/09/2010 - 19:01
मास्तरांचे लिखाण म्हणजे मेजवानी असते अगदी. एकदम जोरकस सुरूवात. मास्तर इतके दिवस कुठे होते? अन मास्तर माळ्यावरचा तो डबा काढला की नाही. तो दुसर्‍या दिवशी काढायचा मग. बाकी हे चित्र अन ते चित्र डोळ्यासमोर उभे राहीले.

हे वाचायचंच राहिलं होतं. हलकाफुलका लेख. जळजळीत देशी असो की स्मूथ विलायती असो, चढते ती चढतेच.
$#@^&%$%^&&
ही अकरा अक्षरी शिवी पुन्हा डोकं वर काढते आहे. तुम्ही, बिपिन वगैरे थोरामोठ्यांना असलेलं ज्ञान असं लपवू नका...
%$$#@$%%^^%^%$$#%^&&
इथे तर मी हातच टेकले. अक्षरं मोजण्याच्या भानगडीतही पडलो नाही.

विजुभाऊ 13/09/2010 - 14:14
@#@$%^&^%*&@#@$#$%%$ यापेक्षा जास्त बटणे कळफलकावर असती तर कित्ती बरे झाल्ये असते ना ! ;) ही ज्योत्यीने तेज्या(यला) ची आरती

In reply to by धमाल मुलगा

कमी वाच रे, कमी वाच रे....ते मच्याकन कमी वाच रे.
लेखक सगळे लेखन वाचतोच असे नाही. तुझे मात्र आवर्जुन वाचतो ;) बाकी माझी प्रतिक्रीया म्हणजे गुर्जींची दाबली गेलेली सुप्त इच्छा आहे हे येथे नमुद करावेसे वाटते. काल रातीच आम्ही गुर्जींना फोन केल्ता तेंव्हा काठी आपटल्याचा आवाज येत होता.

In reply to by परिकथेतील राजकुमार

धमाल मुलगा 10/09/2010 - 14:49
धन्यवाद. आपला आभारी आहे. -पोलाईट धम्या. ;) >>काल रातीच आम्ही गुर्जींना फोन केल्ता तेंव्हा काठी आपटल्याचा आवाज येत होता. =)) =)) =)) =)) =)) बास...आम्ही बास.......ह्यापुढचं खवमध्ये बोलु.

In reply to by ब्रिटिश टिंग्या

मी 'अस्सल देशी' कंप्लीटली,सबजेक्टीवली आणि ऑब्जेक्टीवली हेनपेक्ड.

पाषाणभेद 10/09/2010 - 19:01
मास्तरांचे लिखाण म्हणजे मेजवानी असते अगदी. एकदम जोरकस सुरूवात. मास्तर इतके दिवस कुठे होते? अन मास्तर माळ्यावरचा तो डबा काढला की नाही. तो दुसर्‍या दिवशी काढायचा मग. बाकी हे चित्र अन ते चित्र डोळ्यासमोर उभे राहीले.

हे वाचायचंच राहिलं होतं. हलकाफुलका लेख. जळजळीत देशी असो की स्मूथ विलायती असो, चढते ती चढतेच.
$#@^&%$%^&&
ही अकरा अक्षरी शिवी पुन्हा डोकं वर काढते आहे. तुम्ही, बिपिन वगैरे थोरामोठ्यांना असलेलं ज्ञान असं लपवू नका...
%$$#@$%%^^%^%$$#%^&&
इथे तर मी हातच टेकले. अक्षरं मोजण्याच्या भानगडीतही पडलो नाही.

विजुभाऊ 13/09/2010 - 14:14
@#@$%^&^%*&@#@$#$%%$ यापेक्षा जास्त बटणे कळफलकावर असती तर कित्ती बरे झाल्ये असते ना ! ;) ही ज्योत्यीने तेज्या(यला) ची आरती
दोघे एक देशातला एक परदेशातला दोघांचीही लग्ने होउन साधारण १० वर्षे झालेली. ............................................................................................................................ देश "हलो" बोल्,आता काय झाले? "अहो काय म्हणायचे तुमच्या ह्या विसराळुपणाला.? की मुद्दाम असते हे"? आयला आता नेमके काय ते बोल की. "ती पिशवी माळ्यावर टाकायला सांगितले होते ना?" घरी आल्यावर टाकतो. "तुमचे हे नेहेमीचेच" असु दे. "असु दे काय?