आमच्या महाविद्यालयात अभियांत्रिकीव्यतिरिक्त अनेक सामजिक कर्यावर सुद्धा उहापोह होत असे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे अशा उपक्रमांना सुद्धा खेळाच्या स्पर्धांप्रमाणेच भरगोस प्रतिसाद मिळे. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, गांधीजी, डॉ सर्वपल्ली राधकृष्णन यांच्या जयंत्या आम्ही वादविवादासारख्या स्पर्धा भरवून साजर्या करत असू. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण वल्ली होता जीवन जोशी, आमचा एक वर्गमित्र. गांधींविषयीची त्याची भक्ती सुपरिचित होती. कट्टयांवरच्या गप्पा असोत की चर्चासत्रे, तो मोठ्या चिकाटीने आणि विश्वासाने गांधीवादी विचारांचे मुद्दे मांडत असे.
छान लिहिलंय..
सु॑दर
end is not good
मस्तच.........
लेख आवडला पण वाईट वाटलं.
पण सत्य
In reply to पण सत्य by अवलिया
व्वा!
हं
खरच मनापासून लिहलय............
!! चांडाळ चौकडी !!
लेख आवडला
लेख भारी
धन्यवाद !!
आवडला
चांगलंच
छान!!!
अन्या मस्त
मला पण
"हाक
खुपच छान लीह ले आहे
पून्हा एकदा !!
छान
खरच छान
छान
अन्या भाय
खरच छान