मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जेंव्हा तुझ्या बुटांना ...

बेसनलाडू ·

एक 08/04/2009 - 03:25
>> त्यामुळे इराकी पत्रकाराच्या बूट फेकण्यातला तो जोश या मा. पत्रकार सरदारजींच्या जोडा हाणण्यात दिसून आला नाही. >> १०००% सहमत.. उत्साहाने व्हिडीओ बघितला पण प्रचंड निराशा झाली. अगदीच पेद्रु थ्रो होता.लहान मुलाला कॅच देताना सुद्धा यापेक्षा जोरात बॉल टाकतो आपण.

In reply to by नाटक्या

धनंजय 08/04/2009 - 06:23
असेच म्हणतो. (लांबलचक ---------------------------- ---------------------------- रेघांमुळे लेख पडद्यावर मावत नाही. त्या रेघा लहान केल्यास सोय होईल.)

In reply to by धनंजय

बेसनलाडू 08/04/2009 - 09:42
टंकन हापिसच्या लॅपटॉपवर केले. त्याचे रेजोल्यूशन् नेहमीच्या पडद्यांपेक्षा जास्त असल्याने त्यानुसार लाम्बलचक ओळी काढल्या; ज्या त्या संगणकाच्या पडद्यावर त्यामानाने लांबलचक न वाटता व्यवस्थित दिसतात. मागे-पुढे, वर-खाली स्क्रॉलिंग करावे लागत नाही. (तंत्रज्ञ)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

एकदम जोरदार लिखाण, थ्रोच्यापेक्षा कायच्या काय जोरदार ... आडवं स्क्रोल करण्याच्या प्रश्नावर उपायः आडव्या रेघा मारायच्या ऐवजी साधारण मध्यात तीन ऍस्ट्रीक्स काढले तर? पण तुमची निवड!! अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

चतुरंग 08/04/2009 - 06:03
बेला, सुरेख लेख! आज बरेच दिवसांनी सूर लागलेला दिसतोय. :) (अवांतर - तुझ्या माराच्या वर्णनावरुन लहानपणी पट्ट्याने मार खाल्लेला आठवला!) चतुरंग

प्राजु 08/04/2009 - 06:52
अतिशय हलका फुलका लेख खूप आवडला. शाब्दिक कोट्याही उत्तम . :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अशा बहुपयोगी उपलब्धीचे महत्त्व पटल्यामुळेच सारसबागेतला गणपती, अरण्येश्वर, पर्वती अशा ठिकाणांहून पादत्राणांच्या चोर्‍यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही ऐकायला मिळते
आहे. त्याच्याव काही ल्वॉक डोकॅलिटी लडवायचे. डावी चप्पल मंदिराच्या डाव्या कोपर्‍यात आन उजवी उजव्या कोपर्‍यात. चोराला यका चप्प्लेचा काय उपेग ? मंग तो नेनार नाई. बूट घातलेल्या लोकांचा मोजे काढल्यावर चरणकमलगंधा मुळे डास पळुन जातील का? असा विचार मनात आला असता डास जागेवर रहातात पण माणस पळून जातात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

पाषाणभेद 08/04/2009 - 09:54
घोडे की धांसु ताकद आहे यात. अमाला पयले वाटल की "जेंव्हा तुझ्या बटांना " म्हंजे कायतरी गुदगूल्या होनार आमाला. - पाषाणभेद

अर्चिस 08/04/2009 - 11:21
त्या पत्रकाराला गृहमंत्र्यांवर बूट फेकल्याबद्दल २ लाख रुपये मिळाले !!!!!!!!!!!!!!! सर्व बेकार आणि जागतिक मंदिमुळे नोकरी गमावलेल्यांना सर्वाना त्या पत्रकाराने पैसे कमवंण्याचा सोपा मार्ग दाखवला. चला मग बूट घेउन तयार रहा. बाटा फ़ॅन अर्चिस

मैत्र 08/04/2009 - 11:46
सही लिहिले आहे... 'जुळले बुटाबुटाचे नाते तुझे नि माझे' 'जेंव्हा तुझ्या बुटांना उडवी दलेर माझा' झकास!! अवांतरः आपल्या लेखात आम्हाला भाईकाका दिसले

श्रावण मोडक 08/04/2009 - 11:59
लेख चांगला. त्या पत्रकाराने निषेध व्यक्त करण्यासाठी तो बूट चक्क 'हा घे कॅच' असं म्हणत टाकला. त्या कृतीला "जोडा फेकून मारला" या स्तरावर नेले पत्रकारांनी. थोरच ते. अतिशयोक्ती अलंकार तो. बाकी काही नाही. तो पत्रकार अशा ठिकाणी बसला होता की, गृहमंत्र्यांना जोडा मारणे अशक्य नव्हते आणि त्याने तसा मारला असता तर चिदंबरम यांना तो चुकवता आलाही नसता. तीन-चार फुटांमध्ये काही करण्यासाठी लागणारी चपळता व जागरूकता आपल्या गृहमंत्र्यांमध्ये असेल असे वाटत नाही. बाकी या निमित्ताने इतरही काही प्रश्न निर्माण झाले. हा पत्रकार बदली कामगाराच्या भूमिकेत होता म्हणे. म्हणजे कॉंग्रेस पक्ष हे त्याचे बीट नाही. तरीही तो त्या पत्रकार परिषदेला गेला ते त्यांचा 'कॉंग्रेसमन' गैरहजर असल्याने. दुसरी बाब (अ)ज्ञानाची. सीबीआय गृह खात्याच्या कक्षेत येत नाही. ते येते पंतप्रधानांच्या अखत्यारित. या पत्रकाराचा अनुभव किमान दहा वर्षांचा असावा. त्याला हे ठाऊक नाही असे कसे म्हणता येईल. त्यामुळे तर्कसंगतरित्या त्याने जोडा फेकायचाच असेल तर तो पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर फेकला पाहिजे. यापुढे पत्रकार परिषदेत जाताना पत्रकारांना चप्पल, बूट बाहेरच काढून ठेवण्यास सांगितले जाईल, असा एक एसएमएस काल घुमत होता.

In reply to by श्रावण मोडक

बेसनलाडू 08/04/2009 - 12:06
सीबीआय नि गृहखात्याचा काहीएक संबंध नाही, सीबीआय वर कोणत्याही मंत्रालयाकडून टायटलर यांची पाठराखण करण्याबाबत दबाव आणला गेलेला नाही, हे चिंदबरम यांनी एकदा नाही तर दोनदा सांगितल्याचे अंधुकसे आठवते (कदाचित एकदाच असेल) पण असे असतानाही पत्रकार महाशयांनी आपलेच आरोप/प्रश्न जे काही असेल ते पुढे रेटणे अनाकलनीयच वाटले; आणि अर्थातच यामुळे बूट फेकण्याचा बेत पूर्वनियोजित असावा, या संशयाला जागा उरते. एका बातमीत तर पत्रकार महोदय बुटाची नाडी सैल करूनच बसले असल्याचे वाचण्यात आले. अर्थात अशा मसालेदार बातम्या पुढचे दोन दिवस वाचायला मिळतीलच. जोडा 'हाणायचाच' होता तर किमान शेवटच्या बेन्च वर बसून कॉलेजातली पोरे कागदी बाणांची जी मारामारी करतात, तसे तरी करायला हवे होते, असे वाटले. हे म्हणजे अगदीच खोटेखोटे, लुटुपुटूचे झाले राव! आणि भारतात असा 'आवाज' उठवायला या स्टन्ट् करायची गरजच काय (आणि तो ही हा असा!), हा प्रश्नही उरतोच. इराक नंतर चीन, आता भारत अशा पद्धतीने पत्रकार समुदायात या नव्या निषेधपद्धतीचा अवलंब होऊ घातला आहे, असे वाटते. (वार्ताहर)बेसनलाडू

In reply to by श्रावण मोडक

श्रावण मोडक 08/04/2009 - 14:59
असा खुलासा वाचनात आला आहे की, त्या वृत्तपत्राचा कॉंग्रेस बीटवरचा बातमीदारही तेथे उपस्थित होताच. म्हणजे जर्नेलसिंग हे चक्क अवांतर तेथे गेले होते.

बेला, मस्त लेख!! "पादत्राण" या शब्दाला हसल्याबद्दल लहानपणी आम्हीही शाळेत छडी खाल्लीय!!!:) बाकी असा फर्मास लेख लिहिल्याबद्दल आमच्या कातड्याचेच जोडे करून तुमच्या पायात घातले पाहिजेत, तुमचा बुटाचा नंबर कळवा!!! :)

मदनबाण 09/04/2009 - 04:35
छान लेख... (एकदा पायात खडावा घालुन पाहिले पाहिजेत...कसं वाटतं ते तर कळेल) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

एक 08/04/2009 - 03:25
>> त्यामुळे इराकी पत्रकाराच्या बूट फेकण्यातला तो जोश या मा. पत्रकार सरदारजींच्या जोडा हाणण्यात दिसून आला नाही. >> १०००% सहमत.. उत्साहाने व्हिडीओ बघितला पण प्रचंड निराशा झाली. अगदीच पेद्रु थ्रो होता.लहान मुलाला कॅच देताना सुद्धा यापेक्षा जोरात बॉल टाकतो आपण.

In reply to by नाटक्या

धनंजय 08/04/2009 - 06:23
असेच म्हणतो. (लांबलचक ---------------------------- ---------------------------- रेघांमुळे लेख पडद्यावर मावत नाही. त्या रेघा लहान केल्यास सोय होईल.)

In reply to by धनंजय

बेसनलाडू 08/04/2009 - 09:42
टंकन हापिसच्या लॅपटॉपवर केले. त्याचे रेजोल्यूशन् नेहमीच्या पडद्यांपेक्षा जास्त असल्याने त्यानुसार लाम्बलचक ओळी काढल्या; ज्या त्या संगणकाच्या पडद्यावर त्यामानाने लांबलचक न वाटता व्यवस्थित दिसतात. मागे-पुढे, वर-खाली स्क्रॉलिंग करावे लागत नाही. (तंत्रज्ञ)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

एकदम जोरदार लिखाण, थ्रोच्यापेक्षा कायच्या काय जोरदार ... आडवं स्क्रोल करण्याच्या प्रश्नावर उपायः आडव्या रेघा मारायच्या ऐवजी साधारण मध्यात तीन ऍस्ट्रीक्स काढले तर? पण तुमची निवड!! अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

चतुरंग 08/04/2009 - 06:03
बेला, सुरेख लेख! आज बरेच दिवसांनी सूर लागलेला दिसतोय. :) (अवांतर - तुझ्या माराच्या वर्णनावरुन लहानपणी पट्ट्याने मार खाल्लेला आठवला!) चतुरंग

प्राजु 08/04/2009 - 06:52
अतिशय हलका फुलका लेख खूप आवडला. शाब्दिक कोट्याही उत्तम . :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अशा बहुपयोगी उपलब्धीचे महत्त्व पटल्यामुळेच सारसबागेतला गणपती, अरण्येश्वर, पर्वती अशा ठिकाणांहून पादत्राणांच्या चोर्‍यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही ऐकायला मिळते
आहे. त्याच्याव काही ल्वॉक डोकॅलिटी लडवायचे. डावी चप्पल मंदिराच्या डाव्या कोपर्‍यात आन उजवी उजव्या कोपर्‍यात. चोराला यका चप्प्लेचा काय उपेग ? मंग तो नेनार नाई. बूट घातलेल्या लोकांचा मोजे काढल्यावर चरणकमलगंधा मुळे डास पळुन जातील का? असा विचार मनात आला असता डास जागेवर रहातात पण माणस पळून जातात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

पाषाणभेद 08/04/2009 - 09:54
घोडे की धांसु ताकद आहे यात. अमाला पयले वाटल की "जेंव्हा तुझ्या बटांना " म्हंजे कायतरी गुदगूल्या होनार आमाला. - पाषाणभेद

अर्चिस 08/04/2009 - 11:21
त्या पत्रकाराला गृहमंत्र्यांवर बूट फेकल्याबद्दल २ लाख रुपये मिळाले !!!!!!!!!!!!!!! सर्व बेकार आणि जागतिक मंदिमुळे नोकरी गमावलेल्यांना सर्वाना त्या पत्रकाराने पैसे कमवंण्याचा सोपा मार्ग दाखवला. चला मग बूट घेउन तयार रहा. बाटा फ़ॅन अर्चिस

मैत्र 08/04/2009 - 11:46
सही लिहिले आहे... 'जुळले बुटाबुटाचे नाते तुझे नि माझे' 'जेंव्हा तुझ्या बुटांना उडवी दलेर माझा' झकास!! अवांतरः आपल्या लेखात आम्हाला भाईकाका दिसले

श्रावण मोडक 08/04/2009 - 11:59
लेख चांगला. त्या पत्रकाराने निषेध व्यक्त करण्यासाठी तो बूट चक्क 'हा घे कॅच' असं म्हणत टाकला. त्या कृतीला "जोडा फेकून मारला" या स्तरावर नेले पत्रकारांनी. थोरच ते. अतिशयोक्ती अलंकार तो. बाकी काही नाही. तो पत्रकार अशा ठिकाणी बसला होता की, गृहमंत्र्यांना जोडा मारणे अशक्य नव्हते आणि त्याने तसा मारला असता तर चिदंबरम यांना तो चुकवता आलाही नसता. तीन-चार फुटांमध्ये काही करण्यासाठी लागणारी चपळता व जागरूकता आपल्या गृहमंत्र्यांमध्ये असेल असे वाटत नाही. बाकी या निमित्ताने इतरही काही प्रश्न निर्माण झाले. हा पत्रकार बदली कामगाराच्या भूमिकेत होता म्हणे. म्हणजे कॉंग्रेस पक्ष हे त्याचे बीट नाही. तरीही तो त्या पत्रकार परिषदेला गेला ते त्यांचा 'कॉंग्रेसमन' गैरहजर असल्याने. दुसरी बाब (अ)ज्ञानाची. सीबीआय गृह खात्याच्या कक्षेत येत नाही. ते येते पंतप्रधानांच्या अखत्यारित. या पत्रकाराचा अनुभव किमान दहा वर्षांचा असावा. त्याला हे ठाऊक नाही असे कसे म्हणता येईल. त्यामुळे तर्कसंगतरित्या त्याने जोडा फेकायचाच असेल तर तो पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर फेकला पाहिजे. यापुढे पत्रकार परिषदेत जाताना पत्रकारांना चप्पल, बूट बाहेरच काढून ठेवण्यास सांगितले जाईल, असा एक एसएमएस काल घुमत होता.

In reply to by श्रावण मोडक

बेसनलाडू 08/04/2009 - 12:06
सीबीआय नि गृहखात्याचा काहीएक संबंध नाही, सीबीआय वर कोणत्याही मंत्रालयाकडून टायटलर यांची पाठराखण करण्याबाबत दबाव आणला गेलेला नाही, हे चिंदबरम यांनी एकदा नाही तर दोनदा सांगितल्याचे अंधुकसे आठवते (कदाचित एकदाच असेल) पण असे असतानाही पत्रकार महाशयांनी आपलेच आरोप/प्रश्न जे काही असेल ते पुढे रेटणे अनाकलनीयच वाटले; आणि अर्थातच यामुळे बूट फेकण्याचा बेत पूर्वनियोजित असावा, या संशयाला जागा उरते. एका बातमीत तर पत्रकार महोदय बुटाची नाडी सैल करूनच बसले असल्याचे वाचण्यात आले. अर्थात अशा मसालेदार बातम्या पुढचे दोन दिवस वाचायला मिळतीलच. जोडा 'हाणायचाच' होता तर किमान शेवटच्या बेन्च वर बसून कॉलेजातली पोरे कागदी बाणांची जी मारामारी करतात, तसे तरी करायला हवे होते, असे वाटले. हे म्हणजे अगदीच खोटेखोटे, लुटुपुटूचे झाले राव! आणि भारतात असा 'आवाज' उठवायला या स्टन्ट् करायची गरजच काय (आणि तो ही हा असा!), हा प्रश्नही उरतोच. इराक नंतर चीन, आता भारत अशा पद्धतीने पत्रकार समुदायात या नव्या निषेधपद्धतीचा अवलंब होऊ घातला आहे, असे वाटते. (वार्ताहर)बेसनलाडू

In reply to by श्रावण मोडक

श्रावण मोडक 08/04/2009 - 14:59
असा खुलासा वाचनात आला आहे की, त्या वृत्तपत्राचा कॉंग्रेस बीटवरचा बातमीदारही तेथे उपस्थित होताच. म्हणजे जर्नेलसिंग हे चक्क अवांतर तेथे गेले होते.

बेला, मस्त लेख!! "पादत्राण" या शब्दाला हसल्याबद्दल लहानपणी आम्हीही शाळेत छडी खाल्लीय!!!:) बाकी असा फर्मास लेख लिहिल्याबद्दल आमच्या कातड्याचेच जोडे करून तुमच्या पायात घातले पाहिजेत, तुमचा बुटाचा नंबर कळवा!!! :)

मदनबाण 09/04/2009 - 04:35
छान लेख... (एकदा पायात खडावा घालुन पाहिले पाहिजेत...कसं वाटतं ते तर कळेल) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
लहानपणी अभ्यास केला नाही, पानातले सगळे विनातक्रार संपवले नाही, 'वेड्यासारखे' वागले की आई-बाबा यऽ यऽ बुकलायचे. स्वयंपाकाच्या ग्यासची हिरवी रबरी नळी, छडी, झाडू, कमरेचा पट्टा, लाटणे, सांडशी, कपडे वाळत घालायची काठी यांपैकी कशाकशाचाही काहीही उपयोग होत नाही, हे कळून चुकल्यावर चपलेने अगर बुटाने मार खाणे ठरलेले असायचे. "जोड्याने हाणले पाहिजे कार्ट्याला!"असे त्यांच्यापैकी एकानेही जरी म्हटले तरी त्याचा अर्थ आई-बाबा उभयतांनी हाणणे म्हणजे 'जोड्याने' हाणणे हाच होतो, अशी बालमनाची पक्की समजूत झालेली. सत्यनारायणाच्या पूजेला जसे मेहूण जेवते (जोडा जेवतो), तसाच प्रसाद 'जोड्याने' मिळायचा.

नर्सरी

जागु ·
कालच माझ्या मुलीचा नर्सरीतील निरोप समारंभाचा सोहळा पार पडला. ह्या सोहळ्याच्या निमित्ताने नर्सरीच्या शिक्षकांनी मिळून मुलांचे काही नाच, कविता, गाणी बोलण्याचे कार्यक्रम ठेवले होते. नाच शिक्षकांनीच मुलांकडून बसवून घेतले होते. रितसर मुलांना खाऊ दिला. काही उत्सुक पालकांनी सगळ्या पालकांकडून पैसे जमा करून शाळे करीता भेट वस्तू देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या संचालक शिक्षिकेने आम्हा पालकांना काही मनोगत व्यक्त करायचे असेल तर करायला सांगितले. सगळ्या पालकांच्या वतिने मी बोलण्याचे ठरविले आणि फक्त त्यांचे आभार मानले. पण मनात थोडी खंत राहीली की अजुन मी माझे नर्सरी बद्दल मत मांडायला हवे होते.

मनाच्या कुपितले-सिंदबाद आणि परिक्षा

विनायक पाचलग ·

माझा हा लेख लोकाना आवडला का नाही ते समजलेले नाही पण हे लिहायला मला ज्या घटनेवरुन सुचले ती घटना मात्र नक्कीच विचार करायला लावणारी आहे आज कोल्हापुरात एक टोळके सापडले जे गेली ७ वर्षे बनावट विद्यार्थी बसवत आहे आज सापडलेली काही तरुण मुले या सगळ्या उद्योगात प्रविण होती आणि महत्वाचे म्हणजे हे सगळे कला प्रांतात( आर्ट्स) जो भाग सहसा सोपा मानला जातो आणि महत्वाचे म्हणजे त्याच्या सुत्रधाराने स्वतःचे नाव देखील ____ एक्झाम असे ठेवले आहे गेले २ वर्षे तोअ आप्लया गाडीवर देखील नंबर प्लेट न लावता एक्झाम हा लोगो लावतो याला काय म्हनाय्चे शिक्षणाची नैतिकता इतकी ढासळली अहे का स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग

योगी९०० 28/03/2009 - 16:19
शिक्षणाच्या सिस्टीमच्या बेसीक मध्येच घोळ आहे आणि तो निघेपर्यंत ह्या मुलांचे जीवनविषयक बेसीक कच्चेच राहणार असे वाटते जावु दे हे पटलं.. बर्‍याच दिवसांनी एक चांगला विचार करावयास लावणारा लेख मिळाला. पुलेशु. हे लेखन खुप विचार आणि मेहनत करून घेतले आहेस असे दिसते. शुद्धलेखन चुका कमी असल्याने पुर्ण लेख वाचवला गेला. शेवटचा भाग तर खतरनाक लिहिला आहेस. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

दशानन 28/03/2009 - 16:57
>>एक चांगला विचार करावयास लावणारा लेख मिळाला. पुलेशु. हेच म्हणतो. लेखन सुधरत आहे मित्रा, लगे रहो ! कमीत कमी दोन दिवसा आड एक लेख येऊ देत तुझ्या कुपीतून.

अनंता 28/03/2009 - 17:27
चांगलं लिहू लागलायस आजकाल. शुभेच्छा. घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

माझा हा लेख लोकाना आवडला का नाही ते समजलेले नाही पण हे लिहायला मला ज्या घटनेवरुन सुचले ती घटना मात्र नक्कीच विचार करायला लावणारी आहे आज कोल्हापुरात एक टोळके सापडले जे गेली ७ वर्षे बनावट विद्यार्थी बसवत आहे आज सापडलेली काही तरुण मुले या सगळ्या उद्योगात प्रविण होती आणि महत्वाचे म्हणजे हे सगळे कला प्रांतात( आर्ट्स) जो भाग सहसा सोपा मानला जातो आणि महत्वाचे म्हणजे त्याच्या सुत्रधाराने स्वतःचे नाव देखील ____ एक्झाम असे ठेवले आहे गेले २ वर्षे तोअ आप्लया गाडीवर देखील नंबर प्लेट न लावता एक्झाम हा लोगो लावतो याला काय म्हनाय्चे शिक्षणाची नैतिकता इतकी ढासळली अहे का स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग

योगी९०० 28/03/2009 - 16:19
शिक्षणाच्या सिस्टीमच्या बेसीक मध्येच घोळ आहे आणि तो निघेपर्यंत ह्या मुलांचे जीवनविषयक बेसीक कच्चेच राहणार असे वाटते जावु दे हे पटलं.. बर्‍याच दिवसांनी एक चांगला विचार करावयास लावणारा लेख मिळाला. पुलेशु. हे लेखन खुप विचार आणि मेहनत करून घेतले आहेस असे दिसते. शुद्धलेखन चुका कमी असल्याने पुर्ण लेख वाचवला गेला. शेवटचा भाग तर खतरनाक लिहिला आहेस. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

दशानन 28/03/2009 - 16:57
>>एक चांगला विचार करावयास लावणारा लेख मिळाला. पुलेशु. हेच म्हणतो. लेखन सुधरत आहे मित्रा, लगे रहो ! कमीत कमी दोन दिवसा आड एक लेख येऊ देत तुझ्या कुपीतून.

अनंता 28/03/2009 - 17:27
चांगलं लिहू लागलायस आजकाल. शुभेच्छा. घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)
मनाच्या कुपितले या सदरातला हा १४वा लेख (गुढी पाडव्यानिमित्य प्रकाशित) रामराम सर्वाना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या वर्षाच्या कशा शुभेच्छा द्याव्यात ते समजत नव्हते म्हणून म्हणले एक लेखच लिहु त्यातला त्यात सर्वाना आवडलेला माझा लेख म्हणजे सिंदबाद कोल्हापुरात म्हणूनच आज सिंदबादला सफरीवर घेवुन जातोय पुन्हा एकदा ..........सिंदबाद शाळेत तर सिंदबाद कोल्हापुरात खुप दिवस राहिला होता साहजीकच या काळात दहावी बारावीच्या परीक्षा ,इतरांच्या वार्षीक परीक्षा इत्यादी आलेच . नेहमी प्रमाणे कर्मधर्म संयोगाने तो तेथे प

"पैज"

शितल ·

शितल, हा लेख लोकांना आवडणारच... लावतेस पैज? ;) बाकी लहानपणी बरीच मस्ती केलेली दिसतेय. आता उगाच पोराच्या नावाने खडे फोडू नकोस. बिपिन कार्यकर्ते

प्रत्येकवेळी तुझ्याबद्दल नवीनच माहिती मिळते :) आमच्याही शाळेत 'बेट' लावण्याची (मराठी शाळेतल्या उच्चाराप्रमाणे 'बीट' !) लागणच असायची जणू. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

चतुरंग 25/03/2009 - 23:51
एकदम खुसखुशीत लेखन शितल. आज जेवण काही न जाळता, करपता, खाण्यालायक तू बनवू शकलीस तर तू सांगशील त्या हॉटेल मध्ये किंवा आठवडाभर नेहमी रात्री जेवून झाल्यावर मस्तानी देईन...... हे आवडलं! लहानपणचा एकदम फेमस प्रकार असतो. कसल्याही पैजा लावल्या जातात आणि पूर्ण केल्या की लय भारी वाटतं! चौथीत असताना एकदा शाळेची घंटा मधल्या सुट्टीच्या आधीच वाजवायची अशी पैज लागली आणि एकाने वाजवली की! शिक्षक गोंधळले, वर्गातून मुले बाहेर पडली आणि मुख्याध्यापकांना खरा प्रकार समजल्यावर त्या मुलाच्या कानाखाली त्यांनी घंटा वाजवली! ;) मी माझ्या मामेभावाशी आणि मावसभावाशी पैज लावून गच्चीवरुन अंगणात उडी मारली! रात्रीच्या अंधारात १५ एक फुटांवरुन उडी मारली आणी पैज जिंकली खरी पण डाव्या टाचेखाली दगड आला आणि टाचेच्या हाडाला हेअरक्रॅक गेली! तेव्हापासून असल्या अघोरी पैजा मारणे बंद झाले! चतुरंग

In reply to by चतुरंग

सध्या आठवणारी दोन आठवड्यापुर्वी मी व माझा मित्र याने कोण जास्तीत जास्त ट्रीपल नुडल ( एक शाकाहारी चायनीज पदार्थ) खातो अशी पैज लवलेली पण जिंकलो मी त्यामुळे आहे लक्षात When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES विनायक पाचलग

रेवती 26/03/2009 - 00:11
पैज लावणे हा एक आवडता प्रकार आहे. तू लेखासाठी अगदी भन्नाट विषय कसे काय निवडतेस? खासकरून शाळेत असताना कोण कश्यावरून पैज लावेल हे सांगता येत नाही. माझ्या वर्गात दोन मुलींची कायम कशावरून तरी पैज लागलेलीच असायची. आमचे कान त्यांच्या हरण्या जिंकण्याकडे लागलेले असत. आज बाईंच्या साडीचा रंग कोणता हा पैजेचा विषय कसा काय होऊ शकतो?;) रेवती

शितल 26/03/2009 - 00:17
>>आज बाईंच्या साडीचा रंग कोणता हा पैजेचा विषय कसा काय होऊ शकतो? =))

प्राजु 26/03/2009 - 00:31
पैज जबरदस्त असते. माझ्या मैत्रीणीशी पैज लावली होती मी कॉलेजमध्ये असताना. समोर एक मुलगा बाईक वर बसून गप्पा करत होता.. तिथे जाऊन त्या बाईक चा आरसा वळवून एका बाजूला फिरवायचा.. अशी पैज लागली. मी गेले... त्याच्याजवळ गेल्यावर हळूच हसले.. तो ही हसला. मग सावकाश त्या बाइकच्या आरशाला हात लावला आणि एकदम फिरवला आरसा. तो मुलगा एकदम चपापला. मला म्हणाला "ऐसा क्यू किया??" मी म्हणाले.. "मुझे नही मालूम.. वो सामने पिंक ड्रेस मे लडकी है ना उस से जाके पुछो." =)) =)) बिचारा.. काही न करता बाईक काढून निघून गेला. मला मात्र मामाच्या कँटीनमध्ये कटवडा मिळाला. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 26/03/2009 - 00:43
नेहेमीप्रमाणेच कॉलेजचे टोळके उभे. एक जाम काळा माणूस रस्त्याने पायी निघालेला. एक पंटर दुसर्‍याला म्हणतो "भिडू, माझ्यामागे मोटरसायकल वर बसायचं. त्या माणसाजवळून नेईन. त्याला मोठ्ठ्याने "ए कावळ्या!" अशी हाक मारायची! एक एसपीडीपी मी खिलवणार. बोल घेतोस का पैज?" भिडू तयार, दोघे गाडीवरुन सुटले. त्यामाणसाजवळून जाताना भिडू ओरडला "ए कावळ्या!" थोडी पुढे नेऊन पंटरने गाडी रस्त्यात उभी केली की!! भिडू बोंबलतोय "ए, हे काय? अरे चल की, तो आला आला! अरे चल!!" शेवटी हा चलत नाही असे बघून भिडू उतरुन एकदम बुंगाट फरार!! आजूबाजूचं पब्लिक हसून येडं!!! =)) चतुरंग

In reply to by प्राजु

शितल 26/03/2009 - 00:54
=)) =)) प्रसंग डोळ्या समोर तयार झाला. आमच्या कॉलेज मध्ये दोन मुलांची पैज लागली होती की लेडिज रूम मध्ये जाऊन यायचे, एकजण आला एल्.आर. मधील मुली झुरळ आल्या सारख्या किंचाळल्या मग काय शिपाई धावत एल्.आर कडे आले , ब- बडदले मुलांना, ही गोष्ट थेट प्रिन्सिपलला कळली, दोघांना वाईट मार पडला तो पडला प्लस कॉलेज मधुन हकलपट्टी ही झाली. :(

योगी९०० 26/03/2009 - 02:23
मुळ लेख आणि प्रतिक्रिया वाचून जाम हसलो. चतूरंगचा वैशाली बाहेरचा भिडूचा किस्सा तर भन्नाटच.. पैज लावणे यावर कोठकोठले चित्रपट आलेत..मला तर खिलाडी हाच फक्त आठवतोय. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

लेख तर मस्तच आहे आणी प्रतिक्रीया पण एकदम लाजवाब ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

चित्रा 26/03/2009 - 02:46
छान उत्स्फूर्त लेखन. आवडले! करमणूक झाली :) आम्हीही बेट लावायचो, पण बर्‍याच लोकांच्या मानाने फारच भोटम असू असे वाटते आहे. :(

चित्रा 26/03/2009 - 05:49
आत्ताच नवर्‍याशी बोलताना एक पैज लावण्याची वेळ आली आणि या लेखाची आठवण आली :) आंब्याच्या (पिकलेल्या) आतल्या कठीण "बी" ला "कोय" म्हणतात की "बाठ"? मी म्हणते बाठ, आणि तो "कोय" म्हणतो. मी कैरीच्या (न पिकलेल्या आंब्याच्या आतल्या ) बीला कोय म्हणते.. नक्की काय खरे?!

In reply to by चित्रा

सहज 26/03/2009 - 07:33
बाठ शब्द ऐकला आहे. आंब्याची कोय, कैरीचा बाठ असावा. मी लावलेल्या पैजा अश्या साध्याच, जनरल नॉलेज संबधीत. वरचे किस्से मात्र अफलातूनच! लेख, प्रतिसाद वाचायला मजा आली. :-)

In reply to by प्राजु

आमच्याकडे आम्ही उलट म्हणतो, कैरीची कोय आणि आंद्याची आंब्याची बाठ! (पहा कसा अनुप्रास पण होतो, कैरीची कोय, आंब्याची बाठ!) लिहीताना आंबाच लिहायचं होतं, पण चुकून आंद्या लिहिलं गेलं; मग त्याला चिडवायची अंमळ संधी घेतली! अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदयात्री 26/03/2009 - 12:55
पैज लेख मस्तच जमलाय .. आठवणी काढायला लावणारा. भाग्यश्रीने दिलेला दुवा पण असा जुन्या आठवणी जागवणारा :D बाकी आम्ही पैजा लाउन बर्‍याच लोकांच्या अदित्या .. सॉरी सॉरी फजित्या केलेल्या आहेत .. आंतरजालावर अजुनही करतो !!

In reply to by चित्रा

चतुरंग 26/03/2009 - 16:34
त्याने रसाच्या चवीत काय फरक होणारे? माझा मतलब आमरसाच्या वाडग्याशी! तुमच्या दोघांपैकी मला जे कोणी आमरस देईल त्याप्रमाणे मी म्हणेन, लावा पैज!! ;) (अवांतर - माझ्या मते हे कोय आणि बाठ दोन्ही शब्द समानार्थी आहेत. बांठा हा शब्द मात्र पिकलेल्या आंब्याच्या कोयीसाठी आहे असा स्पष्ट उल्लेख मोल्सवर्थ शब्दकोषात दिसतो.) चतुरंग

मीनल 26/03/2009 - 06:46
लेख आवडला. पैज हरण्याच्या भितीने रिस्की पैजा मी लावतच नाही. लावलीच तर घरच्या घरी. सोडून देतील मला बिचारी म्हणून, असं वाटत. :)) कैसा लगा मेरा आयडिया? =D>

शिप्रा 26/03/2009 - 08:43
लेखाचा विषयच मस्त आहे ग >>लग्ना नंतर नवर्‍याबरोबर अनेक गोष्टी पैज लावून वसूल केल्या हे बेष्ट्च :)

शीतल, पैजा आवडल्या, मस्त लिहिले आहेस. वरचे प्रतिसादातले किस्सेही हसवून गेले. स्वाती

बीटा आमी बी लावायचो. येका टायमाला तोंडात बसतील तेवड्या शिगरेटी ठेवुन वडायची पैज जिकली व्हती, लै म्हागात पडली पगा. बीट धा रुप्याची आन आटवडाभर आमचा मारूती जाला व्हता !! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

जयवी 26/03/2009 - 14:00
शितल.... मस्त तार छेडली आहेस :) सगळ्यांचेच किस्से जबराट ......मजा आ रहा है..... !!

नांवाचा मित्र शिवाजी पार्कला सेनापति बापटांच्या पुतळ्याजवळ मेन रोडला लागूनच पहिल्या मजल्यावर राहातो. त्याला रस्त्यावरून हाक मारायची एकानें पैज लावली. पैज होती एक कोक. तेव्हा कॉलेजांत अस्तांना कोक ही फार मोठी गोष्ट होती. त्यात काय कोणीहि हाक मारेल असे समजून मी जोरदार हाक मारली. किरण लगेचच गॅलरीत बाहेर आला. ताबडतोब खाली आला. बरोबरचे दोघेतिघे सगळे गायब. काय झाले मला कळेना. मग किरणनें सांगितलें कीं बरोब्बर समोरच्या फुटपाथवरच्या पहिल्याच मजल्यावर एक किरण नावाची मुलगी राहात असे. ती पण बाहेर येत असे. पण तिच्या घरचे पण कोणीतरी बाहेर येऊन हाक मारणार्‍याला दम देत असे. अजून एक किस्सा. महापौर बंगलाला लागून समुद्रावर जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्याच्या नावाची जांभळ्या रंगाची पाटी कोपर्‍यावर होती. महापौर बंगल्याच्या विरुद्ध बाजूला. त्या पाटीवर जोरानें फटका मारून मोठ्ठा आवाज करायचा अशी पैज एकानें लावली. मी आवाज केला. सगळे पळाले. मीं मूर्खासारखा तिथेच उभा. पहिल्यामजल्यावर गॅलरीत एक मोठ्ठा अल्सेशिअन कुत्रा बांधलेला होता. तो जोरानें भुंकायला लागला आणि आतून एक मध्यमवयीन महिला बाहेर आली व आत्ता कुत्र्याला खाली सोडते म्हणून दम द्यायला लागली. मी सॉरी म्हणून काढता पाय घेतला. लेख आणि प्रतिसाद दोन्ही झकास. सुधीर कांदळकर.

मि माझी 26/03/2009 - 17:27
लेख आणि प्रतिसाद दोन्ही झकास. सहमत... मी माझी.. पुणेकर होण्यासाठी तूम्हांला कोणत्यातरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगण आवश्यक आहे..!!

शितल 26/03/2009 - 18:15
"पैज" वाचकांचे ती आवडल्याचे कळविणा-यांचे मनापासुन आभार. :) प्रतिसादात ही मस्त किस्से आहेत. :)

क्रान्ति 26/03/2009 - 20:21
मस्त लेख आणि मस्त प्रतिसाद! आज मीच खूप उशिरा आलेय मिसळपाव खायला! मी मात्र कधी पैजेचे विडे उचलल्याचे फारसी आठवत नाही. पण सगळ्यांचे किस्से वाचून मजा आली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

वाहीदा 27/03/2009 - 01:00
कॉलेज मध्ये असताना आमचा एल सी आर (लेडीज common रुम ) पहील्या मजल्यावर होता अन तिथून कॉलेज चा मेन सभाग्रुह दिसायचे अन प्लेग्रांउन्ड ही... वर्गात किंवा नाट्य स्पर्धेत आमची ज्या ज्या मुलांवर सगळ्यात जास्त खुन्नस असेल त्या त्या मुलांवर कसा हल्ला बोल करायचा याची आम्ही मुली "पैज" लावायचो. जास्त करून रंगपंचमी च्या आद्ल्या दिवशी आम्ही ह्या आमच्या बकरे लोकांवर तिकष्न नजर ठेवायचो अन मग फुगे मारुन मारून हैराण करायचो .. कधी कधी समोरून अचानक घोळक्याने जाऊन त्यांच्यावर कारण नसताना फिदी फिदी हसायचो... त्यांच्या बाईक ची हवा काढ्ण्यात मी पटाईत होते.. पैज जिकण्याची खुशी वेगळी होती मग आम्ही सगळया ईराण्याच्या होटेलात जाऊन चहा प्यायचो आता ती होटेल्स फार कमी झाली आहेत अन तो चहा तर अजून ही रेंगाळ्तो आहे .... Lingering taste of Toghetherness !! एकदा मी, माझा ग्रुप अन माझ्या एका मैत्रीणी (शबनम) ने एका अरबाला लुट्ले होते तो अरब (अली ) तिच्या वर्गात होता. तो होता तिच्या प्रेमात. तिला त्याने बाहेर जेवायला बोलावले मग काय शब्बी ने हे सर्वांना सांगीतले मग आमचा सर्व ग्रुपने ठर विले महागडे होटेल फि़क्स केले ..आधी शब्बी जाईल मग आम्ही हळू हळू तिथे जमू असे करून आम्ही १३ जण जमलो अन त्या सर्वांचे बिल त्या अली ला द्यायला लावले. ईतके खाल्ले त्या दिवशी बापरे अन त्या अली शी ईतक्या गप्पा मारल्या त्याला जेवायलाच दिले नाही ! तो वेडा प्रेमात होता ना... नाही जेवला नीट :-) गेले ते दिवस :-( पण काय मज्जा केली :D

विसोबा खेचर 27/03/2009 - 01:17
शीतल मॅडम, मस्तच लेख! :) बाकी आमचं तर आयुष्यच साला पैजा मारण्यात आणि त्या हारण्यातच ;) गेलं! आपला, (पैजबाज) तात्या.

विसोबा खेचर 27/03/2009 - 01:33
मिपाचे संपादक कुणालाही कसलेही उत्तर देणे लागत नाहीत हे कबूल. परंतु येथील बिपिनरावांचा प्रतिसाद का संपादित केला गेला याचं कारण कळल्यास बरे होईल! सदर विषय हा पैजेशी निगडीत आहे आणि 'मिपाचा जन्मदेखील पैजेतूनच झाला' इतकंच बिपिनरावांनी लिहिलं होतं जे १०० नव्हे १००० टक्के खरं आहे! बिपिनरावांचा सदर प्रतिसाद पुन:प्रकाशित करण्याचे अधिकार आम्ही राखतो परंतु आम्ही तसे करणार नाही! आम्ही संपादकांच्या मर्जीबाहेर नाही.. आपला, (उदास!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 27/03/2009 - 01:35
हाच एकमेव हेतू आहे. आणि बिपिनदाशी चर्चा करूनच अप्रकाशित करण्यात आला आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

प्राजुने मला संपर्क केला आणि मला तीचा मुद्दा निर्विवादपणे पटला. म्हणून मी स्वत:च म्हणले की उगाच अवांतर / विषयांतर नको, प्रतिसाद उडवला तरी चालेल, किंबहुना उडवच. माझी काहीही तक्रार नाही. :) बिपिन कार्यकर्ते

शितल, हा लेख लोकांना आवडणारच... लावतेस पैज? ;) बाकी लहानपणी बरीच मस्ती केलेली दिसतेय. आता उगाच पोराच्या नावाने खडे फोडू नकोस. बिपिन कार्यकर्ते

प्रत्येकवेळी तुझ्याबद्दल नवीनच माहिती मिळते :) आमच्याही शाळेत 'बेट' लावण्याची (मराठी शाळेतल्या उच्चाराप्रमाणे 'बीट' !) लागणच असायची जणू. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

चतुरंग 25/03/2009 - 23:51
एकदम खुसखुशीत लेखन शितल. आज जेवण काही न जाळता, करपता, खाण्यालायक तू बनवू शकलीस तर तू सांगशील त्या हॉटेल मध्ये किंवा आठवडाभर नेहमी रात्री जेवून झाल्यावर मस्तानी देईन...... हे आवडलं! लहानपणचा एकदम फेमस प्रकार असतो. कसल्याही पैजा लावल्या जातात आणि पूर्ण केल्या की लय भारी वाटतं! चौथीत असताना एकदा शाळेची घंटा मधल्या सुट्टीच्या आधीच वाजवायची अशी पैज लागली आणि एकाने वाजवली की! शिक्षक गोंधळले, वर्गातून मुले बाहेर पडली आणि मुख्याध्यापकांना खरा प्रकार समजल्यावर त्या मुलाच्या कानाखाली त्यांनी घंटा वाजवली! ;) मी माझ्या मामेभावाशी आणि मावसभावाशी पैज लावून गच्चीवरुन अंगणात उडी मारली! रात्रीच्या अंधारात १५ एक फुटांवरुन उडी मारली आणी पैज जिंकली खरी पण डाव्या टाचेखाली दगड आला आणि टाचेच्या हाडाला हेअरक्रॅक गेली! तेव्हापासून असल्या अघोरी पैजा मारणे बंद झाले! चतुरंग

In reply to by चतुरंग

सध्या आठवणारी दोन आठवड्यापुर्वी मी व माझा मित्र याने कोण जास्तीत जास्त ट्रीपल नुडल ( एक शाकाहारी चायनीज पदार्थ) खातो अशी पैज लवलेली पण जिंकलो मी त्यामुळे आहे लक्षात When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES विनायक पाचलग

रेवती 26/03/2009 - 00:11
पैज लावणे हा एक आवडता प्रकार आहे. तू लेखासाठी अगदी भन्नाट विषय कसे काय निवडतेस? खासकरून शाळेत असताना कोण कश्यावरून पैज लावेल हे सांगता येत नाही. माझ्या वर्गात दोन मुलींची कायम कशावरून तरी पैज लागलेलीच असायची. आमचे कान त्यांच्या हरण्या जिंकण्याकडे लागलेले असत. आज बाईंच्या साडीचा रंग कोणता हा पैजेचा विषय कसा काय होऊ शकतो?;) रेवती

शितल 26/03/2009 - 00:17
>>आज बाईंच्या साडीचा रंग कोणता हा पैजेचा विषय कसा काय होऊ शकतो? =))

प्राजु 26/03/2009 - 00:31
पैज जबरदस्त असते. माझ्या मैत्रीणीशी पैज लावली होती मी कॉलेजमध्ये असताना. समोर एक मुलगा बाईक वर बसून गप्पा करत होता.. तिथे जाऊन त्या बाईक चा आरसा वळवून एका बाजूला फिरवायचा.. अशी पैज लागली. मी गेले... त्याच्याजवळ गेल्यावर हळूच हसले.. तो ही हसला. मग सावकाश त्या बाइकच्या आरशाला हात लावला आणि एकदम फिरवला आरसा. तो मुलगा एकदम चपापला. मला म्हणाला "ऐसा क्यू किया??" मी म्हणाले.. "मुझे नही मालूम.. वो सामने पिंक ड्रेस मे लडकी है ना उस से जाके पुछो." =)) =)) बिचारा.. काही न करता बाईक काढून निघून गेला. मला मात्र मामाच्या कँटीनमध्ये कटवडा मिळाला. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 26/03/2009 - 00:43
नेहेमीप्रमाणेच कॉलेजचे टोळके उभे. एक जाम काळा माणूस रस्त्याने पायी निघालेला. एक पंटर दुसर्‍याला म्हणतो "भिडू, माझ्यामागे मोटरसायकल वर बसायचं. त्या माणसाजवळून नेईन. त्याला मोठ्ठ्याने "ए कावळ्या!" अशी हाक मारायची! एक एसपीडीपी मी खिलवणार. बोल घेतोस का पैज?" भिडू तयार, दोघे गाडीवरुन सुटले. त्यामाणसाजवळून जाताना भिडू ओरडला "ए कावळ्या!" थोडी पुढे नेऊन पंटरने गाडी रस्त्यात उभी केली की!! भिडू बोंबलतोय "ए, हे काय? अरे चल की, तो आला आला! अरे चल!!" शेवटी हा चलत नाही असे बघून भिडू उतरुन एकदम बुंगाट फरार!! आजूबाजूचं पब्लिक हसून येडं!!! =)) चतुरंग

In reply to by प्राजु

शितल 26/03/2009 - 00:54
=)) =)) प्रसंग डोळ्या समोर तयार झाला. आमच्या कॉलेज मध्ये दोन मुलांची पैज लागली होती की लेडिज रूम मध्ये जाऊन यायचे, एकजण आला एल्.आर. मधील मुली झुरळ आल्या सारख्या किंचाळल्या मग काय शिपाई धावत एल्.आर कडे आले , ब- बडदले मुलांना, ही गोष्ट थेट प्रिन्सिपलला कळली, दोघांना वाईट मार पडला तो पडला प्लस कॉलेज मधुन हकलपट्टी ही झाली. :(

योगी९०० 26/03/2009 - 02:23
मुळ लेख आणि प्रतिक्रिया वाचून जाम हसलो. चतूरंगचा वैशाली बाहेरचा भिडूचा किस्सा तर भन्नाटच.. पैज लावणे यावर कोठकोठले चित्रपट आलेत..मला तर खिलाडी हाच फक्त आठवतोय. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

लेख तर मस्तच आहे आणी प्रतिक्रीया पण एकदम लाजवाब ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

चित्रा 26/03/2009 - 02:46
छान उत्स्फूर्त लेखन. आवडले! करमणूक झाली :) आम्हीही बेट लावायचो, पण बर्‍याच लोकांच्या मानाने फारच भोटम असू असे वाटते आहे. :(

चित्रा 26/03/2009 - 05:49
आत्ताच नवर्‍याशी बोलताना एक पैज लावण्याची वेळ आली आणि या लेखाची आठवण आली :) आंब्याच्या (पिकलेल्या) आतल्या कठीण "बी" ला "कोय" म्हणतात की "बाठ"? मी म्हणते बाठ, आणि तो "कोय" म्हणतो. मी कैरीच्या (न पिकलेल्या आंब्याच्या आतल्या ) बीला कोय म्हणते.. नक्की काय खरे?!

In reply to by चित्रा

सहज 26/03/2009 - 07:33
बाठ शब्द ऐकला आहे. आंब्याची कोय, कैरीचा बाठ असावा. मी लावलेल्या पैजा अश्या साध्याच, जनरल नॉलेज संबधीत. वरचे किस्से मात्र अफलातूनच! लेख, प्रतिसाद वाचायला मजा आली. :-)

In reply to by प्राजु

आमच्याकडे आम्ही उलट म्हणतो, कैरीची कोय आणि आंद्याची आंब्याची बाठ! (पहा कसा अनुप्रास पण होतो, कैरीची कोय, आंब्याची बाठ!) लिहीताना आंबाच लिहायचं होतं, पण चुकून आंद्या लिहिलं गेलं; मग त्याला चिडवायची अंमळ संधी घेतली! अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदयात्री 26/03/2009 - 12:55
पैज लेख मस्तच जमलाय .. आठवणी काढायला लावणारा. भाग्यश्रीने दिलेला दुवा पण असा जुन्या आठवणी जागवणारा :D बाकी आम्ही पैजा लाउन बर्‍याच लोकांच्या अदित्या .. सॉरी सॉरी फजित्या केलेल्या आहेत .. आंतरजालावर अजुनही करतो !!

In reply to by चित्रा

चतुरंग 26/03/2009 - 16:34
त्याने रसाच्या चवीत काय फरक होणारे? माझा मतलब आमरसाच्या वाडग्याशी! तुमच्या दोघांपैकी मला जे कोणी आमरस देईल त्याप्रमाणे मी म्हणेन, लावा पैज!! ;) (अवांतर - माझ्या मते हे कोय आणि बाठ दोन्ही शब्द समानार्थी आहेत. बांठा हा शब्द मात्र पिकलेल्या आंब्याच्या कोयीसाठी आहे असा स्पष्ट उल्लेख मोल्सवर्थ शब्दकोषात दिसतो.) चतुरंग

मीनल 26/03/2009 - 06:46
लेख आवडला. पैज हरण्याच्या भितीने रिस्की पैजा मी लावतच नाही. लावलीच तर घरच्या घरी. सोडून देतील मला बिचारी म्हणून, असं वाटत. :)) कैसा लगा मेरा आयडिया? =D>

शिप्रा 26/03/2009 - 08:43
लेखाचा विषयच मस्त आहे ग >>लग्ना नंतर नवर्‍याबरोबर अनेक गोष्टी पैज लावून वसूल केल्या हे बेष्ट्च :)

शीतल, पैजा आवडल्या, मस्त लिहिले आहेस. वरचे प्रतिसादातले किस्सेही हसवून गेले. स्वाती

बीटा आमी बी लावायचो. येका टायमाला तोंडात बसतील तेवड्या शिगरेटी ठेवुन वडायची पैज जिकली व्हती, लै म्हागात पडली पगा. बीट धा रुप्याची आन आटवडाभर आमचा मारूती जाला व्हता !! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

जयवी 26/03/2009 - 14:00
शितल.... मस्त तार छेडली आहेस :) सगळ्यांचेच किस्से जबराट ......मजा आ रहा है..... !!

नांवाचा मित्र शिवाजी पार्कला सेनापति बापटांच्या पुतळ्याजवळ मेन रोडला लागूनच पहिल्या मजल्यावर राहातो. त्याला रस्त्यावरून हाक मारायची एकानें पैज लावली. पैज होती एक कोक. तेव्हा कॉलेजांत अस्तांना कोक ही फार मोठी गोष्ट होती. त्यात काय कोणीहि हाक मारेल असे समजून मी जोरदार हाक मारली. किरण लगेचच गॅलरीत बाहेर आला. ताबडतोब खाली आला. बरोबरचे दोघेतिघे सगळे गायब. काय झाले मला कळेना. मग किरणनें सांगितलें कीं बरोब्बर समोरच्या फुटपाथवरच्या पहिल्याच मजल्यावर एक किरण नावाची मुलगी राहात असे. ती पण बाहेर येत असे. पण तिच्या घरचे पण कोणीतरी बाहेर येऊन हाक मारणार्‍याला दम देत असे. अजून एक किस्सा. महापौर बंगलाला लागून समुद्रावर जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्याच्या नावाची जांभळ्या रंगाची पाटी कोपर्‍यावर होती. महापौर बंगल्याच्या विरुद्ध बाजूला. त्या पाटीवर जोरानें फटका मारून मोठ्ठा आवाज करायचा अशी पैज एकानें लावली. मी आवाज केला. सगळे पळाले. मीं मूर्खासारखा तिथेच उभा. पहिल्यामजल्यावर गॅलरीत एक मोठ्ठा अल्सेशिअन कुत्रा बांधलेला होता. तो जोरानें भुंकायला लागला आणि आतून एक मध्यमवयीन महिला बाहेर आली व आत्ता कुत्र्याला खाली सोडते म्हणून दम द्यायला लागली. मी सॉरी म्हणून काढता पाय घेतला. लेख आणि प्रतिसाद दोन्ही झकास. सुधीर कांदळकर.

मि माझी 26/03/2009 - 17:27
लेख आणि प्रतिसाद दोन्ही झकास. सहमत... मी माझी.. पुणेकर होण्यासाठी तूम्हांला कोणत्यातरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगण आवश्यक आहे..!!

शितल 26/03/2009 - 18:15
"पैज" वाचकांचे ती आवडल्याचे कळविणा-यांचे मनापासुन आभार. :) प्रतिसादात ही मस्त किस्से आहेत. :)

क्रान्ति 26/03/2009 - 20:21
मस्त लेख आणि मस्त प्रतिसाद! आज मीच खूप उशिरा आलेय मिसळपाव खायला! मी मात्र कधी पैजेचे विडे उचलल्याचे फारसी आठवत नाही. पण सगळ्यांचे किस्से वाचून मजा आली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

वाहीदा 27/03/2009 - 01:00
कॉलेज मध्ये असताना आमचा एल सी आर (लेडीज common रुम ) पहील्या मजल्यावर होता अन तिथून कॉलेज चा मेन सभाग्रुह दिसायचे अन प्लेग्रांउन्ड ही... वर्गात किंवा नाट्य स्पर्धेत आमची ज्या ज्या मुलांवर सगळ्यात जास्त खुन्नस असेल त्या त्या मुलांवर कसा हल्ला बोल करायचा याची आम्ही मुली "पैज" लावायचो. जास्त करून रंगपंचमी च्या आद्ल्या दिवशी आम्ही ह्या आमच्या बकरे लोकांवर तिकष्न नजर ठेवायचो अन मग फुगे मारुन मारून हैराण करायचो .. कधी कधी समोरून अचानक घोळक्याने जाऊन त्यांच्यावर कारण नसताना फिदी फिदी हसायचो... त्यांच्या बाईक ची हवा काढ्ण्यात मी पटाईत होते.. पैज जिकण्याची खुशी वेगळी होती मग आम्ही सगळया ईराण्याच्या होटेलात जाऊन चहा प्यायचो आता ती होटेल्स फार कमी झाली आहेत अन तो चहा तर अजून ही रेंगाळ्तो आहे .... Lingering taste of Toghetherness !! एकदा मी, माझा ग्रुप अन माझ्या एका मैत्रीणी (शबनम) ने एका अरबाला लुट्ले होते तो अरब (अली ) तिच्या वर्गात होता. तो होता तिच्या प्रेमात. तिला त्याने बाहेर जेवायला बोलावले मग काय शब्बी ने हे सर्वांना सांगीतले मग आमचा सर्व ग्रुपने ठर विले महागडे होटेल फि़क्स केले ..आधी शब्बी जाईल मग आम्ही हळू हळू तिथे जमू असे करून आम्ही १३ जण जमलो अन त्या सर्वांचे बिल त्या अली ला द्यायला लावले. ईतके खाल्ले त्या दिवशी बापरे अन त्या अली शी ईतक्या गप्पा मारल्या त्याला जेवायलाच दिले नाही ! तो वेडा प्रेमात होता ना... नाही जेवला नीट :-) गेले ते दिवस :-( पण काय मज्जा केली :D

विसोबा खेचर 27/03/2009 - 01:17
शीतल मॅडम, मस्तच लेख! :) बाकी आमचं तर आयुष्यच साला पैजा मारण्यात आणि त्या हारण्यातच ;) गेलं! आपला, (पैजबाज) तात्या.

विसोबा खेचर 27/03/2009 - 01:33
मिपाचे संपादक कुणालाही कसलेही उत्तर देणे लागत नाहीत हे कबूल. परंतु येथील बिपिनरावांचा प्रतिसाद का संपादित केला गेला याचं कारण कळल्यास बरे होईल! सदर विषय हा पैजेशी निगडीत आहे आणि 'मिपाचा जन्मदेखील पैजेतूनच झाला' इतकंच बिपिनरावांनी लिहिलं होतं जे १०० नव्हे १००० टक्के खरं आहे! बिपिनरावांचा सदर प्रतिसाद पुन:प्रकाशित करण्याचे अधिकार आम्ही राखतो परंतु आम्ही तसे करणार नाही! आम्ही संपादकांच्या मर्जीबाहेर नाही.. आपला, (उदास!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 27/03/2009 - 01:35
हाच एकमेव हेतू आहे. आणि बिपिनदाशी चर्चा करूनच अप्रकाशित करण्यात आला आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

प्राजुने मला संपर्क केला आणि मला तीचा मुद्दा निर्विवादपणे पटला. म्हणून मी स्वत:च म्हणले की उगाच अवांतर / विषयांतर नको, प्रतिसाद उडवला तरी चालेल, किंबहुना उडवच. माझी काहीही तक्रार नाही. :) बिपिन कार्यकर्ते
आयुष्यात एकदाही एखादी ही "पैज" लावली नसेल असा मनुष्य प्राणी शोधुनही सापडणार नाही. काय म्हणता? पटलं नाही? अहो खरंय हे, लावता का पैज ? तर अशा पैजा लावण्यात काही लोक पटाईत असतात, कोणी जिंकण्यात सातत्य दाखवतात तर कोणी हरण्यात पीएचडी करतात. पण खोड काही जात नाही. लहानपणी आम्ही मुलं खेळून झाल्यावर एका कट्यावर बसत असू जिथून ३-४ रस्ते जाताना दिसत असत. बरीच माणसं चालत, गाडीवरून वगैरे जाताना दिसायची. मग तो / ती कोणत्या रस्त्याकडे वळेल यावरून आमच्यात पैजा लागायच्या.

कंपूबाजी

घाटावरचे भट ·

दशानन 06/03/2009 - 15:16
=)) सही भट... लै भारी ! सिग्नेचरचा सल्ला येवढ्या लवकर मनावर घ्याल असं वाटलंच नव्हतं ! तुम्ही तर दिवसाच चालू झालात का काय B) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

छोटा डॉन 06/03/2009 - 15:19
मस्त हो भटोबा, कंपुबाजीचा चांगलाच अभ्यास दिसतोय , चालु द्यात ... भारी जमले आहे, एकदम फुल्तु ...!!! अवांतर : आता कंपुबाजीमुळे तुम्हाला येणार्‍या प्रतिसादांचे काय (ह्.घ्याच) ;) --------- ( १ नंबरचा कम्पुबाज व अवांतरविर ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कोणीतरी जुन्या आठवणी जागवल्यामुळे बरे वाटले. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

झेल्या 06/03/2009 - 15:21
मिश्किल कविता आवडली. -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

आनंदयात्री 06/03/2009 - 15:26
भट आमच्या कंपुचा म्हणुन हा प्रतिसाद !! अवांतरः लै लै भारी जमलीये कविता !!

In reply to by मिंटी

मृगनयनी 06/03/2009 - 16:00
भटो.... मस्त आहे हो कविता.!. अनेकांना सावधानतेचा इशारा मिळाला असावा!, अशी माफक अपेक्षा आहे! ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

कधी भेटता कोणी खमका एकजुटीने घालू वार क्लासच. मानले भटा तुला ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही संपादक लोक, काहीही करु शकता. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

In reply to by आनंदयात्री

चला, माझ्या आमच्यावर वार होतात म्हणाय्चे. जरी आम्ही खमके नसलो तरी. आम्ही कसले खमके?? आमच्या थोडीच कंपु आहे. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

In reply to by सखाराम_गटणे™

अवलिया 06/03/2009 - 16:02
पळा !! पळा रे पळा !! आभाळ पडलय !! आभाळ पडलय !!! असे करत जंगलभर धावणारा भित्रा ससा अचानक आठवला ब्वॉ !!!! :) --अवलिया

In reply to by अवलिया

>>असे करत जंगलभर धावणारा भित्रा ससा अचानक आठवला ब्वॉ !!!! =)) =)) मस्तच आवडले ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

विसोबा खेचर 06/03/2009 - 16:29
हलकीफुलकी कविता आवडली परंतु, कंपूबाजीची ध्वजा सदोदित मिसळपाववर उंच धरा रे या ओळी खटकल्या. मीदेखील चार संस्थळं वावरलो आहे आणि कम्पूबाजी हा प्रकार मला सर्वत्रच पाहायला मिळाला. त्यामुळे एकट्या मिपाचंच नाव घेण्याऐवजी कंपुबाजीच्या संदर्भात मिपा ऐवजी मराठी आंतरजालाचा उल्लेख आला असता तर कविता अधिक व्यापक वाटली असती.. असो, मिपाला नावं ठेवणार्‍यांची काही कमी नाही. वरील ओळीदेखील मिपावरच राहतील.. चालू द्या.. तात्या. -- स्वत:च्या खिशाला अक्षरश: हजारो रुपयांची चाट लावून झक मारली आणि मिपा काढलं ते मिपावरच मिपाचे आरोप वाचायला! चालायचंच, हा तात्या सगळ्याच मिपाद्वेष्ट्यांना अंगाखांद्यावर खेळवत पुढे जाईल हे निश्चित!

In reply to by विसोबा खेचर

आनंदयात्री 06/03/2009 - 16:43
>>मिपा ऐवजी मराठी आंतरजालाचा उल्लेख आला असता तर कविता अधिक व्यापक वाटली असती.. या मुद्द्याशी सहमत आहे. पण कवीने आंतरजाल इक्वल टु मिपा असा व्यापक दृष्टिकोण ठेउन लिहले असावे असेही मानण्यास जागा आहे. जणु कवीच्या भावविश्वात मिपा सोडुन दुसरे मराठी संस्थळ नसावेच. तरीही एक कविता म्हणुन एस्टाब्लिश व्हायला तात्यांनी सुचवलेला बदल व्हावा असे वाट्ते. - (सहमत) आंद्या

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर 06/03/2009 - 16:45
जणु कवीच्या भावविश्वात मिपा सोडुन दुसरे मराठी संस्थळ नसावेच. अस असेल तर फारच उत्तम! माझे शब्द मी मागे घेतो.. :) आपला, (मनमोकळा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन 06/03/2009 - 16:51
यात्रीचा आणि तात्यांचा संवाद वाचुन मला मी एक मिपाकर असल्याचा अभिमान वाटला. असेच चालु राहु द्यात ... माफक थट्टामस्करी, शाब्दिक चिमटे वगैरे चालते, नव्हे असायलाच हवे. तरच ह्या आभासी दुनयेत मज्जा आहे. मात्र ह्याचा कधी कडेलोट होऊन कुस्करी होणार नाही ह्याची काळजी घेणे फार महत्वाचे असते. नेमके हेच इथे जागरुक आणि हुशार असे सन्मानयीन मिपाकर नेहमीच करत असतात व त्यामुळे मिपावरील वातावरण दिलखुलास व नव्या लेखनाला प्रोत्साहन देणारे राहिले आहे, ह्याचाही आम्हाला अभिमानच आहे. हे सर्व असेच राहो अशीच सदिच्छा ...!!! अवांतर : विषयाला सोडुन हा प्रतिसाद आहे खरा पण अगदीच रहावले नाही म्हणुन दिला. ह्याउपर संपादकांची मर्जी ... ------ ( अभिमानी मिपाकर )छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

विसोबा खेचर 06/03/2009 - 18:48
नेमके हेच इथे जागरुक आणि हुशार असे सन्मानयीन मिपाकर नेहमीच करत असतात जागरुकता किंवा संवेदनशीलता प्रत्येकाची वेगळी असते.. एकाला जो मुद्दा गंभीर आणि संवेदनशील वाटेल त्याबद्दल कदाचित दुसर्‍याला काहीच वाटणार नाही आणि कदाचित तो वा! वा! छान! छान! असं म्हणून मोकळाही होईल! चालायचंच! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टारझन 06/03/2009 - 19:12
क वि ता आवडेश रे भटा ... एकदम क्लास .. कवितांच्या कॉलम मधे आम्ही कधी घुसत नाही पण आपल्या कंपुबंधूचं म्हणून पाहिलं .. अवांतर : एकाला जो मुद्दा मजेशीर हल्काफुल्का वाटेल त्याबद्दल कदाचित दुसर्‍याला बराच काही वाटेल आणि कदाचित तो त्याला हिण आणि हिडिस असं म्हणून मोकळाही होईल! चालायचंच! (हळूच चिमडे काढणारा) टार्‍या मिसळपाव व्यतिरिक्त आमचा कोठेही आयडी वापरात नाही.

In reply to by टारझन

विसोबा खेचर 06/03/2009 - 19:20
अवांतर : एकाला जो मुद्दा मजेशीर हल्काफुल्का वाटेल त्याबद्दल कदाचित दुसर्‍याला बराच काही वाटेल आणि कदाचित तो त्याला हिण आणि हिडिस असं म्हणून मोकळाही होईल! अगदी खरं! आम्ही सहमत आहोत.. अवांतर - परवाच आमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या होत्या. अजून आग होते आहे! :) आपला, (३८७३ सभासदांना एकत्र आणणारा कंपूबाज!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बजबजपुरी: 278 मी मराठी: 97 उपक्रम, मनोगत, मायबोली; माहीती सापडली नाही. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

In reply to by सखाराम_गटणे™

बजबजपुरी: 278 मी मराठी: 97 ह्याचा इथे काय संबंध? की राजेंनी तुमचं भांडं फोडलं म्हणून हा केविलवाणा प्रयत्न? गटणे, बाकीच्या संकेतस्थळांची आकडेवारी गोळा करण्यापेक्षा स्वत:ची डागाळलेली इमेज सुधारा जरा. आयपी ऍड्रेस चोरणे आणि मिपा वरच्या महिला सदस्यांना चावट मेसेज पाठवणे असल्या उद्योगांनी तुमचे खाते एकदा उडालेले आहे. जरा चड्डीत रहायला शिका :D

In reply to by आनंदयात्री

घाटावरचे भट 07/03/2009 - 02:00
यात्रीसाहेब आमच्या कंपूमधील असल्याने त्यांना आमचे विचार लगेच समजले. आम्ही मिपा सोडून इतरत्र फार कुठे नसतो. त्यामुळे आंतरजालीय कंपूबाजी म्हटल्यावरही आमच्या डोळ्यापुढे मनोगत, उपक्रम, बजबजपुरी इ. नावे न येता मिपाच आले. असो. कवीचे भावविश्व हीच कवितेच्या अभिव्यक्तीची मर्यादा आहे असं कोणीतरी म्हटलंच आहे, त्यामुळे आमच्या मर्यादित भावविश्वाची अभिव्यक्ती असलेले हे ४ तोडकेमोडके शब्द तसेच राहातील. बाकी मनात कोणाहीविषयी कोणतेही किल्मिष नाही. शेवटी डिसक्लेमर टाकूनही ब्लडप्रेशरं वाढायची ती वाढतातच.

In reply to by घाटावरचे भट

टारझन 07/03/2009 - 11:02
शेवटी डिसक्लेमर टाकूनही ब्लडप्रेशरं वाढायची ती वाढतातच.
ऑफकोर्स भटा ... शिग्रेटाच्या पाकिटांव वैधाणिक इशारा असतोच की ... पब्लिक फुकायचं थोडीच थांबतं ... डिस्केमर्स फक्त फॉर्मॅलिटी आहे ..

In reply to by विसोबा खेचर

chipatakhdumdum 09/03/2009 - 01:47
स्वत:च्या खिशाला अक्षरश: हजारो रुपयांची चाट लावून झक मारली आणि मिपा काढलं ते मिपावरच मिपाचे आरोप वाचायला! चालायचंच, हा तात्या सगळ्याच मिपाद्वेष्ट्यांना अंगाखांद्यावर खेळवत पुढे जाईल हे निश्चित! वा वा तात्या, आमची उर्सुला म्हैस आणि तुम्ही, बहुतेक एकाच गावातले, ती सुद्धा परवा सान्गत होती, आमच्या अजिबात बोक्याला दूध पाहीजे, म्हणून ती फळायला हो म्हणते..

प्रतिसाद राखुन ठेवत आहे ! कंपु मध्ये ठरेल त्या प्रमाणे पुढिल प्रतिसाद मिळेल ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by शितल

धमाल मुलगा 07/03/2009 - 13:42
तोडलंस रे भटा तोडलंस :) एक नंबर! बाकी तुमच्या काव्यप्रतिभेबद्दल आम्ही पामरानं काय बोलावं? साक्षात सर्किटकाकांशी काव्य-जुगलबंदी खेळणारे तुम्ही..... मस्त जमली आहे रे प्रासंगीक कविता. तुला अजुन श्रीखंड हवं आहे का? :P > ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

मदनबाण 06/03/2009 - 18:27
भटोबा लयं भारी !!! :) मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

विसोबा खेचर 06/03/2009 - 18:42
हे लिखाण केवळ ह. घेण्याकरिता असून त्यातून कोणतेही गर्भित अर्थ किंवा संदर्भ काढण्यात आल्यास (आणि पर्यायाने सदर व्यक्तीचे ब्लड प्रेशर वाढल्यास) त्याची जबाबदारी संपूर्णपणे तसे अर्थ किंवा संदर्भ काढणार्‍या व्यक्तीवर राहील. ते तर आहेच! आपला, (जबाबदार!) तात्या.

घाटावरचे भट 07/03/2009 - 02:04
सर्व वाचकांचे, प्रतिसाददात्यांचे आणि अर्थातच आमच्या सर्व कंपू म्येंब्रांचे मनापासून आभार. - भटोबा

देशपांडे१ 07/03/2009 - 02:22
छान आहे कविता. विषय योग्य शब्दात मांडला आहे. कंपूबाजीमुळे वैचारीक म्रुल्य ढासळते. कल्पकता , व्यापक द्रुष्टीकोन जाउन एक प्रकारे कंपूबाजांचे कुंपन तयार होते. असो व्यक्ति तितक्या प्रवुत्ती सन्मय देशपांडे भावनांचा आभाव अस्ल्यास आणि शब्दांचे भांडवल व विचारांची गूतवणूक संपल्यास अस्थिरता जाणवते व ईथेच अस्तित्वासाठी कंपूच्या राजकारणाची सूरूवात होते.

प्रदीप 07/03/2009 - 16:10
नियमां सार्‍या टांग मारुनी प्रतिसादांची लावू रांग
टांग हा शब्द असलेली मी तरी वाचलेली ही दुसरीच कविता. पहिली: "जिथे मारते कांदेवाडी टांग जराशी ठाकुरद्वारा" --- बा. सी. म. बाकी तुमचे चालू दे.

In reply to by प्रदीप

मुक्तसुनीत 07/03/2009 - 18:31
"रांग"शी जुळणार्‍या मर्ढेकरी ओळी : अनोळख्याने ओळख कैसी गतजन्मीची द्यावी सांग ? कोमल ओल्या आठवंणींची येथल्याच नच बुजली रांग

दशानन 23/12/2009 - 17:37
आजच्या सद्य परिस्थीतीमध्ये ही कविता चपखल बसते असा माझा कयास आहे ;) ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©

In reply to by दशानन

आजच्या सद्य परिस्थीतीमध्ये ही कविता चपखल बसते असा माझा कयास आहे
मप्ली तर खात्री हाये! अगदी नीट्ट बसते! कुनी उकरुन काल्ढी प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

दशानन 06/03/2009 - 15:16
=)) सही भट... लै भारी ! सिग्नेचरचा सल्ला येवढ्या लवकर मनावर घ्याल असं वाटलंच नव्हतं ! तुम्ही तर दिवसाच चालू झालात का काय B) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

छोटा डॉन 06/03/2009 - 15:19
मस्त हो भटोबा, कंपुबाजीचा चांगलाच अभ्यास दिसतोय , चालु द्यात ... भारी जमले आहे, एकदम फुल्तु ...!!! अवांतर : आता कंपुबाजीमुळे तुम्हाला येणार्‍या प्रतिसादांचे काय (ह्.घ्याच) ;) --------- ( १ नंबरचा कम्पुबाज व अवांतरविर ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कोणीतरी जुन्या आठवणी जागवल्यामुळे बरे वाटले. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

झेल्या 06/03/2009 - 15:21
मिश्किल कविता आवडली. -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

आनंदयात्री 06/03/2009 - 15:26
भट आमच्या कंपुचा म्हणुन हा प्रतिसाद !! अवांतरः लै लै भारी जमलीये कविता !!

In reply to by मिंटी

मृगनयनी 06/03/2009 - 16:00
भटो.... मस्त आहे हो कविता.!. अनेकांना सावधानतेचा इशारा मिळाला असावा!, अशी माफक अपेक्षा आहे! ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

कधी भेटता कोणी खमका एकजुटीने घालू वार क्लासच. मानले भटा तुला ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही संपादक लोक, काहीही करु शकता. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

In reply to by आनंदयात्री

चला, माझ्या आमच्यावर वार होतात म्हणाय्चे. जरी आम्ही खमके नसलो तरी. आम्ही कसले खमके?? आमच्या थोडीच कंपु आहे. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

In reply to by सखाराम_गटणे™

अवलिया 06/03/2009 - 16:02
पळा !! पळा रे पळा !! आभाळ पडलय !! आभाळ पडलय !!! असे करत जंगलभर धावणारा भित्रा ससा अचानक आठवला ब्वॉ !!!! :) --अवलिया

In reply to by अवलिया

>>असे करत जंगलभर धावणारा भित्रा ससा अचानक आठवला ब्वॉ !!!! =)) =)) मस्तच आवडले ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

विसोबा खेचर 06/03/2009 - 16:29
हलकीफुलकी कविता आवडली परंतु, कंपूबाजीची ध्वजा सदोदित मिसळपाववर उंच धरा रे या ओळी खटकल्या. मीदेखील चार संस्थळं वावरलो आहे आणि कम्पूबाजी हा प्रकार मला सर्वत्रच पाहायला मिळाला. त्यामुळे एकट्या मिपाचंच नाव घेण्याऐवजी कंपुबाजीच्या संदर्भात मिपा ऐवजी मराठी आंतरजालाचा उल्लेख आला असता तर कविता अधिक व्यापक वाटली असती.. असो, मिपाला नावं ठेवणार्‍यांची काही कमी नाही. वरील ओळीदेखील मिपावरच राहतील.. चालू द्या.. तात्या. -- स्वत:च्या खिशाला अक्षरश: हजारो रुपयांची चाट लावून झक मारली आणि मिपा काढलं ते मिपावरच मिपाचे आरोप वाचायला! चालायचंच, हा तात्या सगळ्याच मिपाद्वेष्ट्यांना अंगाखांद्यावर खेळवत पुढे जाईल हे निश्चित!

In reply to by विसोबा खेचर

आनंदयात्री 06/03/2009 - 16:43
>>मिपा ऐवजी मराठी आंतरजालाचा उल्लेख आला असता तर कविता अधिक व्यापक वाटली असती.. या मुद्द्याशी सहमत आहे. पण कवीने आंतरजाल इक्वल टु मिपा असा व्यापक दृष्टिकोण ठेउन लिहले असावे असेही मानण्यास जागा आहे. जणु कवीच्या भावविश्वात मिपा सोडुन दुसरे मराठी संस्थळ नसावेच. तरीही एक कविता म्हणुन एस्टाब्लिश व्हायला तात्यांनी सुचवलेला बदल व्हावा असे वाट्ते. - (सहमत) आंद्या

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर 06/03/2009 - 16:45
जणु कवीच्या भावविश्वात मिपा सोडुन दुसरे मराठी संस्थळ नसावेच. अस असेल तर फारच उत्तम! माझे शब्द मी मागे घेतो.. :) आपला, (मनमोकळा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन 06/03/2009 - 16:51
यात्रीचा आणि तात्यांचा संवाद वाचुन मला मी एक मिपाकर असल्याचा अभिमान वाटला. असेच चालु राहु द्यात ... माफक थट्टामस्करी, शाब्दिक चिमटे वगैरे चालते, नव्हे असायलाच हवे. तरच ह्या आभासी दुनयेत मज्जा आहे. मात्र ह्याचा कधी कडेलोट होऊन कुस्करी होणार नाही ह्याची काळजी घेणे फार महत्वाचे असते. नेमके हेच इथे जागरुक आणि हुशार असे सन्मानयीन मिपाकर नेहमीच करत असतात व त्यामुळे मिपावरील वातावरण दिलखुलास व नव्या लेखनाला प्रोत्साहन देणारे राहिले आहे, ह्याचाही आम्हाला अभिमानच आहे. हे सर्व असेच राहो अशीच सदिच्छा ...!!! अवांतर : विषयाला सोडुन हा प्रतिसाद आहे खरा पण अगदीच रहावले नाही म्हणुन दिला. ह्याउपर संपादकांची मर्जी ... ------ ( अभिमानी मिपाकर )छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

विसोबा खेचर 06/03/2009 - 18:48
नेमके हेच इथे जागरुक आणि हुशार असे सन्मानयीन मिपाकर नेहमीच करत असतात जागरुकता किंवा संवेदनशीलता प्रत्येकाची वेगळी असते.. एकाला जो मुद्दा गंभीर आणि संवेदनशील वाटेल त्याबद्दल कदाचित दुसर्‍याला काहीच वाटणार नाही आणि कदाचित तो वा! वा! छान! छान! असं म्हणून मोकळाही होईल! चालायचंच! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टारझन 06/03/2009 - 19:12
क वि ता आवडेश रे भटा ... एकदम क्लास .. कवितांच्या कॉलम मधे आम्ही कधी घुसत नाही पण आपल्या कंपुबंधूचं म्हणून पाहिलं .. अवांतर : एकाला जो मुद्दा मजेशीर हल्काफुल्का वाटेल त्याबद्दल कदाचित दुसर्‍याला बराच काही वाटेल आणि कदाचित तो त्याला हिण आणि हिडिस असं म्हणून मोकळाही होईल! चालायचंच! (हळूच चिमडे काढणारा) टार्‍या मिसळपाव व्यतिरिक्त आमचा कोठेही आयडी वापरात नाही.

In reply to by टारझन

विसोबा खेचर 06/03/2009 - 19:20
अवांतर : एकाला जो मुद्दा मजेशीर हल्काफुल्का वाटेल त्याबद्दल कदाचित दुसर्‍याला बराच काही वाटेल आणि कदाचित तो त्याला हिण आणि हिडिस असं म्हणून मोकळाही होईल! अगदी खरं! आम्ही सहमत आहोत.. अवांतर - परवाच आमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या होत्या. अजून आग होते आहे! :) आपला, (३८७३ सभासदांना एकत्र आणणारा कंपूबाज!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बजबजपुरी: 278 मी मराठी: 97 उपक्रम, मनोगत, मायबोली; माहीती सापडली नाही. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

In reply to by सखाराम_गटणे™

बजबजपुरी: 278 मी मराठी: 97 ह्याचा इथे काय संबंध? की राजेंनी तुमचं भांडं फोडलं म्हणून हा केविलवाणा प्रयत्न? गटणे, बाकीच्या संकेतस्थळांची आकडेवारी गोळा करण्यापेक्षा स्वत:ची डागाळलेली इमेज सुधारा जरा. आयपी ऍड्रेस चोरणे आणि मिपा वरच्या महिला सदस्यांना चावट मेसेज पाठवणे असल्या उद्योगांनी तुमचे खाते एकदा उडालेले आहे. जरा चड्डीत रहायला शिका :D

In reply to by आनंदयात्री

घाटावरचे भट 07/03/2009 - 02:00
यात्रीसाहेब आमच्या कंपूमधील असल्याने त्यांना आमचे विचार लगेच समजले. आम्ही मिपा सोडून इतरत्र फार कुठे नसतो. त्यामुळे आंतरजालीय कंपूबाजी म्हटल्यावरही आमच्या डोळ्यापुढे मनोगत, उपक्रम, बजबजपुरी इ. नावे न येता मिपाच आले. असो. कवीचे भावविश्व हीच कवितेच्या अभिव्यक्तीची मर्यादा आहे असं कोणीतरी म्हटलंच आहे, त्यामुळे आमच्या मर्यादित भावविश्वाची अभिव्यक्ती असलेले हे ४ तोडकेमोडके शब्द तसेच राहातील. बाकी मनात कोणाहीविषयी कोणतेही किल्मिष नाही. शेवटी डिसक्लेमर टाकूनही ब्लडप्रेशरं वाढायची ती वाढतातच.

In reply to by घाटावरचे भट

टारझन 07/03/2009 - 11:02
शेवटी डिसक्लेमर टाकूनही ब्लडप्रेशरं वाढायची ती वाढतातच.
ऑफकोर्स भटा ... शिग्रेटाच्या पाकिटांव वैधाणिक इशारा असतोच की ... पब्लिक फुकायचं थोडीच थांबतं ... डिस्केमर्स फक्त फॉर्मॅलिटी आहे ..

In reply to by विसोबा खेचर

chipatakhdumdum 09/03/2009 - 01:47
स्वत:च्या खिशाला अक्षरश: हजारो रुपयांची चाट लावून झक मारली आणि मिपा काढलं ते मिपावरच मिपाचे आरोप वाचायला! चालायचंच, हा तात्या सगळ्याच मिपाद्वेष्ट्यांना अंगाखांद्यावर खेळवत पुढे जाईल हे निश्चित! वा वा तात्या, आमची उर्सुला म्हैस आणि तुम्ही, बहुतेक एकाच गावातले, ती सुद्धा परवा सान्गत होती, आमच्या अजिबात बोक्याला दूध पाहीजे, म्हणून ती फळायला हो म्हणते..

प्रतिसाद राखुन ठेवत आहे ! कंपु मध्ये ठरेल त्या प्रमाणे पुढिल प्रतिसाद मिळेल ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by शितल

धमाल मुलगा 07/03/2009 - 13:42
तोडलंस रे भटा तोडलंस :) एक नंबर! बाकी तुमच्या काव्यप्रतिभेबद्दल आम्ही पामरानं काय बोलावं? साक्षात सर्किटकाकांशी काव्य-जुगलबंदी खेळणारे तुम्ही..... मस्त जमली आहे रे प्रासंगीक कविता. तुला अजुन श्रीखंड हवं आहे का? :P > ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

मदनबाण 06/03/2009 - 18:27
भटोबा लयं भारी !!! :) मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

विसोबा खेचर 06/03/2009 - 18:42
हे लिखाण केवळ ह. घेण्याकरिता असून त्यातून कोणतेही गर्भित अर्थ किंवा संदर्भ काढण्यात आल्यास (आणि पर्यायाने सदर व्यक्तीचे ब्लड प्रेशर वाढल्यास) त्याची जबाबदारी संपूर्णपणे तसे अर्थ किंवा संदर्भ काढणार्‍या व्यक्तीवर राहील. ते तर आहेच! आपला, (जबाबदार!) तात्या.

घाटावरचे भट 07/03/2009 - 02:04
सर्व वाचकांचे, प्रतिसाददात्यांचे आणि अर्थातच आमच्या सर्व कंपू म्येंब्रांचे मनापासून आभार. - भटोबा

देशपांडे१ 07/03/2009 - 02:22
छान आहे कविता. विषय योग्य शब्दात मांडला आहे. कंपूबाजीमुळे वैचारीक म्रुल्य ढासळते. कल्पकता , व्यापक द्रुष्टीकोन जाउन एक प्रकारे कंपूबाजांचे कुंपन तयार होते. असो व्यक्ति तितक्या प्रवुत्ती सन्मय देशपांडे भावनांचा आभाव अस्ल्यास आणि शब्दांचे भांडवल व विचारांची गूतवणूक संपल्यास अस्थिरता जाणवते व ईथेच अस्तित्वासाठी कंपूच्या राजकारणाची सूरूवात होते.

प्रदीप 07/03/2009 - 16:10
नियमां सार्‍या टांग मारुनी प्रतिसादांची लावू रांग
टांग हा शब्द असलेली मी तरी वाचलेली ही दुसरीच कविता. पहिली: "जिथे मारते कांदेवाडी टांग जराशी ठाकुरद्वारा" --- बा. सी. म. बाकी तुमचे चालू दे.

In reply to by प्रदीप

मुक्तसुनीत 07/03/2009 - 18:31
"रांग"शी जुळणार्‍या मर्ढेकरी ओळी : अनोळख्याने ओळख कैसी गतजन्मीची द्यावी सांग ? कोमल ओल्या आठवंणींची येथल्याच नच बुजली रांग

दशानन 23/12/2009 - 17:37
आजच्या सद्य परिस्थीतीमध्ये ही कविता चपखल बसते असा माझा कयास आहे ;) ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©

In reply to by दशानन

आजच्या सद्य परिस्थीतीमध्ये ही कविता चपखल बसते असा माझा कयास आहे
मप्ली तर खात्री हाये! अगदी नीट्ट बसते! कुनी उकरुन काल्ढी प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
पूर्वसूचना : हे लिखाण केवळ ह. घेण्याकरिता असून त्यातून कोणतेही गर्भित अर्थ किंवा संदर्भ काढण्यात आल्यास (आणि पर्यायाने सदर व्यक्तीचे ब्लड प्रेशर वाढल्यास) त्याची जबाबदारी संपूर्णपणे तसे अर्थ किंवा संदर्भ काढणार्‍या व्यक्तीवर राहील.

अस्तित्व

दशानन ·

अवलिया 01/03/2009 - 12:42
स्वत: अस्तित्व टिकवण्यासाठी थोडा वेळ आपल्या गर्वाशी, आपल्या लेव्हल व स्टेटस शी तडजोड केली तर हे जिवन किती सुखी होईल ह्याचा विचार ही शिकलेली माणसं का करत नाही हाच प्रश्न मला पडतो. हाच प्रश्न मलाही पडतो. (अडाणी) अवलिया

In reply to by विनायक प्रभू

दशानन 01/03/2009 - 12:46
नाही हो.. सर. ह्यात तत्व काहीच नाही आहे.. फक्त सत्य आहे. छोटी शी गोष्ट असते पण लोकांना समजत नाही. जेव्हा समजते तेव्हा वेळ हातातून गेलेली असते.

सहज 01/03/2009 - 12:49
ऑल इज वेल दॅट एन्डस वेल! परिस्थीती सगळे शिकवते, एखाद्याला शिकायचे असेल किंवा नसेल तरी. :-)

In reply to by सहज

दशानन 01/03/2009 - 13:19
सहमत. परिस्थीती व वेळ ह्या गोष्टी माणसा सर्व शिकवतात.. अगदी गाढवासमोर झुकणं देखील.

छकुलीचं नवीन घरं व राजांच्या मित्राचे नवीन घरं बघून आनंद झाला आणी राजांच्या लेखनाची भरारी पाहुन पण :) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

भाग्यश्री 01/03/2009 - 13:19
राजे मस्त लिहीले.. अशा परिस्थितीत हेच महत्वाचे! एकंदरीत तुम्ही चांगले कान आणि खांदा देणारे दिसता! ( खांदा रडणार्‍यांसाठी, अजुन काही नव्हे! :| ) http://bhagyashreee.blogspot.com/

In reply to by भाग्यश्री

शितल 02/03/2009 - 08:05
>>एकंदरीत तुम्ही चांगले कान आणि खांदा देणारे दिसता! ( खांदा रडणार्‍यांसाठी, अजुन काही नव्हे! ) =))

मदनबाण 01/03/2009 - 13:28
छानचं लिहले आहे राजे तुम्ही... मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

01/03/2009 - 13:36
त्यांनी जी जमीन आम्ही न कसता सोडून दिली आहे ती अशी कधीच राहू दिली नसती. मस्त लिहिलंय राजे.

सुक्या 01/03/2009 - 13:51
स्वतःच्या अस्तित्वापेक्षा लेव्हल व स्टेटस ह्या गोष्टी नक्कीच मोठ्या नाहीत. राजे . . एकदम सही बोललात. सर सलामत तो पगडी पचास. मीही मागे मंदीत अगदी पिझ्झा डिलीवरी चे काम केलेल्या व्यक्तीबरोबर काम केले आहे. कधी कधी वाटते आपल्यावर ही पाळी आली तर हे सारे करायला जमेल? सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

राजे, योग्य वेळी योग्य सल्ला!!! पण एकच सांगतो... कळतं सगळं... पण वळत नाही... अशी अवस्था असते. प्रत्यक्ष तशी परिस्थिती ऍक्सेप्ट करणं खूप खूप खूप अवघड आहे. खूप त्रास होतो. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन 02/03/2009 - 08:27
मस्त कथा कम उपदेश ... आजच्या मंदीच्या काळात तर फारच उपयोगी आहे हे सर्व. बाकी बिपीनदांशी सहमत .. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

दशानन 02/03/2009 - 09:22
>तशी परिस्थिती ऍक्सेप्ट करणं खूप खूप खूप अवघड आहे. पण करावे तर लागणारच.. ही काय एक-दोन महिन्यात जाणारी मंदी नाही आहे, ज्यांनी आपला जॉब टिकवला ते तरले व ज्यांचा काही ना काही कारणामुळे नाही टीकला तर त्यांना आपल्या स्टेटस ला विसरावेच लागेल नाही तर निभाव लागणे शक्य नाही. येथे मला उंच झाड व गवत ह्यांची तुलना करणारी कथा आठवते.. महापुरामध्ये / वादळामध्ये झाडे मुळापासून उखडून जातात कारण ताठपणा (येथे घमंड / स्टेट्स) व गवत टिकतं कारण परिस्थीती पुढे नमते घेतं म्हणून. Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

In reply to by दशानन

चतुरंग 02/03/2009 - 21:45
मला ह्या ठिकाणी वपुंचं एक वाक्य आठवतं "लोक काय म्हणतील? ह्या एका प्रश्नामुळे माणसं स्वतःचं जगणं अशक्य करुन टाकतात!" चतुरंग

सुनील 01/03/2009 - 18:07
मस्त कथा. सुखांतिका असल्यामुळे बरं वाटलं. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by शितल

अनिल हटेला 02/03/2009 - 08:17
सहमत!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by घाटावरचे भट

मृगनयनी 02/03/2009 - 09:51
राजे! मस्त!... केव्हा... कशाला "प्रायॉरिटी" द्यायची हे प्रत्येकाला समजलेच पाहिजे. ते तुम्ही छानच समजावून सांगितले. आणि देशभक्ती'चा ही उत्तम डोस पाजलात! :) :) ( मौजमजेच्या नावाखाली निरर्थक लेख वाचण्यापेक्षा, सकाळी "हे" असं काही वाचलं , की आपल्यालाही आपोआपच प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष जबाबदारीची जाणीव होते. आणि लेखामधून स्पष्ट झालेली राजेंची उच्च विचारसरणीही समजते.) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

दशानन 02/03/2009 - 11:02
जगातील आर्थिक घडामोडी बघता आपलं अस्तित्व टिकवणं किती गरजेचे आहे हे ह्या बातमी वरुन लक्ष्यात येईल. Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

नीधप 02/03/2009 - 13:39
ह्म्म्म.. म्हणणं सोपं असतं आणि त्यातून जाणं महाकठीण.. तुमच्या मित्राला शुभेच्छा! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

स्वतःच्या अस्तित्वापेक्षा लेव्हल व स्टेटस ह्या गोष्टी नक्कीच मोठ्या नाहीत. पिडां

झेल्या 02/03/2009 - 14:01
फारच साधं सरळ आणि मनाला भिडणारं लेखन. -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

किट्टु 02/03/2009 - 17:49
खुपच छान लेख लिहीला आहे... अगदी खुप काही शिकण्यासारखं आहे या लेखामधुन... -- किट्टु

विकास 02/03/2009 - 22:20
कथा एकदम छान आहे. वास्तववादी आहे हे सांगायला नकोच. अर्थात वर आधीच म्हणले गेले आहे त्याप्रमाणे - ज्याचं जळतं त्यालाच कळतं...

In reply to by विकास

दशानन 03/03/2009 - 10:48
सहमत. पण स्वतःच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मदत घेण्यात काय वाईट पणा ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

अवलिया 01/03/2009 - 12:42
स्वत: अस्तित्व टिकवण्यासाठी थोडा वेळ आपल्या गर्वाशी, आपल्या लेव्हल व स्टेटस शी तडजोड केली तर हे जिवन किती सुखी होईल ह्याचा विचार ही शिकलेली माणसं का करत नाही हाच प्रश्न मला पडतो. हाच प्रश्न मलाही पडतो. (अडाणी) अवलिया

In reply to by विनायक प्रभू

दशानन 01/03/2009 - 12:46
नाही हो.. सर. ह्यात तत्व काहीच नाही आहे.. फक्त सत्य आहे. छोटी शी गोष्ट असते पण लोकांना समजत नाही. जेव्हा समजते तेव्हा वेळ हातातून गेलेली असते.

सहज 01/03/2009 - 12:49
ऑल इज वेल दॅट एन्डस वेल! परिस्थीती सगळे शिकवते, एखाद्याला शिकायचे असेल किंवा नसेल तरी. :-)

In reply to by सहज

दशानन 01/03/2009 - 13:19
सहमत. परिस्थीती व वेळ ह्या गोष्टी माणसा सर्व शिकवतात.. अगदी गाढवासमोर झुकणं देखील.

छकुलीचं नवीन घरं व राजांच्या मित्राचे नवीन घरं बघून आनंद झाला आणी राजांच्या लेखनाची भरारी पाहुन पण :) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

भाग्यश्री 01/03/2009 - 13:19
राजे मस्त लिहीले.. अशा परिस्थितीत हेच महत्वाचे! एकंदरीत तुम्ही चांगले कान आणि खांदा देणारे दिसता! ( खांदा रडणार्‍यांसाठी, अजुन काही नव्हे! :| ) http://bhagyashreee.blogspot.com/

In reply to by भाग्यश्री

शितल 02/03/2009 - 08:05
>>एकंदरीत तुम्ही चांगले कान आणि खांदा देणारे दिसता! ( खांदा रडणार्‍यांसाठी, अजुन काही नव्हे! ) =))

मदनबाण 01/03/2009 - 13:28
छानचं लिहले आहे राजे तुम्ही... मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

01/03/2009 - 13:36
त्यांनी जी जमीन आम्ही न कसता सोडून दिली आहे ती अशी कधीच राहू दिली नसती. मस्त लिहिलंय राजे.

सुक्या 01/03/2009 - 13:51
स्वतःच्या अस्तित्वापेक्षा लेव्हल व स्टेटस ह्या गोष्टी नक्कीच मोठ्या नाहीत. राजे . . एकदम सही बोललात. सर सलामत तो पगडी पचास. मीही मागे मंदीत अगदी पिझ्झा डिलीवरी चे काम केलेल्या व्यक्तीबरोबर काम केले आहे. कधी कधी वाटते आपल्यावर ही पाळी आली तर हे सारे करायला जमेल? सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

राजे, योग्य वेळी योग्य सल्ला!!! पण एकच सांगतो... कळतं सगळं... पण वळत नाही... अशी अवस्था असते. प्रत्यक्ष तशी परिस्थिती ऍक्सेप्ट करणं खूप खूप खूप अवघड आहे. खूप त्रास होतो. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन 02/03/2009 - 08:27
मस्त कथा कम उपदेश ... आजच्या मंदीच्या काळात तर फारच उपयोगी आहे हे सर्व. बाकी बिपीनदांशी सहमत .. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

दशानन 02/03/2009 - 09:22
>तशी परिस्थिती ऍक्सेप्ट करणं खूप खूप खूप अवघड आहे. पण करावे तर लागणारच.. ही काय एक-दोन महिन्यात जाणारी मंदी नाही आहे, ज्यांनी आपला जॉब टिकवला ते तरले व ज्यांचा काही ना काही कारणामुळे नाही टीकला तर त्यांना आपल्या स्टेटस ला विसरावेच लागेल नाही तर निभाव लागणे शक्य नाही. येथे मला उंच झाड व गवत ह्यांची तुलना करणारी कथा आठवते.. महापुरामध्ये / वादळामध्ये झाडे मुळापासून उखडून जातात कारण ताठपणा (येथे घमंड / स्टेट्स) व गवत टिकतं कारण परिस्थीती पुढे नमते घेतं म्हणून. Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

In reply to by दशानन

चतुरंग 02/03/2009 - 21:45
मला ह्या ठिकाणी वपुंचं एक वाक्य आठवतं "लोक काय म्हणतील? ह्या एका प्रश्नामुळे माणसं स्वतःचं जगणं अशक्य करुन टाकतात!" चतुरंग

सुनील 01/03/2009 - 18:07
मस्त कथा. सुखांतिका असल्यामुळे बरं वाटलं. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by शितल

अनिल हटेला 02/03/2009 - 08:17
सहमत!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by घाटावरचे भट

मृगनयनी 02/03/2009 - 09:51
राजे! मस्त!... केव्हा... कशाला "प्रायॉरिटी" द्यायची हे प्रत्येकाला समजलेच पाहिजे. ते तुम्ही छानच समजावून सांगितले. आणि देशभक्ती'चा ही उत्तम डोस पाजलात! :) :) ( मौजमजेच्या नावाखाली निरर्थक लेख वाचण्यापेक्षा, सकाळी "हे" असं काही वाचलं , की आपल्यालाही आपोआपच प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष जबाबदारीची जाणीव होते. आणि लेखामधून स्पष्ट झालेली राजेंची उच्च विचारसरणीही समजते.) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

दशानन 02/03/2009 - 11:02
जगातील आर्थिक घडामोडी बघता आपलं अस्तित्व टिकवणं किती गरजेचे आहे हे ह्या बातमी वरुन लक्ष्यात येईल. Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

नीधप 02/03/2009 - 13:39
ह्म्म्म.. म्हणणं सोपं असतं आणि त्यातून जाणं महाकठीण.. तुमच्या मित्राला शुभेच्छा! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

स्वतःच्या अस्तित्वापेक्षा लेव्हल व स्टेटस ह्या गोष्टी नक्कीच मोठ्या नाहीत. पिडां

झेल्या 02/03/2009 - 14:01
फारच साधं सरळ आणि मनाला भिडणारं लेखन. -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

किट्टु 02/03/2009 - 17:49
खुपच छान लेख लिहीला आहे... अगदी खुप काही शिकण्यासारखं आहे या लेखामधुन... -- किट्टु

विकास 02/03/2009 - 22:20
कथा एकदम छान आहे. वास्तववादी आहे हे सांगायला नकोच. अर्थात वर आधीच म्हणले गेले आहे त्याप्रमाणे - ज्याचं जळतं त्यालाच कळतं...

In reply to by विकास

दशानन 03/03/2009 - 10:48
सहमत. पण स्वतःच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मदत घेण्यात काय वाईट पणा ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
आम्ही दोघं जवळ जवळ एकाच वयाचे. तो एक बराच शिकलेला. गरिबातून स्वतःच्या कष्टाने वर आलेला. एका प्रस्थापित कंपनी मध्ये मोठ्या हुद्यावर होता. घरात एक ५-६ वर्षाची छकुली व नवरा-बायको बस. आई-वडील आधीच मुक्त झालेले. जमीन-जुमला असून नसल्या सारखा. सुखी व समाधानी कुटुंब होतं ते. घरात काही कमी नाही जे हवं ते लगेच नाही पण मिळायचं जरुर त्यामुळे बायको पण खुष-मुलगी पण खुष. पण मागील वर्षी अमेरिकेत फुगा फुटला व काही च्या घरात धरणीकंप झाला. स्थीर नात्यावर... प्रेमावर टिकलेली घरे. ह्या अचानक आलेल्या वादळा मुळे बावरली. घर पडतं की काय असा भास होऊ लागला. त्याची व माझी मैत्री खुप जुनी.

उपेक्षित सावरकर

भोचक ·

मृगनयनी 26/02/2009 - 10:59
अक्षरक्ष: अक्षरन् अक्षर खरे आहे! :) स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीला मानाचा मुजरा! :) राष्ट्राचे चैतन्य मूर्त तु.... नीति सम्पदांची | स्वतंत्रते भगवति, त्वामहं राज्ञी तू त्यांची....|| वन्दे त्वामहं यशोयुता वन्दे!...... :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

मिंटी 26/02/2009 - 11:04
मृगनयनीशी एकदम सहमत !!!!! स्वातंत्र्यवीर सावरकरांना माझाही मानाचा मुजरा! :)

In reply to by मिंटी

दिपक 26/02/2009 - 11:10
सहमत! आमचाही महानायकास मानाचा मुजरा ! पु.लंचे हे भाषण आठवले. पुन्हा वाचुन काढले..

अभिष्टा 26/02/2009 - 11:25
माझाही स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानाचा मुजरा. सुर्याला कुणा काजव्याच्या "आहेस बाबा तू तेजःपुंज" अशा सर्टिफिकेटची गरजच नाहिये. सावरकरांना, कुणी उपेक्षा करो किंवा सन्मान करो काहीही फरक पडत नव्हता, ते खर्‍या अर्थाने कर्मयोगी होते. --------------------------------- आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

In reply to by अभिष्टा

धमाल मुलगा 26/02/2009 - 17:54
वा:! अगदी चपखल. पुर्णतः सहमत. बाकी, भोचक यांचा लेख नेहमीप्रमाणेच उत्तम :) हजार सुर्यांची प्रखरता एकवटून बनलेल्या हिंदुस्तानाच्या ह्या क्रांतीसुर्याच्या चरणि विनम्र अभिवादन. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

26/02/2009 - 11:37
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।। अट्टाहास करित जईं धर्मधारणीं मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो खुळा रिपू । तया स्वयें मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।। लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला नम्र दाससम चाटिल तो पदांगुला कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते हलाहल । त्रिनेत्र तो मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांप्रति माझेही विनम्र अभिवादन.

In reply to by

अनिल हटेला 26/02/2009 - 11:54
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांप्रति माझेही विनम्र अभिवादन. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by दिपक

शितल 26/02/2009 - 22:08
लेख आणी बाणाने प्रतिसादात दिलेले फोटो खुपच सुंदर.. बरेच दिवसांनी बाणाने फोटो दिलेत मिपाकरांना. :)

In reply to by मदनबाण

माझी दुनिया 27/02/2009 - 13:16
ही जी क्षणचित्रे दिली आहेत, ती कुठे संग्रहीत केलेली आहेत ? प्रत्यक्ष जाऊन पहायची झाल्यास काय करावे ? ____________

माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !

_____________ माझी दुनिया

पुण्यातील डॉ अभिराम दिक्षित हे सावरकर विचारांच्या जागृतीचे कार्य करतात. त्यांचे अभिनव निर्माण प्रतिष्ठान पहा. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आनंद घारे 26/02/2009 - 18:30
"अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला। मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।।" असे प्रतिपादन करणारा स्वयंप्रकाशी स्वातंत्र्यसूर्य 'तेजस्वी' आहे असे कोणी सांगावे लागत नाही. त्यांच्या तेजाच्या झळाळीने पाहणार्‍याचे डोळे आपोआप दिपतात. ज्यांनी त्यांचे चरित्र आणि लेखन वाचले असेल, त्यांचे स्फूर्तीदायक काव्य ऐकले असेल, त्यांना मनापासून त्यांचा अतीव आदर वाटल्याशिवाय राहणार नाही, इतके ते उत्तम, उदात्त, उन्नत वगैरे सर्वगुणांनी युक्त आहे. त्यांच्याबद्दल मनात आदरभाव बाळगणार्‍या लोकांची संख्याही अपरंपार आहे. त्यांच्या जीवनकार्याबद्दल सकारात्मक माहिती देणारे अनेक स्फूर्तीदायक लेख प्रसारमाध्यमात येत राहतात, तसेच विविध क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती वेळोवेळी विनम्र भावाने त्यांना आदरांजली वहात असतांना प्रत्यक्ष कार्यक्रमात आणि टीव्हीवर दिसत असतात. त्यामुळे सर्वसामान्य वाचक किंवा प्रेक्षक स्वातंत्र्यवीरांना 'उपेक्षित' अशी उपाधी देणार नाही. या लेखातील फक्त खाली दिलेली मोजकी वाक्ये स्व. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी आहेत. त्यांचा विस्तार करून एक सुंदर लेख लिहिता आला असता. पण त्यासाठी थोड्या अभ्यासाची गरज आहे. या लेखाचा निम्म्याहून अधिक भाग कोणाला ना कोणाला दूषणे देण्यात खर्ची घातला आहे. पण इतर शंभर लोकांचा हजार प्रकारचा क्षुद्रपणा दाखवण्यामुळे कोणाचेही मोठेपण कधीच वाढत नसते हे सावरकरांच्या तथाकथित 'भक्तां'ना कधीतरी उमजेल अशी आशा आहे. "सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते. राष्ट्रीय पातळीवर ज्यांचं नाव घ्यायला पाहिजे अशा व्यक्तिंमध्ये एकेकाळी महाराष्ट्रातील अनेक मोठ्या व्यक्ती होत्या. त्यात निर्विवादपणे सावरकर होते. त्यावेळी त्यांचे महत्त्व तेवढे होतेही. बंगालमधील अनेक क्रांतीकारकांना सावरकरांची प्रेरणा होती. सावरकरांचे 'मॅझिनी'चे चरित्र अनेक तरूणांमध्ये स्वातंत्र्याची ज्वाला पेटवून गेले. मुळात सावरकरांसारखा अतिशय महत्त्वाचा नेता तुरूंगात खितपत पडून रहाणे त्या काळात परवडणारे नव्हते. त्यामुळे तिथे खितपत पडून रहाण्यापेक्षा बाहेर काही कार्य करत रहाणे जास्त महत्त्वाचे हे सावरकरांनी महत्त्वाचे मानले. त्याचवेळी आपल्यापेक्षा आपल्या इतर सहकार्‍यांची सुटका करावी यासाठी ते जास्त आग्रही होते, हेही कागदपत्रातून पुढे आले आहे. मुळात मोठ्या विजयासाठी थोडी माघार घ्यावीच लागते, हे शिवाजी महाराजांचे धोरण सावरकरांनी अतिशय मुत्सद्दीपणे राबविले. सावरकर हे इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंतही होते. ब्रिटिश, कम्युनिस्टांच्या नजरेतील इतिहासाला त्यांनी भारतीय दृष्टी दिली. १८५७ चा उठाव हा तोपर्यंत बंड ठरवला होता, पण सावरकरांनी हे बंड नव्हते स्वातंत्र्यसमर होते, हे ठासून सांगितले. स्वातंत्र्याची पहिली ज्वाला या घटनेनेच पेटवली, हेही त्यांनी बर्‍याच आधाराने सांगितले. त्यासाठी इतिहासही खोदून काढला." आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

विकास 26/02/2009 - 20:18
लेख आवडला आणि योग्य वेळेस लिहील्याबद्दल आभार! थोडे वेगळे थोडे लेखासंदर्भात... थोर नेत्याचा पराभव हा त्यांच्या विरोधकांपेक्षा बहुतांशी त्या नेत्याचे अनुयायीच करतात... वडाच्या झाडाखाली नवीन झाड येऊ शकत नाही पण फांद्यांना बांडगुळे मात्र येतात. तशीच काहीशी "कमी-अधिक" फरकाने अवस्था आहे. शिवाजीने दूरदृष्टीने स्वतःच्या नावाऐवजी हिंदवी स्वराज्य स्थापले पण त्याच्या आजतागायतच्या पुढच्या पिढ्यांनी "शिवाजी", हेच एक घराणे करून टाकले. टिळकांनी "स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे..." अशी सिंहगर्जना केली, पण सहा वर्षाच्या तुरूंगवासात एक अनुयायी नव्हता ज्याने त्यांचे काम पुढे तितक्याच मुत्सद्दीपणे, लोकसंग्रह करत चालवले. टिळकांच्या जाण्यानंतर तर काय त्यांच्या सहकार्‍यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून त्यांच्या मुलाला आत्महत्या करावी लागली. गांधीजींबद्दल तर बोलायला नको इतके दुर्दैव आहे. त्या नथुरामने गांधींना मारायचे जितके घोर पातक केले त्यापेक्षाही गांधींजींच्या विचाराला, आचाराला आणि त्यातील मूळ गाभ्याला (तत्वज्ञानाला) दरोज मारायचे अघोरी पाप गेले ६० वर्षे चालू आहे. हे सर्व लिहायचे कारण काय? - सावरकरांच्या बाबतीतही तेच घडले. आज काही संकेतस्थळावर (मिपा आणि तत्सम नाही) जेंव्हा सावरकरांचे छायाचित्र दिसते, त्यांचे विचार/कथा वगैरे दिलेल्या दिसतात तेंव्हा वास्तवीक खिन्न होयला होते. असल्या महाभागांना ना धड हिंदूत्ववाद कळला ना धड सावरकर. मात्र स्वतःच्या "कर्तुत्वाने(?)" त्यांचे नाव आणि त्याहूनही महत्वाचे, विचारच बदनाम करतात हे लक्षात येत नाही. .... >>> म्हणून संघाच्या व्यासपीठावर सावकरांच्या फोटोला सहसा स्थान नसते. या संदर्भात आधीपण लिहीले आहे. संघाच्या व्यासपीठावर फक्त संघाच्या उत्सवाच्या वेळेस अथवा विशेष कार्यक्रम (अभ्यासवर्ग वगैरे) असतात तेंव्हाच छायाचित्रे असतात आणि ती फक्त तीनच - संस्थापक आद्यसरसंघचालक डॉ. हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक श्री गोळवळकर गुरूजी आणि मध्यभागी शिवाजी. संघ चालू केला तेंव्हा व्यक्तिनिरपेक्ष संस्था केवळ दूरगामी राष्ट्रनिर्मिती हा उद्देश ठेवून झाला होता. सावरकरांना सुरवातीस ते मान्य नव्हते असे वाचल्याचे आठवते कारण त्यांच्या दृष्टीने नजीकच्या काळातील ताबडतोब फळे हवी होती. संघाचा या विचाराला विरोध नव्हताच फक्त त्यांचे म्हणून त्यांनी जे ध्येय ठरवले होते त्यात ते बसणार नव्हते इतकेच. तरी देखील सावरकरांसंदर्भात अनेक संघियांनी मराठी-अमराठी बरेच लिहीलेले आहे. सावरकर चित्रपट ज्या सुधीर फडक्यांनी काढला ते स्वतः स्वयंसेवकच म्हणवून घेयचे आणि आयुष्यभर त्यासाठी झटून तो तयार केल्यावर जेंव्हा त्यांनी दुसर्‍या स्वयंसेवकाला म्हणजे अटलबिहारी, अडवाणींना त्याचा प्रिमियर शो दाखवला त्यानंतर म्हणले देखील की, "आता मी मरायला मोकळा झालो" >>>'गाय हा उपयुक्त पशू असून प्रसंग ओढवला तर गायीचे मांसभक्षण करायलाही हरकत नाही' असे सावरकरांचे 'प्रॅक्टिकल' विचार... ह्या संदर्भात वास्तवीक मला येथे त्यांचा लेखच चिकटवायला आवडेल. प्रयत्न करेन. कारण निव्वळ त्यांचे एक वाक्य ते पण "आउट ऑफ कॉन्टेक्स्ट" घेऊन लिहीले जाते तेंव्हा तो त्यांच्या पारदर्शी आणि पुरोगामी विचारांवर अन्याय केला असे वाटते. सरते शेवटी सावरकरांचा काहीजणांना विज्ञानवाद भावला, तर काहीजणांना हिंदूत्ववाद आवडला. मात्र त्यांनी ज्या सप्तबंद्या उठवायला सांगितल्या त्याबद्दल मात्र अजून हवी तशी वैचारीक (कृतीत नंतर) प्रगती झाली आहे असे वाटत नाही. जात हा प्रकार, अनुवंशिकतेच्या नावाखाली चालणारा आचरटपणा (त्यांनीच तसे म्हणले आहे), हे आत्मसात करण्याचे धाडस त्या पिढीतील फारच कमी लोकांनी दाखवले असेल आणि ते कधी प्रसिद्धीस आले देखील नसतील. वास्तवीक गणितातील सेट संकल्पनेत बोलायचे तर त्यांची विज्ञाननिष्ठा, समाजकारण, हिंदूत्ववाद हे वाचल्यास समजेल की "म्युचुअली इन्ल्क्युझिव्ह" होते/आहे. थोडक्यात सावरकर नावाचा एक हत्ती भारतातील तमाम वैचारीक आंधळ्यांनी स्वतःच्या सोयीने त्याची पूजा करायला अथवा झोडपायला वापरला आणि त्या प्रक्रीयेत समाजाला पण आंधळे ठेवायला मदत केली... तरी देखील कधीतरी त्यांच्याबद्दलचे या अर्थी ऐकलेले पटते: सावरकरांना कल्पना होती के ते त्यांच्या काळासाठी खूप टोकाचे विचार सांगत होते. पण त्यांनी त्याची तमा बाळगली नाही. "आलात तर तुमच्या बरोबर, नाही आलात तर तुमच्या वीना आणि विरोधाल तर मोडून...", असे म्हणत ते त्यांचे कार्य करत राहीले. म्हणून त्यांना हवे तसे अनुयायी मिळाले नाहीत. मात्र हे देखील सत्य आहे की त्यांनी टोकाचे विचार सांगितल्याने समाज किमान अशंतः हलला आणि पुढे जाण्यास मदत झाली... असो.

In reply to by विकास

मैत्र 27/02/2009 - 11:59
विकास, नेहमीप्रमाणेच संयमी आणि विचार करायला लावणारा प्रतिसाद. गांधीजी, सावरकर, आंबेडकर सर्वांच्या बाबतीत हाच सगळ्यात मोठा मुद्दा आहे - त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या नावाचा केलेला वापर आणि तत्वांना / विचारांना सपशेल नजरेआड करणे. हे जसं तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल बोललात तसं जगातल्या कोणत्याही मोठ्या राजाचं उदाहरण घेतलं तर पुढची पिढी / राजपुत्र / राजे तेवढे कर्तृत्ववान आणि बुद्धिमान नाही निघाले तर काही पिढ्यांत त्या विचारांचा आणि राज्याचा क्षय होतो. हा जगाच्या सर्व इतिहासात एक समान भाग आहे.. तेच सर्व थोर नेत्यांना लागू पडतं. नवीन विचार, नवीन नेतृत्व ज्यामध्ये तेवढी कुवत आहे हे जोवर येत नाही तोवर ही पिछेहाट होतच राहते. आत्ताच्या राजकारणाचा विचार करता हे अशक्यप्राय वाटतं. अवांतरः नगरच्या एका मोठ्या काँग्रेस कार्यकर्त्या जानकी बाई आपटे यांच्या चरित्रवजा पुस्तकात (आपट्याचं पान) ४२ च्या चळवळीआधी पासून आणि स्वातंत्र्यानंतर लगेचच काँग्रेस मध्ये मूळ समाज सुधारणा / प्रबोधन / स्वातंत्र्य हे सर्व सोडून फक्त राजकारण कसं स्थापित (एस्टॅब्लिश ?) होत गेलं हे दिसतं... आंबेडकरी चळवळीच्या दशा आणि दुर्दशा स्पष्ट दिसत आहेतच. भोचक - एका समयोचित आणि उत्तम लेखाबद्दल अनेक धन्यवाद.

समाजाच्या प्रगतीला अडचणीचे ठरणारे जन्मजात जातिभेद मोडून काढले पाहिजे यासाठी सावरकरांनी जे विविध लेखन केले ते आजही वाचले जातात. हिंदुधर्मातील काही आत्मघाती प्रथांवर त्यांनी लेखणी चालवली. सावरकरांनी जन्मजात आरक्षणामुळे जातिभेद वाढीला लागेल असा एक विचार मांडल्याचे स्मरते..मात्र त्यांची उपेक्षा होते वगैरे तितकेसे पटत नाही. असो, समयोचित लेखाबद्दल अभिनंदन !

विद्याधर३१ 26/02/2009 - 21:12
केवळ स्वातन्त्रवीर म्हणून नव्हे तर एक उत्तम कवी, भाषाप्रभु, साहित्यिक, विज्ञानवादी, समाजसुधारक अश्या सर्व गुण संपन्न नरशार्दुलाला कोटी कोटी प्रणाम. विद्याधर

कलंत्री 26/02/2009 - 23:31
सावरकरांचा विचार एका तटस्थ नजरेतून करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे भाषा शुद्धी हेच होते असे म्हणावेसे वाटते. राजकिय पुरुष म्हणून सावरकर पूर्णपणे अयशस्वी झाले असे माझे मत आहे. त्यांच्या कल्पना अवास्तव होत्या आणि फक्त पुस्तके लिहुन कार्य होईल असा समज असावा असे अतिरेकी मत मांडण्याचाही मला मोह होतो. द्विराष्ट्राच्या कल्पनेने त्यानी नकळतच जीनांचे हातच बळकट केले. या लेखाचा उद्देश हा वरील प्रकारच्या प्रतिसादासाठी नाही हे मान्य करुनही मला मात्र सावरकरांच्या एका कृतीवर आयूष्यभर नतमस्तक व्हायला आवडेल. संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालू असताना अनेक लोक त्यांना बेळगाव महाराष्ट्रात यावा म्हणून चळवळीत सहभागी व्हावे म्हणून विनंती करायला गेले. सावरकरांनी जर चळवळीचे नेतृत्व केले असते तर कदाचित आजचे राजकिय चित्र वेगळे असते. मात्र सावरकरांचा प्रतिसाद असा होता, जोपर्यंत बेळगाव महाराष्ट्रात अथवा कर्णाटकात आहे मला त्याची चिंता नाही, पण बेळगाव जर पाकिस्तानमद्ये जाणार असेल तर एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनही मला या चळवळीत भाग घ्यायला आवडेल. इतका प्रामाणिक माणूस मी पाहिला नाही असे माझे मत नमूद करतो. मराठी भाषेच्या बाबतीत मला सावरकरांचे कार्य आणि विचारांचा अभिमान आहे असे ही मी नमूद करतो आणि या श्रेष्ठ भाषाप्रेमीसमोर मी नतमस्तक होतो. अवांतर : सावरकरांची आणि माझी जन्मभूमी एकच आहे.

In reply to by कलंत्री

विकास 27/02/2009 - 03:21
सावरकरांचे आशिर्वद घेयला काँग्रेसविरहीत सर्वपक्षीय संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते ५०च्या दशकात गेले असताना त्यांनी या अर्थी सांगितले होते की देशांतर्गत सीमा कशाही राहूंदेत पण चिनी माओ आपल्या देशाच्या सीमेवर हल्ला करतो आहे त्याच्याकडे त्या नेहरूंना लक्ष देयला सांगा. नंतर काय झाले ते आपल्याला माहीत असेलच... त्या नामुष्कीनंतर सावरकरांची पुन्हा एकदा मला कुठले ते आठवत नाहीत शोधून सांगेन (माझ्याकडे कुठेतरी पुस्तक आहे) पण गोखल्यांनी (दि.वि. नाहीत) मुलाखत घेतली. त्यात सावरकरांनी असेही सांगितले की आता नेहरू ती जबाबदारी मेननवर टाकून मोकळे होतील. मग संरक्षण खाते कोणाकडे असावे याला त्यांनी उत्तर दिले की आत्ता मराठी माणसाची तेथे गरज आहे. काँग्रेसमधे असे संरक्षणासाठीचे नेतृत्व हे यशवंतराव चव्हाण देऊ शकतील. मग त्यांनी काय करावे हे त्यांना वाटलेले विचार त्यांनी सांगितले. सरते शेवटी विनंती केली की हे विचार चर्चा/विचार/लेख स्वरूपात प्रसिद्धीस आणा पण माझे नाव त्यात घालू नका (की सावरकर असे म्हणाले वगैरे...) कारण तसे म्हणाल तर नेहरू उलटे वागतील. आठवणी प्रमाणे चीनच्या हल्ल्याच्या वेळेस सावरकर बेळगावहून कदाचीत मूंबईस येयला निघाले होते का उलट. तर त्यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी स्थानबद्ध केले होते...

In reply to by कलंत्री

सातारकर 27/02/2009 - 09:40
ह्यासाठी
सावरकरांचा विचार एका तटस्थ नजरेतून करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे भाषा शुद्धी हेच होते असे म्हणावेसे वाटते. राजकिय पुरुष म्हणून सावरकर पूर्णपणे अयशस्वी झाले असे माझे मत आहे. त्यांच्या कल्पना अवास्तव होत्या आणि फक्त पुस्तके लिहुन कार्य होईल असा समज असावा असे अतिरेकी मत मांडण्याचाही मला मोह होतो.

समिधा 27/02/2009 - 01:15
लेख आणी बाणाने प्रतिसादात दिलेले फोटो खुपच सुंदर आहेत. फोटो बघुन शेवटी अपोआप हात जोडले गेले. छायाचित्रांबद्दल धन्यवाद मदनबाण..! तुम्ही लिहीलेल्या लेखातला शब्द आणि शब्द खरा आहे.

विसोबा खेचर 27/02/2009 - 09:02
पण गेले वर्ष सावरकरांचे १२५ वे जयंती वर्ष असूनही सरकारी पातळीवर सारे काही थंड होते. सावरकरांची उपेक्षा अजूनही संपलेली नाही, याचा हा पुरावा. भोचकगुरुजी, नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.. मदनची चित्रेही सुरेख..! तात्या.

मृगनयनी 26/02/2009 - 10:59
अक्षरक्ष: अक्षरन् अक्षर खरे आहे! :) स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीला मानाचा मुजरा! :) राष्ट्राचे चैतन्य मूर्त तु.... नीति सम्पदांची | स्वतंत्रते भगवति, त्वामहं राज्ञी तू त्यांची....|| वन्दे त्वामहं यशोयुता वन्दे!...... :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

मिंटी 26/02/2009 - 11:04
मृगनयनीशी एकदम सहमत !!!!! स्वातंत्र्यवीर सावरकरांना माझाही मानाचा मुजरा! :)

In reply to by मिंटी

दिपक 26/02/2009 - 11:10
सहमत! आमचाही महानायकास मानाचा मुजरा ! पु.लंचे हे भाषण आठवले. पुन्हा वाचुन काढले..

अभिष्टा 26/02/2009 - 11:25
माझाही स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानाचा मुजरा. सुर्याला कुणा काजव्याच्या "आहेस बाबा तू तेजःपुंज" अशा सर्टिफिकेटची गरजच नाहिये. सावरकरांना, कुणी उपेक्षा करो किंवा सन्मान करो काहीही फरक पडत नव्हता, ते खर्‍या अर्थाने कर्मयोगी होते. --------------------------------- आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

In reply to by अभिष्टा

धमाल मुलगा 26/02/2009 - 17:54
वा:! अगदी चपखल. पुर्णतः सहमत. बाकी, भोचक यांचा लेख नेहमीप्रमाणेच उत्तम :) हजार सुर्यांची प्रखरता एकवटून बनलेल्या हिंदुस्तानाच्या ह्या क्रांतीसुर्याच्या चरणि विनम्र अभिवादन. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

26/02/2009 - 11:37
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।। अट्टाहास करित जईं धर्मधारणीं मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो खुळा रिपू । तया स्वयें मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।। लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला नम्र दाससम चाटिल तो पदांगुला कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते हलाहल । त्रिनेत्र तो मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांप्रति माझेही विनम्र अभिवादन.

In reply to by

अनिल हटेला 26/02/2009 - 11:54
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांप्रति माझेही विनम्र अभिवादन. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by दिपक

शितल 26/02/2009 - 22:08
लेख आणी बाणाने प्रतिसादात दिलेले फोटो खुपच सुंदर.. बरेच दिवसांनी बाणाने फोटो दिलेत मिपाकरांना. :)

In reply to by मदनबाण

माझी दुनिया 27/02/2009 - 13:16
ही जी क्षणचित्रे दिली आहेत, ती कुठे संग्रहीत केलेली आहेत ? प्रत्यक्ष जाऊन पहायची झाल्यास काय करावे ? ____________

माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !

_____________ माझी दुनिया

पुण्यातील डॉ अभिराम दिक्षित हे सावरकर विचारांच्या जागृतीचे कार्य करतात. त्यांचे अभिनव निर्माण प्रतिष्ठान पहा. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आनंद घारे 26/02/2009 - 18:30
"अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला। मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।।" असे प्रतिपादन करणारा स्वयंप्रकाशी स्वातंत्र्यसूर्य 'तेजस्वी' आहे असे कोणी सांगावे लागत नाही. त्यांच्या तेजाच्या झळाळीने पाहणार्‍याचे डोळे आपोआप दिपतात. ज्यांनी त्यांचे चरित्र आणि लेखन वाचले असेल, त्यांचे स्फूर्तीदायक काव्य ऐकले असेल, त्यांना मनापासून त्यांचा अतीव आदर वाटल्याशिवाय राहणार नाही, इतके ते उत्तम, उदात्त, उन्नत वगैरे सर्वगुणांनी युक्त आहे. त्यांच्याबद्दल मनात आदरभाव बाळगणार्‍या लोकांची संख्याही अपरंपार आहे. त्यांच्या जीवनकार्याबद्दल सकारात्मक माहिती देणारे अनेक स्फूर्तीदायक लेख प्रसारमाध्यमात येत राहतात, तसेच विविध क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती वेळोवेळी विनम्र भावाने त्यांना आदरांजली वहात असतांना प्रत्यक्ष कार्यक्रमात आणि टीव्हीवर दिसत असतात. त्यामुळे सर्वसामान्य वाचक किंवा प्रेक्षक स्वातंत्र्यवीरांना 'उपेक्षित' अशी उपाधी देणार नाही. या लेखातील फक्त खाली दिलेली मोजकी वाक्ये स्व. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी आहेत. त्यांचा विस्तार करून एक सुंदर लेख लिहिता आला असता. पण त्यासाठी थोड्या अभ्यासाची गरज आहे. या लेखाचा निम्म्याहून अधिक भाग कोणाला ना कोणाला दूषणे देण्यात खर्ची घातला आहे. पण इतर शंभर लोकांचा हजार प्रकारचा क्षुद्रपणा दाखवण्यामुळे कोणाचेही मोठेपण कधीच वाढत नसते हे सावरकरांच्या तथाकथित 'भक्तां'ना कधीतरी उमजेल अशी आशा आहे. "सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते. राष्ट्रीय पातळीवर ज्यांचं नाव घ्यायला पाहिजे अशा व्यक्तिंमध्ये एकेकाळी महाराष्ट्रातील अनेक मोठ्या व्यक्ती होत्या. त्यात निर्विवादपणे सावरकर होते. त्यावेळी त्यांचे महत्त्व तेवढे होतेही. बंगालमधील अनेक क्रांतीकारकांना सावरकरांची प्रेरणा होती. सावरकरांचे 'मॅझिनी'चे चरित्र अनेक तरूणांमध्ये स्वातंत्र्याची ज्वाला पेटवून गेले. मुळात सावरकरांसारखा अतिशय महत्त्वाचा नेता तुरूंगात खितपत पडून रहाणे त्या काळात परवडणारे नव्हते. त्यामुळे तिथे खितपत पडून रहाण्यापेक्षा बाहेर काही कार्य करत रहाणे जास्त महत्त्वाचे हे सावरकरांनी महत्त्वाचे मानले. त्याचवेळी आपल्यापेक्षा आपल्या इतर सहकार्‍यांची सुटका करावी यासाठी ते जास्त आग्रही होते, हेही कागदपत्रातून पुढे आले आहे. मुळात मोठ्या विजयासाठी थोडी माघार घ्यावीच लागते, हे शिवाजी महाराजांचे धोरण सावरकरांनी अतिशय मुत्सद्दीपणे राबविले. सावरकर हे इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंतही होते. ब्रिटिश, कम्युनिस्टांच्या नजरेतील इतिहासाला त्यांनी भारतीय दृष्टी दिली. १८५७ चा उठाव हा तोपर्यंत बंड ठरवला होता, पण सावरकरांनी हे बंड नव्हते स्वातंत्र्यसमर होते, हे ठासून सांगितले. स्वातंत्र्याची पहिली ज्वाला या घटनेनेच पेटवली, हेही त्यांनी बर्‍याच आधाराने सांगितले. त्यासाठी इतिहासही खोदून काढला." आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

विकास 26/02/2009 - 20:18
लेख आवडला आणि योग्य वेळेस लिहील्याबद्दल आभार! थोडे वेगळे थोडे लेखासंदर्भात... थोर नेत्याचा पराभव हा त्यांच्या विरोधकांपेक्षा बहुतांशी त्या नेत्याचे अनुयायीच करतात... वडाच्या झाडाखाली नवीन झाड येऊ शकत नाही पण फांद्यांना बांडगुळे मात्र येतात. तशीच काहीशी "कमी-अधिक" फरकाने अवस्था आहे. शिवाजीने दूरदृष्टीने स्वतःच्या नावाऐवजी हिंदवी स्वराज्य स्थापले पण त्याच्या आजतागायतच्या पुढच्या पिढ्यांनी "शिवाजी", हेच एक घराणे करून टाकले. टिळकांनी "स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे..." अशी सिंहगर्जना केली, पण सहा वर्षाच्या तुरूंगवासात एक अनुयायी नव्हता ज्याने त्यांचे काम पुढे तितक्याच मुत्सद्दीपणे, लोकसंग्रह करत चालवले. टिळकांच्या जाण्यानंतर तर काय त्यांच्या सहकार्‍यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून त्यांच्या मुलाला आत्महत्या करावी लागली. गांधीजींबद्दल तर बोलायला नको इतके दुर्दैव आहे. त्या नथुरामने गांधींना मारायचे जितके घोर पातक केले त्यापेक्षाही गांधींजींच्या विचाराला, आचाराला आणि त्यातील मूळ गाभ्याला (तत्वज्ञानाला) दरोज मारायचे अघोरी पाप गेले ६० वर्षे चालू आहे. हे सर्व लिहायचे कारण काय? - सावरकरांच्या बाबतीतही तेच घडले. आज काही संकेतस्थळावर (मिपा आणि तत्सम नाही) जेंव्हा सावरकरांचे छायाचित्र दिसते, त्यांचे विचार/कथा वगैरे दिलेल्या दिसतात तेंव्हा वास्तवीक खिन्न होयला होते. असल्या महाभागांना ना धड हिंदूत्ववाद कळला ना धड सावरकर. मात्र स्वतःच्या "कर्तुत्वाने(?)" त्यांचे नाव आणि त्याहूनही महत्वाचे, विचारच बदनाम करतात हे लक्षात येत नाही. .... >>> म्हणून संघाच्या व्यासपीठावर सावकरांच्या फोटोला सहसा स्थान नसते. या संदर्भात आधीपण लिहीले आहे. संघाच्या व्यासपीठावर फक्त संघाच्या उत्सवाच्या वेळेस अथवा विशेष कार्यक्रम (अभ्यासवर्ग वगैरे) असतात तेंव्हाच छायाचित्रे असतात आणि ती फक्त तीनच - संस्थापक आद्यसरसंघचालक डॉ. हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक श्री गोळवळकर गुरूजी आणि मध्यभागी शिवाजी. संघ चालू केला तेंव्हा व्यक्तिनिरपेक्ष संस्था केवळ दूरगामी राष्ट्रनिर्मिती हा उद्देश ठेवून झाला होता. सावरकरांना सुरवातीस ते मान्य नव्हते असे वाचल्याचे आठवते कारण त्यांच्या दृष्टीने नजीकच्या काळातील ताबडतोब फळे हवी होती. संघाचा या विचाराला विरोध नव्हताच फक्त त्यांचे म्हणून त्यांनी जे ध्येय ठरवले होते त्यात ते बसणार नव्हते इतकेच. तरी देखील सावरकरांसंदर्भात अनेक संघियांनी मराठी-अमराठी बरेच लिहीलेले आहे. सावरकर चित्रपट ज्या सुधीर फडक्यांनी काढला ते स्वतः स्वयंसेवकच म्हणवून घेयचे आणि आयुष्यभर त्यासाठी झटून तो तयार केल्यावर जेंव्हा त्यांनी दुसर्‍या स्वयंसेवकाला म्हणजे अटलबिहारी, अडवाणींना त्याचा प्रिमियर शो दाखवला त्यानंतर म्हणले देखील की, "आता मी मरायला मोकळा झालो" >>>'गाय हा उपयुक्त पशू असून प्रसंग ओढवला तर गायीचे मांसभक्षण करायलाही हरकत नाही' असे सावरकरांचे 'प्रॅक्टिकल' विचार... ह्या संदर्भात वास्तवीक मला येथे त्यांचा लेखच चिकटवायला आवडेल. प्रयत्न करेन. कारण निव्वळ त्यांचे एक वाक्य ते पण "आउट ऑफ कॉन्टेक्स्ट" घेऊन लिहीले जाते तेंव्हा तो त्यांच्या पारदर्शी आणि पुरोगामी विचारांवर अन्याय केला असे वाटते. सरते शेवटी सावरकरांचा काहीजणांना विज्ञानवाद भावला, तर काहीजणांना हिंदूत्ववाद आवडला. मात्र त्यांनी ज्या सप्तबंद्या उठवायला सांगितल्या त्याबद्दल मात्र अजून हवी तशी वैचारीक (कृतीत नंतर) प्रगती झाली आहे असे वाटत नाही. जात हा प्रकार, अनुवंशिकतेच्या नावाखाली चालणारा आचरटपणा (त्यांनीच तसे म्हणले आहे), हे आत्मसात करण्याचे धाडस त्या पिढीतील फारच कमी लोकांनी दाखवले असेल आणि ते कधी प्रसिद्धीस आले देखील नसतील. वास्तवीक गणितातील सेट संकल्पनेत बोलायचे तर त्यांची विज्ञाननिष्ठा, समाजकारण, हिंदूत्ववाद हे वाचल्यास समजेल की "म्युचुअली इन्ल्क्युझिव्ह" होते/आहे. थोडक्यात सावरकर नावाचा एक हत्ती भारतातील तमाम वैचारीक आंधळ्यांनी स्वतःच्या सोयीने त्याची पूजा करायला अथवा झोडपायला वापरला आणि त्या प्रक्रीयेत समाजाला पण आंधळे ठेवायला मदत केली... तरी देखील कधीतरी त्यांच्याबद्दलचे या अर्थी ऐकलेले पटते: सावरकरांना कल्पना होती के ते त्यांच्या काळासाठी खूप टोकाचे विचार सांगत होते. पण त्यांनी त्याची तमा बाळगली नाही. "आलात तर तुमच्या बरोबर, नाही आलात तर तुमच्या वीना आणि विरोधाल तर मोडून...", असे म्हणत ते त्यांचे कार्य करत राहीले. म्हणून त्यांना हवे तसे अनुयायी मिळाले नाहीत. मात्र हे देखील सत्य आहे की त्यांनी टोकाचे विचार सांगितल्याने समाज किमान अशंतः हलला आणि पुढे जाण्यास मदत झाली... असो.

In reply to by विकास

मैत्र 27/02/2009 - 11:59
विकास, नेहमीप्रमाणेच संयमी आणि विचार करायला लावणारा प्रतिसाद. गांधीजी, सावरकर, आंबेडकर सर्वांच्या बाबतीत हाच सगळ्यात मोठा मुद्दा आहे - त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या नावाचा केलेला वापर आणि तत्वांना / विचारांना सपशेल नजरेआड करणे. हे जसं तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल बोललात तसं जगातल्या कोणत्याही मोठ्या राजाचं उदाहरण घेतलं तर पुढची पिढी / राजपुत्र / राजे तेवढे कर्तृत्ववान आणि बुद्धिमान नाही निघाले तर काही पिढ्यांत त्या विचारांचा आणि राज्याचा क्षय होतो. हा जगाच्या सर्व इतिहासात एक समान भाग आहे.. तेच सर्व थोर नेत्यांना लागू पडतं. नवीन विचार, नवीन नेतृत्व ज्यामध्ये तेवढी कुवत आहे हे जोवर येत नाही तोवर ही पिछेहाट होतच राहते. आत्ताच्या राजकारणाचा विचार करता हे अशक्यप्राय वाटतं. अवांतरः नगरच्या एका मोठ्या काँग्रेस कार्यकर्त्या जानकी बाई आपटे यांच्या चरित्रवजा पुस्तकात (आपट्याचं पान) ४२ च्या चळवळीआधी पासून आणि स्वातंत्र्यानंतर लगेचच काँग्रेस मध्ये मूळ समाज सुधारणा / प्रबोधन / स्वातंत्र्य हे सर्व सोडून फक्त राजकारण कसं स्थापित (एस्टॅब्लिश ?) होत गेलं हे दिसतं... आंबेडकरी चळवळीच्या दशा आणि दुर्दशा स्पष्ट दिसत आहेतच. भोचक - एका समयोचित आणि उत्तम लेखाबद्दल अनेक धन्यवाद.

समाजाच्या प्रगतीला अडचणीचे ठरणारे जन्मजात जातिभेद मोडून काढले पाहिजे यासाठी सावरकरांनी जे विविध लेखन केले ते आजही वाचले जातात. हिंदुधर्मातील काही आत्मघाती प्रथांवर त्यांनी लेखणी चालवली. सावरकरांनी जन्मजात आरक्षणामुळे जातिभेद वाढीला लागेल असा एक विचार मांडल्याचे स्मरते..मात्र त्यांची उपेक्षा होते वगैरे तितकेसे पटत नाही. असो, समयोचित लेखाबद्दल अभिनंदन !

विद्याधर३१ 26/02/2009 - 21:12
केवळ स्वातन्त्रवीर म्हणून नव्हे तर एक उत्तम कवी, भाषाप्रभु, साहित्यिक, विज्ञानवादी, समाजसुधारक अश्या सर्व गुण संपन्न नरशार्दुलाला कोटी कोटी प्रणाम. विद्याधर

कलंत्री 26/02/2009 - 23:31
सावरकरांचा विचार एका तटस्थ नजरेतून करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे भाषा शुद्धी हेच होते असे म्हणावेसे वाटते. राजकिय पुरुष म्हणून सावरकर पूर्णपणे अयशस्वी झाले असे माझे मत आहे. त्यांच्या कल्पना अवास्तव होत्या आणि फक्त पुस्तके लिहुन कार्य होईल असा समज असावा असे अतिरेकी मत मांडण्याचाही मला मोह होतो. द्विराष्ट्राच्या कल्पनेने त्यानी नकळतच जीनांचे हातच बळकट केले. या लेखाचा उद्देश हा वरील प्रकारच्या प्रतिसादासाठी नाही हे मान्य करुनही मला मात्र सावरकरांच्या एका कृतीवर आयूष्यभर नतमस्तक व्हायला आवडेल. संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालू असताना अनेक लोक त्यांना बेळगाव महाराष्ट्रात यावा म्हणून चळवळीत सहभागी व्हावे म्हणून विनंती करायला गेले. सावरकरांनी जर चळवळीचे नेतृत्व केले असते तर कदाचित आजचे राजकिय चित्र वेगळे असते. मात्र सावरकरांचा प्रतिसाद असा होता, जोपर्यंत बेळगाव महाराष्ट्रात अथवा कर्णाटकात आहे मला त्याची चिंता नाही, पण बेळगाव जर पाकिस्तानमद्ये जाणार असेल तर एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनही मला या चळवळीत भाग घ्यायला आवडेल. इतका प्रामाणिक माणूस मी पाहिला नाही असे माझे मत नमूद करतो. मराठी भाषेच्या बाबतीत मला सावरकरांचे कार्य आणि विचारांचा अभिमान आहे असे ही मी नमूद करतो आणि या श्रेष्ठ भाषाप्रेमीसमोर मी नतमस्तक होतो. अवांतर : सावरकरांची आणि माझी जन्मभूमी एकच आहे.

In reply to by कलंत्री

विकास 27/02/2009 - 03:21
सावरकरांचे आशिर्वद घेयला काँग्रेसविरहीत सर्वपक्षीय संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते ५०च्या दशकात गेले असताना त्यांनी या अर्थी सांगितले होते की देशांतर्गत सीमा कशाही राहूंदेत पण चिनी माओ आपल्या देशाच्या सीमेवर हल्ला करतो आहे त्याच्याकडे त्या नेहरूंना लक्ष देयला सांगा. नंतर काय झाले ते आपल्याला माहीत असेलच... त्या नामुष्कीनंतर सावरकरांची पुन्हा एकदा मला कुठले ते आठवत नाहीत शोधून सांगेन (माझ्याकडे कुठेतरी पुस्तक आहे) पण गोखल्यांनी (दि.वि. नाहीत) मुलाखत घेतली. त्यात सावरकरांनी असेही सांगितले की आता नेहरू ती जबाबदारी मेननवर टाकून मोकळे होतील. मग संरक्षण खाते कोणाकडे असावे याला त्यांनी उत्तर दिले की आत्ता मराठी माणसाची तेथे गरज आहे. काँग्रेसमधे असे संरक्षणासाठीचे नेतृत्व हे यशवंतराव चव्हाण देऊ शकतील. मग त्यांनी काय करावे हे त्यांना वाटलेले विचार त्यांनी सांगितले. सरते शेवटी विनंती केली की हे विचार चर्चा/विचार/लेख स्वरूपात प्रसिद्धीस आणा पण माझे नाव त्यात घालू नका (की सावरकर असे म्हणाले वगैरे...) कारण तसे म्हणाल तर नेहरू उलटे वागतील. आठवणी प्रमाणे चीनच्या हल्ल्याच्या वेळेस सावरकर बेळगावहून कदाचीत मूंबईस येयला निघाले होते का उलट. तर त्यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी स्थानबद्ध केले होते...

In reply to by कलंत्री

सातारकर 27/02/2009 - 09:40
ह्यासाठी
सावरकरांचा विचार एका तटस्थ नजरेतून करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे भाषा शुद्धी हेच होते असे म्हणावेसे वाटते. राजकिय पुरुष म्हणून सावरकर पूर्णपणे अयशस्वी झाले असे माझे मत आहे. त्यांच्या कल्पना अवास्तव होत्या आणि फक्त पुस्तके लिहुन कार्य होईल असा समज असावा असे अतिरेकी मत मांडण्याचाही मला मोह होतो.

समिधा 27/02/2009 - 01:15
लेख आणी बाणाने प्रतिसादात दिलेले फोटो खुपच सुंदर आहेत. फोटो बघुन शेवटी अपोआप हात जोडले गेले. छायाचित्रांबद्दल धन्यवाद मदनबाण..! तुम्ही लिहीलेल्या लेखातला शब्द आणि शब्द खरा आहे.

विसोबा खेचर 27/02/2009 - 09:02
पण गेले वर्ष सावरकरांचे १२५ वे जयंती वर्ष असूनही सरकारी पातळीवर सारे काही थंड होते. सावरकरांची उपेक्षा अजूनही संपलेली नाही, याचा हा पुरावा. भोचकगुरुजी, नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.. मदनची चित्रेही सुरेख..! तात्या.
सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले. सावरकरांना समजून घेण्यात आपण कमी पडलो आणि त्यांचं मोठेपण इतरांपर्यंत पोहचविण्यातही आपल्याला अपयश आलं.

वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां

दशानन ·

सहज 26/02/2009 - 09:33
आता सरळ नाव नोंदवा वधुवर सुचक मंडळात. वाजु देत तुमचा बँड. :-)

In reply to by सहज

अनिल हटेला 26/02/2009 - 09:42
>>आता सरळ नाव नोंदवा वधुवर सुचक मंडळात. +१ सहमत !! >>>वाजु देत तुमचा बँड. +२ डब्बल सहमत !!!! ;-) (बँडवाला) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

दशानन 26/02/2009 - 10:26
तुझा आधी बेंड वाजव अनिल =)) अरे राहू द्या गरिबाला असंच आनंदात का उगाच फाशीवर चढवत आहात... ;)

In reply to by अनिल हटेला

अनिलभाऊ, अगदी खरं बोललांत!!!!!! "नांदायला, नांदायला, नांदायला..... मला बाई जायाचं नांदायला!!!!!!" तिच्यायला, ह्या राजेला आता हळद लावायलाच हवी.... :)

In reply to by पिवळा डांबिस

पण हळद पिवळी नको पिडाकाका. डॉन्या वगेरे लगेच पिवळा राजे म्हणायचे :) दिल्लीचा डांबीस पिडाकाकांची ढेरी कुण्या मच्छाराने भरण्याइतकी कोती नाही.

In reply to by दिल्लीचं कार्ट

डॉन्या वगेरे लगेच पिवळा राजे म्हणायचे जर या जैनाच्या कार्ट्याचे दोनाचे चार हात होणार असतील ना, तर आम्ही आमचा आयडी पण उतरवून ठेऊ..... दोस्ती भी क्या चीज होती है... जो रूह को भी जला लेती है.... (कोणाच्याही कोंबड्याने का होईना, आरवल्याशी कारण......) :)

In reply to by सहज

शिवापा 26/02/2009 - 13:06
लिखानात आलेल्या विचारांसारखे कोणि बोलले तर वधुवर सुचक मंडळात नाव नोंदवण्याचाच सल्ला का मिळतो माहित नाहि. ह्या असल्या वेदनांवर लग्न हाच पर्याय असतो का?

In reply to by शिवापा

सहज 26/02/2009 - 13:34
नाही हो शिवापा, जुन्या दुखण्यावर डॉक्टर नाही का उपचारात बदल करुन पहातात, तसे मी राजेंना वेदनेत बदल करायला सुचवतोय. दुसरी वेदना कदाचित जास्त आवडेल किंवा जुनी वेदना सुसह्य वाटू लागेल. काहीतरी फायदा असतोच लग्नात.

In reply to by सहज

शिवापा 26/02/2009 - 14:08
पटलं पटलं. मि पण शादी.कॉम लॉगिन केले लोगिनाच्या विचारासाठी.

In reply to by सहज

>>आता सरळ नाव नोंदवा वधुवर सुचक मंडळात. वाजु देत तुमचा बँड. खरंय रे सहजा.. हे पोर्ग त्या प्रेमाच्या (कोण ही प्रेमा ) भानगडीतून बाहेर यायला तयारच नाही. तिच्या त्या आठवणी, तिचे ते आस्सं , तिचे ते तस्सं.... मुसाफिरा घे आता विश्रांती. :)

छोटा डॉन 26/02/2009 - 09:36
काय लिहतोस बे राज्या, एकदम क्लास ..!!! अगदी हळुवार आणि नाजुक, झकासच ... बाकी सहजरावांचा सल्ला मनावर घे बॉ ;) ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

मृगनयनी 26/02/2009 - 09:46
राजे.... एक प्रश्न तुम्हाला पडला होता..... आणि त्याचं उत्तरही तुम्हालाच सापडलंय.... :) बिछडनेवाले तो तुम्हारी यादों मे हमेशा बसे है.... लेकिन मिलने वालों को भी तो तुम्हाराही इन्तजार है ! - मृगनयनी. :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

हसण्यासाठी कारण शोधत बसू नका... बस हसा.. हसा.. मनसोक्त हसा... जगण्याचे चारच पल असतात आपल्या जवळ... बाकीचे जगणे आपण कोणा ना कोणासाठी तरी जगत असतो... पण ते चार पल असे जगा की जगाला याद राहिले पाहीजे..
कभी खुद पे कभी हालात पे हसना आया| प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

राजे तुम्ही हे असले पण काय लिहु शकता असे वाटले न्हवते बॉ आम्हाला. छान लिहिले आहेत एकदम. ह्या सगळ्या बरोबरच ' मै जिंदगीका साथ निभाता चला गया..' हे सुद्धा विसरु नका म्हणजे झाले. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

अवलिया 26/02/2009 - 13:44
छान लिवलय रे राज्जा !!!! लै भारी.... बाकी प्रेमाला एकनिष्ठतेचा शाप नको हेच खरे रे... बाकी काय... तु सुज्ञ आहेसच :) --अवलिया

In reply to by अवलिया

दशानन 26/02/2009 - 13:51
इकडं आड व तीकडं विहीर... :( Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

शंकरराव 26/02/2009 - 15:42
राजे लै भारी.. क्रमश: नका समजू..जो पर्यंत जगत आहे तो पर्यंत प्रेमाचा कधीच द एंन्ड होणार नाही.... पण कधीतरी असाच वेळ मिळाला व काही डोक्यात घोळत असेल त्यावेळी पुढील पार्ट जरुर लिहीन.... वाचायला आवडेल ..., जरा जालिय प्रेम प्रकरणांवर ही लेख येउद्यात. शंकरराव एखाद्याचे देवत्व मान्य करणे हे स्वतःच्या चूका दिसण्या ईतके अवघड काम आहे, चूका दिसल्या की स्वतःला त्रास होतो. त्यात अजून स्वतःचे "पिल्लू" सोडून पळणे ही तर अजूनच मजेशीर गोष्ट. असो ;-)

मॅन्ड्रेक 26/02/2009 - 17:32
गाइड मधे एका प्रसंगात देवसाब वेटर विचारतो - क्या बात है सर ? आज आप अकेले पी रहे है देवसाहेब- - बाते करने के लिये इतना तरस रहां हुँ, सोचा थोडी पिकर अपने आपसे कुछ कहुँ, ! जिंदगी भी एक नशा है दोस्त , जब चढ्ती है तो पुछो मत क्या असर होता है, और जब उतरता है .......... .. नंतर फक्त ग्लास मधे दारु ओतण्याचा आवाज .

शितल 26/02/2009 - 18:53
राजे, एकदम खुल्लम खुल्ला लिहिले आहे. :) चला राजेंनी प्रेमभंगावर लिहिले नाही हे काय कमी आहे.. ;)

In reply to by शितल

प्राजु 27/02/2009 - 01:33
छान लिहिलं आहे. पण आता खरंच, तुम्ही बोहल्यावर चढायची तयारी कराच. आणि खरंतर, प्रेम या विषयात तुमची पी एच डी आहे.. तेव्हा कठीण वाटू नये तुम्हाला ते. :) लागा तयारीला. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

दशानन 27/02/2009 - 12:10
माझ्या सर्व काळजीवाहू मित्रांचे आभार... ! ज्यांनी वाचले ज्यांना कळाले ज्यांनी प्रतिसाद दिला त्यांचे पण व ज्यांनी वाचले ज्यांना कळाले नाही ज्यांनी प्रतिसाद दिला नाहि त्यांचे ही आभार :D

सहज 26/02/2009 - 09:33
आता सरळ नाव नोंदवा वधुवर सुचक मंडळात. वाजु देत तुमचा बँड. :-)

In reply to by सहज

अनिल हटेला 26/02/2009 - 09:42
>>आता सरळ नाव नोंदवा वधुवर सुचक मंडळात. +१ सहमत !! >>>वाजु देत तुमचा बँड. +२ डब्बल सहमत !!!! ;-) (बँडवाला) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

दशानन 26/02/2009 - 10:26
तुझा आधी बेंड वाजव अनिल =)) अरे राहू द्या गरिबाला असंच आनंदात का उगाच फाशीवर चढवत आहात... ;)

In reply to by अनिल हटेला

अनिलभाऊ, अगदी खरं बोललांत!!!!!! "नांदायला, नांदायला, नांदायला..... मला बाई जायाचं नांदायला!!!!!!" तिच्यायला, ह्या राजेला आता हळद लावायलाच हवी.... :)

In reply to by पिवळा डांबिस

पण हळद पिवळी नको पिडाकाका. डॉन्या वगेरे लगेच पिवळा राजे म्हणायचे :) दिल्लीचा डांबीस पिडाकाकांची ढेरी कुण्या मच्छाराने भरण्याइतकी कोती नाही.

In reply to by दिल्लीचं कार्ट

डॉन्या वगेरे लगेच पिवळा राजे म्हणायचे जर या जैनाच्या कार्ट्याचे दोनाचे चार हात होणार असतील ना, तर आम्ही आमचा आयडी पण उतरवून ठेऊ..... दोस्ती भी क्या चीज होती है... जो रूह को भी जला लेती है.... (कोणाच्याही कोंबड्याने का होईना, आरवल्याशी कारण......) :)

In reply to by सहज

शिवापा 26/02/2009 - 13:06
लिखानात आलेल्या विचारांसारखे कोणि बोलले तर वधुवर सुचक मंडळात नाव नोंदवण्याचाच सल्ला का मिळतो माहित नाहि. ह्या असल्या वेदनांवर लग्न हाच पर्याय असतो का?

In reply to by शिवापा

सहज 26/02/2009 - 13:34
नाही हो शिवापा, जुन्या दुखण्यावर डॉक्टर नाही का उपचारात बदल करुन पहातात, तसे मी राजेंना वेदनेत बदल करायला सुचवतोय. दुसरी वेदना कदाचित जास्त आवडेल किंवा जुनी वेदना सुसह्य वाटू लागेल. काहीतरी फायदा असतोच लग्नात.

In reply to by सहज

शिवापा 26/02/2009 - 14:08
पटलं पटलं. मि पण शादी.कॉम लॉगिन केले लोगिनाच्या विचारासाठी.

In reply to by सहज

>>आता सरळ नाव नोंदवा वधुवर सुचक मंडळात. वाजु देत तुमचा बँड. खरंय रे सहजा.. हे पोर्ग त्या प्रेमाच्या (कोण ही प्रेमा ) भानगडीतून बाहेर यायला तयारच नाही. तिच्या त्या आठवणी, तिचे ते आस्सं , तिचे ते तस्सं.... मुसाफिरा घे आता विश्रांती. :)

छोटा डॉन 26/02/2009 - 09:36
काय लिहतोस बे राज्या, एकदम क्लास ..!!! अगदी हळुवार आणि नाजुक, झकासच ... बाकी सहजरावांचा सल्ला मनावर घे बॉ ;) ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

मृगनयनी 26/02/2009 - 09:46
राजे.... एक प्रश्न तुम्हाला पडला होता..... आणि त्याचं उत्तरही तुम्हालाच सापडलंय.... :) बिछडनेवाले तो तुम्हारी यादों मे हमेशा बसे है.... लेकिन मिलने वालों को भी तो तुम्हाराही इन्तजार है ! - मृगनयनी. :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

हसण्यासाठी कारण शोधत बसू नका... बस हसा.. हसा.. मनसोक्त हसा... जगण्याचे चारच पल असतात आपल्या जवळ... बाकीचे जगणे आपण कोणा ना कोणासाठी तरी जगत असतो... पण ते चार पल असे जगा की जगाला याद राहिले पाहीजे..
कभी खुद पे कभी हालात पे हसना आया| प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

राजे तुम्ही हे असले पण काय लिहु शकता असे वाटले न्हवते बॉ आम्हाला. छान लिहिले आहेत एकदम. ह्या सगळ्या बरोबरच ' मै जिंदगीका साथ निभाता चला गया..' हे सुद्धा विसरु नका म्हणजे झाले. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

अवलिया 26/02/2009 - 13:44
छान लिवलय रे राज्जा !!!! लै भारी.... बाकी प्रेमाला एकनिष्ठतेचा शाप नको हेच खरे रे... बाकी काय... तु सुज्ञ आहेसच :) --अवलिया

In reply to by अवलिया

दशानन 26/02/2009 - 13:51
इकडं आड व तीकडं विहीर... :( Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

शंकरराव 26/02/2009 - 15:42
राजे लै भारी.. क्रमश: नका समजू..जो पर्यंत जगत आहे तो पर्यंत प्रेमाचा कधीच द एंन्ड होणार नाही.... पण कधीतरी असाच वेळ मिळाला व काही डोक्यात घोळत असेल त्यावेळी पुढील पार्ट जरुर लिहीन.... वाचायला आवडेल ..., जरा जालिय प्रेम प्रकरणांवर ही लेख येउद्यात. शंकरराव एखाद्याचे देवत्व मान्य करणे हे स्वतःच्या चूका दिसण्या ईतके अवघड काम आहे, चूका दिसल्या की स्वतःला त्रास होतो. त्यात अजून स्वतःचे "पिल्लू" सोडून पळणे ही तर अजूनच मजेशीर गोष्ट. असो ;-)

मॅन्ड्रेक 26/02/2009 - 17:32
गाइड मधे एका प्रसंगात देवसाब वेटर विचारतो - क्या बात है सर ? आज आप अकेले पी रहे है देवसाहेब- - बाते करने के लिये इतना तरस रहां हुँ, सोचा थोडी पिकर अपने आपसे कुछ कहुँ, ! जिंदगी भी एक नशा है दोस्त , जब चढ्ती है तो पुछो मत क्या असर होता है, और जब उतरता है .......... .. नंतर फक्त ग्लास मधे दारु ओतण्याचा आवाज .

शितल 26/02/2009 - 18:53
राजे, एकदम खुल्लम खुल्ला लिहिले आहे. :) चला राजेंनी प्रेमभंगावर लिहिले नाही हे काय कमी आहे.. ;)

In reply to by शितल

प्राजु 27/02/2009 - 01:33
छान लिहिलं आहे. पण आता खरंच, तुम्ही बोहल्यावर चढायची तयारी कराच. आणि खरंतर, प्रेम या विषयात तुमची पी एच डी आहे.. तेव्हा कठीण वाटू नये तुम्हाला ते. :) लागा तयारीला. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

दशानन 27/02/2009 - 12:10
माझ्या सर्व काळजीवाहू मित्रांचे आभार... ! ज्यांनी वाचले ज्यांना कळाले ज्यांनी प्रतिसाद दिला त्यांचे पण व ज्यांनी वाचले ज्यांना कळाले नाही ज्यांनी प्रतिसाद दिला नाहि त्यांचे ही आभार :D
वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां दम ले ले घड़ी भर ये छैंया पाएगा कहां बीत गये दिन, प्‍यार के पल छिन सपना बनी वो रातें भूल गये वो, तू भी भुला दे प्‍यार की वो मुलाक़ातें सब दूर अंधेरा, मुसाफिर जाएगा कहां ।। कोई भी तेरी राह ना देखे, नैन बिछाए ना कोई दर्द से तेरे कोई ना तड़पा, आंख किसी की ना रोई कहे किसको तू मेरा, मुसाफिर जाएगा कहां ।। कहते हैं ज्ञानी, दुनिया है फ़ानी पानी में लिखी कहानी है सबकी देखी, है सबकी जानी हाथ किसी के ना आई, कुछ तेरा ना मेरा, मुसाफिर जायेगा कहां ।। दम ले ले घड़ी भर ये छैंया

यशाचे सूत्र : वॉच गॉड

निमिष सोनार ·

आस बी जमतय W -विलपॉवर - इच्छाशक्ती A -ऍटीट्यूड (पॉझिटीव्ह) - सकारात्मक दृष्टीकोन T -टाईम मॅनेजमेंट - वेळेचे योग्य व्यवस्थापन C - कॉन्संट्रेशन - एकाग्रता H - ओनेस्टी - प्रामाणिकपणा , ह्युमऍनिटी - माणुसकी D - डेटरमिनेशन - निर्धार , डेरिंग - हिम्मत O - ऑप्टीमिझम - आशावादी वृत्ती , ऑब्लिगेशन - जबाबदारीचे भान G - गुडनेस - चांगुलपणा , गोल्स सेटीग - ध्येय निश्चिती श्वानप्रकाश घाटपांडे

हरकाम्या 22/02/2009 - 17:23
आयला हे सूत्र आम्हाला आमच्या निम्म्या गवर्या मसणात गेल्यावर कळ्ल्या, आता त्याचा काय उपेग ?

आस बी जमतय W -विलपॉवर - इच्छाशक्ती A -ऍटीट्यूड (पॉझिटीव्ह) - सकारात्मक दृष्टीकोन T -टाईम मॅनेजमेंट - वेळेचे योग्य व्यवस्थापन C - कॉन्संट्रेशन - एकाग्रता H - ओनेस्टी - प्रामाणिकपणा , ह्युमऍनिटी - माणुसकी D - डेटरमिनेशन - निर्धार , डेरिंग - हिम्मत O - ऑप्टीमिझम - आशावादी वृत्ती , ऑब्लिगेशन - जबाबदारीचे भान G - गुडनेस - चांगुलपणा , गोल्स सेटीग - ध्येय निश्चिती श्वानप्रकाश घाटपांडे

हरकाम्या 22/02/2009 - 17:23
आयला हे सूत्र आम्हाला आमच्या निम्म्या गवर्या मसणात गेल्यावर कळ्ल्या, आता त्याचा काय उपेग ?
यशाचे सूत्र : वॉच गॉड दचकलात शिर्षक वाचून ...? थांबा सांगतो !! जीवनातील यशाचे सूत्र खालील गोष्टींत आहे- वॉच गॉड म्हणजे WATCH GOD. W -विलपॉवर - इच्छाशक्ती A -ऍटीट्यूड (पॉझिटीव्ह) - सकारात्मक दृष्टीकोन T -टाईम मॅनेजमेंट - वेळेचे योग्य व्यवस्थापन C - कॉन्संट्रेशन - एकाग्रता H - ओनेस्टी - प्रामाणिकपणा , ह्युमऍनिटी - माणुसकी G - गुडनेस - चांगुलपणा , गोल्स सेटीग - ध्येय निश्चिती O - ऑप्टीमिझम - आशावादी वृत्ती , ऑब्लिगेशन - जबाबदारीचे भान D - डेटरमिनेशन - निर्धार , डेरिंग - हिम्मत काय वाटते आपल्याला? पटतंय का?

निराकारी रंगारी

तिमा ·
हे निराकारी कला क्रांतिवीरांनो या वास्तवाला घाबरता का ? गेली चार दशके टाळताय त्याला अन् लपताय दीवाभीतासारखे नुसत्या रंगसंगतीवर किती झुलवणार आम्हाला तुमचे पिवळे हेवेदावे आणि काळे चौकोनी सूर्य किती दिवस बघायचे ? कशासाठी हा वेगळा प्रवास ? तुमचे बाप तिथे मास्तर होते तेंव्हा तुमचे काय चालले होते ? तुमची लफडी, तुमची व्यसने तुमचे स्वप्नभंग, रागलोभ,