मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाचा आणि थंड बसा

भोचक ·

मुंबई उत्तर भारतीयांविना २४ तास तरी राहू शकेल काय? म्हणूनच केंद्र व राज्य सरकारने वेळीच कायदेशीर उपाय योजून राज ठाकरेंवर योग्य ती शस्त्रक्रिया करायला नको का? भोचक तुमचे डोक ठिकानावर आहे काय? तुम्हि कधि या भय्याचा माजोरडेपणा चा अनुभव घेतला आहे काय. शेवटि हे आपले दुर्देव आहे कि आपण काहि करायचे नाही आणी दुसरा करत आसेल तर त्याला करु द्याय्चे नाही ह्या भय्यामुळे मुंबईत मराठी मुलांना रोजगार मिळत नाही राज ठाकरे यांना कॉंग्रेस सरकारने काहीही करायला मोकळीक दिली आहे ते पहाता पाकिस्तानातही तेथील सरकार तिथल्या कट्टरपंथीयांना एवढी मोकळीक देत नसेल असे वाटते. पाश्चात्य देशात आशियाई व्यक्तींवर कधी कधी हल्ले होण्याच्या घटना घडतात. पण महाराष्ट्रात मात्र गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे यांच्या गुडांनी नित्यनियमाने उत्तर भारतीयांना लक्ष्य केले आहे. तुम्ही राज ठाकरेची तुलना पाकिस्तानि अतीरेक्या बरोबर करता तुमच्या जिभेला काहि हाड *** शेपुट घालि प्रव्रुति आहे या प्रव्रुतिबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्चा मी आता तसा कोतवाल नाही बरं?

भोचक 21/10/2008 - 12:41
घाशीराम कोतवाल तुम्ही ज्याचा मुखवटा घेतलात त्या प्रवृत्तीसारखे का वागता? कृपया, वर लिहिलेली ओळ वाचली असतीत तर अशी मुक्ताफळे उधळली नसतीत. कृपया ही मते माझी नाहीत. नई दुनिया या बड्या वर्तमानपत्राच्या अग्रलेखातून व्यक्त होणारे हिंदी भाषिक मानसिकतेचे उदाहरण मी यातून मांडले आहे. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

टारझन 21/10/2008 - 12:41
हा टोमणा आहे की तुझं मत आहे ? टोमणा असेल तर मस्त टोमणा दिलाय .. आणि तुझं मत असेल तर मला तुझा विमा काढायची जाम इच्छा झालीये .. असो ... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

आनंदयात्री 21/10/2008 - 12:43
भोचक साहेब, राज साहेबांबद्दल वैयक्तीक दुश्मनी असल्यासारखे लिहले आहे त्यांनी ? त्यांना राक्षस कशावरुन संबोधतता ? राक्षस कोणाला म्हटले जाते ? जो अत्याचारी असतो, जो फक्त स्वार्थासाठी अमानुषरित्या वागतो. आणी कारणाविना हत्या करतो. तुमचे राजसाहेबांसाठी राक्षस हा शब्द वापरणे अजिबात पटले नाही. निषेध व्यक्त करतो.

पण भोचक हा लेख मला तुम्हि लिह्ल्या सारखा वाटत आहे असो तर मग नई दुनयाचे लिंक पेस्ट करा ना नाही तर मग लोकांची मते खा मी आता तसा कोतवाल नाही बरं?

ऍडीजोशी 21/10/2008 - 12:49
हे भोचक चे मत नसून आजच्या 'नई दुनिया' या इंदूरमधील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रात आलेल्या अग्रलेखाचा मराठी तर्जुमा. असं ह्या लेखाच्या पहिल्याच ओळीत म्हटलंय. त्यामुळे शांत व्हा.

इनोबा म्हणे 21/10/2008 - 12:51
कुत्र्याच्या शेपटावर पाय पडल्यावर कुत्री भुंकणारच! ज्या लालूने गुरांचा चारा ही सोडला नाही,जे स्वतः गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, त्यांना राज वर आरोप करण्याचा नैतिक अधिकार आहे काय? असो. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी लालूला 'राजकारणातला विदुषक' हे अगदी योग्य नाव दिले होते. (कट्टर मराठी) -इन्या डोईफोडे कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

नंदन 21/10/2008 - 12:53
भोचक यांनी इतर ठिकाणी (कमीत कमी ३-४ इतर लेखांच्या प्रतिक्रियेत) मांडलेली मते, इंदुरात त्यांना जाणवलेल्या हिंदी भाषकांच्या प्रतिक्रियांची उदाहरणे यावरून आणि त्यापेक्षाही वरील शीर्षकावरून (वाचा आणि थंड बसा - जे पंचेचाळीस-एक वर्षांपूर्वी बाळ ठाकर्‍यांनी 'मार्मिक'मध्ये चालवलेल्या सदराचे - ज्यात सरकारी उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या नावाच्या याद्या येत - शीर्षक होते), त्यांच्या या विषयाबद्दलच्या भूमिकेचा अंदाज येऊ शकेल. असो, भोचकराव जरा अधिक स्पष्ट लिहिलेत तर उत्तम.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विजुभाऊ 21/10/2008 - 12:58
लालु / मुलायम / अबि आझमी यांच्यावर अजामीन पात्र केस दाखल करता येईल का?

In reply to by विजुभाऊ

छोटा डॉन 21/10/2008 - 17:25
लालु / मुलायम / अबि आझमी यांच्यावर अजामीन पात्र केस दाखल करता येईल का?
कित्येक केसेस आहेत पण त्याचे काय होतेय ते माहित आहे ना आपल्याला ... काही उपयोग नाही ... अहो गल्लीतल्या झोपडपट्टी दादाला पण हे "अजामिनपात्र वॉरंट" काय *ट वाकडे करु शकत नाही तिथे ह्या मस्तवाल बैलांचे काय विचारता ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भोचक 21/10/2008 - 13:01
हिंदी भाषक प्रांतात रहात असल्याने येथील वृत्तपत्रे, इतर प्रसारमाध्यमे मी लक्षपूर्वक वाचतो आहे. त्यातही राज प्रकरणासंदर्भात तर जरा जास्तच. आपण महाराष्ट्रात रहाताना हिंदी वृत्तवाहिन्यांमार्फत हे सारे पहात असलात तरी लिखाणाच्या माध्यमातून राज यांच्यासंदर्भात येणारी टीका जरा जास्तच कडवट आहे. ती कदाचित तुमच्या वाचनात येत नसावी. मी ती रोजच वाचतो आहे. (माझ्या तळपायाची आग त्यामुळेच मस्तकात जाते तरीही) योगायोगाने आज याच विषयावर आज अग्रलेख आला आणि रहावले नाही म्हणून मी त्याचे भाषांतर करून आपल्याला दिले. वाहिन्यांवरची बातमीदार मंडळी उथळ असल्याने त्यात सवंग वृत्तांकन येते यात काही नवल नाही. पण किमान वृत्तपत्रात तरी तारतम्याने लिहिणारे पत्रकार असतात असा समज आहे. पण येथील वृत्तपत्रेही राजविरोधी लिखाण करताना कोणताही मुलाहिजा बाळगत नाही आणि तारतम्य तर कोसो दूर रहात आहे. हे सगळे शेअर करण्यासाठीच हा सारा खटाटोप. हम्म. नई दुनियाची लिंक देतो आहे. त्याच्या संपादकीय पानावर जाऊन कृपया लेख वाचा. त्यांनी तर राज यांना दानव म्हटले आहे. http://www.naidunia.com/ (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

अनिरुध्द 21/10/2008 - 17:21
लालू, मुलायम, अबु हे तिघेही महाराष्ट्राच्या जमीनीवर पाय ठेवण्यास अपात्र आहेत. यांना धडा शिकवलाच पाहीजे.

मुंबई उत्तर भारतीयांविना २४ तास तरी राहू शकेल काय? म्हणूनच केंद्र व राज्य सरकारने वेळीच कायदेशीर उपाय योजून राज ठाकरेंवर योग्य ती शस्त्रक्रिया करायला नको का? भोचक तुमचे डोक ठिकानावर आहे काय? तुम्हि कधि या भय्याचा माजोरडेपणा चा अनुभव घेतला आहे काय. शेवटि हे आपले दुर्देव आहे कि आपण काहि करायचे नाही आणी दुसरा करत आसेल तर त्याला करु द्याय्चे नाही ह्या भय्यामुळे मुंबईत मराठी मुलांना रोजगार मिळत नाही राज ठाकरे यांना कॉंग्रेस सरकारने काहीही करायला मोकळीक दिली आहे ते पहाता पाकिस्तानातही तेथील सरकार तिथल्या कट्टरपंथीयांना एवढी मोकळीक देत नसेल असे वाटते. पाश्चात्य देशात आशियाई व्यक्तींवर कधी कधी हल्ले होण्याच्या घटना घडतात. पण महाराष्ट्रात मात्र गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे यांच्या गुडांनी नित्यनियमाने उत्तर भारतीयांना लक्ष्य केले आहे. तुम्ही राज ठाकरेची तुलना पाकिस्तानि अतीरेक्या बरोबर करता तुमच्या जिभेला काहि हाड *** शेपुट घालि प्रव्रुति आहे या प्रव्रुतिबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्चा मी आता तसा कोतवाल नाही बरं?

भोचक 21/10/2008 - 12:41
घाशीराम कोतवाल तुम्ही ज्याचा मुखवटा घेतलात त्या प्रवृत्तीसारखे का वागता? कृपया, वर लिहिलेली ओळ वाचली असतीत तर अशी मुक्ताफळे उधळली नसतीत. कृपया ही मते माझी नाहीत. नई दुनिया या बड्या वर्तमानपत्राच्या अग्रलेखातून व्यक्त होणारे हिंदी भाषिक मानसिकतेचे उदाहरण मी यातून मांडले आहे. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

टारझन 21/10/2008 - 12:41
हा टोमणा आहे की तुझं मत आहे ? टोमणा असेल तर मस्त टोमणा दिलाय .. आणि तुझं मत असेल तर मला तुझा विमा काढायची जाम इच्छा झालीये .. असो ... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

आनंदयात्री 21/10/2008 - 12:43
भोचक साहेब, राज साहेबांबद्दल वैयक्तीक दुश्मनी असल्यासारखे लिहले आहे त्यांनी ? त्यांना राक्षस कशावरुन संबोधतता ? राक्षस कोणाला म्हटले जाते ? जो अत्याचारी असतो, जो फक्त स्वार्थासाठी अमानुषरित्या वागतो. आणी कारणाविना हत्या करतो. तुमचे राजसाहेबांसाठी राक्षस हा शब्द वापरणे अजिबात पटले नाही. निषेध व्यक्त करतो.

पण भोचक हा लेख मला तुम्हि लिह्ल्या सारखा वाटत आहे असो तर मग नई दुनयाचे लिंक पेस्ट करा ना नाही तर मग लोकांची मते खा मी आता तसा कोतवाल नाही बरं?

ऍडीजोशी 21/10/2008 - 12:49
हे भोचक चे मत नसून आजच्या 'नई दुनिया' या इंदूरमधील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रात आलेल्या अग्रलेखाचा मराठी तर्जुमा. असं ह्या लेखाच्या पहिल्याच ओळीत म्हटलंय. त्यामुळे शांत व्हा.

इनोबा म्हणे 21/10/2008 - 12:51
कुत्र्याच्या शेपटावर पाय पडल्यावर कुत्री भुंकणारच! ज्या लालूने गुरांचा चारा ही सोडला नाही,जे स्वतः गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, त्यांना राज वर आरोप करण्याचा नैतिक अधिकार आहे काय? असो. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी लालूला 'राजकारणातला विदुषक' हे अगदी योग्य नाव दिले होते. (कट्टर मराठी) -इन्या डोईफोडे कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

नंदन 21/10/2008 - 12:53
भोचक यांनी इतर ठिकाणी (कमीत कमी ३-४ इतर लेखांच्या प्रतिक्रियेत) मांडलेली मते, इंदुरात त्यांना जाणवलेल्या हिंदी भाषकांच्या प्रतिक्रियांची उदाहरणे यावरून आणि त्यापेक्षाही वरील शीर्षकावरून (वाचा आणि थंड बसा - जे पंचेचाळीस-एक वर्षांपूर्वी बाळ ठाकर्‍यांनी 'मार्मिक'मध्ये चालवलेल्या सदराचे - ज्यात सरकारी उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या नावाच्या याद्या येत - शीर्षक होते), त्यांच्या या विषयाबद्दलच्या भूमिकेचा अंदाज येऊ शकेल. असो, भोचकराव जरा अधिक स्पष्ट लिहिलेत तर उत्तम.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विजुभाऊ 21/10/2008 - 12:58
लालु / मुलायम / अबि आझमी यांच्यावर अजामीन पात्र केस दाखल करता येईल का?

In reply to by विजुभाऊ

छोटा डॉन 21/10/2008 - 17:25
लालु / मुलायम / अबि आझमी यांच्यावर अजामीन पात्र केस दाखल करता येईल का?
कित्येक केसेस आहेत पण त्याचे काय होतेय ते माहित आहे ना आपल्याला ... काही उपयोग नाही ... अहो गल्लीतल्या झोपडपट्टी दादाला पण हे "अजामिनपात्र वॉरंट" काय *ट वाकडे करु शकत नाही तिथे ह्या मस्तवाल बैलांचे काय विचारता ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भोचक 21/10/2008 - 13:01
हिंदी भाषक प्रांतात रहात असल्याने येथील वृत्तपत्रे, इतर प्रसारमाध्यमे मी लक्षपूर्वक वाचतो आहे. त्यातही राज प्रकरणासंदर्भात तर जरा जास्तच. आपण महाराष्ट्रात रहाताना हिंदी वृत्तवाहिन्यांमार्फत हे सारे पहात असलात तरी लिखाणाच्या माध्यमातून राज यांच्यासंदर्भात येणारी टीका जरा जास्तच कडवट आहे. ती कदाचित तुमच्या वाचनात येत नसावी. मी ती रोजच वाचतो आहे. (माझ्या तळपायाची आग त्यामुळेच मस्तकात जाते तरीही) योगायोगाने आज याच विषयावर आज अग्रलेख आला आणि रहावले नाही म्हणून मी त्याचे भाषांतर करून आपल्याला दिले. वाहिन्यांवरची बातमीदार मंडळी उथळ असल्याने त्यात सवंग वृत्तांकन येते यात काही नवल नाही. पण किमान वृत्तपत्रात तरी तारतम्याने लिहिणारे पत्रकार असतात असा समज आहे. पण येथील वृत्तपत्रेही राजविरोधी लिखाण करताना कोणताही मुलाहिजा बाळगत नाही आणि तारतम्य तर कोसो दूर रहात आहे. हे सगळे शेअर करण्यासाठीच हा सारा खटाटोप. हम्म. नई दुनियाची लिंक देतो आहे. त्याच्या संपादकीय पानावर जाऊन कृपया लेख वाचा. त्यांनी तर राज यांना दानव म्हटले आहे. http://www.naidunia.com/ (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

अनिरुध्द 21/10/2008 - 17:21
लालू, मुलायम, अबु हे तिघेही महाराष्ट्राच्या जमीनीवर पाय ठेवण्यास अपात्र आहेत. यांना धडा शिकवलाच पाहीजे.
आजच्या 'नई दुनिया' या इंदूरमधील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रात आलेल्या अग्रलेखाचा मराठी तर्जुमा. वाचा आणि थंड बसा. केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांनी मुंबईत रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी राज ठाकरे यांना मनोरूग्ण असे संबोधले आहे. लालू यांनी संतापाच्या भरात हे वक्तव्य केले असले तरी राज यांना 'मनोरूग्ण' म्हटल्याने त्यांनी केलेले गुन्हेही कायद्याच्या कक्षेत माफ ठरतात हे लालू विसरलेले दिसतात. कारण कायदाही तेच सांगतो. राज यांनी केलेला गुन्हा हा काही कोणत्याही व्याधीतून आलेला नसून ती एक अतिशय नियोजनबद्ध कृती आहे.

जेट नावाचा हिमनग

सर्वसाक्षी ·

झकासराव 18/10/2008 - 07:35
लगोलग एका खंबीर उद्योगपतीचे रुपांतर क्षणात एका कुटुंबवत्सल बापात झाले आणि त्याच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला. बाहेर काडलेले पुन्हा घरात घेतले गेले>>>>>>>>>>>> गोलमाल है भाइ सब गोलमाल है ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

अनिल हटेला 18/10/2008 - 08:10
तर्क पटतोये बरं!! कॉर्पोरेट चित्रपटाची आठवण झाली..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

श्री 18/10/2008 - 10:10
ही नोकरकपात म्हणजे सरकारला वेठीस धरून आपला मतलब साधण्याचा जेट-किंगफिशरचा डाव नाकारता येत नाही. हम्म....... कॉर्पोरेट चित्रपटाची आठवण झाली..... एकदम बरोबर...

तुमचे सगळेच मुद्दे पटले. राज ठाकरेंकडेच हे अमराठी लोकं का गेले हे समजलं नाही. गोयल-राज फोन आणि भेटी या घटनेआधी झाल्या आहेत का नाहीत याचीही कल्पना नाही. शिवाय तुमचा तर्क तोटा कमी करणे, निवडणुकांच्या तोंडावर कामगार कपात वगैरे, सगळंच पटतं. आणि जेटसारखी कंपनी फक्त "प्रेमापोटी" या लोकांना नोकरीवरुन कमी करत नाही हे कारण मला स्वतःला फारच हास्यास्पद वाटतं. एकच प्रश्न आहे: पिंपामागे १४० डॉलरला गवसणी घालणारे भाव जेव्हा खाली उतरले तेव्हा विमान इंधनाचे भावही उतरले होते व त्याचा फायदा ग्राहकाला देण्यात आलेला नव्हता. विमान इंधनाचे भाव तेव्हा खरंच कमी जास्त झाले/होतात का? जसा पेट्रोल-डीझेलच्या दरात रोजच्यारोज बदल होत नाही तसा "एव्हीएअशन फ्युल"च्या भावात फरक पडतो का? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सर्वसाक्षी 18/10/2008 - 21:33
होय, दर कमी झाले होते कारण साधारण महिन्या भरापूर्वी वर्तमानपत्रात असे आले होते की इंधन दर कमी होऊनही विमान सेवांनी आपले दर अजिबात कमी केले नाहीत. गेल्या दिड महिन्यात तेल वाढीनंतर भरमसाठ वाढलेले पेट्रो रसायन संबंधी कच्च्या मालाचे (पॉलिमर्स) दरही तेलाबरोबरच खाली आले आहेत. पीपी, एचडीपीई, एबीएस वगरे सुमारे १५ ते १८% स्वस्त झाले आहेत. जुलै च्या अलिकडे हे २५-३५ टक्के वाढले होते. शिवाय विमान इंधन दरासंबंधी आंतरराष्ट्रिय संकेत असावेत कारण एका देशाचे विमान अनेक देशात उड्डाणानुसार इंधन घेत असते, जर भारताचे इंधनदर दुबईच्या दुप्पट असले तर युरोपची समस्त उड्डाणे तिथे इंधन मुक्काम घेउनच प्रवास करतील.

In reply to by सर्वसाक्षी

शिवाय विमान इंधन दरासंबंधी आंतरराष्ट्रिय संकेत असावेत कारण एका देशाचे विमान अनेक देशात उड्डाणानुसार इंधन घेत असते, जर भारताचे इंधनदर दुबईच्या दुप्पट असले तर युरोपची समस्त उड्डाणे तिथे इंधन मुक्काम घेउनच प्रवास करतील. कालच कुठेतरी याच बातमीसंदर्भात वाचल्याचं आठवतंय की भारतात इतर देशांच्या तुलनेत दर साधारण ७०% जास्त आहेत. दुवा सापडला तर टाकते.

दत्ता काळे 18/10/2008 - 15:23
सरकारवर दबाव टाकण्यासाठी माध्यमांना ही बातमी जास्त्तीत जास्त परिणामकारकपणे जाहिर करायला सांगणार्‍या या आस्थापनाच असू शकतात. हे भारी राजकारण

वेताळ 19/10/2008 - 14:07
आवडला आपल्याला.........सर्वसाधारण घटनेमागे खुप काही लपलेले असते. नेमके काय हे शोधणे कठिण होउन बसते.परंतु वरिल लेख ते सर्व नीट उलगडुन दाखवतो. वेताळ

आपले म्हणणे पटले... एवढ्या मोठ्या संस्थेने इतक्या जणांना काढून टाकायचा निर्णय ( जो विचारपूर्वकच घेतलेला असायला हवा ) तो अचानक एक दोन दिवसात पूर्ण बदलून "पश्चात्ताप ,गहिवर ,माफी" असा अभूतपूर्व पुळका दिसला तो तेव्हा अति खोटा वाटला होताच ... पण तुमच्या लेखाने त्यामागची संभाव्य कारणेही कळली... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विजुभाऊ 29/12/2014 - 14:25
पुलाखालून बरेच पाणी ( आय मीन पंखाखालून बरीच हवा) वाहून गेलंय. दोनहजार आठचे हे चित्र आता पार बदललय असे म्हणता येणार नाही मात्र ते अधीक स्पष्ट झालंय. किंग फिशर ( ही बुडेल हे कधीच कोणी गृहीत धरले नव्हते) चं आस्तित्व संपलय, स्पाईसजेट हेलकावे खातेय. गो, इंडिगो जेट मात्र चांगलीच तरलीये.

झकासराव 18/10/2008 - 07:35
लगोलग एका खंबीर उद्योगपतीचे रुपांतर क्षणात एका कुटुंबवत्सल बापात झाले आणि त्याच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला. बाहेर काडलेले पुन्हा घरात घेतले गेले>>>>>>>>>>>> गोलमाल है भाइ सब गोलमाल है ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

अनिल हटेला 18/10/2008 - 08:10
तर्क पटतोये बरं!! कॉर्पोरेट चित्रपटाची आठवण झाली..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

श्री 18/10/2008 - 10:10
ही नोकरकपात म्हणजे सरकारला वेठीस धरून आपला मतलब साधण्याचा जेट-किंगफिशरचा डाव नाकारता येत नाही. हम्म....... कॉर्पोरेट चित्रपटाची आठवण झाली..... एकदम बरोबर...

तुमचे सगळेच मुद्दे पटले. राज ठाकरेंकडेच हे अमराठी लोकं का गेले हे समजलं नाही. गोयल-राज फोन आणि भेटी या घटनेआधी झाल्या आहेत का नाहीत याचीही कल्पना नाही. शिवाय तुमचा तर्क तोटा कमी करणे, निवडणुकांच्या तोंडावर कामगार कपात वगैरे, सगळंच पटतं. आणि जेटसारखी कंपनी फक्त "प्रेमापोटी" या लोकांना नोकरीवरुन कमी करत नाही हे कारण मला स्वतःला फारच हास्यास्पद वाटतं. एकच प्रश्न आहे: पिंपामागे १४० डॉलरला गवसणी घालणारे भाव जेव्हा खाली उतरले तेव्हा विमान इंधनाचे भावही उतरले होते व त्याचा फायदा ग्राहकाला देण्यात आलेला नव्हता. विमान इंधनाचे भाव तेव्हा खरंच कमी जास्त झाले/होतात का? जसा पेट्रोल-डीझेलच्या दरात रोजच्यारोज बदल होत नाही तसा "एव्हीएअशन फ्युल"च्या भावात फरक पडतो का? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सर्वसाक्षी 18/10/2008 - 21:33
होय, दर कमी झाले होते कारण साधारण महिन्या भरापूर्वी वर्तमानपत्रात असे आले होते की इंधन दर कमी होऊनही विमान सेवांनी आपले दर अजिबात कमी केले नाहीत. गेल्या दिड महिन्यात तेल वाढीनंतर भरमसाठ वाढलेले पेट्रो रसायन संबंधी कच्च्या मालाचे (पॉलिमर्स) दरही तेलाबरोबरच खाली आले आहेत. पीपी, एचडीपीई, एबीएस वगरे सुमारे १५ ते १८% स्वस्त झाले आहेत. जुलै च्या अलिकडे हे २५-३५ टक्के वाढले होते. शिवाय विमान इंधन दरासंबंधी आंतरराष्ट्रिय संकेत असावेत कारण एका देशाचे विमान अनेक देशात उड्डाणानुसार इंधन घेत असते, जर भारताचे इंधनदर दुबईच्या दुप्पट असले तर युरोपची समस्त उड्डाणे तिथे इंधन मुक्काम घेउनच प्रवास करतील.

In reply to by सर्वसाक्षी

शिवाय विमान इंधन दरासंबंधी आंतरराष्ट्रिय संकेत असावेत कारण एका देशाचे विमान अनेक देशात उड्डाणानुसार इंधन घेत असते, जर भारताचे इंधनदर दुबईच्या दुप्पट असले तर युरोपची समस्त उड्डाणे तिथे इंधन मुक्काम घेउनच प्रवास करतील. कालच कुठेतरी याच बातमीसंदर्भात वाचल्याचं आठवतंय की भारतात इतर देशांच्या तुलनेत दर साधारण ७०% जास्त आहेत. दुवा सापडला तर टाकते.

दत्ता काळे 18/10/2008 - 15:23
सरकारवर दबाव टाकण्यासाठी माध्यमांना ही बातमी जास्त्तीत जास्त परिणामकारकपणे जाहिर करायला सांगणार्‍या या आस्थापनाच असू शकतात. हे भारी राजकारण

वेताळ 19/10/2008 - 14:07
आवडला आपल्याला.........सर्वसाधारण घटनेमागे खुप काही लपलेले असते. नेमके काय हे शोधणे कठिण होउन बसते.परंतु वरिल लेख ते सर्व नीट उलगडुन दाखवतो. वेताळ

आपले म्हणणे पटले... एवढ्या मोठ्या संस्थेने इतक्या जणांना काढून टाकायचा निर्णय ( जो विचारपूर्वकच घेतलेला असायला हवा ) तो अचानक एक दोन दिवसात पूर्ण बदलून "पश्चात्ताप ,गहिवर ,माफी" असा अभूतपूर्व पुळका दिसला तो तेव्हा अति खोटा वाटला होताच ... पण तुमच्या लेखाने त्यामागची संभाव्य कारणेही कळली... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विजुभाऊ 29/12/2014 - 14:25
पुलाखालून बरेच पाणी ( आय मीन पंखाखालून बरीच हवा) वाहून गेलंय. दोनहजार आठचे हे चित्र आता पार बदललय असे म्हणता येणार नाही मात्र ते अधीक स्पष्ट झालंय. किंग फिशर ( ही बुडेल हे कधीच कोणी गृहीत धरले नव्हते) चं आस्तित्व संपलय, स्पाईसजेट हेलकावे खातेय. गो, इंडिगो जेट मात्र चांगलीच तरलीये.
लेखनविषय:
लेखनप्रकार
जेटची कर्मचारी कपात हा सध्या ज्वलंत विषय झाला आहे. अगदी सनसनाटी. जेट - किंगफिशर एकीकरण प्रस्तावापेक्षाही गाजलेला विषय. जेटने माणसे काढली. गाजावाजा झाला. माणसे परत घेतली. संपले. पण हे इतके वरवरचे आणि सहज नाही. मल्ल्या- गोयल भेट. व्यायसायिक साहचर्याची चर्चा. लगोलग जेटने कामगार कपात केली. काही तासातच माध्यमांना माहिती मिळाली. अल्पावधीतच बहुसंख्य नोकरी गेलेले अमराठी असतानाही राज ठाकरे यांना साकडे घालतात; मुळात त्यांना राजचा ठावठिकाणा लगेच मिळतो. ते आपल्या संघटनेला जाब न विचारता थेट मनसे कार्यालय गाठतात. एकुण बरेचसे न पटण्यासारखे दिसत आहे.

आपल कोल्हापुर

झकासराव ·

प्राजु 15/10/2008 - 07:40
झकासराव.. खूप दिवसांनी कणेरी मठातली चित्र पाहिली. बरं वाटलं. लेख एकदम अफलातून. साप्ताहिक सकाळचा लेख जरा निवांतपणे वाचून मग सविस्तर प्रतिक्रिया लिहिन. :) कोल्हापूर जिंदाबाद.. - (सर्वव्यापी आणि अस्सल कोल्लापूरी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

झकासराव 15/10/2008 - 10:38
वरच्या लेखात अजुन एक भर म्हणजे पावसाळ्यात बर्की नावाच्या गावात एक धबधबा सुरु होतो. तो देखील मस्त आहे अस ऐकल आहे. कधी जाण्याचा योग नाही आला. मसाई पठार हे पन्हाळ्याला लागुन ज्या डोन्गर रांगा आहेत त्यावरच आहे. (पन्हाळ्याच्या पुसाटी बुरुजावरुन ज्या डोन्गर रांगा दिसतात त्याच ह्या) मसाई हे देवीच नाव आहे आणि एक छोटस मन्दीर आहे वर. त्याला पठार हे नाव देण्याच कारण हेच की तिथे अनेक फुटबॉल किंवा क्रिकेटचे मोठी मोठे स्टेडिअम होउ शकतील. :) आम्ही कित्येक वेळा तिथे क्रिकेट खेळलो आहे. प्रत्येक गावाला डोन्गर वाटून दिले आहेत. तिकडे त्या त्या गावचे गावकरी आपली गुर चरण्यास सोडतात. वर गवत भरपुर असतं. अजुन एक तिथेच गुढ गोष्ट आहे. तिथल्या लोकांच म्हणण आहे की ती गुप्त नदी आहे. त्याचा उगम पांडव लेण्याच्या जवळ दाखवतात. ती गुप्त नदी आहे की नाही ते माहीत नाही पण माझ्या मावस भावाने मला तिकडे एक जागा अशी दाखवली आहे तिथे आपण जर उडी मारली तर वेगळाच आवाज येतो. (पोकळ पृष्ठभागावर आघात झाल्यास येतो तसा घुमणारा आवाज) त्यावेळी आमचा राजा कुत्रा सोबत होता. तो तिथुन पळत सुटला तर घोड्यांच्या टापांचा आवाज येइल तसा आवाज येत होता. :) हे गुढ काय आहे हे माहीत नाही. साला, लयीच गोष्टी आठवल्या राव. :( आता डिशेंबरात जातोच तिकडं. दोन दिवस नुसतीच भटकंती करतो. साप्ताहिक सकाळमध्ये ज्या कोणी हा लेख लिहिला आहे त्याला माझा सलाम. कानाकोपर्‍यातली माहिती काढली आहे त्याने. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

जैनाचं कार्ट 15/10/2008 - 11:14
ह्याचा अनुभव मी देखील घेतला आहे ! पन्हाळा ते जोतिबा डोंगरातून पैदल यात्रा केली होती तेव्हा काही जागी हाच अनुभव आला होता आमच्या ग्रुपला :) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

भाग्यश्री 15/10/2008 - 08:12
वा.. मस्त माहीती.. कधी कोल्हापूरला जाणं झालं तर पाहीन.. चित्रं आणि सा.स. चा लेख आरामात वाचते..

अनिरुध्द 15/10/2008 - 09:12
कोल्हापूरच्या प्रेक्षणिय स्थळांची माहीती दिल्याबद्दल झकासरावांचे धन्यवाद. कोल्हापूर बघायला येण्या-या पर्यटकाला ही सगळी ठिकाणं माहीती नसतात. वरील माहीती मिळाल्यावर तरी पर्यटक तिकडे वळतील. बाग आणि शिल्पं छानचं आहेत.

जैनाचं कार्ट 15/10/2008 - 09:40
वा झकास राव झकास माहीती ! आवडली ! मी देखील विचार करत होतोच की ह्यावेळी पुन्हा कोल्हापुर पुर्ण फिरायचं ! त्यात आता ही लिस्ट देखील ! * कोल्हापुर म्हणालं की.... रंकाळा.... पन्हाळा... जोतिबा हेच डोक्यात येतं अनेकांच्या.... त्याला फाटा देण्याची एक योजना तयार करत आहे लवकर प्रसिध्द करेन ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

कामा निमित्त कोल्हापूरला जायचा प्रसंग कधीमधी येतो. परंतू आमची झेप, महालक्ष्मी मंदीर, पन्हाळा, जोतीबा या पलीकडे जात नाही. दुसरी महत्वाची ठीकाणे म्हणजे, ओपल रेस्टॉरंट (तांबडा व पांढरा रश्श्या साठी प्रसिद्ध) आणी कावरे आईस्क्रीम. झकासरावांनी त्यात आणखी स्थळांची भर घातली. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

मनस्वी 15/10/2008 - 18:33
माझं आवडतं शहर आहे कोल्हापूर. आता परत भेट दिलीच पाहिजे. धन्यवाद झकासराव, लेख वाचून सविस्तर माहिती विचारेनच. कोल्हापुरी चप्पल झिंदाबाद! मनस्वी

गणा मास्तर 15/10/2008 - 18:29
रंकाळा तलाव , पंचगंगा घाट आणि चंद्रकांत मांढरे कलादालन - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

रेवती 15/10/2008 - 18:36
एकदा जायला पाहिजे कोल्हापूरला फक्त पर्यटनासाठी. नेहमी लग्नकार्याला जाणं होतं. तिथे लग्न, जेवण, अंबाबाईचं दर्शन आणि लगेच परत. माहिती बद्दल धन्यवाद. रेवती

शितल 15/10/2008 - 18:45
झकासराव, कोल्हापुरातील फिरती आता जवळ जवळ बंदच झाली आहे रेवती म्हणते तसे कार्यक्रम आणि पाहुणे आणि आई अंबाबाईचे मंदिर ह्या पलिकडे जाणे होत नाही रे. पण कणेरी मठा, कात्यानी हे अगदी शाळेत असताना ट्रीपला गेलेली ठिकाणांची तु आठवण काढुन दिलीस मस्त वाटले. आता कोल्हापुरला गेल्यावर नक्की हे गाव पाहुन येईन. :)

प्राजु 15/10/2008 - 07:40
झकासराव.. खूप दिवसांनी कणेरी मठातली चित्र पाहिली. बरं वाटलं. लेख एकदम अफलातून. साप्ताहिक सकाळचा लेख जरा निवांतपणे वाचून मग सविस्तर प्रतिक्रिया लिहिन. :) कोल्हापूर जिंदाबाद.. - (सर्वव्यापी आणि अस्सल कोल्लापूरी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

झकासराव 15/10/2008 - 10:38
वरच्या लेखात अजुन एक भर म्हणजे पावसाळ्यात बर्की नावाच्या गावात एक धबधबा सुरु होतो. तो देखील मस्त आहे अस ऐकल आहे. कधी जाण्याचा योग नाही आला. मसाई पठार हे पन्हाळ्याला लागुन ज्या डोन्गर रांगा आहेत त्यावरच आहे. (पन्हाळ्याच्या पुसाटी बुरुजावरुन ज्या डोन्गर रांगा दिसतात त्याच ह्या) मसाई हे देवीच नाव आहे आणि एक छोटस मन्दीर आहे वर. त्याला पठार हे नाव देण्याच कारण हेच की तिथे अनेक फुटबॉल किंवा क्रिकेटचे मोठी मोठे स्टेडिअम होउ शकतील. :) आम्ही कित्येक वेळा तिथे क्रिकेट खेळलो आहे. प्रत्येक गावाला डोन्गर वाटून दिले आहेत. तिकडे त्या त्या गावचे गावकरी आपली गुर चरण्यास सोडतात. वर गवत भरपुर असतं. अजुन एक तिथेच गुढ गोष्ट आहे. तिथल्या लोकांच म्हणण आहे की ती गुप्त नदी आहे. त्याचा उगम पांडव लेण्याच्या जवळ दाखवतात. ती गुप्त नदी आहे की नाही ते माहीत नाही पण माझ्या मावस भावाने मला तिकडे एक जागा अशी दाखवली आहे तिथे आपण जर उडी मारली तर वेगळाच आवाज येतो. (पोकळ पृष्ठभागावर आघात झाल्यास येतो तसा घुमणारा आवाज) त्यावेळी आमचा राजा कुत्रा सोबत होता. तो तिथुन पळत सुटला तर घोड्यांच्या टापांचा आवाज येइल तसा आवाज येत होता. :) हे गुढ काय आहे हे माहीत नाही. साला, लयीच गोष्टी आठवल्या राव. :( आता डिशेंबरात जातोच तिकडं. दोन दिवस नुसतीच भटकंती करतो. साप्ताहिक सकाळमध्ये ज्या कोणी हा लेख लिहिला आहे त्याला माझा सलाम. कानाकोपर्‍यातली माहिती काढली आहे त्याने. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

जैनाचं कार्ट 15/10/2008 - 11:14
ह्याचा अनुभव मी देखील घेतला आहे ! पन्हाळा ते जोतिबा डोंगरातून पैदल यात्रा केली होती तेव्हा काही जागी हाच अनुभव आला होता आमच्या ग्रुपला :) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

भाग्यश्री 15/10/2008 - 08:12
वा.. मस्त माहीती.. कधी कोल्हापूरला जाणं झालं तर पाहीन.. चित्रं आणि सा.स. चा लेख आरामात वाचते..

अनिरुध्द 15/10/2008 - 09:12
कोल्हापूरच्या प्रेक्षणिय स्थळांची माहीती दिल्याबद्दल झकासरावांचे धन्यवाद. कोल्हापूर बघायला येण्या-या पर्यटकाला ही सगळी ठिकाणं माहीती नसतात. वरील माहीती मिळाल्यावर तरी पर्यटक तिकडे वळतील. बाग आणि शिल्पं छानचं आहेत.

जैनाचं कार्ट 15/10/2008 - 09:40
वा झकास राव झकास माहीती ! आवडली ! मी देखील विचार करत होतोच की ह्यावेळी पुन्हा कोल्हापुर पुर्ण फिरायचं ! त्यात आता ही लिस्ट देखील ! * कोल्हापुर म्हणालं की.... रंकाळा.... पन्हाळा... जोतिबा हेच डोक्यात येतं अनेकांच्या.... त्याला फाटा देण्याची एक योजना तयार करत आहे लवकर प्रसिध्द करेन ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

कामा निमित्त कोल्हापूरला जायचा प्रसंग कधीमधी येतो. परंतू आमची झेप, महालक्ष्मी मंदीर, पन्हाळा, जोतीबा या पलीकडे जात नाही. दुसरी महत्वाची ठीकाणे म्हणजे, ओपल रेस्टॉरंट (तांबडा व पांढरा रश्श्या साठी प्रसिद्ध) आणी कावरे आईस्क्रीम. झकासरावांनी त्यात आणखी स्थळांची भर घातली. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

मनस्वी 15/10/2008 - 18:33
माझं आवडतं शहर आहे कोल्हापूर. आता परत भेट दिलीच पाहिजे. धन्यवाद झकासराव, लेख वाचून सविस्तर माहिती विचारेनच. कोल्हापुरी चप्पल झिंदाबाद! मनस्वी

गणा मास्तर 15/10/2008 - 18:29
रंकाळा तलाव , पंचगंगा घाट आणि चंद्रकांत मांढरे कलादालन - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

रेवती 15/10/2008 - 18:36
एकदा जायला पाहिजे कोल्हापूरला फक्त पर्यटनासाठी. नेहमी लग्नकार्याला जाणं होतं. तिथे लग्न, जेवण, अंबाबाईचं दर्शन आणि लगेच परत. माहिती बद्दल धन्यवाद. रेवती

शितल 15/10/2008 - 18:45
झकासराव, कोल्हापुरातील फिरती आता जवळ जवळ बंदच झाली आहे रेवती म्हणते तसे कार्यक्रम आणि पाहुणे आणि आई अंबाबाईचे मंदिर ह्या पलिकडे जाणे होत नाही रे. पण कणेरी मठा, कात्यानी हे अगदी शाळेत असताना ट्रीपला गेलेली ठिकाणांची तु आठवण काढुन दिलीस मस्त वाटले. आता कोल्हापुरला गेल्यावर नक्की हे गाव पाहुन येईन. :)
मित्रहो, कोणी जर कोल्हापुरला फिरायला जात असेल तर त्याला काय काय बघाव ह्याची लिमिटेड लिस्ट माहिती असते. ह्यातच जर अजुन काहि भटकंती करणार्‍या लोकाना फार प्रसिद्ध नसलेल्या जागांविषयी माहिती कशी द्यावी?? किंवा मला तरी सगळ्या कोल्हापुरतील जागा माहित आहेत का?? मी प्राथमिक शाळेत असताना आमची एका दिवसाची सहल जात असे. अशा सहलीत मी कात्यायनी, खिद्रापुर अशा फारशा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणी देखील जावुन आलो आहे. ही ठिकाण बाहेरच्या (कोल्हापुरच्या बाहेरच्या लोकाना जे तिकडे पर्यटनाला येतात) कोणालाच विशेष माहिती नसतात. मग त्याची माहिती कशी मिळेल. आपल्याकडच्या पर्यटन खात्याबद्दल काहि न बोललेलच बर.

Indian Idol

मीनल ·

कलंत्री 05/10/2008 - 09:46
अश्या अनेक गोष्टीतुन समाज एकजिनसी होत असतो. मला अश्या उत्साहाचे कौतुकच वाटते. आपल्या सारख्या लोकांनी निरीक्षण आणि लेखनाच्या चौकटीतुन बाहेर येऊन अश्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आर्थिक चौकटीत काही कार्यक्रम केला तर ते हे प्रयत्न जास्त सुत्रबद्ध दिसतील. बाकी लेख / निरीक्षण आवडले

मस्त लिहिलं आहेत तुम्ही, बघितलंतर साध्याच विषयावर. पण मला एक शिवी हासडून बोलावेसे वाटले ,`` अरे गाढवा ,तूला तूझी कुवत कळत नाही का? नसेल तर विचार कुणाला तरी .बिन्धास्त कसा काय गेलास तिथे टिव्हीवर?`` हे आवडलं. अपयशाची तयारीतर स्पर्धेत उतरतानाच असावी; तुमचं म्हणणं पटलं. अदिती

सहज 05/10/2008 - 18:12
सकारात्मक लेख आवडला. नक्की सगळे जण स्वताचे "टॅलेंट दाखवायला" येतात की काहीजण टीव्हीवर झळकणे, जाउन विदुषकी चाळे करतात, थ्रील म्हणून? :-) म्हणजे अमेरिकन आयडॉल बघताना तसे जाणवते म्हणून

In reply to by सहज

देवदत्त 05/10/2008 - 23:18
नक्की सगळे जण स्वताचे "टॅलेंट दाखवायला" येतात की काहीजण टीव्हीवर झळकणे, जाउन विदुषकी चाळे करतात, थ्रील म्हणून? मी ही तेच लिहिणार होतो. काही जणांना माहित असेल की आपण काही निवडले जाणार नाही, पण टीव्हीवर झळकणे, कलाकारांना भेटणे ह्याकरिता ही जात असतील. काही जण तर म्हणालेही होते की मी तर तुम्हाला भेटायलाच आलो/आले आहे. बाकी, लेख आवडला. -------------------------------------------------------------------------------------------- प्रत्येक संस्थेत (किंवा कार्यालयात) एक माणूस असा असतो ज्याला माहित आहे की काय चाललंय. त्या व्यक्तीला लगेच कामावरून काढून टाकले पाहिजे.

कलंत्री 05/10/2008 - 09:46
अश्या अनेक गोष्टीतुन समाज एकजिनसी होत असतो. मला अश्या उत्साहाचे कौतुकच वाटते. आपल्या सारख्या लोकांनी निरीक्षण आणि लेखनाच्या चौकटीतुन बाहेर येऊन अश्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आर्थिक चौकटीत काही कार्यक्रम केला तर ते हे प्रयत्न जास्त सुत्रबद्ध दिसतील. बाकी लेख / निरीक्षण आवडले

मस्त लिहिलं आहेत तुम्ही, बघितलंतर साध्याच विषयावर. पण मला एक शिवी हासडून बोलावेसे वाटले ,`` अरे गाढवा ,तूला तूझी कुवत कळत नाही का? नसेल तर विचार कुणाला तरी .बिन्धास्त कसा काय गेलास तिथे टिव्हीवर?`` हे आवडलं. अपयशाची तयारीतर स्पर्धेत उतरतानाच असावी; तुमचं म्हणणं पटलं. अदिती

सहज 05/10/2008 - 18:12
सकारात्मक लेख आवडला. नक्की सगळे जण स्वताचे "टॅलेंट दाखवायला" येतात की काहीजण टीव्हीवर झळकणे, जाउन विदुषकी चाळे करतात, थ्रील म्हणून? :-) म्हणजे अमेरिकन आयडॉल बघताना तसे जाणवते म्हणून

In reply to by सहज

देवदत्त 05/10/2008 - 23:18
नक्की सगळे जण स्वताचे "टॅलेंट दाखवायला" येतात की काहीजण टीव्हीवर झळकणे, जाउन विदुषकी चाळे करतात, थ्रील म्हणून? मी ही तेच लिहिणार होतो. काही जणांना माहित असेल की आपण काही निवडले जाणार नाही, पण टीव्हीवर झळकणे, कलाकारांना भेटणे ह्याकरिता ही जात असतील. काही जण तर म्हणालेही होते की मी तर तुम्हाला भेटायलाच आलो/आले आहे. बाकी, लेख आवडला. -------------------------------------------------------------------------------------------- प्रत्येक संस्थेत (किंवा कार्यालयात) एक माणूस असा असतो ज्याला माहित आहे की काय चाललंय. त्या व्यक्तीला लगेच कामावरून काढून टाकले पाहिजे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
कालच परवाच टि.व्ही वर Indian Idol हा कार्यक्रम पाहिला.त्यावर लिहावस वाटलं. म्हणजे मी कार्यक्रमावर लिहिणार नाही.तर त्यातील माणसांबद्दल लिहिणार आहे. सध्या या कार्यक्रमात ऑडिशन चालू असलेली दाखवली आहे.म्हणजे सुरवातीची निवड फेरी. भारतातल्या विविध रंग ढंग असलेल्या देशात विविध ठिकाणी ही Indian Idol ची बस जाऊन निवड फेरी घेताना दखवली आहे. यातील काही निरीक्षण --- खूप मोठाल्या रांगा दिसल्या. तिथे किती वेळ जात असेल याचा सहज अंदाज बांधता येतो.मागे एकदा रात्री २ वाजता गवतावर गोलाकार बसून डब्बा उघडून खाताना काही तरूणांना पाहिले.शर्थ वाटली चिकाटीची. `बस!

चला ऐकूया शास्त्रीय संगीत!!!

घाटावरचे भट ·

घाटावरचे भट 02/10/2008 - 15:09
मी सुरुवात करतो मंडळी... वसंतराव देशपांडे म्हटलं की चटकन मारवा राग डोळ्यासमोर येतो इतकं त्यांचं आणि मारव्याचं नातं अतूट आहे. तो मारवा आपल्याला इथे ऐकता येइल - http://www.esnips.com/doc/f1d0b49f-4a52-4150-a4be-c98c47241f7b/Dr.-Vasantrao-Deshpande---Marwa ऐका आणि कळवा!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

नंदन 02/10/2008 - 15:15
छान आहे. मागे सर्किट यांनी अभिजात संगीतातील दहा रत्ने यावर मते मागवली होती, तेव्हा त्यांनी निवडलेल्या रागांचा शोध घेऊन लिहिलेला हा प्रतिसाद येथे पुन्हा द्यावासा वाटतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

आगाऊ कार्टा 02/10/2008 - 16:06
खालील दुव्यावर मी विविध गायकांची मला आवडलेली ध्वनीमुद्रणे साठवली आहेत... तुम्ही ती डाऊनलोड करु शकता... http://www.4shared.com/dir/5499114/ba18f5a6/Ameya.html

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आगाऊ कार्टा 02/10/2008 - 18:19
धन्यवाद बिपिन महाराज.... अजुन एक दुवा.... http://www.4shared.com/dir/5849856/b0f96ecb/Marathi_Katha.html येथे मला आंतरजालावर मिळलेल्या विविध कथा साठवून ठेवल्या आहेत...

In reply to by आगाऊ कार्टा

प्राजु 02/10/2008 - 23:29
खरंच तुझी हि लि़क खूप कामाची आहे. मी फेव्हरेट्स मध्ये ऍड केली आहे. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

टारझन 02/10/2008 - 18:26
भटा शास्त्रिय संगीताची आम्हाला फार भिती वाट्टे ... मिसळपाव वरचा सगळ्यात दुर्मिळ प्रकार "हॉरर धागा" सुरू केल्याबद्दल अभिनंदन .. चालू द्या -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

खडूस 02/10/2008 - 18:48
मला 'आईशपथ' ह्या चित्रपटातील 'जागत तोरे कारन' हे गाणं खूप आवडतं. तज्ञानी माहिती दिली तर नक्कीच आवडेल. http://www.esnips.com/doc/c80c2070-adc2-442e-b5d9-d4e17af8014c/Aai-Shappath_Jagat-tore-karan संगीतातील 'ढ' - खडूस

वाटाड्या... 02/10/2008 - 19:34
माझेही थोडे योगदान... यशवंत बुवा जोशी..भिमपलास...सुंदर..तालीम कशी हवी याची एक झलक... http://fb.esnips.com/doc/726a95ed-5837-4055-b589-f33db813cff7/Raag-Bhimpalasi स्वरभास्करांचा दरबारी...केवळ अप्रतिम... http://fb.esnips.com/doc/7ae9ed9e-25a2-43a7-966d-b888554dd2c9/Bhimsen-Joshi-Raag-Darbari-Kanada संजीव अभ्यंकर http://hindustaniclassical-anand.blogspot.com/ http://sramsoft.blogspot.com/ आपलाच.. मुकुल...

हेरंब 02/10/2008 - 20:27
"याद ना जाये" हे , 'दिल एक मंदिर' मधले गाणे कुठल्या रागावर आधारित आहे ?

In reply to by हेरंब

खडूस 02/10/2008 - 21:29
ह्या दुव्यावर अधिक माहिती मिळू शकेल. http://www.asavari.org/songs.html - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

घाटावरचे भट 28/12/2008 - 22:12
नमस्कार लोक्स, ईस्निप्सवर माझ्या एका मित्राने टाकलेले १९७८ सालातले एक लाईव्ह ध्वनिमुद्रण. यात वसंतरावांनी २ गंधार असलेला गौड मल्हार गायला आहे. कोमल गंधार आल्यामुळे रागाचं चलन थोडंफार रामदासी मल्हाराच्या जवळ गेलेलं आहे (उदा. पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचा रामदासी मल्हार). या रागात कोमल गंधार प्रबल आहे, आणि गौड मल्हारात महत्वाच्या असणार्‍या शुद्ध गंधाराचं महत्व थोडं कमी झालंय (हे सगळे मी ऐकून काढलेले निष्कर्ष आहेत). एक उत्तम श्रवणानुभव. कोमल गंधार आणि त्यासोबत टिपिकल गौड मल्हारासारखी 'म म प ध नी प' ही संगती यांचं कॉम्बिनेशन झकासच....जरूर ऐका... हा दुवा - http://www.esnips.com/doc/70964c63-640a-4159-8ecf-14bdb3020f39/Vasantrao-Deshpande_Gaud-Malhar(LIVE) --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

विसोबा खेचर 03/10/2008 - 00:22
हा धागा चांगलाच आहे, त्यामुळे जुनी, काळाच्या आड गेलेली मंडळी आणि त्यांची ध्वनिमुद्रणे ऐकायला मिळातात हे निर्विवाद.. परंतु प्रत्यक्ष मैफलींची मजा काही औरच! मला माझ्या भाग्याने अगदी भरपूर प्रत्यक्ष मैफली ऐकायला मिळाल्या, ती मर्मबंधातली ठेव खासच आहे... अभिजात संगीताच्या गेल्या २०-२५ वर्षातल्या खाजगी, जाहीर अश्या अनेक मैफलींच्या खूप खूप आठवणी आहेत, अगदी गवयाच्या हातात हात मिळवून समेला दाद देण्याचा आनंद मला अनेकदा मिळाला आहे आणि तो आनंद काही औरच असतो... भटसाहेबांच्या हा धाग्यामुळे त्या मैफलींच्या आठवणी सांगायचा मोह होतो आहे परंतु तूर्तास निवांत अशी सवडच मिळत नाही... :( असो, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

घाटावरचे भट 03/10/2008 - 00:41
तात्या, माझ्या पिढीतली, माझ्या आसपास वय असलेली अनेक मंडळी मिपावर आहेत ज्यांना दुर्दैवाने अनेक दिग्गज कलावंतांना प्रत्यक्ष ऐकायची संधी मिळाली नाही. आम्हाला त्यांच्या ध्वनिमुद्रणातच समाधान मानावं लागतं. तेव्हा आपल्या या आठवणी आमच्यासाठी नक्कीच आनंददायी ठरतील. अगदी पुनःप्रत्यय घेणं शक्य नसलं तरी निदान त्याच्या जवळपास तरी जाता येईल. तेव्हा येउ देत तुमच्या आठवणी. खरं तर तुम्ही 'मैफिली आठवणीतल्या' वगैरे सारखा एखादा क्रमशः धागाच सुरु करायला हवा. तुम्ही एवढं ऐकलं आहे की तुम्ही ते शेअर करायलाच हवं!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

घाटावरचे भट 13/10/2008 - 00:32
परमेश्वराने यमन ज्यांना आंदण म्हणून दिलाय अशा २ व्यक्ती...पं. भीमसेन जोशी आणि उस्ताद आमिर खानसाहेब. ऐकूया त्यांचा यमन... BJ पं. भीमसेन जोशी उस्ताद आमिर खानसाहेब --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

मोहन 13/10/2008 - 17:56
ITC ने कोलकत्यात चालवलेली Sangeet Research Academy गुरुकुल पध्दतीने शास्त्रिय संगीत शिक्षणाचे काम कित्येक वर्षे करत आहे. पं कशाळकर, रशीद खान सारखे लोक तेथे गुरू म्हणून काम करत आहेत. www.itcsra.org www.sarangi.info ही पाकिस्तानी साईट आहे. ह्यावर अनेक दुर्मिळ संगीत आहे www.adityakhandwe.com ही माझ्या मुलाची साईट. त्यात त्यानी गायलेले काही राग उतरवता येतील. मोहन

विजुभाऊ 30/10/2008 - 14:29
सातार्‍याजवळ औंध नावाच्या गावात पं गजाननबुवा जोशी दरवर्शी एक महोत्सव साजरा करायचे. अजूनही हा महोत्सव होत असतो. दिवाळी अगोदरच्या एकादाशीला हा कार्यक्रम होतो. आडगाव असूनही अनेक दिग्गज कलाकार इथे येतात. झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

घाटावरचे भट 04/11/2008 - 05:55
मंडळी, जुगलबंदी हा आपल्या शास्त्रीय संगीतातील एक मनोहारी प्रकार. जेव्हा दोन (आणि डॉन) लोकांच्या वेगेवेगळ्या शैलींचा मिलाफ घडून येतो, तेव्हा तो श्रवणानंद अवर्णनीय असतो. माझ्याकडे असाच एक दूरदर्शनचा जुना व्हिडीओ आहे, तो मी यूट्यूब वर टाकीन म्हणत होतो. पण परवाच मला दिसलं की कोणीतरी आधीच तो तिकडे अपलोड केलाय. माझं कामच झालं. असो, आता त्या व्हिडीओविषयी - दिग्गज कलाकारांनी गायलेले २ पहाडाएवढे राग पं. भीमसेन जोशी आणि उस्ताद रशीद खां - राग दरबारी आणि राग मियां की तोडी राग दरबारी (किन बैरन कान भरे - पारंपारिक दरबारी मधली चीझ. यातल्या 'मोरा पिया मोसे बोलत नाही' वर भीमण्णांनी घेतलेली जागा आणि त्यानंतर रशीद खां यांच्याकडे बघून दिलेलं मिष्कील हास्य.......वाह!!!) भाग-१ भाग-२ राग मियां की तोडी (लंगर कांकरिया जी न मारो) राग मियां की तोडी आणि शेवटी डेझर्ट म्हणून राग शंकरा (आदि महादेव बीन बजावत) भाग-१ भाग-२ त्याच कार्यक्रमात गायलेली खमाज ठुमरीसुद्धा आहे पण ती या भल्या गृहस्थाने अपलोड केलेली दिसत नाही. सवड होताच अपलोड करीन. धन्यवाद.

घाटावरचे भट 28/12/2008 - 22:25
बापूराव पलुसकर - भीमपलास (आकाशवाणी ध्वनिमुद्रण) बापूराव पलुसकर - जयजयवंती (आकाशवाणी ध्वनिमुद्रण) तशी जुनी आणि दुर्मिळ ध्वनिमुद्रणं आहेत. आमच्या एका मित्रवर्यांनी ईस्निप्सवर चढवलीयेत. जरूर ऐकून पाहा. बापूरावांचा अत्यंत निकोप आणि तितक्याच तयारीचा आवाज, गळ्यावर चढवलेली अस्सल परंपरेची ग्वाल्हेर गायकी आणि भीमपलास आणि जयजयवंतीसारखे मधुर राग.....जवाब नहीं.

स्वानन्द 28/12/2008 - 22:45
मला शास्त्रीय सन्गीताचं स्वरांवर आधारीत रसग्रहण करता येत नाही. पण ऐकायला मात्र जरूर आवडतं. एक वर्ष शिकलो पण ते म्हणजे समुद्रातल्या थेंबाप्रमाणे म्हणता येईल. सद्ध्या नोकरीमुळे लगेच गाणं शिकता येणं कठीण दिसतंय. पण यादरम्यान रागाची माहीती वाचायची आणि त्याच्या जालावरून वेगवेगळ्या कलाकारांच्या बन्दीशी, ख्याल अगदी जे मिळेल ते ऐकायचं असं ठरवलय. ऐकायला तर मिळतय. पण वाचण्यासठी फारसं काही मिळत नाहीये. कोणी एखादं पुस्तक /ईबूक सुचवू / देऊ शकता का? अच्युत गोडबोलेंचं नादवेध नावाचं एक खूप रंजक आणि माहितीपूर्ण सदर लोकसत्तेत यायचं. तसं काही मिळलं तर खूप बरं होईल. --स्वरानन्द

In reply to by स्वानन्द

घाटावरचे भट 31/12/2008 - 13:55
बरीच पुस्तकं आहेत. नमुन्यादाखल काही १) पं. भातखंडे - हिंदुस्थानी संगीत पद्धती २) पं. विनायकराव पटवर्धन - राग विज्ञान भाग १ ते ७ ३) पं. रामाश्रय झा - अभिनव गीतांजली १ आणि २ बाजारात मिळतात की नाही ठाऊक नाही. १ मिळेल कदाचित, २ ची शक्यता धूसर आहे. ३ नक्की मिळेल. पण ही हार्डकोअर म्हणावीत अशी शास्त्रीय संगीतावरची पुस्तकं आहेत. म्हणजे रागाची थोडी माहिती, आणि अनेक बंदिशी. तुमची निकड नक्की हीच आहे का ते मला ठाऊक नाही.

धृपद धागा दिला तर चालतो का? काही डागर बंधुंचे अप्रतिम संकलन आहे.http://www.dhrupad.info/music.htm त्यातला अभोगी ऐका.....अप्रतिम आहे. मियाँ मल्हार ही सुंदर आहे.

घाटावरचे भट 02/10/2008 - 15:09
मी सुरुवात करतो मंडळी... वसंतराव देशपांडे म्हटलं की चटकन मारवा राग डोळ्यासमोर येतो इतकं त्यांचं आणि मारव्याचं नातं अतूट आहे. तो मारवा आपल्याला इथे ऐकता येइल - http://www.esnips.com/doc/f1d0b49f-4a52-4150-a4be-c98c47241f7b/Dr.-Vasantrao-Deshpande---Marwa ऐका आणि कळवा!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

नंदन 02/10/2008 - 15:15
छान आहे. मागे सर्किट यांनी अभिजात संगीतातील दहा रत्ने यावर मते मागवली होती, तेव्हा त्यांनी निवडलेल्या रागांचा शोध घेऊन लिहिलेला हा प्रतिसाद येथे पुन्हा द्यावासा वाटतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

आगाऊ कार्टा 02/10/2008 - 16:06
खालील दुव्यावर मी विविध गायकांची मला आवडलेली ध्वनीमुद्रणे साठवली आहेत... तुम्ही ती डाऊनलोड करु शकता... http://www.4shared.com/dir/5499114/ba18f5a6/Ameya.html

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आगाऊ कार्टा 02/10/2008 - 18:19
धन्यवाद बिपिन महाराज.... अजुन एक दुवा.... http://www.4shared.com/dir/5849856/b0f96ecb/Marathi_Katha.html येथे मला आंतरजालावर मिळलेल्या विविध कथा साठवून ठेवल्या आहेत...

In reply to by आगाऊ कार्टा

प्राजु 02/10/2008 - 23:29
खरंच तुझी हि लि़क खूप कामाची आहे. मी फेव्हरेट्स मध्ये ऍड केली आहे. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

टारझन 02/10/2008 - 18:26
भटा शास्त्रिय संगीताची आम्हाला फार भिती वाट्टे ... मिसळपाव वरचा सगळ्यात दुर्मिळ प्रकार "हॉरर धागा" सुरू केल्याबद्दल अभिनंदन .. चालू द्या -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

खडूस 02/10/2008 - 18:48
मला 'आईशपथ' ह्या चित्रपटातील 'जागत तोरे कारन' हे गाणं खूप आवडतं. तज्ञानी माहिती दिली तर नक्कीच आवडेल. http://www.esnips.com/doc/c80c2070-adc2-442e-b5d9-d4e17af8014c/Aai-Shappath_Jagat-tore-karan संगीतातील 'ढ' - खडूस

वाटाड्या... 02/10/2008 - 19:34
माझेही थोडे योगदान... यशवंत बुवा जोशी..भिमपलास...सुंदर..तालीम कशी हवी याची एक झलक... http://fb.esnips.com/doc/726a95ed-5837-4055-b589-f33db813cff7/Raag-Bhimpalasi स्वरभास्करांचा दरबारी...केवळ अप्रतिम... http://fb.esnips.com/doc/7ae9ed9e-25a2-43a7-966d-b888554dd2c9/Bhimsen-Joshi-Raag-Darbari-Kanada संजीव अभ्यंकर http://hindustaniclassical-anand.blogspot.com/ http://sramsoft.blogspot.com/ आपलाच.. मुकुल...

हेरंब 02/10/2008 - 20:27
"याद ना जाये" हे , 'दिल एक मंदिर' मधले गाणे कुठल्या रागावर आधारित आहे ?

In reply to by हेरंब

खडूस 02/10/2008 - 21:29
ह्या दुव्यावर अधिक माहिती मिळू शकेल. http://www.asavari.org/songs.html - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

घाटावरचे भट 28/12/2008 - 22:12
नमस्कार लोक्स, ईस्निप्सवर माझ्या एका मित्राने टाकलेले १९७८ सालातले एक लाईव्ह ध्वनिमुद्रण. यात वसंतरावांनी २ गंधार असलेला गौड मल्हार गायला आहे. कोमल गंधार आल्यामुळे रागाचं चलन थोडंफार रामदासी मल्हाराच्या जवळ गेलेलं आहे (उदा. पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचा रामदासी मल्हार). या रागात कोमल गंधार प्रबल आहे, आणि गौड मल्हारात महत्वाच्या असणार्‍या शुद्ध गंधाराचं महत्व थोडं कमी झालंय (हे सगळे मी ऐकून काढलेले निष्कर्ष आहेत). एक उत्तम श्रवणानुभव. कोमल गंधार आणि त्यासोबत टिपिकल गौड मल्हारासारखी 'म म प ध नी प' ही संगती यांचं कॉम्बिनेशन झकासच....जरूर ऐका... हा दुवा - http://www.esnips.com/doc/70964c63-640a-4159-8ecf-14bdb3020f39/Vasantrao-Deshpande_Gaud-Malhar(LIVE) --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

विसोबा खेचर 03/10/2008 - 00:22
हा धागा चांगलाच आहे, त्यामुळे जुनी, काळाच्या आड गेलेली मंडळी आणि त्यांची ध्वनिमुद्रणे ऐकायला मिळातात हे निर्विवाद.. परंतु प्रत्यक्ष मैफलींची मजा काही औरच! मला माझ्या भाग्याने अगदी भरपूर प्रत्यक्ष मैफली ऐकायला मिळाल्या, ती मर्मबंधातली ठेव खासच आहे... अभिजात संगीताच्या गेल्या २०-२५ वर्षातल्या खाजगी, जाहीर अश्या अनेक मैफलींच्या खूप खूप आठवणी आहेत, अगदी गवयाच्या हातात हात मिळवून समेला दाद देण्याचा आनंद मला अनेकदा मिळाला आहे आणि तो आनंद काही औरच असतो... भटसाहेबांच्या हा धाग्यामुळे त्या मैफलींच्या आठवणी सांगायचा मोह होतो आहे परंतु तूर्तास निवांत अशी सवडच मिळत नाही... :( असो, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

घाटावरचे भट 03/10/2008 - 00:41
तात्या, माझ्या पिढीतली, माझ्या आसपास वय असलेली अनेक मंडळी मिपावर आहेत ज्यांना दुर्दैवाने अनेक दिग्गज कलावंतांना प्रत्यक्ष ऐकायची संधी मिळाली नाही. आम्हाला त्यांच्या ध्वनिमुद्रणातच समाधान मानावं लागतं. तेव्हा आपल्या या आठवणी आमच्यासाठी नक्कीच आनंददायी ठरतील. अगदी पुनःप्रत्यय घेणं शक्य नसलं तरी निदान त्याच्या जवळपास तरी जाता येईल. तेव्हा येउ देत तुमच्या आठवणी. खरं तर तुम्ही 'मैफिली आठवणीतल्या' वगैरे सारखा एखादा क्रमशः धागाच सुरु करायला हवा. तुम्ही एवढं ऐकलं आहे की तुम्ही ते शेअर करायलाच हवं!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

घाटावरचे भट 13/10/2008 - 00:32
परमेश्वराने यमन ज्यांना आंदण म्हणून दिलाय अशा २ व्यक्ती...पं. भीमसेन जोशी आणि उस्ताद आमिर खानसाहेब. ऐकूया त्यांचा यमन... BJ पं. भीमसेन जोशी उस्ताद आमिर खानसाहेब --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

मोहन 13/10/2008 - 17:56
ITC ने कोलकत्यात चालवलेली Sangeet Research Academy गुरुकुल पध्दतीने शास्त्रिय संगीत शिक्षणाचे काम कित्येक वर्षे करत आहे. पं कशाळकर, रशीद खान सारखे लोक तेथे गुरू म्हणून काम करत आहेत. www.itcsra.org www.sarangi.info ही पाकिस्तानी साईट आहे. ह्यावर अनेक दुर्मिळ संगीत आहे www.adityakhandwe.com ही माझ्या मुलाची साईट. त्यात त्यानी गायलेले काही राग उतरवता येतील. मोहन

विजुभाऊ 30/10/2008 - 14:29
सातार्‍याजवळ औंध नावाच्या गावात पं गजाननबुवा जोशी दरवर्शी एक महोत्सव साजरा करायचे. अजूनही हा महोत्सव होत असतो. दिवाळी अगोदरच्या एकादाशीला हा कार्यक्रम होतो. आडगाव असूनही अनेक दिग्गज कलाकार इथे येतात. झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

घाटावरचे भट 04/11/2008 - 05:55
मंडळी, जुगलबंदी हा आपल्या शास्त्रीय संगीतातील एक मनोहारी प्रकार. जेव्हा दोन (आणि डॉन) लोकांच्या वेगेवेगळ्या शैलींचा मिलाफ घडून येतो, तेव्हा तो श्रवणानंद अवर्णनीय असतो. माझ्याकडे असाच एक दूरदर्शनचा जुना व्हिडीओ आहे, तो मी यूट्यूब वर टाकीन म्हणत होतो. पण परवाच मला दिसलं की कोणीतरी आधीच तो तिकडे अपलोड केलाय. माझं कामच झालं. असो, आता त्या व्हिडीओविषयी - दिग्गज कलाकारांनी गायलेले २ पहाडाएवढे राग पं. भीमसेन जोशी आणि उस्ताद रशीद खां - राग दरबारी आणि राग मियां की तोडी राग दरबारी (किन बैरन कान भरे - पारंपारिक दरबारी मधली चीझ. यातल्या 'मोरा पिया मोसे बोलत नाही' वर भीमण्णांनी घेतलेली जागा आणि त्यानंतर रशीद खां यांच्याकडे बघून दिलेलं मिष्कील हास्य.......वाह!!!) भाग-१ भाग-२ राग मियां की तोडी (लंगर कांकरिया जी न मारो) राग मियां की तोडी आणि शेवटी डेझर्ट म्हणून राग शंकरा (आदि महादेव बीन बजावत) भाग-१ भाग-२ त्याच कार्यक्रमात गायलेली खमाज ठुमरीसुद्धा आहे पण ती या भल्या गृहस्थाने अपलोड केलेली दिसत नाही. सवड होताच अपलोड करीन. धन्यवाद.

घाटावरचे भट 28/12/2008 - 22:25
बापूराव पलुसकर - भीमपलास (आकाशवाणी ध्वनिमुद्रण) बापूराव पलुसकर - जयजयवंती (आकाशवाणी ध्वनिमुद्रण) तशी जुनी आणि दुर्मिळ ध्वनिमुद्रणं आहेत. आमच्या एका मित्रवर्यांनी ईस्निप्सवर चढवलीयेत. जरूर ऐकून पाहा. बापूरावांचा अत्यंत निकोप आणि तितक्याच तयारीचा आवाज, गळ्यावर चढवलेली अस्सल परंपरेची ग्वाल्हेर गायकी आणि भीमपलास आणि जयजयवंतीसारखे मधुर राग.....जवाब नहीं.

स्वानन्द 28/12/2008 - 22:45
मला शास्त्रीय सन्गीताचं स्वरांवर आधारीत रसग्रहण करता येत नाही. पण ऐकायला मात्र जरूर आवडतं. एक वर्ष शिकलो पण ते म्हणजे समुद्रातल्या थेंबाप्रमाणे म्हणता येईल. सद्ध्या नोकरीमुळे लगेच गाणं शिकता येणं कठीण दिसतंय. पण यादरम्यान रागाची माहीती वाचायची आणि त्याच्या जालावरून वेगवेगळ्या कलाकारांच्या बन्दीशी, ख्याल अगदी जे मिळेल ते ऐकायचं असं ठरवलय. ऐकायला तर मिळतय. पण वाचण्यासठी फारसं काही मिळत नाहीये. कोणी एखादं पुस्तक /ईबूक सुचवू / देऊ शकता का? अच्युत गोडबोलेंचं नादवेध नावाचं एक खूप रंजक आणि माहितीपूर्ण सदर लोकसत्तेत यायचं. तसं काही मिळलं तर खूप बरं होईल. --स्वरानन्द

In reply to by स्वानन्द

घाटावरचे भट 31/12/2008 - 13:55
बरीच पुस्तकं आहेत. नमुन्यादाखल काही १) पं. भातखंडे - हिंदुस्थानी संगीत पद्धती २) पं. विनायकराव पटवर्धन - राग विज्ञान भाग १ ते ७ ३) पं. रामाश्रय झा - अभिनव गीतांजली १ आणि २ बाजारात मिळतात की नाही ठाऊक नाही. १ मिळेल कदाचित, २ ची शक्यता धूसर आहे. ३ नक्की मिळेल. पण ही हार्डकोअर म्हणावीत अशी शास्त्रीय संगीतावरची पुस्तकं आहेत. म्हणजे रागाची थोडी माहिती, आणि अनेक बंदिशी. तुमची निकड नक्की हीच आहे का ते मला ठाऊक नाही.

धृपद धागा दिला तर चालतो का? काही डागर बंधुंचे अप्रतिम संकलन आहे.http://www.dhrupad.info/music.htm त्यातला अभोगी ऐका.....अप्रतिम आहे. मियाँ मल्हार ही सुंदर आहे.
लेखनविषय:
नमस्कार मंडळी, धाग्याच्या नावाने बिचकून जाऊ नका!!! कृपया एकवार वाचण्याचे कष्ट घ्या... तर मंडळी, आपलं शास्त्रीय संगीत बर्‍याच लोकांना वाटतं तसं दुर्बोध आणि क्लिष्ट मुळीच नाही. किंबहुना, ते अत्यंत मनोरंजक आहे. आंतरजालामुळे संगीताची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होउ लागली आहे. याचा माझ्या सारख्या शास्त्रीय संगीताच्या पंख्यांना मोठा फायदा झालेला आहे. आणि ईस्निप्स.कॉम सारख्या अनेक संस्थळांवर संगीत अपलोड करण्याची सुविधा आहे, ज्याचा आपण फायदा घेणार आहोत. या धाग्याचा उद्देश असा आहे, की आपल्याला आंतरजालावर शास्त्रीय संगीताचा एखादा उत्तम तुकडा सापडला, तर त्याचा दुवा कृपया द्यावा.

डोक्यात जाणार्‍या जाहिराती

सुचेल तसं ·

जैनाचं कार्ट 27/09/2008 - 10:46
जाहिरातीत त्या कंपनीचा अध्यक्ष चालत येताना दाखवला आहे. म्हातारा, मिशा वाढवलेला असा. त्यांना कोणी दुसरा बरा मॉडेल नाही का मिळाला? तो म्हतारा रियल लाईफ रोल मॉडल आहे ... नकली नाही त्या महाशयांचे नाव चुन्नीलाल ! १९२० पासून त्यांचे घराणे मसाला धंद्यात आहे व हे महाशय आहेत धर्मपाल, ह्यांनी हा मसाला त्यावेळी सायकल वरुन फिरुन फिरुन विकला व शुन्यातून विश्व निर्माण केले..., आज जगभरात त्यांचे प्रोडक्ट विकले जातात ! Mahashay Chuni Lal Charitable Trust ह्या नावाने त्यांनी २५० बेड चे हॉस्पीटल व चार मुफ्त शाळा दिल्ली मध्ये चालवत आहेत तसेच संदेश नावाचे मासिक देखील ते विनामुल्य काढतात ज्यामध्ये भारतीय संयुक्त परिवाराची माहीती व महती दिलेली असते ! http://www.indianspices.com/ जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

In reply to by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

सुचेल तसं 27/09/2008 - 10:51
कंपनीचा अध्यक्ष म्हणून ग्रेट असेल.. पण जाहिरातीत त्याला दाखवण्याचं प्रयोजन काय? तो काही रतन टाटा किंवा धीरुभाई अंबानी नाही की सगळ्या भारताला माहिती असेल. कल्पकता-शुन्य जाहिरातींनी त्या वस्तुच्या विक्रीवर निश्चितच वाईट परिणाम होतो. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

जैनाचं कार्ट 27/09/2008 - 10:55
ह्या बाबतीत सहमत. मी फक्त माहीती द्यावी ह्या उद्देशाने वरील प्रतिसाद लिहला आहे ! *** स्वगतः मला तरी कोठे ती जाहिरात आवडते ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

In reply to by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

सुचेल तसं 27/09/2008 - 10:57
>>मी फक्त माहीती द्यावी ह्या उद्देशाने वरील प्रतिसाद लिहला आहे ! धन्यवाद >>स्वगतः मला तरी कोठे ती जाहिरात आवडते ! :-) Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

पण मला आवडते बरंका ती जाहिरात,... मला तर त्याचे कौतुक वाटते...एम्डीएच एम्डीएच...... स्वतःच जाहिरातीत दिसून कोणीही न केलेली गोष्ट तो करतो.शिवाय त्यात कोणताही आक्षेपार्ह संवाद / हावभावसुद्धा नाही.....त्यामुळे साहजिकच त्या मसाल्याचे नाव लक्षात राहते... जाहिरातीसाठी अजून काय पाहिजे??आणि एखादी दुसरी नाही, त्याच्या अनेक जाहिराती केलेल्या आहेत त्याने... ... आणि जैनांच्या कार्ट्याच्या माहितीने अजून मजा आणली... आपल्याला तर तो मिशावाला कर्तृत्त्ववान म्हातारा आवडायलाच लागलाय... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

विजुभाऊ 01/10/2008 - 15:37
अक्षरशः पिवळं पडलेले टॉयलेट दाखवून (एवढं पिवळं होऊस्तोवर कोण ठेवेल तसच) कदाचित जहिरातीसाठी मुद्दाम तयार करुन घेतले असेल अथवा कोण्या प्रेमात पडलेल्या चे टॉयलेट असेल(संदर्भः गटणे याची प्रेमात पडण्याची लक्षणे:फ्लश करायला विसरणे.ई.) डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

टारझन 27/09/2008 - 11:02
आपल्या क्रिकेटर्सच्या जाहीराती डोक्यात जातात, एस्पेशली तेंव्हा.... जेंव्हा ते निर्लज्जा सारखे शुन्यावर आउट होउन जातात आणि नेक्स्ट त्यांचीच ऍड फ्लॅश होते. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

मुक्तसंगः अनहंवादि अवांतरः या महाशयांनी ठरवलेले आहे की ते आपल्या उत्पादनांच्या जाहिरातीत (पाहुणे कलाकार म्हणून) झळकतील. माझी त्यांची सुमारे ४ वर्षांपूर्वी उत्तरकाशी (उत्तरांचल - ह्रुषिकेश - गंगोत्री मार्गावरील क्षेत्र) येथे भेट झाली होती. तेथील कैलास आश्रमात. त्यावेळी त्यांनी एक भजनही म्हटले होते! बाकी न आवडणार्या जाहिरातींची संख्या अगणित आहे! पण त्याविषयी जर्मनी (फ्रांकफूर्ट) येथून परतल्यावर. - उद्याच तेथे पोचत आहे.

भोचक 27/09/2008 - 12:09
याच विषयावर इथे एक छान लेख वाचायला मिळाला. http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/manthan/0809/16/1080916036_1.htm (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

झकासराव 27/09/2008 - 16:47
हार्पिकः अक्षरशः पिवळं पडलेले टॉयलेट दाखवून >>>>>> १००% सहमत हो. मनात ती ऍड बनवणार्‍याच्या नावाने उदो करुन रिकामा होतो मी. ती बी एस एन एल ची देखील टुकारच आहे जाहिरात. च्यायला ही ऍड करायला त्याना प्रीती कशाला पायजेल? अजुन काही आहेत आठवेल तस लिहिन. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

शितल 27/09/2008 - 23:11
मला शाहरूख खानच्या अनेक जाहिराती डोक्यात जातात. आणि सनी देओलची कोणत्या तरी बनियन ची ऍड करतो ती. आठवतील तशा सांगते.

In reply to by शितल

टारझन 01/10/2008 - 15:19
तुला नक्की ते दोघे चोचे डोक्यात जातात का त्यांच्या जाहिराती ? माला बाकी शाहरूक काय आणि तो सन्नी काय ... जाहिरात , कार्यक्रम , पिक्चर्स ... डॉक्यात जातात भो ............. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं

प्राजु 28/09/2008 - 00:44
वा सुनिल बाबू... नया घर, नयी गाडी नयी दुल्हन... बढिया है... मूर्खपणाचा कळस आहे ही ऍड. सगळ्या क्रिकेटियर्स च्या ऍडस... इतक्या आहेत न आवडणार्‍या की त्याला गणतीच नाही.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

देवदत्त 28/09/2008 - 12:14
मिरिंडा-> मुलगी सासरी जाताना पित्याशी गंमत करते. तशा बर्‍याच आहेत. आठवतील तशा सांगतो. ह्यावरून एक मुद्दा आठवला. जाहिराती बनविणार्‍यांच्या मनात बहुधा असेही असते की, एखादी जाहिरात आवडली नाही तरी चालेल. पण त्या वाईट जाहिरातीच्या निमित्तानेही त्यांचे उत्पादन लोकांच्या लक्षात राहिले पाहिजे. :)

विजुभाऊ 01/10/2008 - 15:01
ये तो बडा टॉईन्ग है. माकड चड्डी घालते ती जहिरात. त्या अगोदर याच कम्पनीची एक बाई मन लावुन कपडे धुवत असते ती जहिरात भन्गार होती डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे 01/10/2008 - 15:14
ही जाहिरात खरंच डोक्यात जाते. 'अमूल माचो'ची जाहिरात होती ती. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by विजुभाऊ

ऋचा 01/10/2008 - 16:03
ये तो बडा टॉईन्ग है. माकड चड्डी घालते ती जहिरात. त्या अगोदर याच कम्पनीची एक बाई मन लावुन कपडे धुवत असते ती जहिरात भन्गार होती सहमत !! ही अतोनात भयानक टुकार भिक्कार जाहीरात आहे @) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by विजुभाऊ

ब्रिटिश 01/10/2008 - 20:37
ईजूभौ, माकराची जायरात भंगार, पन त्या बाय ची जायरात आवरी आवल्डी , आवरी आवल्डी क त्या दीसापासन नीस्ती 'माचो' वापरनारा त्या जायरातीचा फॅन मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

न आवडणार्‍या जाहीराती बर्‍याच आहेत आणि त्यातही 'उन दिनों' वाल्या जाहीराती तर डोक्यातच जातात. (अवांतरः पण बर्‍याचदा अशा जाहीरातीतल्या मॉडेल्स मात्र छान असतात) :) बरेचदा साबणांच्या जाहीराती पण अतिशयोक्त असतात त्याही डोक्यात जातात. पुण्याचे पेशवे

अभिजीत मोटे 01/10/2008 - 16:48
ही जाहीरात तर अतिशयोक्तीचा कळसच आहे. हल्लीच्या त्यांच्या जाहिराती पाहून तर यांनी निर्लज्यपणाची पातळीच ठेवली नाही असे वाटते. (पातळीच नाही तर ओलांडणार काय?) ............अभिजीत मोटे.

मनस्वी 01/10/2008 - 17:03
१. याद है ना शिमला 297 - रिलायन्स २. अभिषेक बच्चनची IDEA मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

शिप्रा 01/10/2008 - 20:26
एक खुप जुनी जाहिरात्..जी कायमच डोके सरकवायची.. काय झाले? बाळ रड्त होते वुडवर्स द्यायला सांग तिला तु लहान असताना तुलाहि मी हेच देत होते...

जैनाचं कार्ट 27/09/2008 - 10:46
जाहिरातीत त्या कंपनीचा अध्यक्ष चालत येताना दाखवला आहे. म्हातारा, मिशा वाढवलेला असा. त्यांना कोणी दुसरा बरा मॉडेल नाही का मिळाला? तो म्हतारा रियल लाईफ रोल मॉडल आहे ... नकली नाही त्या महाशयांचे नाव चुन्नीलाल ! १९२० पासून त्यांचे घराणे मसाला धंद्यात आहे व हे महाशय आहेत धर्मपाल, ह्यांनी हा मसाला त्यावेळी सायकल वरुन फिरुन फिरुन विकला व शुन्यातून विश्व निर्माण केले..., आज जगभरात त्यांचे प्रोडक्ट विकले जातात ! Mahashay Chuni Lal Charitable Trust ह्या नावाने त्यांनी २५० बेड चे हॉस्पीटल व चार मुफ्त शाळा दिल्ली मध्ये चालवत आहेत तसेच संदेश नावाचे मासिक देखील ते विनामुल्य काढतात ज्यामध्ये भारतीय संयुक्त परिवाराची माहीती व महती दिलेली असते ! http://www.indianspices.com/ जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

In reply to by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

सुचेल तसं 27/09/2008 - 10:51
कंपनीचा अध्यक्ष म्हणून ग्रेट असेल.. पण जाहिरातीत त्याला दाखवण्याचं प्रयोजन काय? तो काही रतन टाटा किंवा धीरुभाई अंबानी नाही की सगळ्या भारताला माहिती असेल. कल्पकता-शुन्य जाहिरातींनी त्या वस्तुच्या विक्रीवर निश्चितच वाईट परिणाम होतो. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

जैनाचं कार्ट 27/09/2008 - 10:55
ह्या बाबतीत सहमत. मी फक्त माहीती द्यावी ह्या उद्देशाने वरील प्रतिसाद लिहला आहे ! *** स्वगतः मला तरी कोठे ती जाहिरात आवडते ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

In reply to by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

सुचेल तसं 27/09/2008 - 10:57
>>मी फक्त माहीती द्यावी ह्या उद्देशाने वरील प्रतिसाद लिहला आहे ! धन्यवाद >>स्वगतः मला तरी कोठे ती जाहिरात आवडते ! :-) Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

पण मला आवडते बरंका ती जाहिरात,... मला तर त्याचे कौतुक वाटते...एम्डीएच एम्डीएच...... स्वतःच जाहिरातीत दिसून कोणीही न केलेली गोष्ट तो करतो.शिवाय त्यात कोणताही आक्षेपार्ह संवाद / हावभावसुद्धा नाही.....त्यामुळे साहजिकच त्या मसाल्याचे नाव लक्षात राहते... जाहिरातीसाठी अजून काय पाहिजे??आणि एखादी दुसरी नाही, त्याच्या अनेक जाहिराती केलेल्या आहेत त्याने... ... आणि जैनांच्या कार्ट्याच्या माहितीने अजून मजा आणली... आपल्याला तर तो मिशावाला कर्तृत्त्ववान म्हातारा आवडायलाच लागलाय... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

विजुभाऊ 01/10/2008 - 15:37
अक्षरशः पिवळं पडलेले टॉयलेट दाखवून (एवढं पिवळं होऊस्तोवर कोण ठेवेल तसच) कदाचित जहिरातीसाठी मुद्दाम तयार करुन घेतले असेल अथवा कोण्या प्रेमात पडलेल्या चे टॉयलेट असेल(संदर्भः गटणे याची प्रेमात पडण्याची लक्षणे:फ्लश करायला विसरणे.ई.) डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

टारझन 27/09/2008 - 11:02
आपल्या क्रिकेटर्सच्या जाहीराती डोक्यात जातात, एस्पेशली तेंव्हा.... जेंव्हा ते निर्लज्जा सारखे शुन्यावर आउट होउन जातात आणि नेक्स्ट त्यांचीच ऍड फ्लॅश होते. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

मुक्तसंगः अनहंवादि अवांतरः या महाशयांनी ठरवलेले आहे की ते आपल्या उत्पादनांच्या जाहिरातीत (पाहुणे कलाकार म्हणून) झळकतील. माझी त्यांची सुमारे ४ वर्षांपूर्वी उत्तरकाशी (उत्तरांचल - ह्रुषिकेश - गंगोत्री मार्गावरील क्षेत्र) येथे भेट झाली होती. तेथील कैलास आश्रमात. त्यावेळी त्यांनी एक भजनही म्हटले होते! बाकी न आवडणार्या जाहिरातींची संख्या अगणित आहे! पण त्याविषयी जर्मनी (फ्रांकफूर्ट) येथून परतल्यावर. - उद्याच तेथे पोचत आहे.

भोचक 27/09/2008 - 12:09
याच विषयावर इथे एक छान लेख वाचायला मिळाला. http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/manthan/0809/16/1080916036_1.htm (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

झकासराव 27/09/2008 - 16:47
हार्पिकः अक्षरशः पिवळं पडलेले टॉयलेट दाखवून >>>>>> १००% सहमत हो. मनात ती ऍड बनवणार्‍याच्या नावाने उदो करुन रिकामा होतो मी. ती बी एस एन एल ची देखील टुकारच आहे जाहिरात. च्यायला ही ऍड करायला त्याना प्रीती कशाला पायजेल? अजुन काही आहेत आठवेल तस लिहिन. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

शितल 27/09/2008 - 23:11
मला शाहरूख खानच्या अनेक जाहिराती डोक्यात जातात. आणि सनी देओलची कोणत्या तरी बनियन ची ऍड करतो ती. आठवतील तशा सांगते.

In reply to by शितल

टारझन 01/10/2008 - 15:19
तुला नक्की ते दोघे चोचे डोक्यात जातात का त्यांच्या जाहिराती ? माला बाकी शाहरूक काय आणि तो सन्नी काय ... जाहिरात , कार्यक्रम , पिक्चर्स ... डॉक्यात जातात भो ............. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं

प्राजु 28/09/2008 - 00:44
वा सुनिल बाबू... नया घर, नयी गाडी नयी दुल्हन... बढिया है... मूर्खपणाचा कळस आहे ही ऍड. सगळ्या क्रिकेटियर्स च्या ऍडस... इतक्या आहेत न आवडणार्‍या की त्याला गणतीच नाही.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

देवदत्त 28/09/2008 - 12:14
मिरिंडा-> मुलगी सासरी जाताना पित्याशी गंमत करते. तशा बर्‍याच आहेत. आठवतील तशा सांगतो. ह्यावरून एक मुद्दा आठवला. जाहिराती बनविणार्‍यांच्या मनात बहुधा असेही असते की, एखादी जाहिरात आवडली नाही तरी चालेल. पण त्या वाईट जाहिरातीच्या निमित्तानेही त्यांचे उत्पादन लोकांच्या लक्षात राहिले पाहिजे. :)

विजुभाऊ 01/10/2008 - 15:01
ये तो बडा टॉईन्ग है. माकड चड्डी घालते ती जहिरात. त्या अगोदर याच कम्पनीची एक बाई मन लावुन कपडे धुवत असते ती जहिरात भन्गार होती डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे 01/10/2008 - 15:14
ही जाहिरात खरंच डोक्यात जाते. 'अमूल माचो'ची जाहिरात होती ती. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by विजुभाऊ

ऋचा 01/10/2008 - 16:03
ये तो बडा टॉईन्ग है. माकड चड्डी घालते ती जहिरात. त्या अगोदर याच कम्पनीची एक बाई मन लावुन कपडे धुवत असते ती जहिरात भन्गार होती सहमत !! ही अतोनात भयानक टुकार भिक्कार जाहीरात आहे @) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by विजुभाऊ

ब्रिटिश 01/10/2008 - 20:37
ईजूभौ, माकराची जायरात भंगार, पन त्या बाय ची जायरात आवरी आवल्डी , आवरी आवल्डी क त्या दीसापासन नीस्ती 'माचो' वापरनारा त्या जायरातीचा फॅन मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

न आवडणार्‍या जाहीराती बर्‍याच आहेत आणि त्यातही 'उन दिनों' वाल्या जाहीराती तर डोक्यातच जातात. (अवांतरः पण बर्‍याचदा अशा जाहीरातीतल्या मॉडेल्स मात्र छान असतात) :) बरेचदा साबणांच्या जाहीराती पण अतिशयोक्त असतात त्याही डोक्यात जातात. पुण्याचे पेशवे

अभिजीत मोटे 01/10/2008 - 16:48
ही जाहीरात तर अतिशयोक्तीचा कळसच आहे. हल्लीच्या त्यांच्या जाहिराती पाहून तर यांनी निर्लज्यपणाची पातळीच ठेवली नाही असे वाटते. (पातळीच नाही तर ओलांडणार काय?) ............अभिजीत मोटे.

मनस्वी 01/10/2008 - 17:03
१. याद है ना शिमला 297 - रिलायन्स २. अभिषेक बच्चनची IDEA मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

शिप्रा 01/10/2008 - 20:26
एक खुप जुनी जाहिरात्..जी कायमच डोके सरकवायची.. काय झाले? बाळ रड्त होते वुडवर्स द्यायला सांग तिला तु लहान असताना तुलाहि मी हेच देत होते...
लेखनविषय:
शितलनी मला आवडलेल्या दूरदर्शन संचावरील जाहिराती हा धागा सुरु केला. त्याचबरोबर अशाही काही जाहिराती असतात ज्या अगदी डोक्यात जातात. समोरचा प्रेक्षक मुर्ख आहे, त्याला काही समजत नाही हे गृहीत धरून केलेल्या जाहिराती. मी मला आठवणार्‍या अशा जाहिराती सांगतो; तुम्ही पण तुमच्या डोक्यात जाणार्‍या जाहिराती सांगा. १) हार्पिकः अक्षरशः पिवळं पडलेले टॉयलेट दाखवून (एवढं पिवळं होऊस्तोवर कोण ठेवेल तसच) डोकं फिरवतात. नेमकी ती जाहिरात जेव्हा जेवायला बसलेलो असतो तेव्हाच लागते २) विसा पॉवर: शंकर-एहेसान-लॉयनी केलेली अतिशय टुकार जाहिरात.

राज ठाकरे आणि प्रसारमाध्यमे

भोचक ·

अभिजीत मोटे 22/09/2008 - 19:16
आपण परीस्थितीचे अगदी सुबक वर्णन केले आहे. तसं पाहीलं तर आज मराठि माणसंच प्रथम या गोश्टींना विरोध करताना दिसतात मग परप्रांतीय का करनार नाहीत? त्यांचा तर विरोध करण्यात फायदाच आहे. कोणि मराठिबद्दल लढायला तयार झाले तर हे लोक अगोदर संशयाने त्याच्याकडे पाहू लागतात. यात त्याचा काय फायदा आहे? त्याचि मुले कुठलि भाषा शिकतायत? मराठी शिकत नाहीत तर मग हा मराठिबद्दल का बोलतोय? हे आणी असे बरेच प्रश्न ऊपस्थीतीत केले जातात आणि लोकांना मुळ मुद्यांपासून दुसरिकडे नेले जाते. खाजगीमधे बरेच लोक या आंदोलनाला मान्यता देतात पण पार्टीचा अजेंडा वेगळा म्हणून विरोध करनारे पन बरेच आहेत. अशा मुद्द्यांवर मला वाट्तं सर्वांनि एकत्र आले तर जनमतामुळे कदाचित परप्रांतीय सुद्धा त्यांचि विचार सरणी बदलतील. .................अभिजीत

आपल्या मतांशी सहमत. आणि हे चित्र फक्त महाराष्ट्राबाहेर नाही तर पुण्यातही आहे. हापिसातल्या अमराठी लोकांशी बोलून माझं हे मत झालं आहे. एक सुधारणा: हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, आपल्या भारतात बावीस (२२) मान्यताप्राप्त / राष्ट्रभाषा आहेत आणि त्यांतल्या दोन, इंग्लिश आणि हिंदी, या व्यवहारासाठीच्या / अफिशियल भाषा आहेत. त्यात प्रत्येक राज्य "आपल्या मनाप्रमाणे", म्हणजेच बहुदा जनमताप्रमाणे, राज्याची व्यवहारासाठीची तिसरी भाषा ठरवू शकते. आपल्या महाराष्ट्रात मराठी ही राज्यभाषा ठरवली आहे. आणि दुकानांवर मराठी पाट्या लावाव्यात हा कायदा आहे. राज ठाकरे यांची त्यासंदर्भातली मागणी कायद्याबाहेरची नव्हती, ते फक्त कायद्याची अंमलबजावणी व्हावी याचा उच्चार करत होते. पण त्यासाठी हिंसा व्हावी असं मला व्यक्तिगतरित्या वाटत नाही, माझा हिंसेला पाठींबा नाही. अदिती

लिखाळ 22/09/2008 - 19:45
आपण घेतलेला आढावा छान आहे. मुख्यतः हिंदी प्रांतात राहून आपण हे अनुभवले आहे आणि लिहिले आहे त्यामुळे आम्हाला महाराष्ट्राबाहेर लोकांना काय वाटते आहे ते समजले. भरत दाभोळकरांसारखे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्यांनी उघडपणे मराठीची बाजू घ्यावी हे फार आनंददायक आहे. --लिखाळ.

राघव 22/09/2008 - 20:45
आपण बरोबर लिहिलेले आहे. वेगवेगळ्या हिंदी/इंग्रजी चॅनल्स वर चाललेली यासंदर्भातली हुल्लडबाजी बघितली तर हे चित्र सहज डोळ्यासमोर उभं राहतं. पण या चॅनलवाल्यांना एक समजत नाही; ते राज यांची जेवढी बदनामी करतील, त्यांच्याबद्दल चुकीच्या/भडक/अवास्तव बातम्या दाखवतील, त्यामुळे महाराष्ट्राबाहेर जरी त्यांची प्रतिमा हिंदीद्वेष्टा (जे ते मुळात नाहीत) अशी तयार झाली तरी मराठी लोकांचा पाठिंबा त्यांना मिळत जाईल. अन् त्यामुळे महाराष्ट्रात तरी त्यांना जनाधार भरपूर मिळेल; त्यांची हिंसाचारी पद्धत कितीही नावडली तरीही. हा जो गैरसमज राज यांच्याबद्दल पसरतो आहे त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात तरी फायदाच होणार हे निश्चित. मुमुक्षु

अनामिक 22/09/2008 - 20:49
प्रश्न हिंदीला विरोधाचा नाही, तिच्या कुरघोडीचा आहे. हिंदी लोकांनी महाराष्ट्राचा, मराठी संस्कृतीचा आदर करावा आणि महाराष्ट्रातल्या सरकारी व केंद्र सरकारी नोकर्‍यांत मराठी भाषकांना प्राधान्य मिळावे (त्यात बिहारी व युपीवाले भरले जाताहेत म्हणून) एवढी आमची माफक अपेक्षा आहे. त्यात एवढा गहजब माजविण्याचे कारण काय? अगदि मनातलं बोललात!

सर्वसाक्षी 22/09/2008 - 22:03
यांना सध्या राज सापडला आहे. काही ना काही चमचमीत हवेच असते. तो कलाकारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम मीही पाहिला, भरत दाभोळकर हे जेव्हा घटनेचे विश्लेषण उत्तम प्रकारे करु लागले तेव्हा संचालिकेने अनुकुल प्रतिसाद दिला नाही. हिंदी वाहिन्या मराठी आणि मराठी भाषीक यांना फारच नगण्य व क्षूद्र समजतात. शिवाय हिंदी ही देशाची अधिकृत अशी एकमेव भाषा आहे असा अपप्रचारही केला जात आहे. या सर्व वाहिन्यांना एक आव्हान - चेन्नै मध्ये जाउन गॉगलशेठची हिंदीतुन मुलाखत घ्या आणि तीचे थेट प्रसारण करून दाखवा. वाटल्यास गॉगललशेठ ऐवजी अम्माची घ्या.

इनोबा म्हणे 22/09/2008 - 22:24
लेख फारच आवडला. विचार छान मांडले आहेत. हिंदी भाषक जेव्हा राज यांच्यावर टिका करतात तेव्हा त्याचे फारसे काही वाटत नाही. कारण त्यांच्या शेपटीवर पाय पडलेला असल्यामुळे ते भुंकणारच, पण मराठी माणुस जेव्हा राज यांच्यावर टिका करतो तेव्हा मात्र फार संताप येतो. असो. उशिरा का होईना मराठी माणसाला राज यांचे मुद्दे पटत आहेत हे सर्वात महत्वाचे आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

इनोबा म्हणे 22/09/2008 - 22:26
लेख फारच आवडला. विचार छान मांडले आहेत. हिंदी भाषक जेव्हा राज यांच्यावर टिका करतात तेव्हा त्याचे फारसे काही वाटत नाही. कारण त्यांच्या शेपटीवर पाय पडलेला असल्यामुळे ते भुंकणारच, पण मराठी माणुस जेव्हा राज यांच्यावर टिका करतो तेव्हा मात्र फार संताप येतो. असो. उशिरा का होईना मराठी माणसाला राज यांचे मुद्दे पटत आहेत हे सर्वात महत्वाचे आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

यशोधरा 22/09/2008 - 22:41
आवडला लेख. सद्ध्याच्या चॅनेलवाल्यांकडून इतका मुद्देसूद विचार अपेक्षित करता येऊ शकेल का?? रोज प्रत्येक चॅनेलवर बातम्या काय, किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रम काय, दोन्हींचा दर्जा बेतास बात हे म्हणण्याच्याही खालचा आहे. शेवटी त्यांचे गणित टीआरपीचे! आपण ज्या प्रकारे बातमी प्रसृत करतोय, त्याचे काय परिणाम होतील हे समजण्याची अक्कल आणि गरज जर त्यांना वाटेल तर मग अजून काय हवे!

विसोबा खेचर 22/09/2008 - 22:53
पण त्यांच्या काही मुद्यांत नक्कीच दम आहे. भलेही हिंसाचाराचा मार्ग चुकीचा असेल. पण काही मुद्दे मांडले जाणे गरजेचेच आहे. भोचक गुरुजी, नेहमीप्रमाणेच सुंदर लेख.... अजूनही असेच काही उत्तमोतम लेखन येऊ द्या, ही विनंती.. आपला, (मराठी) तात्या.

फार पोटतिडीकीने मांडलेले विचार सत्य परिस्थितीला धरून आहेत. प्रत्येक मराठी माणसाने मराठीत बोलायचा आग्रह धरावा. मराठी भाषकालाच व्यापारात साथ द्या. मराठी भाषकानेही 'व्यापार' करायला शिकावे. गोड बोलायला शिकावे. मेहनत करायला शिकावे. जिथे काही व्यावसायिक कौशल्याची कामे असतात आणि आपल्या मराठी माणसाकडे ते कौशल्य नसेल तर आणी तरच इतर भाषकांकडून सेवा स्विकारावी. अरबस्थानात आम्हाला अरबी भाषा येत नसेल तर विचारतात 'किती वर्षे राहतो आहेस इथे?, अजून जुजबी अरबीही बोलता येत नाही?' शाळेत चवथी पर्यत अरबी भाषा अनिवार्य विषय आहे. उत्तीर्ण होण्याची सक्ती नसली तरी प्रयत्न दिसावा लागतो. ते अश प्रकारे त्यांच्या भाषेचा आग्रह धरतात. मला तरी त्यात काही गैर वाटत नाही. आम्ही तोडकी मोडकी अरबी शिकतोच. हे इतर भाषिक महाराष्ट्रात येतात, मुंबई-पुण्यात व्यवसाय करतात. ते किती स्थानिकांना नोकरीत तरी ठेवतात? संशोधनाचा विषय आहे. त्यांच्या व्यवसायाला गरज पडणारे सर्व कारागीर उत्तरप्रदेश, बिहारातूनच आणलेले असतात. राज ठाकरेंनी राजकिय स्वार्थासाठी का होईना जो मुद्दा उचलला आहे त्याला माझा संपूर्ण पाठींबा आहे. हिसा टाळावीच पण हिंसे शिवाय दहशत बसणार नाही आणि दहशती शिवाय 'माज' उतरणार नाही. जया बच्चन ह्यांच्या विधानांच्या विरोधात हजरोंच्या संख्येने त्यांच्या बंगल्यावर मोर्चा न्यायला पाहिजे होता. तो प्रचंड जनसागर बघून त्यांना ताबडतोब माफी मागावी लागली असती. आणि पुढच्या वेळी तोंड उघडताना त्यांनी दहा वेळा विचार केला असता.

बबलु 23/09/2008 - 01:24
छान लेख. आम्ही सहमत. तुमचा अभ्यास गाढा आहे राव. ....बबलु-अमेरिकन

अभिजीत 23/09/2008 - 04:06
आपला लेख आवडला. राजचा मुद्दा बरोबरच आहे. हे इंग्रजी-हिंदी मिडियावाले राज ठाकरेचे चुकीचेच चित्र उभे करीत आहेत. त्यात राजदीप सरदेसाइ सारखा मराठी पत्रकार आय बी एन मधून त्यात भर घालतोय ही फारच दुर्दैवी गोष्ट आहे. (एन डी टी वी वर होता तेंव्हा हा आपल्याला पटत होता राव.) मिडियावाल्यांनी हिंदी/इंग्रजी प्रेमाचे हे असले प्रयोग तमिळनाडू, केरळ, बिहार, आंध्र मधे करून बघावे.. तिथे ह्यांच्या हिंदी/इंग्रजी प्रेमाच्या गप्पाच कोणाला कळणार नाहीत.

अनिल हटेला 23/09/2008 - 07:01
अगदी सहमत !! भोचकपणा आवडला!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

yogeshpatil 23/09/2008 - 07:17
फारच छान अभ्यासु लेख आहे. अभिनंदन. असे म्हणतात की ज्या गोष्टी बद्दल कमी माहिती असते त्या गोष्टी वर लोकांचा जास्त विश्वास बसतो..

ऋषिकेश 23/09/2008 - 10:06
लेख चांगला वाटला. मजा अशी आहे की मिडीया हे त्यांना हवे तेच चित्र समोर उभे करते.. येत्या काहि काळात युद्ध, राजकारण इ. प्रत्येक ठिकाणी मिडीया स्पोकपर्सन (प्रवक्ता) या पदाला अनन्यसाधारण महत्त्व येणार आहे (येत आहे) ते या मुळेच. उत्तम प्रवक्ता तोच जो मिडीयला आपल्या तालावर नाचवू शकतो. तुम्ही(आपण सगळेच) 'लालु'ला जे काहि ओळखता त्याची खिल्ली उडवता त्याला बिहारी पत्रकारीता जबाबदार आहे का? मी तरी त्याचं एकही जाहिर भाषण ऐकलेलं नाहि. तरीही त्याची एक इमेज मनात आहे. करुणानिधीच्या सवयी, जयललितांच्या साड्या व चपला, ममताबाईंचा सिंगूरलढा आदी गोष्टी हेच पत्रकार आपल्यापर्यंत पोहोचवतात तेव्हा त्यात खरं काय आणि विश्वास किती प्रमाणात ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न होणार आहे (झाला आहे). राज यांची ही प्रतिमा याच पॅटर्नचा अपरिहार्य भाग आहे. जर तुम्ही म्हणता तशी मराठी बोलण्याची "भिती" इतरेजनांत तयार झाली आहे तर हा राजच्या चाणाक्ष नीतीला यश येतंय असं मला वाटतं -('मिसळ'लेला) ऋषिकेश

विजुभाऊ 23/09/2008 - 10:19
राज वर टीका करणारे बहुतेक चॅनेल वाले तथाकथीत पत्रकार हे भैय्ये आहेत किंवा त्यांचे बोलविते धनी भैय्ये आहेत. श्वान मालकाच्या भाषेतच भुंकते. हिन्दी भाषीकांची एक गोची असते ..त्याना हिन्दीशिवाय इतर कोणतीच भाषा नीट येत नसते . ब्यान्के ला बैन्क आणि ग्यास ला गैस म्हणणारे हे लोक त्यांचे उच्चार ही नीट करु शकत नाहीत. रॉबर्ट्चा उच्चार ते राबर्ट असा करतात पार्टी चा उच्चार पाट्टी कडतात. त्याना तेच श्रेश्ठ वाटत असते. आपण मराठी भाषीकानीच जर त्यांच्याशी मराठीत बोलायचा आग्रह धरला तर त्यां श्वानांचे शेपुट सरळहोईल ( पुण्यात मराठी समजत नाही म्हणणारे रीक्षावाले पाहिल्यावर मला धक्का बसला होता) डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

मराठी_माणूस 23/09/2008 - 10:27
प्रश्न हिंदीला विरोधाचा नाही, तिच्या कुरघोडीचा आहे. अगदि बरोबर. काल म्.टा. मधे प्रसिध्द झालेले एक पत्र http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3510464.cms

नंदन 23/09/2008 - 12:46
हिंदीची कुरघोडी नको आणि या लोकांच्या आक्षेपांना तोंड देण्यासाठी, वस्तुस्थिती मांडण्यासाठी इंग्रजी व हिंदी या भाषांत काही लिहिलं गेलं पाहिजे - हे दोन्ही मुद्दे पटले. विशेषतः सध्या मीडियाला आलेलं महत्त्व पाहता दुसरा मुद्दा विशेष पटतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

अभिजीत मोटे 22/09/2008 - 19:16
आपण परीस्थितीचे अगदी सुबक वर्णन केले आहे. तसं पाहीलं तर आज मराठि माणसंच प्रथम या गोश्टींना विरोध करताना दिसतात मग परप्रांतीय का करनार नाहीत? त्यांचा तर विरोध करण्यात फायदाच आहे. कोणि मराठिबद्दल लढायला तयार झाले तर हे लोक अगोदर संशयाने त्याच्याकडे पाहू लागतात. यात त्याचा काय फायदा आहे? त्याचि मुले कुठलि भाषा शिकतायत? मराठी शिकत नाहीत तर मग हा मराठिबद्दल का बोलतोय? हे आणी असे बरेच प्रश्न ऊपस्थीतीत केले जातात आणि लोकांना मुळ मुद्यांपासून दुसरिकडे नेले जाते. खाजगीमधे बरेच लोक या आंदोलनाला मान्यता देतात पण पार्टीचा अजेंडा वेगळा म्हणून विरोध करनारे पन बरेच आहेत. अशा मुद्द्यांवर मला वाट्तं सर्वांनि एकत्र आले तर जनमतामुळे कदाचित परप्रांतीय सुद्धा त्यांचि विचार सरणी बदलतील. .................अभिजीत

आपल्या मतांशी सहमत. आणि हे चित्र फक्त महाराष्ट्राबाहेर नाही तर पुण्यातही आहे. हापिसातल्या अमराठी लोकांशी बोलून माझं हे मत झालं आहे. एक सुधारणा: हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, आपल्या भारतात बावीस (२२) मान्यताप्राप्त / राष्ट्रभाषा आहेत आणि त्यांतल्या दोन, इंग्लिश आणि हिंदी, या व्यवहारासाठीच्या / अफिशियल भाषा आहेत. त्यात प्रत्येक राज्य "आपल्या मनाप्रमाणे", म्हणजेच बहुदा जनमताप्रमाणे, राज्याची व्यवहारासाठीची तिसरी भाषा ठरवू शकते. आपल्या महाराष्ट्रात मराठी ही राज्यभाषा ठरवली आहे. आणि दुकानांवर मराठी पाट्या लावाव्यात हा कायदा आहे. राज ठाकरे यांची त्यासंदर्भातली मागणी कायद्याबाहेरची नव्हती, ते फक्त कायद्याची अंमलबजावणी व्हावी याचा उच्चार करत होते. पण त्यासाठी हिंसा व्हावी असं मला व्यक्तिगतरित्या वाटत नाही, माझा हिंसेला पाठींबा नाही. अदिती

लिखाळ 22/09/2008 - 19:45
आपण घेतलेला आढावा छान आहे. मुख्यतः हिंदी प्रांतात राहून आपण हे अनुभवले आहे आणि लिहिले आहे त्यामुळे आम्हाला महाराष्ट्राबाहेर लोकांना काय वाटते आहे ते समजले. भरत दाभोळकरांसारखे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्यांनी उघडपणे मराठीची बाजू घ्यावी हे फार आनंददायक आहे. --लिखाळ.

राघव 22/09/2008 - 20:45
आपण बरोबर लिहिलेले आहे. वेगवेगळ्या हिंदी/इंग्रजी चॅनल्स वर चाललेली यासंदर्भातली हुल्लडबाजी बघितली तर हे चित्र सहज डोळ्यासमोर उभं राहतं. पण या चॅनलवाल्यांना एक समजत नाही; ते राज यांची जेवढी बदनामी करतील, त्यांच्याबद्दल चुकीच्या/भडक/अवास्तव बातम्या दाखवतील, त्यामुळे महाराष्ट्राबाहेर जरी त्यांची प्रतिमा हिंदीद्वेष्टा (जे ते मुळात नाहीत) अशी तयार झाली तरी मराठी लोकांचा पाठिंबा त्यांना मिळत जाईल. अन् त्यामुळे महाराष्ट्रात तरी त्यांना जनाधार भरपूर मिळेल; त्यांची हिंसाचारी पद्धत कितीही नावडली तरीही. हा जो गैरसमज राज यांच्याबद्दल पसरतो आहे त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात तरी फायदाच होणार हे निश्चित. मुमुक्षु

अनामिक 22/09/2008 - 20:49
प्रश्न हिंदीला विरोधाचा नाही, तिच्या कुरघोडीचा आहे. हिंदी लोकांनी महाराष्ट्राचा, मराठी संस्कृतीचा आदर करावा आणि महाराष्ट्रातल्या सरकारी व केंद्र सरकारी नोकर्‍यांत मराठी भाषकांना प्राधान्य मिळावे (त्यात बिहारी व युपीवाले भरले जाताहेत म्हणून) एवढी आमची माफक अपेक्षा आहे. त्यात एवढा गहजब माजविण्याचे कारण काय? अगदि मनातलं बोललात!

सर्वसाक्षी 22/09/2008 - 22:03
यांना सध्या राज सापडला आहे. काही ना काही चमचमीत हवेच असते. तो कलाकारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम मीही पाहिला, भरत दाभोळकर हे जेव्हा घटनेचे विश्लेषण उत्तम प्रकारे करु लागले तेव्हा संचालिकेने अनुकुल प्रतिसाद दिला नाही. हिंदी वाहिन्या मराठी आणि मराठी भाषीक यांना फारच नगण्य व क्षूद्र समजतात. शिवाय हिंदी ही देशाची अधिकृत अशी एकमेव भाषा आहे असा अपप्रचारही केला जात आहे. या सर्व वाहिन्यांना एक आव्हान - चेन्नै मध्ये जाउन गॉगलशेठची हिंदीतुन मुलाखत घ्या आणि तीचे थेट प्रसारण करून दाखवा. वाटल्यास गॉगललशेठ ऐवजी अम्माची घ्या.

इनोबा म्हणे 22/09/2008 - 22:24
लेख फारच आवडला. विचार छान मांडले आहेत. हिंदी भाषक जेव्हा राज यांच्यावर टिका करतात तेव्हा त्याचे फारसे काही वाटत नाही. कारण त्यांच्या शेपटीवर पाय पडलेला असल्यामुळे ते भुंकणारच, पण मराठी माणुस जेव्हा राज यांच्यावर टिका करतो तेव्हा मात्र फार संताप येतो. असो. उशिरा का होईना मराठी माणसाला राज यांचे मुद्दे पटत आहेत हे सर्वात महत्वाचे आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

इनोबा म्हणे 22/09/2008 - 22:26
लेख फारच आवडला. विचार छान मांडले आहेत. हिंदी भाषक जेव्हा राज यांच्यावर टिका करतात तेव्हा त्याचे फारसे काही वाटत नाही. कारण त्यांच्या शेपटीवर पाय पडलेला असल्यामुळे ते भुंकणारच, पण मराठी माणुस जेव्हा राज यांच्यावर टिका करतो तेव्हा मात्र फार संताप येतो. असो. उशिरा का होईना मराठी माणसाला राज यांचे मुद्दे पटत आहेत हे सर्वात महत्वाचे आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

यशोधरा 22/09/2008 - 22:41
आवडला लेख. सद्ध्याच्या चॅनेलवाल्यांकडून इतका मुद्देसूद विचार अपेक्षित करता येऊ शकेल का?? रोज प्रत्येक चॅनेलवर बातम्या काय, किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रम काय, दोन्हींचा दर्जा बेतास बात हे म्हणण्याच्याही खालचा आहे. शेवटी त्यांचे गणित टीआरपीचे! आपण ज्या प्रकारे बातमी प्रसृत करतोय, त्याचे काय परिणाम होतील हे समजण्याची अक्कल आणि गरज जर त्यांना वाटेल तर मग अजून काय हवे!

विसोबा खेचर 22/09/2008 - 22:53
पण त्यांच्या काही मुद्यांत नक्कीच दम आहे. भलेही हिंसाचाराचा मार्ग चुकीचा असेल. पण काही मुद्दे मांडले जाणे गरजेचेच आहे. भोचक गुरुजी, नेहमीप्रमाणेच सुंदर लेख.... अजूनही असेच काही उत्तमोतम लेखन येऊ द्या, ही विनंती.. आपला, (मराठी) तात्या.

फार पोटतिडीकीने मांडलेले विचार सत्य परिस्थितीला धरून आहेत. प्रत्येक मराठी माणसाने मराठीत बोलायचा आग्रह धरावा. मराठी भाषकालाच व्यापारात साथ द्या. मराठी भाषकानेही 'व्यापार' करायला शिकावे. गोड बोलायला शिकावे. मेहनत करायला शिकावे. जिथे काही व्यावसायिक कौशल्याची कामे असतात आणि आपल्या मराठी माणसाकडे ते कौशल्य नसेल तर आणी तरच इतर भाषकांकडून सेवा स्विकारावी. अरबस्थानात आम्हाला अरबी भाषा येत नसेल तर विचारतात 'किती वर्षे राहतो आहेस इथे?, अजून जुजबी अरबीही बोलता येत नाही?' शाळेत चवथी पर्यत अरबी भाषा अनिवार्य विषय आहे. उत्तीर्ण होण्याची सक्ती नसली तरी प्रयत्न दिसावा लागतो. ते अश प्रकारे त्यांच्या भाषेचा आग्रह धरतात. मला तरी त्यात काही गैर वाटत नाही. आम्ही तोडकी मोडकी अरबी शिकतोच. हे इतर भाषिक महाराष्ट्रात येतात, मुंबई-पुण्यात व्यवसाय करतात. ते किती स्थानिकांना नोकरीत तरी ठेवतात? संशोधनाचा विषय आहे. त्यांच्या व्यवसायाला गरज पडणारे सर्व कारागीर उत्तरप्रदेश, बिहारातूनच आणलेले असतात. राज ठाकरेंनी राजकिय स्वार्थासाठी का होईना जो मुद्दा उचलला आहे त्याला माझा संपूर्ण पाठींबा आहे. हिसा टाळावीच पण हिंसे शिवाय दहशत बसणार नाही आणि दहशती शिवाय 'माज' उतरणार नाही. जया बच्चन ह्यांच्या विधानांच्या विरोधात हजरोंच्या संख्येने त्यांच्या बंगल्यावर मोर्चा न्यायला पाहिजे होता. तो प्रचंड जनसागर बघून त्यांना ताबडतोब माफी मागावी लागली असती. आणि पुढच्या वेळी तोंड उघडताना त्यांनी दहा वेळा विचार केला असता.

बबलु 23/09/2008 - 01:24
छान लेख. आम्ही सहमत. तुमचा अभ्यास गाढा आहे राव. ....बबलु-अमेरिकन

अभिजीत 23/09/2008 - 04:06
आपला लेख आवडला. राजचा मुद्दा बरोबरच आहे. हे इंग्रजी-हिंदी मिडियावाले राज ठाकरेचे चुकीचेच चित्र उभे करीत आहेत. त्यात राजदीप सरदेसाइ सारखा मराठी पत्रकार आय बी एन मधून त्यात भर घालतोय ही फारच दुर्दैवी गोष्ट आहे. (एन डी टी वी वर होता तेंव्हा हा आपल्याला पटत होता राव.) मिडियावाल्यांनी हिंदी/इंग्रजी प्रेमाचे हे असले प्रयोग तमिळनाडू, केरळ, बिहार, आंध्र मधे करून बघावे.. तिथे ह्यांच्या हिंदी/इंग्रजी प्रेमाच्या गप्पाच कोणाला कळणार नाहीत.

अनिल हटेला 23/09/2008 - 07:01
अगदी सहमत !! भोचकपणा आवडला!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

yogeshpatil 23/09/2008 - 07:17
फारच छान अभ्यासु लेख आहे. अभिनंदन. असे म्हणतात की ज्या गोष्टी बद्दल कमी माहिती असते त्या गोष्टी वर लोकांचा जास्त विश्वास बसतो..

ऋषिकेश 23/09/2008 - 10:06
लेख चांगला वाटला. मजा अशी आहे की मिडीया हे त्यांना हवे तेच चित्र समोर उभे करते.. येत्या काहि काळात युद्ध, राजकारण इ. प्रत्येक ठिकाणी मिडीया स्पोकपर्सन (प्रवक्ता) या पदाला अनन्यसाधारण महत्त्व येणार आहे (येत आहे) ते या मुळेच. उत्तम प्रवक्ता तोच जो मिडीयला आपल्या तालावर नाचवू शकतो. तुम्ही(आपण सगळेच) 'लालु'ला जे काहि ओळखता त्याची खिल्ली उडवता त्याला बिहारी पत्रकारीता जबाबदार आहे का? मी तरी त्याचं एकही जाहिर भाषण ऐकलेलं नाहि. तरीही त्याची एक इमेज मनात आहे. करुणानिधीच्या सवयी, जयललितांच्या साड्या व चपला, ममताबाईंचा सिंगूरलढा आदी गोष्टी हेच पत्रकार आपल्यापर्यंत पोहोचवतात तेव्हा त्यात खरं काय आणि विश्वास किती प्रमाणात ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न होणार आहे (झाला आहे). राज यांची ही प्रतिमा याच पॅटर्नचा अपरिहार्य भाग आहे. जर तुम्ही म्हणता तशी मराठी बोलण्याची "भिती" इतरेजनांत तयार झाली आहे तर हा राजच्या चाणाक्ष नीतीला यश येतंय असं मला वाटतं -('मिसळ'लेला) ऋषिकेश

विजुभाऊ 23/09/2008 - 10:19
राज वर टीका करणारे बहुतेक चॅनेल वाले तथाकथीत पत्रकार हे भैय्ये आहेत किंवा त्यांचे बोलविते धनी भैय्ये आहेत. श्वान मालकाच्या भाषेतच भुंकते. हिन्दी भाषीकांची एक गोची असते ..त्याना हिन्दीशिवाय इतर कोणतीच भाषा नीट येत नसते . ब्यान्के ला बैन्क आणि ग्यास ला गैस म्हणणारे हे लोक त्यांचे उच्चार ही नीट करु शकत नाहीत. रॉबर्ट्चा उच्चार ते राबर्ट असा करतात पार्टी चा उच्चार पाट्टी कडतात. त्याना तेच श्रेश्ठ वाटत असते. आपण मराठी भाषीकानीच जर त्यांच्याशी मराठीत बोलायचा आग्रह धरला तर त्यां श्वानांचे शेपुट सरळहोईल ( पुण्यात मराठी समजत नाही म्हणणारे रीक्षावाले पाहिल्यावर मला धक्का बसला होता) डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

मराठी_माणूस 23/09/2008 - 10:27
प्रश्न हिंदीला विरोधाचा नाही, तिच्या कुरघोडीचा आहे. अगदि बरोबर. काल म्.टा. मधे प्रसिध्द झालेले एक पत्र http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3510464.cms

नंदन 23/09/2008 - 12:46
हिंदीची कुरघोडी नको आणि या लोकांच्या आक्षेपांना तोंड देण्यासाठी, वस्तुस्थिती मांडण्यासाठी इंग्रजी व हिंदी या भाषांत काही लिहिलं गेलं पाहिजे - हे दोन्ही मुद्दे पटले. विशेषतः सध्या मीडियाला आलेलं महत्त्व पाहता दुसरा मुद्दा विशेष पटतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

मराठी भाषा, मराठी माणूस, राज ठाकरे आणि त्याला अनुषांगिक उपप्रकरणे जया, अमिताभ, युपी, बिहारी वगैरे वगैरे. या सगळ्या विषयांनी गेले काही महिने नुसते गाजवून सोडले आहेत. राज ठाकरे यांची बर्‍यापैकी पाठराखण मराठी प्रसारमाध्यमांनी (छापील आणि दृकश्राव्य दोन्ही) केली आहे. हिंदी व इंग्रजी मीडीयाने मात्र राज ठाकरे हा कुणीतरी गुंड असल्याचे चित्र उभे केले आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय पण हिंदी प्रांतातही राज नावाचा कुणीतरी एक राक्षस महाराष्ट्र नामे प्रांतात असून तेथे जाणार्‍या प्रत्येकाला तो मराठी बोलायला भाग पाडतो. 'जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी' त्याला फक्त मराठीच दिसते अशी काहीशी इमेज निर्माण झाली आहे.

कलेचा बाजार....

विसोबा खेचर ·

http://vipravani.wordpress.com/ मी तर नादच सोडला आहे. एखादा कार्यक्रम आनंद देतो बा़की सगळा बाजार. वि.प्र.

स्पर्धा म्हटली की कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हारणार हे ओघाने आलंच. तेव्हा त्यातही काही विशेष नाट्य निदान मला तरी जाणवत नाही. त्यात नाट्य जाणवत नाही ही सत्य परिस्थिती आहे म्हणूनच चॅनलवाले त्यात नाट्य ओततात. (म्हणजेच सर्व ठरवून करतात). मेगा फायनल मध्ये कोणी जिंकायचं कोणी हरायचं हेही पैसे घेऊन ठरवलेलं असतं असे मी ऐकले आहे. खरे - खोटे, परिक्षक आणि स्पर्धकच जाणोत. अवांतरः हे तमाशे करण्यात 'राखी सावंत' तरबेज आहे.

निव्वळ फालतु पणा चालु आहे. फुकट डोक्याला ताप आहे. मुख्य म्हणजे असले कार्यक्रम बघणारे प्रेक्षक आहेत. * सरळ पिरॅमीड पालथा करताना डोक्याला शॉट्ट लागतो * (सध्या मी कन्नु मलिक ची गाणी ऐकतोय.)

देवदत्त 21/09/2008 - 20:25
वेगवेगळे रिऍलिटी शो ह्यात कलेचा बाजार तर आहेच पण ह्या 'आजा माहिवे' कार्यक्रमात नुसते नाचगाणे नाही तर प्रेमाचाही बाजार मांडला आहे. त्यांची टॅगलाईनच आहे 'प्रेम की अग्निपरिक्षा..' मी हा कार्यक्रम तर नाही पाहिला पण मागील महिन्यात जेव्हा ह्याची जाहिरात पाहिली होती तेव्हाच मनात विचार आला होता की नुसते नाच गाणे सोडून आता हे लोकांच्या प्रेमकहानी मध्ये ही रस घ्यायला लागले आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या रुपरेषेप्रमाणे भाग घेणार्‍या जोड्यांचे लग्न आधीच ठरलेले आहे, व ह्यात जो जिंकेल त्यांना लग्नाचा खर्च करावा लागणार नाही. त्यामुळेही हे नाट्य होण्यास हातभार लागत असेल. प्रत्यक्षात तिकडे काय होते ते त्याच लोकांनाच माहित. आता भाग घेत आहे त्यांची स्वत:ची मर्जी, पण आपल्याला तर हा प्रकार नाही आवडला.

In reply to by देवदत्त

त्यांच्या कार्यक्रमाच्या रुपरेषेप्रमाणे भाग घेणार्‍या जोड्यांचे लग्न आधीच ठरलेले आहे, व ह्यात जो जिंकेल त्यांना लग्नाचा खर्च करावा लागणार नाही. त्यामुळेही हे नाट्य होण्यास हातभार लागत असेल. प्रत्यक्षात तिकडे काय होते ते त्याच लोकांनाच माहित. जर इतकेच प्रेम असेल तर रजिस्टर किंवा साध्या पदधतीने लग्न करावे. आणि जर पहीला नंबर आला नाही तर काय एकमेकांना सोदुन द्यायचे काय? नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

In reply to by सखाराम_गटणे™

देवदत्त 21/09/2008 - 21:15
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे. =)) मला आधी वाटले प्रतिसादातच हे वाक्य आहे. तेव्हा कळलेच नव्हते.

यशोधरा 21/09/2008 - 20:44
हा कार्यक्रम अंमळ चिवित्रच दिसतोय!! देशा विदेशात ह्या वाहिन्या पाहिल्या जातात, आणि त्यात भाग घेणार्‍या लोकांना एवढ्या सगळ्यांपुढे हे असले वागायला शरम नाही का वाटत? आणि या वाहिन्यांनाही दर्जेदार कार्यक्रम दाखवून आपले रेटींग वाढवायला काय होते!! ~X(

रेवती 21/09/2008 - 20:51
स्पर्धा घेतली जातेय ते सोडून बाकीच्या गोष्टींशी काय संबंध? स्पर्धकांनीच अश्या गोष्टींना आक्षेप घेतला पाहीजे. जर मान्य नसेल तर अश्या स्पर्धांमध्ये भाग घेउ नये. घरातली भांडणे वेशीवर(टी. व्ही.) दाखवणार्‍या ठीकाणी कशाला जायचे? स्पर्धेत भाग घेण्याआधी स्वतःला तपासावे की आपण अनेक प्रकारच्या टीका, हार, जीत, डोक्यात हवा जाणारे अभिनंदन ह्या गोष्टींना तोंड द्यायला खंबीर आहोत की तमाशा करणार आहोत (स्वतःबरोबर घरच्यांचाही). नंतर चॅनलवाल्यांना नावे ठेवून उपयोग नाही. ते प्रत्येक भावनेचा बाजार मांडायला व पैसा मिळवायलाच आले आहेत (जे जगजाहीर आहे). रेवती

सर्वसाक्षी 21/09/2008 - 21:02
तात्या, काही ना काही रडारडीचे भांडवल करुन प्रेक्षकांना आकर्षित करायचा या वाहिन्यांच गलिच्छ उद्योग पाहिला की मला वाहतूक नियंत्रकावरच्या भिकार्‍यांची आठवण येते. गाडीतल्या साहेबान चार पैसे द्यावेत म्हणुन ते कडेवरच्या पोरांना चिमटे घेतात आणि रडायला भाग पाडतात. मग रडणार्‍या मुलाचे भांडवल करुन जाणार्‍या येणार्‍याला भावनाविवश करुन भीक मिळवतात. आजकाल मराठीतही हे भीक मागाचे खुळ आले आहे. सर्व मालिका पात्रांवर एकाहुन एक घोर प्रसंग आणवुन आपले प्रेक्षक त्या पात्रांवर आलेल्या संकटांना सहानुभुती दाखवण्यासाठी आपली वाहिनी व आपले तेच ते रटाळ मालिकारवंथन पाहत राहावेत या साठी प्रयत्नशील आहेत. लोक भीक देतात म्हणुन भिकारी येतात! आणि अक्षरश: भीक मागायचा प्रकार म्हणजे गायन , नृत्य, विनोदकथन वगैरे स्पर्धांमधले स्पर्धक कार्यक्रमाच्या अखेरीस अगदी 'आये, भाकर वाढा माये' च्या धर्तीवर 'मला प्लीज प्लीज प्लीज मत द्या हो' असे अजीजीने सांगताना दिसतात. स्पर्धात्मक कार्यक्रम म्हणजे कौल संदेशांद्वारे पैसा कमावायची पर्वणी. साधारण संदेशाच्या मानाने कौलसंदेश कितितरी महाग असतो. रुपये सहा प्रति संदेश. यातले चार रुपये वाहिनीचे व दोन भ्रमणध्वनी सेवा आयोजकाचे. प्रेक्षकांना विनवुन, विवश करून वा भडकावुन हे वाहिनीवाले मस्त नोटा छापताहेत हे मात्र खरे. कलाकार गेले तेल लावित! आणि कला गेली काशीत! कुणी किती संदेश पाठवावेत याला काही सीमा नाही. मग कसली आली संद्शाद्वारे निवड? अनेक प्रकरणे उजेडात आली आहेत ज्यांत कलाकार वा त्यांच्या संबंधितांनी अनेक संजीवनपत्रे कौल देण्यासाठी घाऊक विकत घेतली होती. जेव्हा एखाद्या कार्यासाठी वा मागणीसाठी संकेतस्थळावर जेव्हा जालकर्‍यांकडे पाठिंबा दर्शक मत मागितले जाते तेव्हा एका एका संगणकावरून (संगणकिय पत्त्यावरुन) एकच मत देता येते. इथे तसा धरबंद नाही. म्हणजे उद्या अंबानी वहिनी स्पर्धेत उतरल्या तर बाकीचे स्पर्धक डब्ब्यात! लोकांनी हे कौलसंदेश देणे बंद करावे, वाहिन्यावाले वठणीवर येतील.

In reply to by प्रमोद देव

झुकानेवाला चाहिये....हेच खरे! सहमत आहे, वेगवेगळ्या स्पर्धकांनी, त्यांच्या परिक्षकांनी, समस करा च्या दीनवाण्या चेहर्‍यांनी नुसता वैताग आणला आहे. सुरुवातीला परिक्षक भांडायचे ते खरं वाटायचं, पण अशा कार्यक्रमातही सर्व अगोदर ठरलेले असते असे ऐकुन तर हल्ली फक्त न्युज चॅनल्स, एनजीसी, डिसकव्हरी, पाहतो. बाकी अशा कार्यक्रमामुळे वरीजनल कलांकारांकडेही संशयाने बघितल्या जाईल. असेच झाले तर अशा कलेचा आणि त्या कलाकारांवर मात्र मोठा अन्यायच होईल.

रेवती 21/09/2008 - 21:34
आपण जे कौल संदेशा बद्द्ल लिहीले आहे ते बंद होईल पण लोकही गाढव असल्यासारखे संदेश पाठवत राहतात. पैसा जास्त झालाय ना बाबांनो तर तो आम्हाला तरी द्या असा विचार वाहिन्या व भ्रमणध्वनी सेवा आयोजक करणारच. चॅनलवाले भावनेला हात घालणारी वक्तव्य करतात कारण त्या सूत्रसंचालक/लिका यांना खरे सूत्रसंचालन कश्याशी खातात ते माहीत नसते. ती पल्लवी जोशी किती वेळा "गाणं झालं, आता कसं वाटतय?" असं विचारते. एका मुलीनं तर सांगितलं पल्लवीला कि या प्रश्नाचं उत्तर दरवेळेस वगळं असू शकत नाही. त्या मुलीच्या धाडसाचं कौतुक वाटलं. रेवती

प्राजु 21/09/2008 - 21:58
म्हणजे पैशाच्या अपव्यय आणि.. वेळ जात नसणार्‍या लोकांच काम. या चॅनेल वाल्यांना स्पर्धकांच्या भावनांशी काही देणं घेणं नसतं. त्यांना टी आर पी वाढवायचा असतो. मी हे कार्यक्रम फारसे नाहीच बघत. तसंही इथे लागतच नाहीत पण आपली मराठी वरही नाही पहात. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अभिजीत 22/09/2008 - 01:15
हा 'माही वे' वाला प्रकार फक्त कलेचाच बाजार मांडतोय असे नाही. सर्व रियॅलिटी शोज याच 'तत्त्वा' वर काम करत आहेत. रियॅलिटी शोज मधे एक्-दोन अशा सिच्युएशन असतात की त्यात लोक (स्पर्धक्/प्रेक्षक) कसे रिऍक्ट करतात हे दाखवले/पाहिले जाते. आता एकदा लोकांच्या रिऍक्शन हा मूळ मूद्दा धरला की त्यात जाणुन्-बुजुन नाट्य ओतणे हा तर चॅनलवाल्यांचा डाव्या हातचा मळ आहे. माझ्या मते सध्या टीव्ही वरिल वेगवेगळ्या रियॅलिटी शोजची प्रतवारी अशी होउ शकेल - १. नृत्य, गाणे वगैरे 'कलागुणांना वाव' देणारे (पण यात सहभागी लोक कसे दिसतात, त्यांचे वय, राहण्याचे ठिकाण, त्यांची कौटुंबिक परिस्थिती कशी आहे वगैरे गोष्टीच सर्व नाट्य निर्माण करतात) - - 'आयडिया सा रे ग म (...?) प्प्प्प', 'बुगी-वुगी', 'आजा-माहिवे', 'अमूल स्टार व्हॉईस ऑफ इंडिया', 'एका-पेक्षा एक' (सचिन आणि श्रीमान बांदेकर यांच्या 'एका-पेक्षा एक' लीलांचा खेळ) वगैरे २. विनोद (पुन्हा राहण्याचे ठिकाण, आर्थिक परिस्थिती, दिसणे वगैरे) - - 'इंडियन लाफ्टर चॅलेंज', 'हास्य(श्य)-सम्राट' ३. लोकांच्या मागणीनुसार केले जाणारे - - 'होम मिनिस्टर' (पुन्हा श्रीमान बांदेकर!), 'आम्ही सारे खवय्ये'(यातला लोकांच्या सहभागावर आधारीत पदार्थ दाखवण्याचा प्रकार .. ) ४. गेम्-शोज - - ह्याचे तर अनंत प्रकार (वयानुसार, बक्षिसाच्या किमती/प्रकार यानुसार, होस्ट्च्या सेलिब्रिटी स्टेटस नुसार) सध्या आहेत. साध्या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमांप्रमाणे 'कमजोर कडी कौन?' वगैरे सारखे माणसांच्या भावना खूपच बटबटीत पणे दाखवणारे कार्यक्रम यांत आहेत. ५. शौर्य, धाडस, भीती वगैरे - - ए क्स एन वरचा 'फियर फॅक्टर', सोनी वरचा वादग्रस्त 'बिग-ब्रदर', एम्-टीवी वरचा 'एम्-टीवी रोडीज' ६. न्युज चॅनल वरचे काही कार्यक्रम - 'वारदात', 'इन्स्पेक्टर ... ' (नाव विसरलो) आणि 'इंडिया टीवी सारखे न्युज चॅनल! जगभर चॅनल्स रियॅलिटी शोजवर नवे नवे प्रयोग करीत आहेत. त्यांच्या भारतीयकरणातून आपल्याला अशा अजुनही भडक, मुर्खपणे सादर केलेले कार्यक्रम पाहयाला मिळणार हे नक्की. असो. यात सहभागी स्पर्धकांचे साधारणपणे दोन प्रकार पडतात - १. या सर्व प्रकारावर मनापासुन विश्वास ठेवणारे आणि त्यात आपल्यासाठी उज्वल संधी आहे असे मानणारे (हे लोक जीव तोडुन गाताना/नाचताना किंवा प्रयत्न करताना दिसतात.) २. या प्रकारातून आपल्याला प्रसिद्धी मिळेल, पैसा मिळेल या भावनेने आलेले (हे लोक अशा शोजमधे भडक पणे वागतात, चॅनलवाले अशांना हाताशी धरुन हिडिस नाटके पार पाडतात.) पण सहभागी स्पर्धक, चॅनलवाले यापेक्षा प्रेक्षक हेच रियॅलिटी शोजमधे सर्वात मध्यभागी भुमिका पार पाडतात. उपलब्ध स्पर्धकांपैकी प्रत्येक जण(जणी) मधे प्रेक्षक कुठे-ना-कुठे रिलेट करत असतात. हे 'रिलेट' करणे - स्पर्धकाच्या बॅकग्राऊंड वर, वयावर, दिसण्यावर, राहण्याच्या ठिकाणावर (हा/ही पुण्याचा/ची, कोल्हापुरचा/ची, नागपुरचा/ची वगैरे) आणि मग स्पर्धा/शो ज्या प्रकारची असेल त्या 'गुणावर'! एकदा का ही 'रिलेट' होण्याची प्रक्रिया पार पडली की, प्रेक्षक तो/ती स्पर्धक जिंकावा/वी किंवा हरावा/वी (हे त्या शो च्या फॉरमॅट वर ठरते) या साठी डोके चालवू लागतात. मग ऑफिस मधे, रेल्वेत, प्रवासात, इकडे-तिकडे वागताना-बोलताना इर्षेने चर्चा, वाद्-विवाद यात प्रेक्षक गुंतु लागतात. निर्णायक क्षणी एस एम एस हे तर एक सर्वात प्रभावी शस्त्र ठरते. यातुन शो ची लोकप्रियता वाढत राहते आणि 'चुरस' निर्माण होते. ह्यात आणखी रंग आणण्यासाठी चॅनलवाले नविन वाद, स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्यातील रडारड्/आनंदी क्षण वगैरे गोष्टी अगदी मन लावुन चित्रित करतात आणि विदाउट सेंसरशिप प्रक्षेपित करतात. प्रेक्षकांना आपला चॉइस किती योग्य/अयोग्य (शो च्या फॉरमॅट नुसार) हे कन्फर्म करता येते आणि स्पर्धक आपण कोणी हिरो (नायक्/नायिका) झालो आहोत ही समाधानाची, यशाची पायरी चढत राहतात. कदाचित, समाजामधे कमी होत चाललेले नायक, वाढत्या स्पर्धेमुळे निर्माण झालेली असुरक्षितता (अपयशात आणि यशातही), निर्णय प्रक्रियांमधे कमी होत चाललेले सामान्य माणसाचे स्थान आणि समाजात प्रसिध्दीचे वाढते वलय यामुळे असे रिअलीटी शोज जोरात चालतात आणि चालत राहतील असे मला वाटते

In reply to by अभिजीत

विसोबा खेचर 22/09/2008 - 01:24
छ्या! काय साला जमाना बदलला आहे! आमच्या लहानपणी मुंबई दूरदर्शन केन्द्राची फक्त एकच वाहिनी, तीदेखील संध्याकाळी ६ ते रात्री १० इतकाच वेळ पाहायला मिळत असे ते किती बरे होते! तात्या.

http://vipravani.wordpress.com/ मी तर नादच सोडला आहे. एखादा कार्यक्रम आनंद देतो बा़की सगळा बाजार. वि.प्र.

स्पर्धा म्हटली की कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हारणार हे ओघाने आलंच. तेव्हा त्यातही काही विशेष नाट्य निदान मला तरी जाणवत नाही. त्यात नाट्य जाणवत नाही ही सत्य परिस्थिती आहे म्हणूनच चॅनलवाले त्यात नाट्य ओततात. (म्हणजेच सर्व ठरवून करतात). मेगा फायनल मध्ये कोणी जिंकायचं कोणी हरायचं हेही पैसे घेऊन ठरवलेलं असतं असे मी ऐकले आहे. खरे - खोटे, परिक्षक आणि स्पर्धकच जाणोत. अवांतरः हे तमाशे करण्यात 'राखी सावंत' तरबेज आहे.

निव्वळ फालतु पणा चालु आहे. फुकट डोक्याला ताप आहे. मुख्य म्हणजे असले कार्यक्रम बघणारे प्रेक्षक आहेत. * सरळ पिरॅमीड पालथा करताना डोक्याला शॉट्ट लागतो * (सध्या मी कन्नु मलिक ची गाणी ऐकतोय.)

देवदत्त 21/09/2008 - 20:25
वेगवेगळे रिऍलिटी शो ह्यात कलेचा बाजार तर आहेच पण ह्या 'आजा माहिवे' कार्यक्रमात नुसते नाचगाणे नाही तर प्रेमाचाही बाजार मांडला आहे. त्यांची टॅगलाईनच आहे 'प्रेम की अग्निपरिक्षा..' मी हा कार्यक्रम तर नाही पाहिला पण मागील महिन्यात जेव्हा ह्याची जाहिरात पाहिली होती तेव्हाच मनात विचार आला होता की नुसते नाच गाणे सोडून आता हे लोकांच्या प्रेमकहानी मध्ये ही रस घ्यायला लागले आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या रुपरेषेप्रमाणे भाग घेणार्‍या जोड्यांचे लग्न आधीच ठरलेले आहे, व ह्यात जो जिंकेल त्यांना लग्नाचा खर्च करावा लागणार नाही. त्यामुळेही हे नाट्य होण्यास हातभार लागत असेल. प्रत्यक्षात तिकडे काय होते ते त्याच लोकांनाच माहित. आता भाग घेत आहे त्यांची स्वत:ची मर्जी, पण आपल्याला तर हा प्रकार नाही आवडला.

In reply to by देवदत्त

त्यांच्या कार्यक्रमाच्या रुपरेषेप्रमाणे भाग घेणार्‍या जोड्यांचे लग्न आधीच ठरलेले आहे, व ह्यात जो जिंकेल त्यांना लग्नाचा खर्च करावा लागणार नाही. त्यामुळेही हे नाट्य होण्यास हातभार लागत असेल. प्रत्यक्षात तिकडे काय होते ते त्याच लोकांनाच माहित. जर इतकेच प्रेम असेल तर रजिस्टर किंवा साध्या पदधतीने लग्न करावे. आणि जर पहीला नंबर आला नाही तर काय एकमेकांना सोदुन द्यायचे काय? नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

In reply to by सखाराम_गटणे™

देवदत्त 21/09/2008 - 21:15
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे. =)) मला आधी वाटले प्रतिसादातच हे वाक्य आहे. तेव्हा कळलेच नव्हते.

यशोधरा 21/09/2008 - 20:44
हा कार्यक्रम अंमळ चिवित्रच दिसतोय!! देशा विदेशात ह्या वाहिन्या पाहिल्या जातात, आणि त्यात भाग घेणार्‍या लोकांना एवढ्या सगळ्यांपुढे हे असले वागायला शरम नाही का वाटत? आणि या वाहिन्यांनाही दर्जेदार कार्यक्रम दाखवून आपले रेटींग वाढवायला काय होते!! ~X(

रेवती 21/09/2008 - 20:51
स्पर्धा घेतली जातेय ते सोडून बाकीच्या गोष्टींशी काय संबंध? स्पर्धकांनीच अश्या गोष्टींना आक्षेप घेतला पाहीजे. जर मान्य नसेल तर अश्या स्पर्धांमध्ये भाग घेउ नये. घरातली भांडणे वेशीवर(टी. व्ही.) दाखवणार्‍या ठीकाणी कशाला जायचे? स्पर्धेत भाग घेण्याआधी स्वतःला तपासावे की आपण अनेक प्रकारच्या टीका, हार, जीत, डोक्यात हवा जाणारे अभिनंदन ह्या गोष्टींना तोंड द्यायला खंबीर आहोत की तमाशा करणार आहोत (स्वतःबरोबर घरच्यांचाही). नंतर चॅनलवाल्यांना नावे ठेवून उपयोग नाही. ते प्रत्येक भावनेचा बाजार मांडायला व पैसा मिळवायलाच आले आहेत (जे जगजाहीर आहे). रेवती

सर्वसाक्षी 21/09/2008 - 21:02
तात्या, काही ना काही रडारडीचे भांडवल करुन प्रेक्षकांना आकर्षित करायचा या वाहिन्यांच गलिच्छ उद्योग पाहिला की मला वाहतूक नियंत्रकावरच्या भिकार्‍यांची आठवण येते. गाडीतल्या साहेबान चार पैसे द्यावेत म्हणुन ते कडेवरच्या पोरांना चिमटे घेतात आणि रडायला भाग पाडतात. मग रडणार्‍या मुलाचे भांडवल करुन जाणार्‍या येणार्‍याला भावनाविवश करुन भीक मिळवतात. आजकाल मराठीतही हे भीक मागाचे खुळ आले आहे. सर्व मालिका पात्रांवर एकाहुन एक घोर प्रसंग आणवुन आपले प्रेक्षक त्या पात्रांवर आलेल्या संकटांना सहानुभुती दाखवण्यासाठी आपली वाहिनी व आपले तेच ते रटाळ मालिकारवंथन पाहत राहावेत या साठी प्रयत्नशील आहेत. लोक भीक देतात म्हणुन भिकारी येतात! आणि अक्षरश: भीक मागायचा प्रकार म्हणजे गायन , नृत्य, विनोदकथन वगैरे स्पर्धांमधले स्पर्धक कार्यक्रमाच्या अखेरीस अगदी 'आये, भाकर वाढा माये' च्या धर्तीवर 'मला प्लीज प्लीज प्लीज मत द्या हो' असे अजीजीने सांगताना दिसतात. स्पर्धात्मक कार्यक्रम म्हणजे कौल संदेशांद्वारे पैसा कमावायची पर्वणी. साधारण संदेशाच्या मानाने कौलसंदेश कितितरी महाग असतो. रुपये सहा प्रति संदेश. यातले चार रुपये वाहिनीचे व दोन भ्रमणध्वनी सेवा आयोजकाचे. प्रेक्षकांना विनवुन, विवश करून वा भडकावुन हे वाहिनीवाले मस्त नोटा छापताहेत हे मात्र खरे. कलाकार गेले तेल लावित! आणि कला गेली काशीत! कुणी किती संदेश पाठवावेत याला काही सीमा नाही. मग कसली आली संद्शाद्वारे निवड? अनेक प्रकरणे उजेडात आली आहेत ज्यांत कलाकार वा त्यांच्या संबंधितांनी अनेक संजीवनपत्रे कौल देण्यासाठी घाऊक विकत घेतली होती. जेव्हा एखाद्या कार्यासाठी वा मागणीसाठी संकेतस्थळावर जेव्हा जालकर्‍यांकडे पाठिंबा दर्शक मत मागितले जाते तेव्हा एका एका संगणकावरून (संगणकिय पत्त्यावरुन) एकच मत देता येते. इथे तसा धरबंद नाही. म्हणजे उद्या अंबानी वहिनी स्पर्धेत उतरल्या तर बाकीचे स्पर्धक डब्ब्यात! लोकांनी हे कौलसंदेश देणे बंद करावे, वाहिन्यावाले वठणीवर येतील.

In reply to by प्रमोद देव

झुकानेवाला चाहिये....हेच खरे! सहमत आहे, वेगवेगळ्या स्पर्धकांनी, त्यांच्या परिक्षकांनी, समस करा च्या दीनवाण्या चेहर्‍यांनी नुसता वैताग आणला आहे. सुरुवातीला परिक्षक भांडायचे ते खरं वाटायचं, पण अशा कार्यक्रमातही सर्व अगोदर ठरलेले असते असे ऐकुन तर हल्ली फक्त न्युज चॅनल्स, एनजीसी, डिसकव्हरी, पाहतो. बाकी अशा कार्यक्रमामुळे वरीजनल कलांकारांकडेही संशयाने बघितल्या जाईल. असेच झाले तर अशा कलेचा आणि त्या कलाकारांवर मात्र मोठा अन्यायच होईल.

रेवती 21/09/2008 - 21:34
आपण जे कौल संदेशा बद्द्ल लिहीले आहे ते बंद होईल पण लोकही गाढव असल्यासारखे संदेश पाठवत राहतात. पैसा जास्त झालाय ना बाबांनो तर तो आम्हाला तरी द्या असा विचार वाहिन्या व भ्रमणध्वनी सेवा आयोजक करणारच. चॅनलवाले भावनेला हात घालणारी वक्तव्य करतात कारण त्या सूत्रसंचालक/लिका यांना खरे सूत्रसंचालन कश्याशी खातात ते माहीत नसते. ती पल्लवी जोशी किती वेळा "गाणं झालं, आता कसं वाटतय?" असं विचारते. एका मुलीनं तर सांगितलं पल्लवीला कि या प्रश्नाचं उत्तर दरवेळेस वगळं असू शकत नाही. त्या मुलीच्या धाडसाचं कौतुक वाटलं. रेवती

प्राजु 21/09/2008 - 21:58
म्हणजे पैशाच्या अपव्यय आणि.. वेळ जात नसणार्‍या लोकांच काम. या चॅनेल वाल्यांना स्पर्धकांच्या भावनांशी काही देणं घेणं नसतं. त्यांना टी आर पी वाढवायचा असतो. मी हे कार्यक्रम फारसे नाहीच बघत. तसंही इथे लागतच नाहीत पण आपली मराठी वरही नाही पहात. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अभिजीत 22/09/2008 - 01:15
हा 'माही वे' वाला प्रकार फक्त कलेचाच बाजार मांडतोय असे नाही. सर्व रियॅलिटी शोज याच 'तत्त्वा' वर काम करत आहेत. रियॅलिटी शोज मधे एक्-दोन अशा सिच्युएशन असतात की त्यात लोक (स्पर्धक्/प्रेक्षक) कसे रिऍक्ट करतात हे दाखवले/पाहिले जाते. आता एकदा लोकांच्या रिऍक्शन हा मूळ मूद्दा धरला की त्यात जाणुन्-बुजुन नाट्य ओतणे हा तर चॅनलवाल्यांचा डाव्या हातचा मळ आहे. माझ्या मते सध्या टीव्ही वरिल वेगवेगळ्या रियॅलिटी शोजची प्रतवारी अशी होउ शकेल - १. नृत्य, गाणे वगैरे 'कलागुणांना वाव' देणारे (पण यात सहभागी लोक कसे दिसतात, त्यांचे वय, राहण्याचे ठिकाण, त्यांची कौटुंबिक परिस्थिती कशी आहे वगैरे गोष्टीच सर्व नाट्य निर्माण करतात) - - 'आयडिया सा रे ग म (...?) प्प्प्प', 'बुगी-वुगी', 'आजा-माहिवे', 'अमूल स्टार व्हॉईस ऑफ इंडिया', 'एका-पेक्षा एक' (सचिन आणि श्रीमान बांदेकर यांच्या 'एका-पेक्षा एक' लीलांचा खेळ) वगैरे २. विनोद (पुन्हा राहण्याचे ठिकाण, आर्थिक परिस्थिती, दिसणे वगैरे) - - 'इंडियन लाफ्टर चॅलेंज', 'हास्य(श्य)-सम्राट' ३. लोकांच्या मागणीनुसार केले जाणारे - - 'होम मिनिस्टर' (पुन्हा श्रीमान बांदेकर!), 'आम्ही सारे खवय्ये'(यातला लोकांच्या सहभागावर आधारीत पदार्थ दाखवण्याचा प्रकार .. ) ४. गेम्-शोज - - ह्याचे तर अनंत प्रकार (वयानुसार, बक्षिसाच्या किमती/प्रकार यानुसार, होस्ट्च्या सेलिब्रिटी स्टेटस नुसार) सध्या आहेत. साध्या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमांप्रमाणे 'कमजोर कडी कौन?' वगैरे सारखे माणसांच्या भावना खूपच बटबटीत पणे दाखवणारे कार्यक्रम यांत आहेत. ५. शौर्य, धाडस, भीती वगैरे - - ए क्स एन वरचा 'फियर फॅक्टर', सोनी वरचा वादग्रस्त 'बिग-ब्रदर', एम्-टीवी वरचा 'एम्-टीवी रोडीज' ६. न्युज चॅनल वरचे काही कार्यक्रम - 'वारदात', 'इन्स्पेक्टर ... ' (नाव विसरलो) आणि 'इंडिया टीवी सारखे न्युज चॅनल! जगभर चॅनल्स रियॅलिटी शोजवर नवे नवे प्रयोग करीत आहेत. त्यांच्या भारतीयकरणातून आपल्याला अशा अजुनही भडक, मुर्खपणे सादर केलेले कार्यक्रम पाहयाला मिळणार हे नक्की. असो. यात सहभागी स्पर्धकांचे साधारणपणे दोन प्रकार पडतात - १. या सर्व प्रकारावर मनापासुन विश्वास ठेवणारे आणि त्यात आपल्यासाठी उज्वल संधी आहे असे मानणारे (हे लोक जीव तोडुन गाताना/नाचताना किंवा प्रयत्न करताना दिसतात.) २. या प्रकारातून आपल्याला प्रसिद्धी मिळेल, पैसा मिळेल या भावनेने आलेले (हे लोक अशा शोजमधे भडक पणे वागतात, चॅनलवाले अशांना हाताशी धरुन हिडिस नाटके पार पाडतात.) पण सहभागी स्पर्धक, चॅनलवाले यापेक्षा प्रेक्षक हेच रियॅलिटी शोजमधे सर्वात मध्यभागी भुमिका पार पाडतात. उपलब्ध स्पर्धकांपैकी प्रत्येक जण(जणी) मधे प्रेक्षक कुठे-ना-कुठे रिलेट करत असतात. हे 'रिलेट' करणे - स्पर्धकाच्या बॅकग्राऊंड वर, वयावर, दिसण्यावर, राहण्याच्या ठिकाणावर (हा/ही पुण्याचा/ची, कोल्हापुरचा/ची, नागपुरचा/ची वगैरे) आणि मग स्पर्धा/शो ज्या प्रकारची असेल त्या 'गुणावर'! एकदा का ही 'रिलेट' होण्याची प्रक्रिया पार पडली की, प्रेक्षक तो/ती स्पर्धक जिंकावा/वी किंवा हरावा/वी (हे त्या शो च्या फॉरमॅट वर ठरते) या साठी डोके चालवू लागतात. मग ऑफिस मधे, रेल्वेत, प्रवासात, इकडे-तिकडे वागताना-बोलताना इर्षेने चर्चा, वाद्-विवाद यात प्रेक्षक गुंतु लागतात. निर्णायक क्षणी एस एम एस हे तर एक सर्वात प्रभावी शस्त्र ठरते. यातुन शो ची लोकप्रियता वाढत राहते आणि 'चुरस' निर्माण होते. ह्यात आणखी रंग आणण्यासाठी चॅनलवाले नविन वाद, स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्यातील रडारड्/आनंदी क्षण वगैरे गोष्टी अगदी मन लावुन चित्रित करतात आणि विदाउट सेंसरशिप प्रक्षेपित करतात. प्रेक्षकांना आपला चॉइस किती योग्य/अयोग्य (शो च्या फॉरमॅट नुसार) हे कन्फर्म करता येते आणि स्पर्धक आपण कोणी हिरो (नायक्/नायिका) झालो आहोत ही समाधानाची, यशाची पायरी चढत राहतात. कदाचित, समाजामधे कमी होत चाललेले नायक, वाढत्या स्पर्धेमुळे निर्माण झालेली असुरक्षितता (अपयशात आणि यशातही), निर्णय प्रक्रियांमधे कमी होत चाललेले सामान्य माणसाचे स्थान आणि समाजात प्रसिध्दीचे वाढते वलय यामुळे असे रिअलीटी शोज जोरात चालतात आणि चालत राहतील असे मला वाटते

In reply to by अभिजीत

विसोबा खेचर 22/09/2008 - 01:24
छ्या! काय साला जमाना बदलला आहे! आमच्या लहानपणी मुंबई दूरदर्शन केन्द्राची फक्त एकच वाहिनी, तीदेखील संध्याकाळी ६ ते रात्री १० इतकाच वेळ पाहायला मिळत असे ते किती बरे होते! तात्या.
लेखनविषय:
राम राम मंडळी, मी एकंदरीतच दूरदर्शन आणि त्यावरचे रिऍलिटी शोज फारच कमी पाहातो, किंबहुना पाहातच नाही. आज साला सन्डे होता. दुपारी जेवल्यावर सहज म्हणून दूरदर्शन संच सुरू केला. ष्टार प्लस वाहिनीवर कुठलीशी एक जोडी एका ध्वनिमुद्रणावर नाचत होती. प्रेक्षक मंडळी बसली होती. तीन परिक्षक तो नाच बघत होते. (नंतर मला कळले की त्या कार्यक्रमाचे नाव 'आजा माहिवे..' असे होते.) "अच्छा! म्हणजे नृत्याच्या कुठल्याश्या स्पर्धा सुरू दिसताहेत. बघुया तरी..!" असा मनाशी विचार करून मी तो कार्यक्रम पाहाणे सुरू ठेवले.

डोळ्याचं पारणं फेडा! ... अजुन काय काय ...?

baba ·

विसोबा खेचर 19/09/2008 - 17:04
डोळ्याचं पारणं फेडा! या नावाने आपण नेहेमिच चान्गली छायाचित्रे पाहतो.. ती कोण प्रकषित करतो(ते) ते माहित नाहि... खरंच कोण प्रकाशित करतो ते माहीत नाही! :) ... पण छान असतात... सहमत आहे! :) तात्या.

विसोबा खेचर 19/09/2008 - 17:04
डोळ्याचं पारणं फेडा! या नावाने आपण नेहेमिच चान्गली छायाचित्रे पाहतो.. ती कोण प्रकषित करतो(ते) ते माहित नाहि... खरंच कोण प्रकाशित करतो ते माहीत नाही! :) ... पण छान असतात... सहमत आहे! :) तात्या.
लेखनप्रकार
डोळ्याचं पारणं फेडा! या नावाने आपण नेहेमिच चान्गली छायाचित्रे पाहतो.. ती कोण प्रकषित करतो(ते) ते माहित नाहि... पण छान असतात... ह्या सदरामध्ये आपल्याला अजुन कोण कोणती छायाचित्रे पहावयाची ते इथे सान्गावे..... आपली इच्छा कुणीतरी पुर्ण करेल ही आशा बाळ्गतो.. त्याच बरोबर जर एखाद्याला वाटत असेल की आपले एखादे छायाचित्र मुखप्रुष्ठावर यावे.. तर ह्याचि काय सोय आहे का? मला खालील विषयावरिल छायाचित्रे पहायला आवडतिल.... पर्वत रान्गा ग्रामिण जीवन धार्मिक स्थळे आकाश - अन्तराळ अँनिमेटेड

बिहारी कणा .. (कुसुमाग्रजांची क्षमा मागून)

उपटसुंभ ·

अनिल हटेला 15/09/2008 - 14:23
लढ बापू ~~~~~ बाकी मतीतार्थ आवडला~~~~ लै भारी............................. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

फटू 16/09/2008 - 06:49
इथल्या मातीत राहून, इथल्या मातीत उगवणारं अन्न खाऊन त्याच मातीशी बेईमान होणा-यांना अशीच "पळता भुई थोडी" केली पाहीजे... सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

ग्रीष्म 17/09/2008 - 14:06
पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी. कपडे होते कर्दमलेले, डोळ्यामध्ये पाणी, क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून, राज ठाकरेची मराठी पोर गेली स्टॉलवर येऊन. गणपतीच्या मिरवणुकीसारखी नाच नाच नाचली. मोकळ्या हाती जातील कशी,माझी बायको मात्र वाचली. गाडी फुटली, चूल विझली, होत नव्हत गेले . तिकिटासाठी म्हणून हातावर थोडे पैसे त्यांनी दिले. कारभारणीला घेऊन संगे, बघा आता पळतो आहे. उद्याच तिकीट काढतो आहे आणि बिहार गाठतो आहे. हात ज़रा वर जाताच हसत हसत उठला. अजुन नको मार मला एक प्रश्न मणी दाटला . आपण सगळे भारतीय मग आमचा काय गुन्हा ? मोडुन पडलाय आता संसार आणखी मोडू नका कणा. म्हटलं, "मग सोडा युपी दिन,छट पूजा " निकशुन सांगा तुमच्या नेत्याना तुम्ही तिकडे यूपी अन बिहार मधे तुमची आय घाला!!!!!! इथे तुमचे काय काम नाय आन जोर जोरात रोज 'जय महाराष्ट्र' म्हणा..!" फक्त 'जय महाराष्ट्र' म्हणा..!"

अनिल हटेला 15/09/2008 - 14:23
लढ बापू ~~~~~ बाकी मतीतार्थ आवडला~~~~ लै भारी............................. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

फटू 16/09/2008 - 06:49
इथल्या मातीत राहून, इथल्या मातीत उगवणारं अन्न खाऊन त्याच मातीशी बेईमान होणा-यांना अशीच "पळता भुई थोडी" केली पाहीजे... सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

ग्रीष्म 17/09/2008 - 14:06
पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी. कपडे होते कर्दमलेले, डोळ्यामध्ये पाणी, क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून, राज ठाकरेची मराठी पोर गेली स्टॉलवर येऊन. गणपतीच्या मिरवणुकीसारखी नाच नाच नाचली. मोकळ्या हाती जातील कशी,माझी बायको मात्र वाचली. गाडी फुटली, चूल विझली, होत नव्हत गेले . तिकिटासाठी म्हणून हातावर थोडे पैसे त्यांनी दिले. कारभारणीला घेऊन संगे, बघा आता पळतो आहे. उद्याच तिकीट काढतो आहे आणि बिहार गाठतो आहे. हात ज़रा वर जाताच हसत हसत उठला. अजुन नको मार मला एक प्रश्न मणी दाटला . आपण सगळे भारतीय मग आमचा काय गुन्हा ? मोडुन पडलाय आता संसार आणखी मोडू नका कणा. म्हटलं, "मग सोडा युपी दिन,छट पूजा " निकशुन सांगा तुमच्या नेत्याना तुम्ही तिकडे यूपी अन बिहार मधे तुमची आय घाला!!!!!! इथे तुमचे काय काम नाय आन जोर जोरात रोज 'जय महाराष्ट्र' म्हणा..!" फक्त 'जय महाराष्ट्र' म्हणा..!"
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी. कपडे होते कर्दमलेले, डोळ्यामध्ये पाणी, क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून, राजभैय्याची माणसं परवा गेली स्टॉलवर येऊन. गणपतीच्या मिरवणुकीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जातील कशी, घरची मात्र वाचली. गाडी फुटली, चूल विझली, होत्याचे नव्हते झाले. तिकिटासाठी म्हणून थोडे पैसे बाकी ठेवले. कारभारणीला घेऊन संगे, बघा आता पळतो आहे. उद्याच तिकीट काढतो आहे आणि बिहार गाठतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत पण थोडा एकटेपणा वाटला. मोडुन पडलाय संसार आणखी मोडू नका कणा. म्हटलं, "मग सोडा युपी दिन, 'जय महाराष्ट्र' म्हणा..!" -- अभिजीत दाते