मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर...२

श्रावण मोडक ·

सुनील 28/11/2008 - 18:17
श्रावण सर, तुमचा रोख हा पॅलेस्टीनींवरील इस्रायली सत्ता, काश्मिर खोर्‍यातील भारताची सत्ता आणि चेचेन्यावरील रशियाची सत्ता इ. वर आहे, हे उघड. जरा वेळ द्या. डोकं खरोखरच थंड झाल्यावर सविस्तर प्रतिसाद देईन. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अभिजीत 29/11/2008 - 00:17
खूपच चांगला लेख. सध्याच्या परिस्थितीत इतकं संयमी आणि सर्वांगिण लिहिल्याबद्दल धन्यवाद. इतकी वर्षं दहशतवादाला आपण तोंड देत आहोत. काश्मिर, पंजाब, उत्तर-पुर्व भारत इथला दहशतवादाला शक्यतो लष्करी ताकतीने उत्तर देण्यात आले. सीमाभागातील दहशतवाद आता नागरी भागात पसरु लागला आहे हे या नव्या हल्ल्यातून सिद्ध होतंय. जसं हे युद्ध व्यापक बनलं आहे तशीच उपाययोजना ही तितकीच व्यापक बनवावी लागेल. आर्थिक, सांस्कृतिक, राष्ट्रिय आणि धार्मिक अशा चढत्या भाजणीच्या फरकांचे संदर्भ यात आणावे लागतील. सॅम्युअल हंटिग्टन यांच्या 'क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन' चा संदर्भ या चर्चेसाठी उपयोगी पडु शकतो. (अर्थात, अमेरिकेच्या युद्धखोरपणाचे उदात्तिकरण हा जरी या पुस्तकावरचा आक्षेप असला तरीही ... ) - अभिजीत

मुक्तसुनीत 29/11/2008 - 03:01
लेख आवडला. मुद्देसूद वाटला. त्यात मांडलेल्या अनेक मुद्द्यांपैकी , सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांचा परामर्श घेणे योग्य. धर्माचा आधार घेऊन या संघटनांची बाधणी होत असल्याने हा सारा प्रकार म्हणजे इस्लामी दहशतवाद असे आजवर सारेच मानत आले आहेत. पण ते तितकेच आहे का? किंवा खरोखर हा इस्लामी दहशतवाद आहे का? मूळ हेतू राजकीय आहे ("स्वातंत्र्य", "राष्ट्रउभारणी", "परकीय ताबा संपवणे") हे ध्यानी घेतले तर त्याला असलेला धर्माचा आधार हा मुखवट्यासारखा ठरतो. अनुयायी मिळवण्यासाठीचा धर्माचा आधार सोडला तर या युद्धाला धर्माची संदर्भचौकट नाही. हे ध्यानी घेतले तर या हत्याराचा सामना करण्यासाठी आधी म्हटल्याप्रमाणे त्याच्या मेंदूपर्यंत जावे लागेल. हा मेंदू राष्ट्रविहीन आहे हे सत्य स्वीकारणे आता तरी आवश्यक झाले आहे. हा मेंदू म्हणजेच इस्लामचा मुखवटा घेत विशिष्ट राजकीय हेतूंसाठी युद्ध मांडून बसणारे घटक. साध्या भाषेत सांगावयाचे तर मुल्ला-मौलवी, अनेक देशांत कागदोपत्री असलेल्या सरकारव्यवस्थेतील त्यांची प्रभावळ. मला वाटते, वरील वाक्ये आणि त्यात मांडलेले मुद्दे म्हणजे या लेखाचा "हार्ट ऑफ द मॅटर". बाकीचे अनेक उपमुद्दे आणि महितीचे घटक या मुख्य मुद्द्याला पूरक आहेत(असे मला वाटले). दहशतीच्या कारवायांचा पाया राजकीय आहे , हे मला काही पुरते पटलेले नाही. एखाद्या गोष्टीला , राजकीय पाया असणे म्हणजे काय हे आपण समजावून घेतले पाहिजे. हजारो उदाहरणांतून १-२ उदाहरणे पाहू. मराठवाडा विद्यापीठ नामांतर हा मुद्दा राजकीय होता. म्हणजे काय ? तर तो मुद्दा लावून धरण्यामागे , त्याचे समर्थन करण्या वा विरोध करण्यामागे राजकीय उद्दिष्ट होते ते महाराष्ट्रातील दलित-दलितेतर मतांना ओढून घेण्याचे. याची परिणती शेवटी निवडणूक , सत्ताग्रहणात किंवा सत्तेत वाटा मिळण्यात व्हायची होती. हाच मुद्दा राज ठाकरे यांचा. उत्तर भारतीय काय अमिताभ बच्चन काय , हे मुद्दे काही नवे नव्हते , किंवा त्याबाबतच्या प्रश्नांनी काही वेगळे वळणही घेतले नव्हते. तर एका पोकळीतून राज यांनी प्रश्न आहेत असे अधोरेखित केले. समाजाचे ध्रुवीकरण केले. याची परिणती मतांमधे होणार. सत्तेच्या समीकरणात राज ठाकरे येणार. जास्त हिंसाचारी उदाहरणे घ्यायची तर आसामातील विद्द्यार्थ्यांचे घेऊ. काही वर्षांपूर्वी त्याला अतिशय गंभीर वळण लागलेले होते. पण त्याची परिणती राजकीय सत्ता मिळवण्यात झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याबद्दल बोलू. क्रांतिकारकांच्या बलिदानाबद्दल आपल्याला अभिमान वाटतो. त्यांचे आपण नेहमी स्मरण करतो. एक व्यक्ती , एक भारतीय म्हणून मलाही तसे वाटतेच. भगतसिंग, आझाद , वासुदेव बळवंत , चापेकर या सगळ्यांबद्दल इतरांप्रमाणे मलाही आदर आहे, देशाकरता ते शहीद झाले असेच वाटते. पण एकूणा राजकीय घडामोडींमधे त्यांच्या कामामुळे काही निर्णायक फरक पडला काय ? त्यांच्या कामाचा पाया राजकीय आहे असे म्हणता येईल कदाचित. कारण त्यांना खरोखरच राजकीय सत्तांतरण हवे होते. याच प्रकारे , एकेकाळाच्या आयर्लंडमधील दहशतवादामागे जे चाललेले आहे त्याचे स्वरूप राजकीय होते असे म्हणायला जागा आहे. माझ्या अंधुक माहितीप्रमाणे या कारवायांच्या अंती आयर्लंड आणि यूके मधे सत्तेच्या वाटपाबद्दल आणि सार्वभौमत्त्वाबद्दल समझौता झाला. (चूभूद्याघ्या) तात्पर्य काय ? की एखादे हिंसक/अहिंसक सामूहिक कृत्य करताना , त्याचा "पाया राजकीय" असतो , तेव्हा त्याचे उद्दिष्ट पोलिटीकल प्रोसेसशी मेळ खाणारे असते. जगभर चालणार्‍या इस्लामी दहशतवादाला अशी राजकीय चौकट आहे असे मला म्हणवत नाही. रशियन प्रजासत्ताकांपासून अमेरिकेपर्यंत , भारतापासून अफ्रिकेतील देशांपर्यंत , युरोपमधे लंडन, स्पेन मधे , ऑस्ट्रेलियन बेटांमधे जे घडले आहे , घडते आहे त्यात एक आणि एकच कॉमन धागा आहे : इस्लामाचे कडवे, जिहादी स्वरूप. आयर्लंड मधील दहशतवाद्यानी भारतात हल्ले केले नाहीत. सावरकर वगैरेंनी आपल्या क्रांतिकारक कारवाया इंगंडपुरत्या सीमित ठेवल्या. इस्लामी दहशतवादाचे तसे नाही. "इस्लाम खतरेमे" आहे असे त्याना वाटते म्हणून त्याचे परिणाम जगभर होतात. सर्व मुस्लिम दहशतवादी नक्कीच नसतात , एक टक्क्याच्या अगदी छोट्या हिस्शाइतकेच मुसलमान दहशतवादी असतील. पण सर्व दहशतवादी मात्र मुसलमान असतात. असे असेल तर दहशतवादाचे स्वरूप धर्माधिष्ठित नाही असे कसे म्हणायचे ? जिहाद आणि हिंसाचार ही इस्लामची शिकवण नाही , इस्लाममधून असे निष्कर्ष काढणे चुकीचे आहे अशी एक मतप्रणाली आहे. घटकाभर जर ती खरी मानली तरी , "मिस्-इंटरप्रिटेशन" केले आहे ते इस्लामचेच , आणि ते करणार्‍या घटकांमधला कॉमन धागा म्हणजे ते सगळे मुसलमान आहेत , हाच. तेव्हा लेखाचा हा जो आधारभूत मुद्दा आहे तो मला पटलेला नाही आणि तो का पटला नाही याची मीमांसा वर दिलेली आहे.

विसुनाना 29/11/2008 - 13:20
लेखकाने मूलगामी विचार करून हा लेख लिहिला आहे. लेख विचारप्रवर्तक आहे यात वाद नाही. काही मुद्दे जरूर सहमत होण्यासारखे आहेत. तरीही या लेखात व्यक्त झालेल्या विचारांच्या मूळ गाभ्याशी मात्र दुर्दैवाने असहमती प्रगट करावी लागत आहे. या लेखात व्यक्त झालेल्या मतांना समर्पकपणे खोडून काढण्यासाठी एक सखोल लेख लिहावा लागेल. त्यावर विचार करत आहे. सध्या प्रत्येक मुद्दा घेत नाही.
होणारा हल्ला त्यांच्या धर्माला लक्ष्य करून होत नाही तर "राज्य" या संकल्पनेला लक्ष्य करून होत आहे.
अनुयायी मिळवण्यासाठीचा धर्माचा आधार सोडला तर या युद्धाला धर्माची संदर्भचौकट नाही. हे ध्यानी घेतले तर या हत्याराचा सामना करण्यासाठी आधी म्हटल्याप्रमाणे त्याच्या मेंदूपर्यंत जावे लागेल. हा मेंदू राष्ट्रविहीन आहे हे सत्य स्वीकारणे आता तरी आवश्यक झाले आहे. हा मेंदू म्हणजेच इस्लामचा मुखवटा घेत विशिष्ट राजकीय हेतूंसाठी युद्ध मांडून बसणारे घटक.
प्रतिस्पर्ध्याची राजकीय उद्दिष्ट्ये संपवण्याऐवजी त्यामागील कारणांचा नायनाट करणे हे खरे राजकीय उद्दिष्ट्य अशा कोणत्याही युद्धामागे असले पाहिजे. तसे करावयाचे झाले तर आमूलाग्र धोरणबदल हा एकमेव पर्याय संबंधित सर्व घटकांपुढे येतो. इथेच खरी गोम आहे. कारण असा आमूलाग्र धोरणबदल केवळ राजकीय आघाडीवर होऊन चालणार नाही. त्यामागे सांस्कृतीक, आर्थीक यासारख्या जीवनाच्या इतर क्षेत्रांचाही विचार आवश्यक ठरतो. आणि सध्याच्या परिस्थितीत तरी ती तयारी कोणाचीच दिसत नाही.
तो करावयाचा असेल तर आधी मुखवट्याचा फैसला करावा लागेल.
हे काही मुद्दे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून अमान्य आहेत.

सुनील 29/11/2008 - 14:53
"सुईच्या अग्रावर मावेल एवढी जमीनही पांडवांना देणार नाही", ही दुर्योधनाची गर्जना महाभारतीय युद्धाला कारणीभूत ठरली. मातृभूमीचे स्वातंत्र्य हा जगातील बर्‍याच युद्धांचे कारण आहे. इथे मातृभूमी या शब्दाचा अर्थ आधुनिक नेशन-स्टेट या संकल्पनेत बसेलच असे नाही. पांडवांना "त्यांची" भूमी कौरवांनी अन्यायाने बळकावली असे वाटले. अर्वाचिन काळात तीच भावना श्रीलंकेतील तामिळींची, आयरीश लोकांची, असमियांची, पॅलेस्टीनींची आणि काश्मिर खोर्‍यातील मुस्लीमांची आहे. त्यांना वाटणारा "अन्याय" हा खरा अथवा आभासी (पर्सीव्ड) असू शकतो. पण ती भावना आहे हे नाकारता येणार नाही. "आपली" भूमी ही दुसर्‍याच्या जोखडातून मुक्त करणे, हे उद्दिष्ट्य राजकीयच आहे. ते गाठण्यासाठी चोखाळलेले मार्ग जरी विविध समुदायांनी वेगवेगळे अनुसरले असले, तरी अंतीमतः त्यावर राजकीय तोडगा हाच दीर्घकालीन उपाय आहे, यावर दुमत नसावे. पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर जर्मनीवर ज्या लाजीरवाण्या अटी लादल्या गेल्या होत्या, त्यातच दुसर्‍या महायुद्धाची बीजे रोवली गेली होती. वास्तविक दुसर्‍या महायुद्धातही जर्मनीचा निर्णायक पराभव झाला होता, पण यात तिसर्‍या महायुद्धाची बीजे नव्हती. कारण देश जरी विभागला गेला असला तरी बेचिराख झालेल्या जर्मनीला (आणि जपानलाही) पुन्हा उभे राहण्यासाठी अमेरिकेने भरीव अशी आर्थिक मदत दिली होती. यालाच आपण विन-विन सिच्युएशन म्हणूयात का? लष्करी प्रश्नांवर लष्करी उत्तर, हे ठीकच. पण राजकीय प्रश्नावर उत्तर राजकीयच हवे. आयर्लंडच्या प्रश्नावर जसे विन-विन पद्धतीने तोडगा काढला गेला तसाच जर पॅलेस्टीन आणि काश्मिरवर काढला गेला तरच हा "इस्लामी" दहशतवाद आटोक्यात येईल. काही महिन्यांपूर्वी मी इथे काश्मिरवर एक लेख टाकला होता. त्यातील काही वाक्ये पुन्हा उद्धृत करतो - सर्वप्रथम हे लक्षात ठेवावे लागेल की, काश्मिर हा राजकीय प्रश्न आहे त्यामुळे त्याचे राजकीय उत्तरच शोधावे लागेल. लष्करी उपायांनी फारतर काश्मिरच्या भूभागावर ताबा ठेवता येईल पण तेथील जनतेला भारताच्या बाजूने वळवता येणार नाही. शेवटी प्रदेश म्हणंजे त्या प्रदेशातील माणसे, केवळ जमीन नव्हे. १) अधिक स्वायत्तता देणे - २) लष्करी जांच कमी करणे - ३) घट्ट आर्थिक संबंध निर्माण करणे - ४) देशाचे स्थान उंचावणे - एक वेगळा विचार करण्यास चालना देणारा लेख लिहिल्याबद्दल श्रावणसरांचे अभिनंदन! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अनंत छंदी 29/11/2008 - 15:05
श्रावणजी कालचा हल्ला हा केवळ एका देशाचा प्रश्न नाही तर तो आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे हा तुमचा मुद्दा १०० टक्के बरोबर आहे. हिरव्या दहशतवादाने सार्‍या जगाला वेठीस धरले आहे, त्यामुळे जगातील सर्व देशांनी या दहशतवादाविरुद्ध संयुक्त आघाडी उघडली पाहिजे. आपल्या देशात "त्यांचे" इतके लाड चालू असतानाही हे दहशतवादी त्यांचा छळ थांबवा अशी मागणी करीत असतील तर ती बाब गंभीर आहे. यावेळी सरदार पटेलांची आठवण येते आहे. फाळणीच्यावेळी पाकिस्तानातील हिंदूंवर अनन्वीत अत्याचार सुरू असताना त्यांनी केलेली एक कृती पुरेशी ठरली होती.

विजय राणे 29/11/2008 - 16:52
श्री मोडक आपला लेख वाचला. आपण लष्करात वगैरे होतात का की आहात? एखाद्या युद्धात आपण भाग घेतला आहे का? की केवळ वाचलेल्या माहितीवर विश्‍लेषण केले आहे? हे विचारण्याचा कारण असे की काही विधाने ठोस वाटतात आणि खूपशी कच्ची. हे नवे हत्यार थोडे पूर्वनियोजन केले तर प्रभावी ठरते. हे पूर्वनियोजन बॉम्ब पेरण्याइतके सखोल गरजेचे नाही. त्या प्रकरणात बॉम्ब तयार करणेच हेच एक जोखमीचे काम असते. येथे ते नाही. तयार सामग्री घेऊन केलेला हल्ला असे हे स्वरूप आहे. लक्ष्य, कालावधी, अनुयायी या तीन बाबी असतील तर शस्त्रे पुरवणे, दारूगोळा पुरवणे सोपे ठरते. ग्रेनेडचा वापर असल्याने प्रभावक्षमता वाढते. अनेकांना असे वाटते की या हल्ल्यामागे सखोल नियोजन आहे. त्याची गरजच नाही. हे विधान फार धाडसाचे वाटते. हल्ल्यासाठी सखोल नियोजनाची गरज नाही, असा आपला दावा आहे. तो फारच पोकळ आणि बालीश वाटतो. कारण या दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे मुंबईत येण्याची गेल्याच वर्षी रंगीत तालिम केल्याचे वाचनात आले आहे. आणि गेली साठ सात त्यांनी सुरक्षा यंत्रणेला झुंजत ठेवले आहे. त्यामुळे ते सुचेल तसे खचितच वागले वागले नसतील. त्यामुळे नियोजनाची गरज नाही, असे म्हणणे अयोग्य ठरते आणि आपण हा लेख टाइमपास म्हणून लिहिला की काय, अशी शंकाही वाटू लागते.

जीएस 29/11/2008 - 20:46
एक मुद्देसूद लेख लिहायचा उत्तम प्रयत्न केला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय इतिहास व वस्तुस्थिती याच्या फारच अपुर्‍या आकलनापोटी, वा पुरेशा अभ्यासाअभावी फार मोठे निष्कर्ष बेधडकपणे मांडले गेले आहेत असे लेख वाचून वाटते. विसूनाना यांनीही मु़ख्य गाभ्यातील विसंगतीवर बोट ठेवले आहेच. मात्र, विचारप्रवर्तक चर्चा कुठल्या भाषेत वा पातळीवर व्हावी याचे मात्र हा लेख चाम्गले उदाहरण आहे. धन्यवाद

सुनील 28/11/2008 - 18:17
श्रावण सर, तुमचा रोख हा पॅलेस्टीनींवरील इस्रायली सत्ता, काश्मिर खोर्‍यातील भारताची सत्ता आणि चेचेन्यावरील रशियाची सत्ता इ. वर आहे, हे उघड. जरा वेळ द्या. डोकं खरोखरच थंड झाल्यावर सविस्तर प्रतिसाद देईन. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अभिजीत 29/11/2008 - 00:17
खूपच चांगला लेख. सध्याच्या परिस्थितीत इतकं संयमी आणि सर्वांगिण लिहिल्याबद्दल धन्यवाद. इतकी वर्षं दहशतवादाला आपण तोंड देत आहोत. काश्मिर, पंजाब, उत्तर-पुर्व भारत इथला दहशतवादाला शक्यतो लष्करी ताकतीने उत्तर देण्यात आले. सीमाभागातील दहशतवाद आता नागरी भागात पसरु लागला आहे हे या नव्या हल्ल्यातून सिद्ध होतंय. जसं हे युद्ध व्यापक बनलं आहे तशीच उपाययोजना ही तितकीच व्यापक बनवावी लागेल. आर्थिक, सांस्कृतिक, राष्ट्रिय आणि धार्मिक अशा चढत्या भाजणीच्या फरकांचे संदर्भ यात आणावे लागतील. सॅम्युअल हंटिग्टन यांच्या 'क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन' चा संदर्भ या चर्चेसाठी उपयोगी पडु शकतो. (अर्थात, अमेरिकेच्या युद्धखोरपणाचे उदात्तिकरण हा जरी या पुस्तकावरचा आक्षेप असला तरीही ... ) - अभिजीत

मुक्तसुनीत 29/11/2008 - 03:01
लेख आवडला. मुद्देसूद वाटला. त्यात मांडलेल्या अनेक मुद्द्यांपैकी , सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांचा परामर्श घेणे योग्य. धर्माचा आधार घेऊन या संघटनांची बाधणी होत असल्याने हा सारा प्रकार म्हणजे इस्लामी दहशतवाद असे आजवर सारेच मानत आले आहेत. पण ते तितकेच आहे का? किंवा खरोखर हा इस्लामी दहशतवाद आहे का? मूळ हेतू राजकीय आहे ("स्वातंत्र्य", "राष्ट्रउभारणी", "परकीय ताबा संपवणे") हे ध्यानी घेतले तर त्याला असलेला धर्माचा आधार हा मुखवट्यासारखा ठरतो. अनुयायी मिळवण्यासाठीचा धर्माचा आधार सोडला तर या युद्धाला धर्माची संदर्भचौकट नाही. हे ध्यानी घेतले तर या हत्याराचा सामना करण्यासाठी आधी म्हटल्याप्रमाणे त्याच्या मेंदूपर्यंत जावे लागेल. हा मेंदू राष्ट्रविहीन आहे हे सत्य स्वीकारणे आता तरी आवश्यक झाले आहे. हा मेंदू म्हणजेच इस्लामचा मुखवटा घेत विशिष्ट राजकीय हेतूंसाठी युद्ध मांडून बसणारे घटक. साध्या भाषेत सांगावयाचे तर मुल्ला-मौलवी, अनेक देशांत कागदोपत्री असलेल्या सरकारव्यवस्थेतील त्यांची प्रभावळ. मला वाटते, वरील वाक्ये आणि त्यात मांडलेले मुद्दे म्हणजे या लेखाचा "हार्ट ऑफ द मॅटर". बाकीचे अनेक उपमुद्दे आणि महितीचे घटक या मुख्य मुद्द्याला पूरक आहेत(असे मला वाटले). दहशतीच्या कारवायांचा पाया राजकीय आहे , हे मला काही पुरते पटलेले नाही. एखाद्या गोष्टीला , राजकीय पाया असणे म्हणजे काय हे आपण समजावून घेतले पाहिजे. हजारो उदाहरणांतून १-२ उदाहरणे पाहू. मराठवाडा विद्यापीठ नामांतर हा मुद्दा राजकीय होता. म्हणजे काय ? तर तो मुद्दा लावून धरण्यामागे , त्याचे समर्थन करण्या वा विरोध करण्यामागे राजकीय उद्दिष्ट होते ते महाराष्ट्रातील दलित-दलितेतर मतांना ओढून घेण्याचे. याची परिणती शेवटी निवडणूक , सत्ताग्रहणात किंवा सत्तेत वाटा मिळण्यात व्हायची होती. हाच मुद्दा राज ठाकरे यांचा. उत्तर भारतीय काय अमिताभ बच्चन काय , हे मुद्दे काही नवे नव्हते , किंवा त्याबाबतच्या प्रश्नांनी काही वेगळे वळणही घेतले नव्हते. तर एका पोकळीतून राज यांनी प्रश्न आहेत असे अधोरेखित केले. समाजाचे ध्रुवीकरण केले. याची परिणती मतांमधे होणार. सत्तेच्या समीकरणात राज ठाकरे येणार. जास्त हिंसाचारी उदाहरणे घ्यायची तर आसामातील विद्द्यार्थ्यांचे घेऊ. काही वर्षांपूर्वी त्याला अतिशय गंभीर वळण लागलेले होते. पण त्याची परिणती राजकीय सत्ता मिळवण्यात झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याबद्दल बोलू. क्रांतिकारकांच्या बलिदानाबद्दल आपल्याला अभिमान वाटतो. त्यांचे आपण नेहमी स्मरण करतो. एक व्यक्ती , एक भारतीय म्हणून मलाही तसे वाटतेच. भगतसिंग, आझाद , वासुदेव बळवंत , चापेकर या सगळ्यांबद्दल इतरांप्रमाणे मलाही आदर आहे, देशाकरता ते शहीद झाले असेच वाटते. पण एकूणा राजकीय घडामोडींमधे त्यांच्या कामामुळे काही निर्णायक फरक पडला काय ? त्यांच्या कामाचा पाया राजकीय आहे असे म्हणता येईल कदाचित. कारण त्यांना खरोखरच राजकीय सत्तांतरण हवे होते. याच प्रकारे , एकेकाळाच्या आयर्लंडमधील दहशतवादामागे जे चाललेले आहे त्याचे स्वरूप राजकीय होते असे म्हणायला जागा आहे. माझ्या अंधुक माहितीप्रमाणे या कारवायांच्या अंती आयर्लंड आणि यूके मधे सत्तेच्या वाटपाबद्दल आणि सार्वभौमत्त्वाबद्दल समझौता झाला. (चूभूद्याघ्या) तात्पर्य काय ? की एखादे हिंसक/अहिंसक सामूहिक कृत्य करताना , त्याचा "पाया राजकीय" असतो , तेव्हा त्याचे उद्दिष्ट पोलिटीकल प्रोसेसशी मेळ खाणारे असते. जगभर चालणार्‍या इस्लामी दहशतवादाला अशी राजकीय चौकट आहे असे मला म्हणवत नाही. रशियन प्रजासत्ताकांपासून अमेरिकेपर्यंत , भारतापासून अफ्रिकेतील देशांपर्यंत , युरोपमधे लंडन, स्पेन मधे , ऑस्ट्रेलियन बेटांमधे जे घडले आहे , घडते आहे त्यात एक आणि एकच कॉमन धागा आहे : इस्लामाचे कडवे, जिहादी स्वरूप. आयर्लंड मधील दहशतवाद्यानी भारतात हल्ले केले नाहीत. सावरकर वगैरेंनी आपल्या क्रांतिकारक कारवाया इंगंडपुरत्या सीमित ठेवल्या. इस्लामी दहशतवादाचे तसे नाही. "इस्लाम खतरेमे" आहे असे त्याना वाटते म्हणून त्याचे परिणाम जगभर होतात. सर्व मुस्लिम दहशतवादी नक्कीच नसतात , एक टक्क्याच्या अगदी छोट्या हिस्शाइतकेच मुसलमान दहशतवादी असतील. पण सर्व दहशतवादी मात्र मुसलमान असतात. असे असेल तर दहशतवादाचे स्वरूप धर्माधिष्ठित नाही असे कसे म्हणायचे ? जिहाद आणि हिंसाचार ही इस्लामची शिकवण नाही , इस्लाममधून असे निष्कर्ष काढणे चुकीचे आहे अशी एक मतप्रणाली आहे. घटकाभर जर ती खरी मानली तरी , "मिस्-इंटरप्रिटेशन" केले आहे ते इस्लामचेच , आणि ते करणार्‍या घटकांमधला कॉमन धागा म्हणजे ते सगळे मुसलमान आहेत , हाच. तेव्हा लेखाचा हा जो आधारभूत मुद्दा आहे तो मला पटलेला नाही आणि तो का पटला नाही याची मीमांसा वर दिलेली आहे.

विसुनाना 29/11/2008 - 13:20
लेखकाने मूलगामी विचार करून हा लेख लिहिला आहे. लेख विचारप्रवर्तक आहे यात वाद नाही. काही मुद्दे जरूर सहमत होण्यासारखे आहेत. तरीही या लेखात व्यक्त झालेल्या विचारांच्या मूळ गाभ्याशी मात्र दुर्दैवाने असहमती प्रगट करावी लागत आहे. या लेखात व्यक्त झालेल्या मतांना समर्पकपणे खोडून काढण्यासाठी एक सखोल लेख लिहावा लागेल. त्यावर विचार करत आहे. सध्या प्रत्येक मुद्दा घेत नाही.
होणारा हल्ला त्यांच्या धर्माला लक्ष्य करून होत नाही तर "राज्य" या संकल्पनेला लक्ष्य करून होत आहे.
अनुयायी मिळवण्यासाठीचा धर्माचा आधार सोडला तर या युद्धाला धर्माची संदर्भचौकट नाही. हे ध्यानी घेतले तर या हत्याराचा सामना करण्यासाठी आधी म्हटल्याप्रमाणे त्याच्या मेंदूपर्यंत जावे लागेल. हा मेंदू राष्ट्रविहीन आहे हे सत्य स्वीकारणे आता तरी आवश्यक झाले आहे. हा मेंदू म्हणजेच इस्लामचा मुखवटा घेत विशिष्ट राजकीय हेतूंसाठी युद्ध मांडून बसणारे घटक.
प्रतिस्पर्ध्याची राजकीय उद्दिष्ट्ये संपवण्याऐवजी त्यामागील कारणांचा नायनाट करणे हे खरे राजकीय उद्दिष्ट्य अशा कोणत्याही युद्धामागे असले पाहिजे. तसे करावयाचे झाले तर आमूलाग्र धोरणबदल हा एकमेव पर्याय संबंधित सर्व घटकांपुढे येतो. इथेच खरी गोम आहे. कारण असा आमूलाग्र धोरणबदल केवळ राजकीय आघाडीवर होऊन चालणार नाही. त्यामागे सांस्कृतीक, आर्थीक यासारख्या जीवनाच्या इतर क्षेत्रांचाही विचार आवश्यक ठरतो. आणि सध्याच्या परिस्थितीत तरी ती तयारी कोणाचीच दिसत नाही.
तो करावयाचा असेल तर आधी मुखवट्याचा फैसला करावा लागेल.
हे काही मुद्दे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून अमान्य आहेत.

सुनील 29/11/2008 - 14:53
"सुईच्या अग्रावर मावेल एवढी जमीनही पांडवांना देणार नाही", ही दुर्योधनाची गर्जना महाभारतीय युद्धाला कारणीभूत ठरली. मातृभूमीचे स्वातंत्र्य हा जगातील बर्‍याच युद्धांचे कारण आहे. इथे मातृभूमी या शब्दाचा अर्थ आधुनिक नेशन-स्टेट या संकल्पनेत बसेलच असे नाही. पांडवांना "त्यांची" भूमी कौरवांनी अन्यायाने बळकावली असे वाटले. अर्वाचिन काळात तीच भावना श्रीलंकेतील तामिळींची, आयरीश लोकांची, असमियांची, पॅलेस्टीनींची आणि काश्मिर खोर्‍यातील मुस्लीमांची आहे. त्यांना वाटणारा "अन्याय" हा खरा अथवा आभासी (पर्सीव्ड) असू शकतो. पण ती भावना आहे हे नाकारता येणार नाही. "आपली" भूमी ही दुसर्‍याच्या जोखडातून मुक्त करणे, हे उद्दिष्ट्य राजकीयच आहे. ते गाठण्यासाठी चोखाळलेले मार्ग जरी विविध समुदायांनी वेगवेगळे अनुसरले असले, तरी अंतीमतः त्यावर राजकीय तोडगा हाच दीर्घकालीन उपाय आहे, यावर दुमत नसावे. पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर जर्मनीवर ज्या लाजीरवाण्या अटी लादल्या गेल्या होत्या, त्यातच दुसर्‍या महायुद्धाची बीजे रोवली गेली होती. वास्तविक दुसर्‍या महायुद्धातही जर्मनीचा निर्णायक पराभव झाला होता, पण यात तिसर्‍या महायुद्धाची बीजे नव्हती. कारण देश जरी विभागला गेला असला तरी बेचिराख झालेल्या जर्मनीला (आणि जपानलाही) पुन्हा उभे राहण्यासाठी अमेरिकेने भरीव अशी आर्थिक मदत दिली होती. यालाच आपण विन-विन सिच्युएशन म्हणूयात का? लष्करी प्रश्नांवर लष्करी उत्तर, हे ठीकच. पण राजकीय प्रश्नावर उत्तर राजकीयच हवे. आयर्लंडच्या प्रश्नावर जसे विन-विन पद्धतीने तोडगा काढला गेला तसाच जर पॅलेस्टीन आणि काश्मिरवर काढला गेला तरच हा "इस्लामी" दहशतवाद आटोक्यात येईल. काही महिन्यांपूर्वी मी इथे काश्मिरवर एक लेख टाकला होता. त्यातील काही वाक्ये पुन्हा उद्धृत करतो - सर्वप्रथम हे लक्षात ठेवावे लागेल की, काश्मिर हा राजकीय प्रश्न आहे त्यामुळे त्याचे राजकीय उत्तरच शोधावे लागेल. लष्करी उपायांनी फारतर काश्मिरच्या भूभागावर ताबा ठेवता येईल पण तेथील जनतेला भारताच्या बाजूने वळवता येणार नाही. शेवटी प्रदेश म्हणंजे त्या प्रदेशातील माणसे, केवळ जमीन नव्हे. १) अधिक स्वायत्तता देणे - २) लष्करी जांच कमी करणे - ३) घट्ट आर्थिक संबंध निर्माण करणे - ४) देशाचे स्थान उंचावणे - एक वेगळा विचार करण्यास चालना देणारा लेख लिहिल्याबद्दल श्रावणसरांचे अभिनंदन! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अनंत छंदी 29/11/2008 - 15:05
श्रावणजी कालचा हल्ला हा केवळ एका देशाचा प्रश्न नाही तर तो आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे हा तुमचा मुद्दा १०० टक्के बरोबर आहे. हिरव्या दहशतवादाने सार्‍या जगाला वेठीस धरले आहे, त्यामुळे जगातील सर्व देशांनी या दहशतवादाविरुद्ध संयुक्त आघाडी उघडली पाहिजे. आपल्या देशात "त्यांचे" इतके लाड चालू असतानाही हे दहशतवादी त्यांचा छळ थांबवा अशी मागणी करीत असतील तर ती बाब गंभीर आहे. यावेळी सरदार पटेलांची आठवण येते आहे. फाळणीच्यावेळी पाकिस्तानातील हिंदूंवर अनन्वीत अत्याचार सुरू असताना त्यांनी केलेली एक कृती पुरेशी ठरली होती.

विजय राणे 29/11/2008 - 16:52
श्री मोडक आपला लेख वाचला. आपण लष्करात वगैरे होतात का की आहात? एखाद्या युद्धात आपण भाग घेतला आहे का? की केवळ वाचलेल्या माहितीवर विश्‍लेषण केले आहे? हे विचारण्याचा कारण असे की काही विधाने ठोस वाटतात आणि खूपशी कच्ची. हे नवे हत्यार थोडे पूर्वनियोजन केले तर प्रभावी ठरते. हे पूर्वनियोजन बॉम्ब पेरण्याइतके सखोल गरजेचे नाही. त्या प्रकरणात बॉम्ब तयार करणेच हेच एक जोखमीचे काम असते. येथे ते नाही. तयार सामग्री घेऊन केलेला हल्ला असे हे स्वरूप आहे. लक्ष्य, कालावधी, अनुयायी या तीन बाबी असतील तर शस्त्रे पुरवणे, दारूगोळा पुरवणे सोपे ठरते. ग्रेनेडचा वापर असल्याने प्रभावक्षमता वाढते. अनेकांना असे वाटते की या हल्ल्यामागे सखोल नियोजन आहे. त्याची गरजच नाही. हे विधान फार धाडसाचे वाटते. हल्ल्यासाठी सखोल नियोजनाची गरज नाही, असा आपला दावा आहे. तो फारच पोकळ आणि बालीश वाटतो. कारण या दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे मुंबईत येण्याची गेल्याच वर्षी रंगीत तालिम केल्याचे वाचनात आले आहे. आणि गेली साठ सात त्यांनी सुरक्षा यंत्रणेला झुंजत ठेवले आहे. त्यामुळे ते सुचेल तसे खचितच वागले वागले नसतील. त्यामुळे नियोजनाची गरज नाही, असे म्हणणे अयोग्य ठरते आणि आपण हा लेख टाइमपास म्हणून लिहिला की काय, अशी शंकाही वाटू लागते.

जीएस 29/11/2008 - 20:46
एक मुद्देसूद लेख लिहायचा उत्तम प्रयत्न केला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय इतिहास व वस्तुस्थिती याच्या फारच अपुर्‍या आकलनापोटी, वा पुरेशा अभ्यासाअभावी फार मोठे निष्कर्ष बेधडकपणे मांडले गेले आहेत असे लेख वाचून वाटते. विसूनाना यांनीही मु़ख्य गाभ्यातील विसंगतीवर बोट ठेवले आहेच. मात्र, विचारप्रवर्तक चर्चा कुठल्या भाषेत वा पातळीवर व्हावी याचे मात्र हा लेख चाम्गले उदाहरण आहे. धन्यवाद
लेखनप्रकार
(आधीच्या भागात – मुंबईवरील हल्ल्याने पुढे येत असलेल्या नव्या परिस्थितीचे आजवरचे आकलन या वरवरच्या मुद्याला धरून तयार झाले आहे, त्याच्या खोलात जाण्याचा विचार याआधी झाला नाही, कारण या वरवरच्या आकलनापोटी हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मानून तो सोडवता येईल असा एक भ्रम तयार झाला होता...) हा युद्धाचा नवा प्रकार आहे. मुंबईच्या हल्ल्यातून या संघटनांच्या हाती एक जबरदस्त प्रभावी हत्यार आले आहे. कसे ते पाहू. १. याआधी होणाऱ्या "दहशतवादी" हल्ल्यांसाठी संबंधित संघटनांना काटेकोर आणि तपशीलवार नियोजन, साधनस्रोतांची उपलब्धता आणि त्यासाठी आवश्यक संघटन उभे करावे लागत असे.

डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर...१

श्रावण मोडक ·

In reply to by मन१

नाना चेंगट 16/02/2013 - 11:51
तसे पूर्णपणे म्हणता येणार नाही. पण एकंदरीत धर्म / पंथ / संप्रदाय हे सत्ताकांक्षा या हेतूने ग्रासलेले असतात. थेट नियंत्रण नसले तरी नियंत्रकावर प्रभाव / नियंत्रण गाजवण्याची परंपरा सर्वत्र आहे. आणि राजकीय संघटना धर्माचा वापर करत असतातच

श्रावण मोडक 16/02/2013 - 11:51
हे लेखन तेव्हाच पूर्ण केले आहे. का धागा वर काढून माझी पंचाईत करताय? भाग १ भाग २ प्रतिसादांचा सारांश आणि माझे मत आणखी एक लेख

नितिन थत्ते 16/02/2013 - 15:20
त्या काळात मिपासदस्य नव्हतो त्यामुळे हे लेख वाचले नव्हते. लेख चांगले आहेतच. एक मुद्दा पूर्णपणे पटला नाही. इस्लाम हा अनुयायी मिळवण्यापुरता मुखवटा आहे आणि त्यामागचा मूळ हेतू राजकीय आहे हे खरे आहेच. पण हे पूर्णपणे खरे आहे की नाही याबाबत शंका आहे. काश्मीरमधील्या दहशतवाद्यांना पॅलेस्टाइनबद्दल काही प्रेम नसेल हे कदाचित खरे असले तरी अफगाणिस्तानाबद्दल तसे नसेलच याची खात्री नाही.

In reply to by मन१

नाना चेंगट 16/02/2013 - 11:51
तसे पूर्णपणे म्हणता येणार नाही. पण एकंदरीत धर्म / पंथ / संप्रदाय हे सत्ताकांक्षा या हेतूने ग्रासलेले असतात. थेट नियंत्रण नसले तरी नियंत्रकावर प्रभाव / नियंत्रण गाजवण्याची परंपरा सर्वत्र आहे. आणि राजकीय संघटना धर्माचा वापर करत असतातच

श्रावण मोडक 16/02/2013 - 11:51
हे लेखन तेव्हाच पूर्ण केले आहे. का धागा वर काढून माझी पंचाईत करताय? भाग १ भाग २ प्रतिसादांचा सारांश आणि माझे मत आणखी एक लेख

नितिन थत्ते 16/02/2013 - 15:20
त्या काळात मिपासदस्य नव्हतो त्यामुळे हे लेख वाचले नव्हते. लेख चांगले आहेतच. एक मुद्दा पूर्णपणे पटला नाही. इस्लाम हा अनुयायी मिळवण्यापुरता मुखवटा आहे आणि त्यामागचा मूळ हेतू राजकीय आहे हे खरे आहेच. पण हे पूर्णपणे खरे आहे की नाही याबाबत शंका आहे. काश्मीरमधील्या दहशतवाद्यांना पॅलेस्टाइनबद्दल काही प्रेम नसेल हे कदाचित खरे असले तरी अफगाणिस्तानाबद्दल तसे नसेलच याची खात्री नाही.
लेखनप्रकार
3

आर्थिक संकट आणि बचत.

रामशास्त्री ·

सर्किट 25/11/2008 - 02:30
ह्याचाच व्यत्यास करून असे म्हणता येईल, की एक रूपयाची बचत केली, तर दहा रूपयांची कमाई होईल. नाही, असे नाही म्हणता येणार. कारण, "कमाई" म्हणजे रेव्हेन्यु नाही, कमाई म्हणजे प्रॉफिट ! -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग 25/11/2008 - 03:33
व्यत्यास योग्य ठरत नाही इथे! वाचवलेला १रु. हा तुम्ही करत असलेल्या खर्चात केलेली कपात असते तो तुम्ही आधीच मिळवलेला असतो, आता तो फक्त खर्चाच्या रकान्यात न जाता बचतीच्या रकान्यात जातोय! बाकी ह्या सर्व गोष्टी सगळ्याच भारतीयांच्या रक्तातच आहेत!हे हल्लीच्या काळात फारच धाडसी विधान ठरावे! मागल्या वर्षी मॉल्समधे भटकलो होतो त्यावेळी नवीनच नोकरीला लागली असावीत अशी दिसणारी पोरे-पोरी ज्याप्रकारे सटासट कार्डावरुन खरेदी करत होती ते बघून, आपल्याकडेही अनावश्यक खरेदीची लाट मोठ्या प्रमाणावर आलेली आहे की काय असं वाटून मी खरंच बेचैन झालो होतो! त्यांची खरेदी कदाचित आवश्यक असेलही पण मला बेचैनी आली हे खरे! चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट 25/11/2008 - 05:03
क्रेडिट कार्ड वर केलेली खरेदी ही महागाईच्या काळात बचत घडवून आणते. जोवर तुम्ही महिन्याचे बिल त्या महिन्यातच भरत असाल, तर. कारण महागाईच्या काळात आजच्या रुपयाचे मूल्य महिन्याभराने घसरते. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

आनंद घारे 25/11/2008 - 03:44
काटकसरीने राहणे कायमच योग्य होते या मुख्य मुद्द्याशी मी शंभर टक्के सहमत आहे. मात्र खर्च आणि गुंतवणूक यातला फरक समजून घेणे आवश्यक आहे. नुसतेच वाचवून ठेवलेले धन भविष्यात उपयोगी पडेलच असे नाही. "कमाई" म्हणजे रेव्हेन्यु नाही, कमाई म्हणजे प्रॉफिट ! सहमत आहे. मात्र स्वयंरोजगार करणारे बहुतेक लोक ( शेतकरी, शिंपी, आचारी यासारखे) या दोन्हीत फरक करत नाहीत. सध्यापेक्षा दीडपट, दुप्पट बचत करणे अनेकांना शक्य असावे. ह्याचा परिणाम वेतन दीडपट, दुप्पट करण्यासारखा आहे - हे तितकेसे बरोबर वाटत नाही. बढती मिळून किंवा नवी नोकरी मिळून दुप्पट पगार झाला तर लगेच खर्च बरोबर दुप्पट होऊन दुप्पटच बचत होईल असे नाही. कदाचित पूर्वीचा पगार पुरतसुद्धा नसेल आणि राहणीमानात फरक केला नाही तर नव्या पगारात चांगली घसघशीत बचत करणे शक्य होईल. थोडा अवास्तव खर्च टाळून अनेक लोकांना सध्याच्या वेतनातूनसुद्धा सध्यापेक्षा दीडपट, दुप्पट बचत करणे अनेकांना शक्य असावे. हाच उद्देश या वाक्यामागे असावा. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

सर्किट 25/11/2008 - 05:00
मात्र स्वयंरोजगार करणारे बहुतेक लोक ( शेतकरी, शिंपी, आचारी यासारखे) या दोन्हीत फरक करत नाहीत. असे कसे ? ह्या सर्वांना कच्च्या मालावर खर्च करायला लागणारा पैसा, ते त्यांच्या कमाईमध्ये कसा धरू शकतील ? बी बियाणे, खते , सुई दोरा, झारा, पळी हे रेव्हेन्युतून वजा करावे लागतीलच ना ? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

ह्या सर्वांना कच्च्या मालावर खर्च करायला लागणारा पैसा, ते त्यांच्या कमाईमध्ये कसा धरू शकतील कारण त्यांना कमाई म्हणजे प्रॉफिट हे माहित नसावे

भाग्यश्री 25/11/2008 - 03:59
रामशास्त्री काका, लेख आवडला.. बचतीचं महत्व तर तेव्हढं आहेच.. बाकी, चतुरंगंशी सुद्धा सहमत. आपल्या रक्तात बचत आहे वगैरे वाक्यं म्हणणं जरा अवघडंच आहे आता.. पूर्वीच्या लोकांसारखं काटकसरीने राहण्याचे दिवस गेलेत.. क्रेडीट कार्ड्सने तर रानच मोकळं झालंय! :| http://bhagyashreee.blogspot.com/

धनंजय 25/11/2008 - 04:24
वैयक्तिक बचतीबाबत सहमत. काटकसरीची प्रवृत्ती संस्कृतीत मिळाली आहे. समाजातील सर्व लोकांनी बचत करून मात्र चालणार नाही. (सगळेच बचत करतात, तर कर्ज कोण घेणार? = बचतीची गुंतवणूक कुठे करणार?) अच्छा, समजा गुंतवणूक नव्या कारखान्यांमध्ये करायची आहे - समाजात उद्योजकांना तेवढ्यापुरते कर्ज घेण्याची आपण मुभा देऊया. पण जर चंगळवाद आणि नवीन खर्च टाळायचे असतील, तर या नवीन कारखान्यातून निघणारा नवीन माल कोण विकत घेणार? मग या उद्योजकांचा फायदा होणार नाही, आणि आपण बचतदारांनी दिलेली कर्जे ते बुडवतील. (जोवर बेसुमार निर्यात शक्य आहे, तोवर माल परदेशात विकता येईल. पण सध्याच्या जागतिक मंदीत ते शक्य नाही.) मला वाटते, काटकसर हा वैयक्तिक सद्गुण असला तरी सामाजिक दुर्गुण आहे, असे बाजाराधिष्ठित अर्थकारणाचे विश्लेषण आहे. सर्वांनी बचत करायची असेल तर आधी बाजाराधिष्ठित अर्थकारण मोडीत काढून दुसरे कुठले अर्थकारण लागू करणे अपरिहार्य आहे. (मी खुद्द बचत करतो, आप्तांना बचत करण्याचाच सल्ला देतो, हे सांगणे नलगे. पण तिर्‍हाईत लोक चंगळ करण्यासाठी माझ्याकडून कर्ज घेतील, आणि माझ्या बचतीवर मला थोडेतरी व्याज मिळेल अशी आशा राखतो.)

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत 25/11/2008 - 04:36
असे असल्यास या सार्‍यामधे कुठे विसंगती नाही काय ? "मला" बचत करायची आहे ; पण "सर्वांनीच" बचत केली तर सर्व यंत्रणा आर्थिक घडामोडींच्या अभावामुळे गोठून जाईल. "कुणीतरी" चंगळ करणे आणि त्याकरता कर्ज घेणे आवश्यक आहे. म्हणजे कुणीतरी त्या कर्जाच्या व्याजाखाली दबले नाही तर व्यवस्था चालायची नाही. मी वर लावलेला तर्क चुकीचा/अपुरा असेल तर तसे सांगावे. अन्यथा हे एक क्रूर असे वास्तव म्हणून स्वीकारायला हवे.

In reply to by मुक्तसुनीत

सर्किट 25/11/2008 - 04:40
पाणी वाहते राहणे, हे महत्वाचे. पाणी वाहण्यासाठी उतार हवा असतो. जेथे सर्वांची पातळी सारखी असते, तेथे पाणी वाहत नाही. कम्युनिस्ट रशियात बटाट्यांच्या दुकानांसमोरच्या रांगा ह्याची साक्ष पटवतील. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय 25/11/2008 - 05:17
"समान पातळीवर पाणी वाहात नाही" आणि "रशियातील बटाट्यांसाठी रांगा" बहुधा वेगळे मुद्दे असावेत. पाणी वाहाणे : आता हे खरे आहे, की जिथे प्रत्येक व्यक्ती पूर्ण स्वावलंबी आहे, तिथे कुठलीच देवाणघेवाण होणार नाही. जिथे लोक पूरक विशेष-प्रावीण्य मिळवतात (कॉम्प्लेमेंटरी स्पेशलायझेशन), तिथे देवाणघेवाण होतेच - शेतकरी चांभाराला धान्य देतो, चांभार शेतकर्‍याला जोडे देतो. कोण वर-खाली असे स्पष्ट दिसत नाही. बहुतेक प्रकारचा माल स्वतः वापरता येतो, किंवा त्याची देवाणघेवाण करता येते. त्यामुळे स्थिर असलेल्या मालाला (तो सडेपर्यंत!) स्वाभाविक किंमत असते. प्रतिभूत चलन (पैसा) मात्र एक अपवादात्मक माल आहे. त्याचे मूल्य केवळ देवाणघेवाणीतच असते. त्याचा दुसरा कुठला वापर करता येत नाही. पैसा सदैव वाहावाच लागतो. (कॉम्युनिस्ट रशियातले रूबल का असेनात. वाहावेच लागतात.) कॉम्युनिस्ट रशियातील बटाट्यांच्या रांगा : हा वेगळाच काही प्रकार आहे. बटाट्यांचे उत्पादन मागणीपेक्षा कमी होते. यात केंद्राच्या योजनांची अकार्यक्षमता दिसते. माझ्या वाटेतल्या चर्चच्या धर्मादाय भटारखान्यासमोर (सूप किचन समोर) बेघर लोकांची रांग दिसते. आमच्या येथे अन्नाचा पुरवठा (उत्पादन म्हटले नाही, हे लक्षात असावे) मागणीपेक्षा कमी आहे. मी खुद्द प्रतिबंधक चाचण्यांसाठी (हेल्थ चेक अपसाठी) डॉक्टराच्या तारखेसाठी अनेक महिन्यांच्या रांगेत उभा आहे. येथेसुद्धा आरोग्यवाटप योजनांची अकार्यक्षमता दिसते. डॉलरच्या द्रव असण्याशी संबंध नसावा. पाणी वाहाण्याच्या पातळीपेक्षा हा वेगळाच मुद्दा असावा असे मला वाटते.

In reply to by धनंजय

सर्किट 25/11/2008 - 05:26
बटट्यांचे उत्पादन मागणीपेक्षा कमी का होते, ह्याचे कारण हेच की, बटाट्याचे भाव रुबलच्या मूल्याशी निगडीत नव्हते. म्हणजे रशियाबाहेर रूबल कितीही खाली वर झाला, तरीही प्रत्येक कुटुंबाला दिवसाला एकच किलो बटाटे, एकाच किंमतीत मिळण्याची योजना होती. त्यामुळे बटाटा उत्पादकांना इन्सेंटिव्ह काय ? त्यांचे पाणी एकाच ठिकाणी होते. (तुम्ही हेल्थ चाचण्यांसाठी रांगेत उभे असण्याचे कारण हेच, की इन्श्युरन्स कंपनीने डॉक्टरांना चाचणीसाठी भाव ठरवून दिले आहेत, प्रत्यक्ष मागणीशी त्याचा संबंध नाही - एच एम ओ आहे ना तुमची ?) तुम्ही डॉक्टरांना सांगा, की तुम्ही त्यांना ते मागतील एवढे पैसे द्यायला तयार आहात. मग तुम्ही त्या रांगेतून पुढे याल. पहिला नंबर. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय 25/11/2008 - 06:03
मला रांगेत पहिले स्थान मिळाले तरी उरलेली रांग तशीच राहील ना? म्हणूनच तर सूप किचनचेही उदाहरण दिले होते. बॉल्टिमोरमध्ये ज्यांना दुकानात जाऊन अन्न विकत घेता येते, ते जातात (म्हणजे बेघर लोकांच्या रांगेच्या खूपच पुढे जातात.) पण बेघर लोकांची रांग राहातेच. सोव्हिएत संघराज्यांत काळाबाजार मोठ्या प्रमाणात चाले. त्यामुळे रोज पैसे टाकून हवे तेवढे बटाटे मिळवणारे होतेच. (पैसे देऊन डॉक्टराकडे तारीख घेण्यासारखे.) रूबलच्या आंतरराष्ट्रीय भावाशी बटाट्यासाठी रांगेचा संबंध लावणे मला तरी ओढूनताणून वाटते. अन्न हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतच घेतले पाहिजे, या विचाराबाबत अमेरिका आणि युरोपातील देश बरेच दुटप्पी आहेत. ही सरकारे अवाच्या सवा किमती देऊन (सबसिडी) शेतकर्‍यांकडून भरपूर अन्न उत्पादन करून घेतात. सबसिडी आणि टॅरिफ यांच्या मिलाफानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलरच्या किमतीचा येथील बटाट्याच्या किमतीशी तितका थेट संबंध राहात नाही. सोव्हिएत रशियातील बटाट्याच्या उपलब्धतेचे आंतरराष्ट्रीय चलन-बाजारातील रूबलच्या किमतीला बाजूला ठेवून बर्‍यापैकी आर्थिक विश्लेषण करता यावे असे मला वाटते. (इतकेच काय - "इन्सेंटिव्ह काय" या तर्कासाठी लहान 'बंद' बाजाराचे उदाहरणही देता येईल. म्हणून "सामाजिक बचत" या मुद्द्यापेक्षा हा मुद्दा मला वेगळा वाटतो.) "सगळेच अर्थकारण एकच मोठा गुंता असतो" या अर्थी सगळ्या मुद्द्यांचाच एकमेकांशी संबंध आहे म्हणा. कॅलिफोर्नियातील संत्र्यांचा भाव बेंगळूरातील घरभाड्याशी संबंधित आहे. पण त्यातल्या त्यात जवळचे संबंध असलेले दुवे असल्यास समजण्यासाठी बरे असते.

In reply to by धनंजय

सर्किट 25/11/2008 - 08:59
धनंजय, एकदा मागणीनुसार पुरवठ्याचे मूल्य वाढले, की त्या बाजारात विक्रेत्यांचे प्रमाण वाढेल, ह्याकडे तुम्ही पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. एकदा बटाट्यांच्या उत्पादनाला मागणीनुसार वाढता भाव मिळायला लागला, की बटाट्याचे उत्पादन वाढेल, ही गोष्ट तुम्ही पार नजरे आड केलेली आहे.आआणि उत्पादन वाढले की विक्रेते वाढतील, आणि विक्रेते वाढले, की ग्राहकांच्या रांगा कमी होतील. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय 25/11/2008 - 10:10
मी "इन्सेंटिव्ह असते" याविषयी कुठलीच असहमती सांगत नाही. किंमत वाढली की उत्पादक अन्य माल बनवण्याऐवजी तो महागाचा माल बनवतात, वगैरे, हे सगळे ठीकच आहे. याकडे मी दुर्लक्ष करत नाही, पण या चर्चाविषयाच्या संदर्भात ही बाब मी मनात विषेशकरून का आणावी? बटाट्यांसाठी रांगेचा "आर्थिक संकट आणि बचत"->"पूर्ण समाज बचत करू शकत नाही, कोणालातरी कर्ज घ्यावे लागते" या विचारधारेशी थेट संबंध नाही, असे मी म्हणत आहे.

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 25/11/2008 - 04:50
बरोबर अर्थ लावलेला आहे.
अन्यथा हे एक क्रूर असे वास्तव म्हणून स्वीकारायला हवे.
स्वीकारायलाच हवे असे नाही. आपल्या आदल्या पिढीला कर्ज देऊन (म्हणजे त्यांना म्हातारपणात सांभाळून) त्याची फेडणी पुढच्या पिढीकडून घेता येते (आपल्या निवृत्तीनंतर पुढच्या पिढीकडून स्वतःला सांभाळून घेणे). हे सामाजिक सुरक्षा योजनांचे (सोशल सेक्यूरिटी स्कीम)चे अर्थकारण असते. (अनेक कुटुंबाचे घरगुती अर्थकारण पूर्वी असेच होते.) पण हे बाजाराधिष्ठित अर्थकारणापेक्षा वेगळे असते. असे अन्य पर्यायही असू शकतील. युद्धाचे अर्थकारणही असेच वेगळे असू शकते. युद्ध करूनही ही कोंडी फोडली जाऊ शकते. (एका देशाच्या बचतीची किंमत वाचते, दुसर्‍या देशातली बचत बेचिराख होते, अशा रीतीने नवा डाव मांडता येतो.) बाजाराधिष्ठित अर्थकारण हवे असल्यास हे क्रूर वास्तव म्हणून स्वीकारावे लागेल.

सर्किट 25/11/2008 - 04:58
१० % महागाईच्या काळात एक रुपयाची बचत म्हणजे ९० पैशांची कमाई. कारण आज एक रुपयात दहा बटाटे मिळत असतील, तर वर्षाभराने त्याच रुपयात ९ बटाटे मिळतील. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

जर तुम्ही १ रूपया कपाटात बंद करून ठेवलात तर...अन्यथा नाही. दहा का, अकराही मिळतील!

In reply to by रामशास्त्री

सर्किट 25/11/2008 - 05:06
परंतु, समजा तो तुम्ही बँकेत ठेवला, आणि सर्वांनी बचत करून कुणीही बँकेकडून कर्ज घेतले नाही, तर तुम्हाला मिळणारा व्याजदर शून्य होईल (खरे तर तो दर ऋण मध्ये जाईल, कारण बँकेला तुमचा रुपया सांभाळायला लागणारा खर्च त्यातूनच वजा होईल.) अशा परिस्थितीत तुमचा रुपया कपाटात ठेवल्यासारखेच झाले. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

तुमचा गैरसमज झाला आहे. मी फक्त कुटुंबांनी अधिक बचत करावी असे म्हटले आहे. उद्योगांनी नव्हे. कुटुंबांकडचे अतिरिक्त भांडवल उद्योगांकडे जावे हाच बचतीचा उद्देश आहे. यापुढे तुम्ही विचाराल की मग उत्पादने कोण विकत घेणार? सध्या तीव्र गतीने प्रगती करणारे बहुतेक देश निर्यातप्रधान आहेत.

In reply to by रामशास्त्री

सर्किट 25/11/2008 - 05:19
समजा, आयातीपेक्षा निर्यात वाढली, तर ज्या देशाला निर्यात करतो आहोत, त्या देशाच्या मुद्रेचे भाव निर्यातप्रधान देशाच्या तुलनेत खूपच पडतील. म्हणजे समजा भारताची अमेरिकेला निर्यात खूप वाढली आहे, आणि आयात शून्य झाली आहे, तर रुपयाचे भाव डॉलरच्या तुलनेत खूप वाढतील. मग भारतातून निर्यात झालेल्या वस्तू अमेरिकेला परवडणार नाहीत. आणि ही निर्यात बंद पडेल. मग ? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by रामशास्त्री

सर्किट 25/11/2008 - 05:41
अहो, पण निर्यात बंद पडली तेव्हा तुमचे उद्योगधंदे पण बंद पडले ना ! सगळे लोक नोकर्‍या गेल्यांवर / उद्योग बंद पडल्यावर बाहेरच्या देशांत गुंतवणूक कशी करतील ?? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

असा कोणताही बदल अचानक होत नसतो. निर्यात हळूहळू कमी होऊ लागेल तेव्हाच पावले उचलली जातील. कृपया विषय भरकटवू नका. सद्य परिस्थितीबद्दल बोला.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

१० % महागाईच्या काळात एक रुपयाची बचत म्हणजे ९० पैशांची कमाई. कारण आज एक रुपयात दहा बटाटे मिळत असतील, तर वर्षाभराने त्याच रुपयात ९ बटाटे मिळतील. असे तुम्ही आधी म्हणाला होतात. परंतु, समजा तो तुम्ही बँकेत ठेवला, आणि सर्वांनी बचत करून कुणीही बँकेकडून कर्ज घेतले नाही, तर तुम्हाला मिळणारा व्याजदर शून्य होईल (खरे तर तो दर ऋण मध्ये जाईल, कारण बँकेला तुमचा रुपया सांभाळायला लागणारा खर्च त्यातूनच वजा होईल.) अशा परिस्थितीत तुमचा रुपया कपाटात ठेवल्यासारखेच झाले. असे त्यामागे गृहित धरले आहे हे नंतर सांगितलेत. मला असे वाटते आहे की उगीच विषयास फाटे फोडावेत आणि येनकेनप्रकारेण आपलेच शेवटचे म्हणणे असावे असे तुम्हाला वाटते. तुमचा हेका माझ्या सहनशक्तीस हरवेल असे वाटते आहे. त्यामुळे उगीच दोघांचाही वेळ वाया न घालवता मी गप्प बसतो. याखाली प्रतिक्रिया लिहा, आणि आनंदात रहा.

In reply to by रामशास्त्री

सर्किट 25/11/2008 - 06:22
चर्चेचा सारांश एवढाच, गुंतागुंतीच्या अशा विषयात कधीही ब्लॅक-अँड-व्हाईट नसते. करड्या रंगांच्या विविध शेड्स दिसतात. बचतीचा दर भारतात कमी कमी होत असताना, भारताची आर्थिक स्थिती वाढतच होती. http://investing.fentonreport.com/labels/trends.html -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

मुक्तसुनीत 25/11/2008 - 05:14
माझा एक सहकारी आहे. त्याच्याशी केव्हातरी बोलताना हा विषय निघाला होता. त्याच्या घराची किंमत १ लाख डॉलर्सनी खाली आलेली आहे. काही वर्षांपूर्वी घराची किंमत आताच्या बाजारच्या किमतीपेक्षा दिडेक लाख डॉलर्स जास्त होती तेव्हा त्याने पन्नास हजाराचे अधिक कर्ज (होम इक्विटी लाईन ऑफ क्रेडीट) घेतले होते ; ते सारे खर्च झाले. आज त्याच्या घराच्या कर्जाचे व्याज तो केवळ भरतो. मुद्दलातला एकहीपैसा फेडलेला नाही. मी त्याला विचारले की कुठे गेले ५० हजार डॉलर्स ? तर तो म्हणाला : आम्ही हवाई , डिस्ने वगैरे वगैरे ला गेलो. नवी बी एम डब्लू घेतली वगैरे वगैरे. अजून तो बुडलेला नाही ; पण आता ट्रिपा थांबलेल्या आहेत. हे सारे आता सांगायचे कारण म्हणजे , "ऋणम् कृत्वा घृतम् पिबेत्" चा याहून मोठा प्रकार मी आजवर कुठेही पाहिला नाही. त्याला मी एकदा (माझ्या ६ वर्षे जुन्या खटारा मोटारीमधे) रात्री उशीरा घरी सोडले होते. तेव्हा त्याचे टोलेजंग घर पाहून (खोटे कशाला बोला !) अंमळ असूया वाटली होती. आज त्या घराची माझ्या मनातली कल्पना "हस्तिदंती मनोरा" अशी कायशीशी बनली आहे.

In reply to by मुक्तसुनीत

मुक्तसुनीत 25/11/2008 - 05:20
वरील मुद्द्याचा थोडा पुढचा भाग सांगायचा तर एकदा तोच मला म्हणाला होता : काय होईल ? कदाचित सर्व काही बुडेल. तुम्ही लोक (म्हणजे इंडियन्स !) कसे रहाता ! त्याच त्या गाड्या , सुटीला जाणार कुठे तर इंडिया ला ! मला कदाचित उद्या ब्यांकरप्शी घोषित करावी लागेल , पण मी निदान हवाईचा क्रूझ तर घेतलाय ! फार फार तर काय ? माझ्या मुलांना लोन्स घेऊन शिकावे लागेल ! बस्स ! नेहमीप्रमाणेच मी गप राहिलो. आपले आपल्यापाशी शेवटी ! मी मुलांना घेऊन हवाईला गेलो नाही ; पण रोज त्यांच्याबरोबर वेळ घालवतो. वीकेंडला सगळ्यात जास्त. शेवटी "झुरळाने का पतंगावे ! " :))

In reply to by मुक्तसुनीत

सर्किट 25/11/2008 - 05:43
मुक्तसुनीत, उद्या तुमच्या मित्राने ब्यांकरप्शी घोषित केली, तर त्याच्या कर्जाचा बोजा तुम्हालाच अप्रत्यक्षपणे सांभाळावा लागेल. तेव्हा माझं ऐकाच, एकदा जाऊन याच हवाईला :-) -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

सहज 25/11/2008 - 06:42
अहो बुवा जर का बचत ही सतत अवमुल्यन होणार्‍या चलनात असेल. बँकेत व तश्या गुंतवणुकीत मिळणारे व्याज्-अवमुल्यन-महागाई/लिव्हिंग कॉस्ट ह्याचा ताळमेळ नीट होत नसेल तर काय करावे त्या काटकसर [बरेचदा नीरस आयुष्य जगुन ;-) ] करुन केलेल्या बचतीचे? मग धोका पत्करुन गुंतवणुक केली पाहीजे की नाही? अन्यथा गाडी कायम उतारावर? व त्याकरता आज गाठीशी पैसा आहे तर कर्ज न काढता, बचतीपेक्षा पाहीजे तसे आयुष्य [रिटेल थेरपी ] जगल्यास वाईट ते काय किंवा योग्य वाटतील अश्या धोकादायक गुंतवणुकी का करु नये? मग परत ती गुंतवणुक ही तुम्ही उल्लेख केलेल्या वेगवेगळ्या चंगळवादात जाणार. एक तर आजकाल नोकर्‍यांमधे "गलेलठ्ठ वार्षिक पगार" आलेच कसे? :-) अवांतर - क्रमशः दिसले नाही. बचत ही पहीली पायरी झाली हो. यापुढच्या पायर्‍या [शिकवण्या] येणार असतील तर माझा वरचा प्रतिसाद उडवुन लावेन. तुमच्या पुढच्या शिकवणीच्या अपेक्षेत :-)

कपिल काळे 25/11/2008 - 06:47
वरची चर्चा फारच हाय फाय पातळीवर झाली आहे. ती समजून घेण्यासाठी अर्थशास्त्राचे चांगले ज्ञान हवे. पण अती जास्त कन्झ्युमेरिझम किंवा अती जास्त बचत हे दोन्ही टाळले पाहिजे. तरीपण माझ्यासारख्या इयत्ता तिसरी- अर्थशास्त्र मध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांनी खालील दुव्या वरील आर्.बी आय चे "मनी कुमार" हे अर्थशास्त्रविषयक कॉमिक वाचावे. ते वाचल्यावर मग वरची चर्चा वाचली तर ती डिकोड होइल. http://www.esnips.com/doc/cb66707c-64c5-48ec-86b8-52cc3157fe45/MoneyKumarComic

मीनल 25/11/2008 - 07:57
रेव्हीन्यु म्हणजे उत्पादन विकून मिळालेला पैसा.हा बिझिनेस करणा-यासाठी. कॉस्ट म्हणजे उत्पादन करतानाचा खर्च. प्रीफिट म्हणजे सरप्लस रेव्हीन्यु ओव्हर कॉस्ट.( रेव्हीन्यु हा कॉस्ट पेक्षा जास्त असेल तरच) . उलट असेल तर तो तोटा= लॉस. बिझिनेसमनच इन्कम म्हणजे प्रीफिट म्हणता येईल. सामान्य माणसांसाठी कमा॑ई म्हणजे इन्कम.काम करून मिळालेला अथवा गुंतवणुकीतून मिळालेला पैसा. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. सर्व प्रकारचे एक्सपेंडिचर कॉस्ट होत नाही.कारण समान्य माणस एक्सपेंडिचर करतात. तो खर्च कॉस्ट नाही. जर कमा॑ई एक्सपेंडिचर पेक्षा जास्त असेल तरच बचतं. अथवा २ -३मार्ग.----- कमाई वाढवणे,खर्च कमी करणे नाहीतर कर्ज घेणे. वैय्यक्तिक कमाई वाढवण्यासाठी अधिक काम करता येते. पण शारिरीक दृष्ट्या शक्य होत नाही. नोकरीत कधीतरी पगार वाढतात पण ते ती वाढ वाढत्या महागाईच्या तुलनेत नगण्यच असते. कुटुंबाची कमाई वाढवणे म्हणजे अजून कुणीतरी काम .बिझिनेस करणे. खर्च कमी करणे नेहमी शक्य असते असे नाही.कुटुंबाचे आकारमान, घरातले आजारपण,लहान बालके,वृध्द नातेवाईक,शिक्षणाचा,लग्नाचा खर्च असेच अनेक कारण असू शकतात.ही झाली घरातली कारण.घराबाहेरचे मुख्य कारण म्हणजे महागाई.पगार बरा असूनही महागाई मुळे आवश्यक खर्च ही करत येत नाही. त्यावेळी कर्ज घ्यावे लागते.मग त्याचे हप्ते.मग हातात मिळणारे पगारातले पैसे कमी.मग पुन्हा कर्ज. व्हिशिअस सर्कल सुरू होते. हे सर्व झाले माइक्रो लेव्हल वर.मायक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो लेव्हलवर (मॅक्रो एकॉनोमिक्स) देशाकरता पाहता हाच प्रश्न फक्त मोठ्या प्रमाणावर.आणि अधिक गुंतागुंतीचा. सोडवण्यासाठी अनेक इकॉनॉमिक सिस्टिम्स आहेत.त्या कधी ,कुठे ,कश्या लागू पडतात .किंवा पडल्या आणि त्या आपल्याला लागू पडतील का नाही,नसतील तर का नाही ही वेगळी चर्चा झाली. न पाहिलेल्या किंवा भविष्यात सहजी न दिसणा-या संकटावर (अनसीन काँटिंजन्सीज)मात करण्यासाठी बचत हा एक तोडगा असू शकेल. पण संकट केवढ असेल आणि बचत किती हवी याच अचूक गणित आधिच कस मांडणार?साधारण तयारी करू शकतो.संकट मोठ असेल आणि वाढत्या महागाईतली बचत मामूली असेल तर ती थोडीशीच कामी येईल किंवा येणारही नाही. पण म्हणून बचत करूच नये हे साफ चूकीचे आहे. बचतीची भारतीय प्रवृती फारच चांगली आहें. नवी पिढी कदाचित नसेल मानत.पण त्याचे फायदे जाणून घेऊन तसे वागणे हिताचे आहे. अमेरिकेत ही `उद्याची कोण चिंता करतय?` हीच टेंडंन्सी आहे.ती घातक आहेच. यातही अजून बरेच मुद्दे मांडण्यासारखे आहेत.आणि वर दिलेले मुद्दे ही प्रत्येकच वेळी लागू पडतील असे नाही . इकॉनॉमिक्स मधे ब-याचदा जनरलायझेशन्स असतात.प्रत्येक वेळी ते तसेच असतील असे नाही.बट इन जनरल इट इज ट्रु. इन परटीक्युलर ,मॅटर मे डिफर.आणि अपवाद हे असतातच. मीनल.

In reply to by मीनल

सर्किट 25/11/2008 - 08:44
अमेरिकेत ही `उद्याची कोण चिंता करतय?` हीच टेंडंन्सी आहे.ती घातक आहेच. मीनलताई, आम्ही वर दिलेला दुवा बघितल्यास, उद्याची काळजी कोण करतंय, ह्याचा काही विवक्षित देशांत असणारी विचारसरणी परस्परांना कंपेअर कशी करता येत नाही हे आपल्या लक्षात येईलच. आज आम्ही अमेरिकेत राहणारे अनिवासी भारतीय आमच्या उत्पन्नाच्या साधारणतः १५ टक्के ४०१(क) मध्ये टाकतो (ट्याक्स प्फ्री), १५% (नोकरी करत असल्यास) आमच्या कंपन्यांच्या ष्टाकात घालतो (ई एस पी पी) त्यावर आम्हाला १५% इन्स्टंट नफा मिळतो. उरलेल्या उत्पन्नातून सुमारे १० टक्के हे सोशल सेक्युरिटीत टाकतो, म्हणजे ४० टक्के हे आमचे सेव्हिंग असते. आता समजा इतर लोक ४०१(क) मध्ये पैसा गुंतवत नसतील, ई एस पी पी चा १५% इन्स्टंट नफा कमवण्याविरुद्ध असतील, तरी १० टक्के सोशल सेक्युरिटी मध्ये टाकणे हे आवश्यकच आहे. ही गुंतवणूक नॅशनल सेव्हिंग्ज रेट मध्ये गृहीत धरत नाहीत. भारतात, माझ्या माहितीप्रमाणे तरी, सोशल सेक्युरिटी ह्या प्रकारचे काहीही नाही. त्यामुळे २८% हा जो बचत दर आहे, तो आला १८% वर. माझ्या ओळखीचे सर्व (भारतीय, आणि अभारतीय) अमेरिकन मध्यमवर्गीय ह्यापेक्षाही अधिक बचत करतात, हे नक्की. त्यामुळे, "उद्याची काळजी कशाला" ही वृत्ती अमेरिकेतही फारच कमी लोकांमध्ये आहे, हे मी नक्की सांगू शकतो. एखाद दुसर्‍या उदाहरणातून नव्हे, तर सर्व आकड्यांतून. कारण ष्टाक मार्केटात टाकलेले पैसे, येथील कुणीही बचत म्हणून गणत नाही. गुंतवणूक म्हणून गणतो. रामशास्त्र्यांनाही मला वाटते, की बचत वाढवा, असे न म्हणता, गुंतवणूक वाढवा असे म्हणायचे असावे. कारण गादीखाली पैसे ठेवून आजवर कुणाचे भले झाले आहे ? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मीनल 25/11/2008 - 17:42
तुमच बरोबर आहे.देशांत असणारी विचारसरणी परस्परांना कंपेअर करता येत नाही कारण इकॉनॉमिक सिस्टिम वेगळ्या॑ आहेत. त्यामुळे पॉलिसिज वेगळ्या.फायदे तोटे वेगळे.त्यामुळे जनतेच्या टेंडंन्सीज वेगळ्या. त्यातली तुलना खरतर प्रवृती त नसून एकॉनॉमिक पॉलिसिजवर डायरेक्टेड होती. आपण अनिवासी भारतीय अमेरिकेत काय कुठेही गेलो तरी बचत करण्याची आपली प्रवृत्ती असतेच.ती चांगलीच आहे. मला इथल्या अमेरिकन लोकांची तशी नाही हे म्हणायच आहे. इथे आपण जो टॅक्स देतो त्याचा मोबदलाही ब-यापैकी मिळतो आहे. उलट भारतात तेवढा मिळत नाही हे सर्वमान्य आहे.कारण अनेक------ कदाचित म्हणूनच ती प्रवृती असेल.आणि तेच शहाणपण आहे. आपण अमेरिकेत दिलेला टॅक्स हे बचत नाही तर राष्ट्रीय रेव्हेन्यु.पण पण इथला पर्सनल सेव्हींग्ज रेट कमीच. स्टॉक मार्केट मधले पैसे ही गुंतवणूकच.भारतात काय आणि अमेरिकेत काय.फक्त ही फयदेशीर ठरली की नाही ते मार्कॅट ठरवत. त्यामुळे सुरक्षित नाही. मीनल.

In reply to by मीनल

मीनल ताई, आपले मुद्दे चांगले आहेत. पण... देशांत असणारी विचारसरणी परस्परांना कंपेअर करता येत नाही कारण इकॉनॉमिक सिस्टिम वेगळ्या॑ आहेत. त्यामुळे पॉलिसिज वेगळ्या. मराठीत येवढे विंग्रजी वचताना भाकरी-वांग्याच्या भरताला कोक तोंडी लावल्यासारखे होते बघा. जरा मराठीतून लिहायचा प्रयत्न करा ना बॉ. भाषा काँटेजिअस ;) असते म्हणतात याचा एक प्रत्यय... सर्किटराव सुद्धा कंपेअर करु लागलेत. ;) आपला, (चोखंदळ वाचक) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

एक 26/11/2008 - 01:27
याचा खरा फायदा फक्त सिटीझन्सना मिळतो असं ऐकिवात आहे. मी जर ४०१ मधे किंवा ईसपीपी मधे पैसे घातले नाहीत तरिही १०% माझी बचत होते (सो. सिक्युरिटी) असं मला म्हणता येत नाही. म्नाझ्यालेखी ते अमेरिकेत रहाण्याचं दिलेलं एक प्रकारचं भाडं असचं आहे. (गेले ८ वर्षे यात पैसे घालतो आहे.. त्याचे रिटर्न्स मला मिळू शकतीलच याची खात्री नाही त्यामुळे याला मी बचत म्हणू शकत नाही. फुकट जात आहेत ते पैसे.) तसच ई एस पी पी चा १५% इन्स्टंट नफा हा मिळतोच असंही नाही. (आमच्या कंपनी मधे माझ्या आजुबाजुलाच उदाहरणं आहेत)

In reply to by एक

सर्किट 26/11/2008 - 05:26
एक, नागरीक झाले तरच सोशल सेक्युरिटीचा फायदा मिळतो, हे खरे. त्यामुळे नागरीक हो, म्हणजे सामाजिक सुरक्षा तसेच निवृत्तीनंतर वैद्यकीय खर्च (मेडिकेअर, मेडिकेड) वगैरे सर्व मिळते. तुम्ही त्यासाठी अमेरिकेतच असायला हवे असे नाही. ई एस पी पी सध्याच्या आर्थिक वातावरणात लगेच विकावा. ठेवू नये. म्हणजे १५% चा नफा सुरक्षित. (आमच्या कंपनीत गेल्या दोन वर्षांतील सर्वात कमी किंमतीत ष्टाक मिळतात. त्यामुळे गेली काही वर्षे ४०% चा नफा इन्स्टंट मिळायचा. आता नवीन नीचांक गाठल्याने फक्त १५ टक्के सुरक्षित नफा मिळतो.) -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

मीनल 25/11/2008 - 08:39
गुंतवणूक--याबद्द्ल लिहायच राहिल. बचतीचा उपयोग कसा करणार? कपाटात लिक्विड कॅश ठेऊन्.पण त्यात काहीही वाढ नाही.उलट चोरी मारीची भिती. की खर्च करून.मजे साठी खर्च,शिक्षणासाठी ,आजारपणासाठी अथवा अन्य प्रकारे. की गुंतवणूक म्हणजे इनव्हेस्ट्मेंट करून? गुंतवणूक कशातून करणार?बचतीतून की कर्ज घेऊन ? तसेच गुंतवणूक कशात करणार? हे ही महत्वाचे.रिअल इस्टेट्/गोल्ड्/शेअर्स/ फिक्स्ड डोपॉझिट्स/म्युचल फंड की उद्दोगधंदा? बचतीतून गुंतवणूक करण दोन्हीच्या आकडेवारीवर अवलंबून आहे. बिझिनेसमन कर्ज घेऊन आणि /किंवा बचतीतून गुंतवणूक करेल.ती फायदेशीर आहे की नाही हे त्याचे प्रॉफिट ठरवेल. सामान्य माणूसही रिअल इस्टेट मधे गुंतवताना कर्ज घेइल. पण गोल्ड,शेअर्स्,बँक फिक्स्ड डोपॉझिट्स यासरखी गुंतवणूक कर्ज घेऊन करणार नाही.निदान करू नये. शेअर्स बाजार पार डूब खात्यात आहे. सोन्याचा भाव वाढतो आहे.तो भविष्यात फायदेशीर ठरेल.म्हणून कर्ज घेऊन गोल्ड मधे गुंतवणूक करण्यासारख काही वाटत नाही.अर्थात लग्ना कार्यात दिले घेतले जातेच.पण ते कारण वेगळे. फिक्स्ड डोपॉझिट्स चा इंटरेस्ट रेट कर्जावरच्या इंटरेस्ट रेटपेक्षा कमी.मग काय शहाणपणा? त्यामुळे गोल्ड,शेअर्स्,बँक फिक्स्ड डोपॉझिट्स ही गुंतवणूक बचतीवर अवलंबून. रिअल एस्टेट /गोल्ड ही गुंतवणूक होईल जेव्हा ती तुम्ही विकाल,नाही तर ती इस्टेट्/ऍसेट राहिल. अमेरिकेत आधी केलेली रिअल एस्टेट मधली गुंतवणूक म्हणजे आता तोटा आहे.कारण सध्या मंदी आहे. भारतात मात्र आधी केलेली रिअल एस्टेट मधली गुंतवणूक म्हणजे नफा आहे.अजूनही नफाच आहे. गुंतवणूक ही सुरक्षित असावी तरच ती फायदेशीर. नाहीतर सर्वच मुसळ केरात. मीनल.

In reply to by मीनल

सर्किट 25/11/2008 - 08:52
भारतात मात्र आधी केलेली रिअल एस्टेट मधली गुंतवणूक म्हणजे नफा आहे.अजूनही नफाच आहे. ह्याला थोडा सहमत आहे. कारण भारतात विकसित जमीन तशी लोकसंख्येच्या मानाने अद्यापही कमी आहे. परंतु, एकदा एन-ए घोषित केलेली जमीन, वैयक्तिक वैमनस्यामुळे पुन्हा ऍग्रिकल्चरल करणे हे भारतातील राजकारण्यांच्या हाती आहे. (नागपूरला काय सुरू आहे, ते आपण बघताहातच. नाही बघत ? सर्वसामान्य लोकांनी नागपूरच्या आउटर रिंग रोड च्या जवळ घेतलेल्या जागा आता पुन्हा ऍरिकल्चरल झालेल्या आहेत. पण गडकरींनी आउटर रिंग रोड पासून अर्ध्या किलोमीटर च्या दुरीवरची सगळी जागा मात्र अद्याप नॉन ऍग्रीकल्चरल आहे. रस्त्यांच्या॑ आजूबाजूला शेती होते, आणि तेथून अर्धा किलोमीटर दूर मात्र रहवास असतो, असे निर्णय घेण्याची क्षमता महानगरपालिकेमधील् बाबूंना सोपवण्यात आली आहे.) त्यामुळे भारतात स्थावर मालमत्ता घ्यायची झाली तर ती पुण्यात शरद पवार, नवी मुंबईत नारायण राणे ह्यांनी घेतलेल्या जमीनींच्या बाजूला, अथवा शहरात म्हणजे पुण्यात मनोहर जोशी, राज ठाकरे, ह्यांनी घेतलेल्या जमीनीवर फ्लॅट विकत घेऊन. नागपुरात घ्यायची झाल्यास नितीन गडकरीने विकत घेतलेल्या जमिनींच्या लगोलग, बुटीबोरीत. बाकी, कठीण आहे. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मीनल 25/11/2008 - 17:48
रिअल इस्टेट खरच इस्टेट ठरेल जेव्हा ती पुणा /मुंबई /अथवा शहरी विभागात असेल. नाहीतर डेड इनव्हेस्टमेंट. ती सुध्दा भविष्यातली कदाचित तोटा देणारी. तुमच्याशी पूर्णपणे सहमत. रामशास्त्रींना `आर्थिक संकाटाला सामोर जाण्यासाठी बचत करून सुरक्षित गुंतवणूक करा` अस म्हणायच असाव. तेच आपण सर्वांनी मांडलय. मीनल.

अभिजीत 25/11/2008 - 09:18
वैयक्तिक बचत केली पाहिजे याच्याशी सहमत. उत्पन्न आणि गरजा याचा मेळ बसवता आला तर बचत शक्य आहे. सध्याच्या कशाला पण कोणत्याही काळात केवळ बचत करुन पैशाच्या सर्व गरजा (आकस्मिक खर्च, भविष्यकालिन तरतुदी, गुंतवणूक वगैरे ) भागवता येतील असे वाटत नाही. तसेच, फक्त बेसुमार पगारवाढ, भरमसाठ उत्पन्नवाढ किंवा गरजांना अतिप्रमाणात आळा ही त्यावरची उत्तरे नव्हेत. पताधारित व्यवस्थेचा विकास यातूनच झाला. 'उत्पन्नाच्या प्रमाणात पत' हे सुत्र आर्थिक व्यवहारात मानले तर उत्पन्न आणि गरजा याचा बराचसा मेळ घालत येतो. अर्थात, हे सुत्रच खुंटीला टांगुन घातल्यामुळे सध्याची आर्थिक दुरावस्था ओढवली आहे. तेव्हा सध्याच्या काळात अनावश्यक खर्च टाळणे हे नक्कीच गरजेचे आहे. असो. सरसकट सगळ्यांनी बचत केली तर आपली अर्थव्यवस्था मोठी होइल या विधानामागच्या भावना खूप चांगल्या आहेत पण सुचवलेला उपाय शास्त्रिय नसावा असे वाटते. - अभिजीत

विजुभाऊ 25/11/2008 - 09:46
शन्तनुराव किर्लोस्कर म्हणायचे की सर्वानीच जर साधी रहाणी ठेवायचे ठरवले तर विणकराने विणलेली भारी साडी विकली जाणार नाही. परिणामी तो विणकर बेकार होईल. त्याला रोजगार मिळण्यासाठी तरी कोणितरी ती साडी विकत घेतली पाहिजे. प्रत्येकाने गरजा कमी करुन बचत करायचे ठरवले तर अर्थकारण शुन्यावर येते अर्थशास्त्र हे परस्पर सहकार्य आणि परस्परउपभोग या तत्वावर चालत असते मुम्बैच्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणार्‍या थंडीची आठवण येऊन तुमचे गाल आरक्त होत असतील तर याचे आश्चर्य बाळगु नका. त्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

In reply to by विजुभाऊ

सर्किट 25/11/2008 - 09:50
शंतनुराव किर्लोस्करांशी सहमत आहे. खूप मोठा माणूस !! (उच्च विचारसरणीने आजवर कबीराखेरीज कुठल्याही विणकराचे पोट भरलेले नाही. आणि त्यालाही राम सहमत होता, रामशास्त्री नाही :-)) -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

कलंत्री 25/11/2008 - 20:27
विषय कसा भरकटत न्यावा अशी जर मिपा वर स्पर्धा झाली तर या लेखाला पारितोषिक द्यावे अशी मी शिफारस करतो. आता मूळ विषयाला धरून, बचत करा आणि मूलभुत वस्तुवरच खर्च करा. ( अन्न, वस्त्र आणि निवारा). यानंतरही काही पैसा राहिल्यास समाजात विधायक कामावर खर्च करा. १९६२ च्या सुमारास एका विधवा बाईने आपल्या तिन मुलांचा सांभाळ शिवणकामाचे काम करत आयुष्याच्या अखेरीस १.२५ कोटी (रुपयाचे+ जमिनीचे) दानकेले असे नागपूरच्या माहेश्वरी अंकात वाचल्याचे मला आजही स्मरते. ( २००५ च्या सुमाराचा अंक असावा). आपल्या कमाईचा १०% खर्च आपण समाजौपयोगी कामात करा अशी विनंती.

In reply to by कलंत्री

लिखाळ 25/11/2008 - 21:00
वरील चर्चा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. चर्चा चांगली वाटली. >> विषय कसा भरकटत न्यावा अशी जर मिपा वर स्पर्धा झाली तर या लेखाला पारितोषिक द्यावे अशी मी शिफारस करतो. चर्चा विषय भरकटण्याचा आणि प्रतिसादांत वापरल्या जाणार्‍या इमॉटिकॉन्सचा काही संबंध असावा असे माझे मत आहे. विरामचिन्हांचा वाढता वापर आणि भावमुद्रांचा वाढता वापर हे भरकटण्याचे निदर्शक असावे.. १) गंभिरपणे अनवधानाबे भरकटणे आणि २)मजा-हास्य विनोद करत असंबद्धपणे भलतेच लिहित राहणे असे दोन प्रकार असावेत. वरील चर्चा भरकटली असल्यास ती अनवधानाने पण गुणवत्ता राखून भरकटली असावी. तसेच अ) आपसूक भरकटणे आ)मुद्दाम भरकटवणे असेही प्रकार गृहित धरायचे असल्यास त्यातही गुणवत्ता पूर्ण अवांतर आणि बाष्कळ अवांतर असे निकष ठेवा.. स्पर्धा जाहिर झाली तर माझे मुद्दे विचारात घ्यावेत ही विनंती. हे सर्व निकष विचारात घेता या चर्चेला असे बक्षिस मिळेलसे दिसत नाही :) -- लिखाळ. ता. क. - ह. घ्या. -- लिखाळ.

In reply to by कलंत्री

सर्किट 25/11/2008 - 22:56
१९६२ च्या दानाची बातमी २००५ च्या अंकात आली, ह्यावरूनच अशा दानधर्माला लोक किती महत्व देतात हे लक्षात येते. दरम्यान, दान कुणाला केले ? त्या दानाचा काय उपयोग झाला ? ह्या दानाने देशाची आर्थिक स्थिती कशी सुधारली, हे सर्व लिहा. म्हणजे बचतीचे फायदे आम्हाला सर्वांनाच कळतील. भरकटत गेलेला विषय पुन्हा मूळपदावर आणल्याबद्दल धन्यवाद. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कलंत्री 26/11/2008 - 07:57
१९६२ मध्ये त्या स्त्रीने शिवणकाम करुन आपल्या मुलांचा सांभाळ करायला सुरवात केली. त्यानंतर आपल्या मुलांना संसारास लावण्याचा काळ कमी केला तर ( २५/३० वर्ष) म्हणजे ती १९९२ ला आपल्या वैयक्तिक जबाबदारीतुन मुक्त झाली असे समजु या. ( ८७ ते ९२). त्यानंतर तिने जमिनाचा तुकडा अथवा जे काही असेल ते दान केले. ( कोठे, का आणि कश्यासाठी या साठी मूळ अंक वाचावा, मला आठवत नाही). आता असे जे लोक असतात त्यांना सर्वसाधारण प्रसिद्धीची आवड / हाव नसते. त्यामूळे २००५ ला का होईना लेख आला हे महत्त्वाचे. आता याचा फायदा काय झाला हे सांगणे अवघड आहे. पण चाकोरीतच जगणार्‍यासाठी प्रत्येक गोष्ट बाजारी मुल्याच्या चौकटीतच पाहणार्‍यांना माझ्यासारख्यांना जगात जगण्याचा वेगळाही मार्ग असु शकतो हे समजले. वस्तुनिष्ठ प्रश्न विचारुन विषय मूळ पदावर आणण्याचे आपले कौशल्य वादातित आहे. मित्रा, आभार आणि अभिनंदन. बाकी व्यनित.

मीनल 25/11/2008 - 23:33
माझी कुठलीही वाक्य विषयांतर करत असतील तर ती वाक्यच नाही तर ती प्रतिक्रियाच उडवून द्यावी. कुणाचाही वेळ फालतु दवडायची मला इच्छा नाही. मीनल.

नंदन 25/11/2008 - 23:39
अर्थतज्ञ एम. आर. वेंकटेश यांचा या विषयावरचा एक व्हिडिओ येथे पाहता येईल. ५७ मिनिटांचा असल्याने निवांत पहावा लागेल. आशियाई देशांतील जनतेने केलेली बचत ही डॉलरच्या गंगाजळीतच साठवली गेली असल्याने, डॉलर कोसळला तर त्याचा परिणाम काय होईल हे त्यांनी स्पष्ट केले आहे. यात व्यक्त केलेली काही मते टोकाची आहेत (काही कॉन्सिपरसी थिअरीजही आहेत), पण एकंदरीत अमेरिकेचे तुटीचे बजेट, चीनकडे असणारी उधारी आणि नवीन पैसा उभारताना सोने तारण ठेवण्याची मोडीत काढलेली पद्धत याबद्दलची माहिती सोप्या भाषेत दिली आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांना धन्यवाद. माझ्या मते तरी मूळ लेखाबद्दलच चर्चा झाली नसली तरी एकंदर विषयाला धरूनच सारे प्रतिसाद होते. त्यामुळे विषय भरकटला असे म्हणू नये. फॉर द रेकॉर्ड, बचत म्हणजे गुंतवणूक असेच मला म्हणायचे होते. वर मी दिलेल्या एका प्रतिसादातूनच ते स्पष्ट व्हावे. असो. पुन्हा एकदा धन्यवाद. -रामशास्त्री

सर्किट 25/11/2008 - 02:30
ह्याचाच व्यत्यास करून असे म्हणता येईल, की एक रूपयाची बचत केली, तर दहा रूपयांची कमाई होईल. नाही, असे नाही म्हणता येणार. कारण, "कमाई" म्हणजे रेव्हेन्यु नाही, कमाई म्हणजे प्रॉफिट ! -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग 25/11/2008 - 03:33
व्यत्यास योग्य ठरत नाही इथे! वाचवलेला १रु. हा तुम्ही करत असलेल्या खर्चात केलेली कपात असते तो तुम्ही आधीच मिळवलेला असतो, आता तो फक्त खर्चाच्या रकान्यात न जाता बचतीच्या रकान्यात जातोय! बाकी ह्या सर्व गोष्टी सगळ्याच भारतीयांच्या रक्तातच आहेत!हे हल्लीच्या काळात फारच धाडसी विधान ठरावे! मागल्या वर्षी मॉल्समधे भटकलो होतो त्यावेळी नवीनच नोकरीला लागली असावीत अशी दिसणारी पोरे-पोरी ज्याप्रकारे सटासट कार्डावरुन खरेदी करत होती ते बघून, आपल्याकडेही अनावश्यक खरेदीची लाट मोठ्या प्रमाणावर आलेली आहे की काय असं वाटून मी खरंच बेचैन झालो होतो! त्यांची खरेदी कदाचित आवश्यक असेलही पण मला बेचैनी आली हे खरे! चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट 25/11/2008 - 05:03
क्रेडिट कार्ड वर केलेली खरेदी ही महागाईच्या काळात बचत घडवून आणते. जोवर तुम्ही महिन्याचे बिल त्या महिन्यातच भरत असाल, तर. कारण महागाईच्या काळात आजच्या रुपयाचे मूल्य महिन्याभराने घसरते. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

आनंद घारे 25/11/2008 - 03:44
काटकसरीने राहणे कायमच योग्य होते या मुख्य मुद्द्याशी मी शंभर टक्के सहमत आहे. मात्र खर्च आणि गुंतवणूक यातला फरक समजून घेणे आवश्यक आहे. नुसतेच वाचवून ठेवलेले धन भविष्यात उपयोगी पडेलच असे नाही. "कमाई" म्हणजे रेव्हेन्यु नाही, कमाई म्हणजे प्रॉफिट ! सहमत आहे. मात्र स्वयंरोजगार करणारे बहुतेक लोक ( शेतकरी, शिंपी, आचारी यासारखे) या दोन्हीत फरक करत नाहीत. सध्यापेक्षा दीडपट, दुप्पट बचत करणे अनेकांना शक्य असावे. ह्याचा परिणाम वेतन दीडपट, दुप्पट करण्यासारखा आहे - हे तितकेसे बरोबर वाटत नाही. बढती मिळून किंवा नवी नोकरी मिळून दुप्पट पगार झाला तर लगेच खर्च बरोबर दुप्पट होऊन दुप्पटच बचत होईल असे नाही. कदाचित पूर्वीचा पगार पुरतसुद्धा नसेल आणि राहणीमानात फरक केला नाही तर नव्या पगारात चांगली घसघशीत बचत करणे शक्य होईल. थोडा अवास्तव खर्च टाळून अनेक लोकांना सध्याच्या वेतनातूनसुद्धा सध्यापेक्षा दीडपट, दुप्पट बचत करणे अनेकांना शक्य असावे. हाच उद्देश या वाक्यामागे असावा. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

सर्किट 25/11/2008 - 05:00
मात्र स्वयंरोजगार करणारे बहुतेक लोक ( शेतकरी, शिंपी, आचारी यासारखे) या दोन्हीत फरक करत नाहीत. असे कसे ? ह्या सर्वांना कच्च्या मालावर खर्च करायला लागणारा पैसा, ते त्यांच्या कमाईमध्ये कसा धरू शकतील ? बी बियाणे, खते , सुई दोरा, झारा, पळी हे रेव्हेन्युतून वजा करावे लागतीलच ना ? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

ह्या सर्वांना कच्च्या मालावर खर्च करायला लागणारा पैसा, ते त्यांच्या कमाईमध्ये कसा धरू शकतील कारण त्यांना कमाई म्हणजे प्रॉफिट हे माहित नसावे

भाग्यश्री 25/11/2008 - 03:59
रामशास्त्री काका, लेख आवडला.. बचतीचं महत्व तर तेव्हढं आहेच.. बाकी, चतुरंगंशी सुद्धा सहमत. आपल्या रक्तात बचत आहे वगैरे वाक्यं म्हणणं जरा अवघडंच आहे आता.. पूर्वीच्या लोकांसारखं काटकसरीने राहण्याचे दिवस गेलेत.. क्रेडीट कार्ड्सने तर रानच मोकळं झालंय! :| http://bhagyashreee.blogspot.com/

धनंजय 25/11/2008 - 04:24
वैयक्तिक बचतीबाबत सहमत. काटकसरीची प्रवृत्ती संस्कृतीत मिळाली आहे. समाजातील सर्व लोकांनी बचत करून मात्र चालणार नाही. (सगळेच बचत करतात, तर कर्ज कोण घेणार? = बचतीची गुंतवणूक कुठे करणार?) अच्छा, समजा गुंतवणूक नव्या कारखान्यांमध्ये करायची आहे - समाजात उद्योजकांना तेवढ्यापुरते कर्ज घेण्याची आपण मुभा देऊया. पण जर चंगळवाद आणि नवीन खर्च टाळायचे असतील, तर या नवीन कारखान्यातून निघणारा नवीन माल कोण विकत घेणार? मग या उद्योजकांचा फायदा होणार नाही, आणि आपण बचतदारांनी दिलेली कर्जे ते बुडवतील. (जोवर बेसुमार निर्यात शक्य आहे, तोवर माल परदेशात विकता येईल. पण सध्याच्या जागतिक मंदीत ते शक्य नाही.) मला वाटते, काटकसर हा वैयक्तिक सद्गुण असला तरी सामाजिक दुर्गुण आहे, असे बाजाराधिष्ठित अर्थकारणाचे विश्लेषण आहे. सर्वांनी बचत करायची असेल तर आधी बाजाराधिष्ठित अर्थकारण मोडीत काढून दुसरे कुठले अर्थकारण लागू करणे अपरिहार्य आहे. (मी खुद्द बचत करतो, आप्तांना बचत करण्याचाच सल्ला देतो, हे सांगणे नलगे. पण तिर्‍हाईत लोक चंगळ करण्यासाठी माझ्याकडून कर्ज घेतील, आणि माझ्या बचतीवर मला थोडेतरी व्याज मिळेल अशी आशा राखतो.)

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत 25/11/2008 - 04:36
असे असल्यास या सार्‍यामधे कुठे विसंगती नाही काय ? "मला" बचत करायची आहे ; पण "सर्वांनीच" बचत केली तर सर्व यंत्रणा आर्थिक घडामोडींच्या अभावामुळे गोठून जाईल. "कुणीतरी" चंगळ करणे आणि त्याकरता कर्ज घेणे आवश्यक आहे. म्हणजे कुणीतरी त्या कर्जाच्या व्याजाखाली दबले नाही तर व्यवस्था चालायची नाही. मी वर लावलेला तर्क चुकीचा/अपुरा असेल तर तसे सांगावे. अन्यथा हे एक क्रूर असे वास्तव म्हणून स्वीकारायला हवे.

In reply to by मुक्तसुनीत

सर्किट 25/11/2008 - 04:40
पाणी वाहते राहणे, हे महत्वाचे. पाणी वाहण्यासाठी उतार हवा असतो. जेथे सर्वांची पातळी सारखी असते, तेथे पाणी वाहत नाही. कम्युनिस्ट रशियात बटाट्यांच्या दुकानांसमोरच्या रांगा ह्याची साक्ष पटवतील. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय 25/11/2008 - 05:17
"समान पातळीवर पाणी वाहात नाही" आणि "रशियातील बटाट्यांसाठी रांगा" बहुधा वेगळे मुद्दे असावेत. पाणी वाहाणे : आता हे खरे आहे, की जिथे प्रत्येक व्यक्ती पूर्ण स्वावलंबी आहे, तिथे कुठलीच देवाणघेवाण होणार नाही. जिथे लोक पूरक विशेष-प्रावीण्य मिळवतात (कॉम्प्लेमेंटरी स्पेशलायझेशन), तिथे देवाणघेवाण होतेच - शेतकरी चांभाराला धान्य देतो, चांभार शेतकर्‍याला जोडे देतो. कोण वर-खाली असे स्पष्ट दिसत नाही. बहुतेक प्रकारचा माल स्वतः वापरता येतो, किंवा त्याची देवाणघेवाण करता येते. त्यामुळे स्थिर असलेल्या मालाला (तो सडेपर्यंत!) स्वाभाविक किंमत असते. प्रतिभूत चलन (पैसा) मात्र एक अपवादात्मक माल आहे. त्याचे मूल्य केवळ देवाणघेवाणीतच असते. त्याचा दुसरा कुठला वापर करता येत नाही. पैसा सदैव वाहावाच लागतो. (कॉम्युनिस्ट रशियातले रूबल का असेनात. वाहावेच लागतात.) कॉम्युनिस्ट रशियातील बटाट्यांच्या रांगा : हा वेगळाच काही प्रकार आहे. बटाट्यांचे उत्पादन मागणीपेक्षा कमी होते. यात केंद्राच्या योजनांची अकार्यक्षमता दिसते. माझ्या वाटेतल्या चर्चच्या धर्मादाय भटारखान्यासमोर (सूप किचन समोर) बेघर लोकांची रांग दिसते. आमच्या येथे अन्नाचा पुरवठा (उत्पादन म्हटले नाही, हे लक्षात असावे) मागणीपेक्षा कमी आहे. मी खुद्द प्रतिबंधक चाचण्यांसाठी (हेल्थ चेक अपसाठी) डॉक्टराच्या तारखेसाठी अनेक महिन्यांच्या रांगेत उभा आहे. येथेसुद्धा आरोग्यवाटप योजनांची अकार्यक्षमता दिसते. डॉलरच्या द्रव असण्याशी संबंध नसावा. पाणी वाहाण्याच्या पातळीपेक्षा हा वेगळाच मुद्दा असावा असे मला वाटते.

In reply to by धनंजय

सर्किट 25/11/2008 - 05:26
बटट्यांचे उत्पादन मागणीपेक्षा कमी का होते, ह्याचे कारण हेच की, बटाट्याचे भाव रुबलच्या मूल्याशी निगडीत नव्हते. म्हणजे रशियाबाहेर रूबल कितीही खाली वर झाला, तरीही प्रत्येक कुटुंबाला दिवसाला एकच किलो बटाटे, एकाच किंमतीत मिळण्याची योजना होती. त्यामुळे बटाटा उत्पादकांना इन्सेंटिव्ह काय ? त्यांचे पाणी एकाच ठिकाणी होते. (तुम्ही हेल्थ चाचण्यांसाठी रांगेत उभे असण्याचे कारण हेच, की इन्श्युरन्स कंपनीने डॉक्टरांना चाचणीसाठी भाव ठरवून दिले आहेत, प्रत्यक्ष मागणीशी त्याचा संबंध नाही - एच एम ओ आहे ना तुमची ?) तुम्ही डॉक्टरांना सांगा, की तुम्ही त्यांना ते मागतील एवढे पैसे द्यायला तयार आहात. मग तुम्ही त्या रांगेतून पुढे याल. पहिला नंबर. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय 25/11/2008 - 06:03
मला रांगेत पहिले स्थान मिळाले तरी उरलेली रांग तशीच राहील ना? म्हणूनच तर सूप किचनचेही उदाहरण दिले होते. बॉल्टिमोरमध्ये ज्यांना दुकानात जाऊन अन्न विकत घेता येते, ते जातात (म्हणजे बेघर लोकांच्या रांगेच्या खूपच पुढे जातात.) पण बेघर लोकांची रांग राहातेच. सोव्हिएत संघराज्यांत काळाबाजार मोठ्या प्रमाणात चाले. त्यामुळे रोज पैसे टाकून हवे तेवढे बटाटे मिळवणारे होतेच. (पैसे देऊन डॉक्टराकडे तारीख घेण्यासारखे.) रूबलच्या आंतरराष्ट्रीय भावाशी बटाट्यासाठी रांगेचा संबंध लावणे मला तरी ओढूनताणून वाटते. अन्न हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतच घेतले पाहिजे, या विचाराबाबत अमेरिका आणि युरोपातील देश बरेच दुटप्पी आहेत. ही सरकारे अवाच्या सवा किमती देऊन (सबसिडी) शेतकर्‍यांकडून भरपूर अन्न उत्पादन करून घेतात. सबसिडी आणि टॅरिफ यांच्या मिलाफानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलरच्या किमतीचा येथील बटाट्याच्या किमतीशी तितका थेट संबंध राहात नाही. सोव्हिएत रशियातील बटाट्याच्या उपलब्धतेचे आंतरराष्ट्रीय चलन-बाजारातील रूबलच्या किमतीला बाजूला ठेवून बर्‍यापैकी आर्थिक विश्लेषण करता यावे असे मला वाटते. (इतकेच काय - "इन्सेंटिव्ह काय" या तर्कासाठी लहान 'बंद' बाजाराचे उदाहरणही देता येईल. म्हणून "सामाजिक बचत" या मुद्द्यापेक्षा हा मुद्दा मला वेगळा वाटतो.) "सगळेच अर्थकारण एकच मोठा गुंता असतो" या अर्थी सगळ्या मुद्द्यांचाच एकमेकांशी संबंध आहे म्हणा. कॅलिफोर्नियातील संत्र्यांचा भाव बेंगळूरातील घरभाड्याशी संबंधित आहे. पण त्यातल्या त्यात जवळचे संबंध असलेले दुवे असल्यास समजण्यासाठी बरे असते.

In reply to by धनंजय

सर्किट 25/11/2008 - 08:59
धनंजय, एकदा मागणीनुसार पुरवठ्याचे मूल्य वाढले, की त्या बाजारात विक्रेत्यांचे प्रमाण वाढेल, ह्याकडे तुम्ही पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. एकदा बटाट्यांच्या उत्पादनाला मागणीनुसार वाढता भाव मिळायला लागला, की बटाट्याचे उत्पादन वाढेल, ही गोष्ट तुम्ही पार नजरे आड केलेली आहे.आआणि उत्पादन वाढले की विक्रेते वाढतील, आणि विक्रेते वाढले, की ग्राहकांच्या रांगा कमी होतील. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय 25/11/2008 - 10:10
मी "इन्सेंटिव्ह असते" याविषयी कुठलीच असहमती सांगत नाही. किंमत वाढली की उत्पादक अन्य माल बनवण्याऐवजी तो महागाचा माल बनवतात, वगैरे, हे सगळे ठीकच आहे. याकडे मी दुर्लक्ष करत नाही, पण या चर्चाविषयाच्या संदर्भात ही बाब मी मनात विषेशकरून का आणावी? बटाट्यांसाठी रांगेचा "आर्थिक संकट आणि बचत"->"पूर्ण समाज बचत करू शकत नाही, कोणालातरी कर्ज घ्यावे लागते" या विचारधारेशी थेट संबंध नाही, असे मी म्हणत आहे.

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 25/11/2008 - 04:50
बरोबर अर्थ लावलेला आहे.
अन्यथा हे एक क्रूर असे वास्तव म्हणून स्वीकारायला हवे.
स्वीकारायलाच हवे असे नाही. आपल्या आदल्या पिढीला कर्ज देऊन (म्हणजे त्यांना म्हातारपणात सांभाळून) त्याची फेडणी पुढच्या पिढीकडून घेता येते (आपल्या निवृत्तीनंतर पुढच्या पिढीकडून स्वतःला सांभाळून घेणे). हे सामाजिक सुरक्षा योजनांचे (सोशल सेक्यूरिटी स्कीम)चे अर्थकारण असते. (अनेक कुटुंबाचे घरगुती अर्थकारण पूर्वी असेच होते.) पण हे बाजाराधिष्ठित अर्थकारणापेक्षा वेगळे असते. असे अन्य पर्यायही असू शकतील. युद्धाचे अर्थकारणही असेच वेगळे असू शकते. युद्ध करूनही ही कोंडी फोडली जाऊ शकते. (एका देशाच्या बचतीची किंमत वाचते, दुसर्‍या देशातली बचत बेचिराख होते, अशा रीतीने नवा डाव मांडता येतो.) बाजाराधिष्ठित अर्थकारण हवे असल्यास हे क्रूर वास्तव म्हणून स्वीकारावे लागेल.

सर्किट 25/11/2008 - 04:58
१० % महागाईच्या काळात एक रुपयाची बचत म्हणजे ९० पैशांची कमाई. कारण आज एक रुपयात दहा बटाटे मिळत असतील, तर वर्षाभराने त्याच रुपयात ९ बटाटे मिळतील. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

जर तुम्ही १ रूपया कपाटात बंद करून ठेवलात तर...अन्यथा नाही. दहा का, अकराही मिळतील!

In reply to by रामशास्त्री

सर्किट 25/11/2008 - 05:06
परंतु, समजा तो तुम्ही बँकेत ठेवला, आणि सर्वांनी बचत करून कुणीही बँकेकडून कर्ज घेतले नाही, तर तुम्हाला मिळणारा व्याजदर शून्य होईल (खरे तर तो दर ऋण मध्ये जाईल, कारण बँकेला तुमचा रुपया सांभाळायला लागणारा खर्च त्यातूनच वजा होईल.) अशा परिस्थितीत तुमचा रुपया कपाटात ठेवल्यासारखेच झाले. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

तुमचा गैरसमज झाला आहे. मी फक्त कुटुंबांनी अधिक बचत करावी असे म्हटले आहे. उद्योगांनी नव्हे. कुटुंबांकडचे अतिरिक्त भांडवल उद्योगांकडे जावे हाच बचतीचा उद्देश आहे. यापुढे तुम्ही विचाराल की मग उत्पादने कोण विकत घेणार? सध्या तीव्र गतीने प्रगती करणारे बहुतेक देश निर्यातप्रधान आहेत.

In reply to by रामशास्त्री

सर्किट 25/11/2008 - 05:19
समजा, आयातीपेक्षा निर्यात वाढली, तर ज्या देशाला निर्यात करतो आहोत, त्या देशाच्या मुद्रेचे भाव निर्यातप्रधान देशाच्या तुलनेत खूपच पडतील. म्हणजे समजा भारताची अमेरिकेला निर्यात खूप वाढली आहे, आणि आयात शून्य झाली आहे, तर रुपयाचे भाव डॉलरच्या तुलनेत खूप वाढतील. मग भारतातून निर्यात झालेल्या वस्तू अमेरिकेला परवडणार नाहीत. आणि ही निर्यात बंद पडेल. मग ? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by रामशास्त्री

सर्किट 25/11/2008 - 05:41
अहो, पण निर्यात बंद पडली तेव्हा तुमचे उद्योगधंदे पण बंद पडले ना ! सगळे लोक नोकर्‍या गेल्यांवर / उद्योग बंद पडल्यावर बाहेरच्या देशांत गुंतवणूक कशी करतील ?? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

असा कोणताही बदल अचानक होत नसतो. निर्यात हळूहळू कमी होऊ लागेल तेव्हाच पावले उचलली जातील. कृपया विषय भरकटवू नका. सद्य परिस्थितीबद्दल बोला.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

१० % महागाईच्या काळात एक रुपयाची बचत म्हणजे ९० पैशांची कमाई. कारण आज एक रुपयात दहा बटाटे मिळत असतील, तर वर्षाभराने त्याच रुपयात ९ बटाटे मिळतील. असे तुम्ही आधी म्हणाला होतात. परंतु, समजा तो तुम्ही बँकेत ठेवला, आणि सर्वांनी बचत करून कुणीही बँकेकडून कर्ज घेतले नाही, तर तुम्हाला मिळणारा व्याजदर शून्य होईल (खरे तर तो दर ऋण मध्ये जाईल, कारण बँकेला तुमचा रुपया सांभाळायला लागणारा खर्च त्यातूनच वजा होईल.) अशा परिस्थितीत तुमचा रुपया कपाटात ठेवल्यासारखेच झाले. असे त्यामागे गृहित धरले आहे हे नंतर सांगितलेत. मला असे वाटते आहे की उगीच विषयास फाटे फोडावेत आणि येनकेनप्रकारेण आपलेच शेवटचे म्हणणे असावे असे तुम्हाला वाटते. तुमचा हेका माझ्या सहनशक्तीस हरवेल असे वाटते आहे. त्यामुळे उगीच दोघांचाही वेळ वाया न घालवता मी गप्प बसतो. याखाली प्रतिक्रिया लिहा, आणि आनंदात रहा.

In reply to by रामशास्त्री

सर्किट 25/11/2008 - 06:22
चर्चेचा सारांश एवढाच, गुंतागुंतीच्या अशा विषयात कधीही ब्लॅक-अँड-व्हाईट नसते. करड्या रंगांच्या विविध शेड्स दिसतात. बचतीचा दर भारतात कमी कमी होत असताना, भारताची आर्थिक स्थिती वाढतच होती. http://investing.fentonreport.com/labels/trends.html -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

मुक्तसुनीत 25/11/2008 - 05:14
माझा एक सहकारी आहे. त्याच्याशी केव्हातरी बोलताना हा विषय निघाला होता. त्याच्या घराची किंमत १ लाख डॉलर्सनी खाली आलेली आहे. काही वर्षांपूर्वी घराची किंमत आताच्या बाजारच्या किमतीपेक्षा दिडेक लाख डॉलर्स जास्त होती तेव्हा त्याने पन्नास हजाराचे अधिक कर्ज (होम इक्विटी लाईन ऑफ क्रेडीट) घेतले होते ; ते सारे खर्च झाले. आज त्याच्या घराच्या कर्जाचे व्याज तो केवळ भरतो. मुद्दलातला एकहीपैसा फेडलेला नाही. मी त्याला विचारले की कुठे गेले ५० हजार डॉलर्स ? तर तो म्हणाला : आम्ही हवाई , डिस्ने वगैरे वगैरे ला गेलो. नवी बी एम डब्लू घेतली वगैरे वगैरे. अजून तो बुडलेला नाही ; पण आता ट्रिपा थांबलेल्या आहेत. हे सारे आता सांगायचे कारण म्हणजे , "ऋणम् कृत्वा घृतम् पिबेत्" चा याहून मोठा प्रकार मी आजवर कुठेही पाहिला नाही. त्याला मी एकदा (माझ्या ६ वर्षे जुन्या खटारा मोटारीमधे) रात्री उशीरा घरी सोडले होते. तेव्हा त्याचे टोलेजंग घर पाहून (खोटे कशाला बोला !) अंमळ असूया वाटली होती. आज त्या घराची माझ्या मनातली कल्पना "हस्तिदंती मनोरा" अशी कायशीशी बनली आहे.

In reply to by मुक्तसुनीत

मुक्तसुनीत 25/11/2008 - 05:20
वरील मुद्द्याचा थोडा पुढचा भाग सांगायचा तर एकदा तोच मला म्हणाला होता : काय होईल ? कदाचित सर्व काही बुडेल. तुम्ही लोक (म्हणजे इंडियन्स !) कसे रहाता ! त्याच त्या गाड्या , सुटीला जाणार कुठे तर इंडिया ला ! मला कदाचित उद्या ब्यांकरप्शी घोषित करावी लागेल , पण मी निदान हवाईचा क्रूझ तर घेतलाय ! फार फार तर काय ? माझ्या मुलांना लोन्स घेऊन शिकावे लागेल ! बस्स ! नेहमीप्रमाणेच मी गप राहिलो. आपले आपल्यापाशी शेवटी ! मी मुलांना घेऊन हवाईला गेलो नाही ; पण रोज त्यांच्याबरोबर वेळ घालवतो. वीकेंडला सगळ्यात जास्त. शेवटी "झुरळाने का पतंगावे ! " :))

In reply to by मुक्तसुनीत

सर्किट 25/11/2008 - 05:43
मुक्तसुनीत, उद्या तुमच्या मित्राने ब्यांकरप्शी घोषित केली, तर त्याच्या कर्जाचा बोजा तुम्हालाच अप्रत्यक्षपणे सांभाळावा लागेल. तेव्हा माझं ऐकाच, एकदा जाऊन याच हवाईला :-) -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

सहज 25/11/2008 - 06:42
अहो बुवा जर का बचत ही सतत अवमुल्यन होणार्‍या चलनात असेल. बँकेत व तश्या गुंतवणुकीत मिळणारे व्याज्-अवमुल्यन-महागाई/लिव्हिंग कॉस्ट ह्याचा ताळमेळ नीट होत नसेल तर काय करावे त्या काटकसर [बरेचदा नीरस आयुष्य जगुन ;-) ] करुन केलेल्या बचतीचे? मग धोका पत्करुन गुंतवणुक केली पाहीजे की नाही? अन्यथा गाडी कायम उतारावर? व त्याकरता आज गाठीशी पैसा आहे तर कर्ज न काढता, बचतीपेक्षा पाहीजे तसे आयुष्य [रिटेल थेरपी ] जगल्यास वाईट ते काय किंवा योग्य वाटतील अश्या धोकादायक गुंतवणुकी का करु नये? मग परत ती गुंतवणुक ही तुम्ही उल्लेख केलेल्या वेगवेगळ्या चंगळवादात जाणार. एक तर आजकाल नोकर्‍यांमधे "गलेलठ्ठ वार्षिक पगार" आलेच कसे? :-) अवांतर - क्रमशः दिसले नाही. बचत ही पहीली पायरी झाली हो. यापुढच्या पायर्‍या [शिकवण्या] येणार असतील तर माझा वरचा प्रतिसाद उडवुन लावेन. तुमच्या पुढच्या शिकवणीच्या अपेक्षेत :-)

कपिल काळे 25/11/2008 - 06:47
वरची चर्चा फारच हाय फाय पातळीवर झाली आहे. ती समजून घेण्यासाठी अर्थशास्त्राचे चांगले ज्ञान हवे. पण अती जास्त कन्झ्युमेरिझम किंवा अती जास्त बचत हे दोन्ही टाळले पाहिजे. तरीपण माझ्यासारख्या इयत्ता तिसरी- अर्थशास्त्र मध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांनी खालील दुव्या वरील आर्.बी आय चे "मनी कुमार" हे अर्थशास्त्रविषयक कॉमिक वाचावे. ते वाचल्यावर मग वरची चर्चा वाचली तर ती डिकोड होइल. http://www.esnips.com/doc/cb66707c-64c5-48ec-86b8-52cc3157fe45/MoneyKumarComic

मीनल 25/11/2008 - 07:57
रेव्हीन्यु म्हणजे उत्पादन विकून मिळालेला पैसा.हा बिझिनेस करणा-यासाठी. कॉस्ट म्हणजे उत्पादन करतानाचा खर्च. प्रीफिट म्हणजे सरप्लस रेव्हीन्यु ओव्हर कॉस्ट.( रेव्हीन्यु हा कॉस्ट पेक्षा जास्त असेल तरच) . उलट असेल तर तो तोटा= लॉस. बिझिनेसमनच इन्कम म्हणजे प्रीफिट म्हणता येईल. सामान्य माणसांसाठी कमा॑ई म्हणजे इन्कम.काम करून मिळालेला अथवा गुंतवणुकीतून मिळालेला पैसा. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. सर्व प्रकारचे एक्सपेंडिचर कॉस्ट होत नाही.कारण समान्य माणस एक्सपेंडिचर करतात. तो खर्च कॉस्ट नाही. जर कमा॑ई एक्सपेंडिचर पेक्षा जास्त असेल तरच बचतं. अथवा २ -३मार्ग.----- कमाई वाढवणे,खर्च कमी करणे नाहीतर कर्ज घेणे. वैय्यक्तिक कमाई वाढवण्यासाठी अधिक काम करता येते. पण शारिरीक दृष्ट्या शक्य होत नाही. नोकरीत कधीतरी पगार वाढतात पण ते ती वाढ वाढत्या महागाईच्या तुलनेत नगण्यच असते. कुटुंबाची कमाई वाढवणे म्हणजे अजून कुणीतरी काम .बिझिनेस करणे. खर्च कमी करणे नेहमी शक्य असते असे नाही.कुटुंबाचे आकारमान, घरातले आजारपण,लहान बालके,वृध्द नातेवाईक,शिक्षणाचा,लग्नाचा खर्च असेच अनेक कारण असू शकतात.ही झाली घरातली कारण.घराबाहेरचे मुख्य कारण म्हणजे महागाई.पगार बरा असूनही महागाई मुळे आवश्यक खर्च ही करत येत नाही. त्यावेळी कर्ज घ्यावे लागते.मग त्याचे हप्ते.मग हातात मिळणारे पगारातले पैसे कमी.मग पुन्हा कर्ज. व्हिशिअस सर्कल सुरू होते. हे सर्व झाले माइक्रो लेव्हल वर.मायक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो लेव्हलवर (मॅक्रो एकॉनोमिक्स) देशाकरता पाहता हाच प्रश्न फक्त मोठ्या प्रमाणावर.आणि अधिक गुंतागुंतीचा. सोडवण्यासाठी अनेक इकॉनॉमिक सिस्टिम्स आहेत.त्या कधी ,कुठे ,कश्या लागू पडतात .किंवा पडल्या आणि त्या आपल्याला लागू पडतील का नाही,नसतील तर का नाही ही वेगळी चर्चा झाली. न पाहिलेल्या किंवा भविष्यात सहजी न दिसणा-या संकटावर (अनसीन काँटिंजन्सीज)मात करण्यासाठी बचत हा एक तोडगा असू शकेल. पण संकट केवढ असेल आणि बचत किती हवी याच अचूक गणित आधिच कस मांडणार?साधारण तयारी करू शकतो.संकट मोठ असेल आणि वाढत्या महागाईतली बचत मामूली असेल तर ती थोडीशीच कामी येईल किंवा येणारही नाही. पण म्हणून बचत करूच नये हे साफ चूकीचे आहे. बचतीची भारतीय प्रवृती फारच चांगली आहें. नवी पिढी कदाचित नसेल मानत.पण त्याचे फायदे जाणून घेऊन तसे वागणे हिताचे आहे. अमेरिकेत ही `उद्याची कोण चिंता करतय?` हीच टेंडंन्सी आहे.ती घातक आहेच. यातही अजून बरेच मुद्दे मांडण्यासारखे आहेत.आणि वर दिलेले मुद्दे ही प्रत्येकच वेळी लागू पडतील असे नाही . इकॉनॉमिक्स मधे ब-याचदा जनरलायझेशन्स असतात.प्रत्येक वेळी ते तसेच असतील असे नाही.बट इन जनरल इट इज ट्रु. इन परटीक्युलर ,मॅटर मे डिफर.आणि अपवाद हे असतातच. मीनल.

In reply to by मीनल

सर्किट 25/11/2008 - 08:44
अमेरिकेत ही `उद्याची कोण चिंता करतय?` हीच टेंडंन्सी आहे.ती घातक आहेच. मीनलताई, आम्ही वर दिलेला दुवा बघितल्यास, उद्याची काळजी कोण करतंय, ह्याचा काही विवक्षित देशांत असणारी विचारसरणी परस्परांना कंपेअर कशी करता येत नाही हे आपल्या लक्षात येईलच. आज आम्ही अमेरिकेत राहणारे अनिवासी भारतीय आमच्या उत्पन्नाच्या साधारणतः १५ टक्के ४०१(क) मध्ये टाकतो (ट्याक्स प्फ्री), १५% (नोकरी करत असल्यास) आमच्या कंपन्यांच्या ष्टाकात घालतो (ई एस पी पी) त्यावर आम्हाला १५% इन्स्टंट नफा मिळतो. उरलेल्या उत्पन्नातून सुमारे १० टक्के हे सोशल सेक्युरिटीत टाकतो, म्हणजे ४० टक्के हे आमचे सेव्हिंग असते. आता समजा इतर लोक ४०१(क) मध्ये पैसा गुंतवत नसतील, ई एस पी पी चा १५% इन्स्टंट नफा कमवण्याविरुद्ध असतील, तरी १० टक्के सोशल सेक्युरिटी मध्ये टाकणे हे आवश्यकच आहे. ही गुंतवणूक नॅशनल सेव्हिंग्ज रेट मध्ये गृहीत धरत नाहीत. भारतात, माझ्या माहितीप्रमाणे तरी, सोशल सेक्युरिटी ह्या प्रकारचे काहीही नाही. त्यामुळे २८% हा जो बचत दर आहे, तो आला १८% वर. माझ्या ओळखीचे सर्व (भारतीय, आणि अभारतीय) अमेरिकन मध्यमवर्गीय ह्यापेक्षाही अधिक बचत करतात, हे नक्की. त्यामुळे, "उद्याची काळजी कशाला" ही वृत्ती अमेरिकेतही फारच कमी लोकांमध्ये आहे, हे मी नक्की सांगू शकतो. एखाद दुसर्‍या उदाहरणातून नव्हे, तर सर्व आकड्यांतून. कारण ष्टाक मार्केटात टाकलेले पैसे, येथील कुणीही बचत म्हणून गणत नाही. गुंतवणूक म्हणून गणतो. रामशास्त्र्यांनाही मला वाटते, की बचत वाढवा, असे न म्हणता, गुंतवणूक वाढवा असे म्हणायचे असावे. कारण गादीखाली पैसे ठेवून आजवर कुणाचे भले झाले आहे ? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मीनल 25/11/2008 - 17:42
तुमच बरोबर आहे.देशांत असणारी विचारसरणी परस्परांना कंपेअर करता येत नाही कारण इकॉनॉमिक सिस्टिम वेगळ्या॑ आहेत. त्यामुळे पॉलिसिज वेगळ्या.फायदे तोटे वेगळे.त्यामुळे जनतेच्या टेंडंन्सीज वेगळ्या. त्यातली तुलना खरतर प्रवृती त नसून एकॉनॉमिक पॉलिसिजवर डायरेक्टेड होती. आपण अनिवासी भारतीय अमेरिकेत काय कुठेही गेलो तरी बचत करण्याची आपली प्रवृत्ती असतेच.ती चांगलीच आहे. मला इथल्या अमेरिकन लोकांची तशी नाही हे म्हणायच आहे. इथे आपण जो टॅक्स देतो त्याचा मोबदलाही ब-यापैकी मिळतो आहे. उलट भारतात तेवढा मिळत नाही हे सर्वमान्य आहे.कारण अनेक------ कदाचित म्हणूनच ती प्रवृती असेल.आणि तेच शहाणपण आहे. आपण अमेरिकेत दिलेला टॅक्स हे बचत नाही तर राष्ट्रीय रेव्हेन्यु.पण पण इथला पर्सनल सेव्हींग्ज रेट कमीच. स्टॉक मार्केट मधले पैसे ही गुंतवणूकच.भारतात काय आणि अमेरिकेत काय.फक्त ही फयदेशीर ठरली की नाही ते मार्कॅट ठरवत. त्यामुळे सुरक्षित नाही. मीनल.

In reply to by मीनल

मीनल ताई, आपले मुद्दे चांगले आहेत. पण... देशांत असणारी विचारसरणी परस्परांना कंपेअर करता येत नाही कारण इकॉनॉमिक सिस्टिम वेगळ्या॑ आहेत. त्यामुळे पॉलिसिज वेगळ्या. मराठीत येवढे विंग्रजी वचताना भाकरी-वांग्याच्या भरताला कोक तोंडी लावल्यासारखे होते बघा. जरा मराठीतून लिहायचा प्रयत्न करा ना बॉ. भाषा काँटेजिअस ;) असते म्हणतात याचा एक प्रत्यय... सर्किटराव सुद्धा कंपेअर करु लागलेत. ;) आपला, (चोखंदळ वाचक) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

एक 26/11/2008 - 01:27
याचा खरा फायदा फक्त सिटीझन्सना मिळतो असं ऐकिवात आहे. मी जर ४०१ मधे किंवा ईसपीपी मधे पैसे घातले नाहीत तरिही १०% माझी बचत होते (सो. सिक्युरिटी) असं मला म्हणता येत नाही. म्नाझ्यालेखी ते अमेरिकेत रहाण्याचं दिलेलं एक प्रकारचं भाडं असचं आहे. (गेले ८ वर्षे यात पैसे घालतो आहे.. त्याचे रिटर्न्स मला मिळू शकतीलच याची खात्री नाही त्यामुळे याला मी बचत म्हणू शकत नाही. फुकट जात आहेत ते पैसे.) तसच ई एस पी पी चा १५% इन्स्टंट नफा हा मिळतोच असंही नाही. (आमच्या कंपनी मधे माझ्या आजुबाजुलाच उदाहरणं आहेत)

In reply to by एक

सर्किट 26/11/2008 - 05:26
एक, नागरीक झाले तरच सोशल सेक्युरिटीचा फायदा मिळतो, हे खरे. त्यामुळे नागरीक हो, म्हणजे सामाजिक सुरक्षा तसेच निवृत्तीनंतर वैद्यकीय खर्च (मेडिकेअर, मेडिकेड) वगैरे सर्व मिळते. तुम्ही त्यासाठी अमेरिकेतच असायला हवे असे नाही. ई एस पी पी सध्याच्या आर्थिक वातावरणात लगेच विकावा. ठेवू नये. म्हणजे १५% चा नफा सुरक्षित. (आमच्या कंपनीत गेल्या दोन वर्षांतील सर्वात कमी किंमतीत ष्टाक मिळतात. त्यामुळे गेली काही वर्षे ४०% चा नफा इन्स्टंट मिळायचा. आता नवीन नीचांक गाठल्याने फक्त १५ टक्के सुरक्षित नफा मिळतो.) -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

मीनल 25/11/2008 - 08:39
गुंतवणूक--याबद्द्ल लिहायच राहिल. बचतीचा उपयोग कसा करणार? कपाटात लिक्विड कॅश ठेऊन्.पण त्यात काहीही वाढ नाही.उलट चोरी मारीची भिती. की खर्च करून.मजे साठी खर्च,शिक्षणासाठी ,आजारपणासाठी अथवा अन्य प्रकारे. की गुंतवणूक म्हणजे इनव्हेस्ट्मेंट करून? गुंतवणूक कशातून करणार?बचतीतून की कर्ज घेऊन ? तसेच गुंतवणूक कशात करणार? हे ही महत्वाचे.रिअल इस्टेट्/गोल्ड्/शेअर्स/ फिक्स्ड डोपॉझिट्स/म्युचल फंड की उद्दोगधंदा? बचतीतून गुंतवणूक करण दोन्हीच्या आकडेवारीवर अवलंबून आहे. बिझिनेसमन कर्ज घेऊन आणि /किंवा बचतीतून गुंतवणूक करेल.ती फायदेशीर आहे की नाही हे त्याचे प्रॉफिट ठरवेल. सामान्य माणूसही रिअल इस्टेट मधे गुंतवताना कर्ज घेइल. पण गोल्ड,शेअर्स्,बँक फिक्स्ड डोपॉझिट्स यासरखी गुंतवणूक कर्ज घेऊन करणार नाही.निदान करू नये. शेअर्स बाजार पार डूब खात्यात आहे. सोन्याचा भाव वाढतो आहे.तो भविष्यात फायदेशीर ठरेल.म्हणून कर्ज घेऊन गोल्ड मधे गुंतवणूक करण्यासारख काही वाटत नाही.अर्थात लग्ना कार्यात दिले घेतले जातेच.पण ते कारण वेगळे. फिक्स्ड डोपॉझिट्स चा इंटरेस्ट रेट कर्जावरच्या इंटरेस्ट रेटपेक्षा कमी.मग काय शहाणपणा? त्यामुळे गोल्ड,शेअर्स्,बँक फिक्स्ड डोपॉझिट्स ही गुंतवणूक बचतीवर अवलंबून. रिअल एस्टेट /गोल्ड ही गुंतवणूक होईल जेव्हा ती तुम्ही विकाल,नाही तर ती इस्टेट्/ऍसेट राहिल. अमेरिकेत आधी केलेली रिअल एस्टेट मधली गुंतवणूक म्हणजे आता तोटा आहे.कारण सध्या मंदी आहे. भारतात मात्र आधी केलेली रिअल एस्टेट मधली गुंतवणूक म्हणजे नफा आहे.अजूनही नफाच आहे. गुंतवणूक ही सुरक्षित असावी तरच ती फायदेशीर. नाहीतर सर्वच मुसळ केरात. मीनल.

In reply to by मीनल

सर्किट 25/11/2008 - 08:52
भारतात मात्र आधी केलेली रिअल एस्टेट मधली गुंतवणूक म्हणजे नफा आहे.अजूनही नफाच आहे. ह्याला थोडा सहमत आहे. कारण भारतात विकसित जमीन तशी लोकसंख्येच्या मानाने अद्यापही कमी आहे. परंतु, एकदा एन-ए घोषित केलेली जमीन, वैयक्तिक वैमनस्यामुळे पुन्हा ऍग्रिकल्चरल करणे हे भारतातील राजकारण्यांच्या हाती आहे. (नागपूरला काय सुरू आहे, ते आपण बघताहातच. नाही बघत ? सर्वसामान्य लोकांनी नागपूरच्या आउटर रिंग रोड च्या जवळ घेतलेल्या जागा आता पुन्हा ऍरिकल्चरल झालेल्या आहेत. पण गडकरींनी आउटर रिंग रोड पासून अर्ध्या किलोमीटर च्या दुरीवरची सगळी जागा मात्र अद्याप नॉन ऍग्रीकल्चरल आहे. रस्त्यांच्या॑ आजूबाजूला शेती होते, आणि तेथून अर्धा किलोमीटर दूर मात्र रहवास असतो, असे निर्णय घेण्याची क्षमता महानगरपालिकेमधील् बाबूंना सोपवण्यात आली आहे.) त्यामुळे भारतात स्थावर मालमत्ता घ्यायची झाली तर ती पुण्यात शरद पवार, नवी मुंबईत नारायण राणे ह्यांनी घेतलेल्या जमीनींच्या बाजूला, अथवा शहरात म्हणजे पुण्यात मनोहर जोशी, राज ठाकरे, ह्यांनी घेतलेल्या जमीनीवर फ्लॅट विकत घेऊन. नागपुरात घ्यायची झाल्यास नितीन गडकरीने विकत घेतलेल्या जमिनींच्या लगोलग, बुटीबोरीत. बाकी, कठीण आहे. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मीनल 25/11/2008 - 17:48
रिअल इस्टेट खरच इस्टेट ठरेल जेव्हा ती पुणा /मुंबई /अथवा शहरी विभागात असेल. नाहीतर डेड इनव्हेस्टमेंट. ती सुध्दा भविष्यातली कदाचित तोटा देणारी. तुमच्याशी पूर्णपणे सहमत. रामशास्त्रींना `आर्थिक संकाटाला सामोर जाण्यासाठी बचत करून सुरक्षित गुंतवणूक करा` अस म्हणायच असाव. तेच आपण सर्वांनी मांडलय. मीनल.

अभिजीत 25/11/2008 - 09:18
वैयक्तिक बचत केली पाहिजे याच्याशी सहमत. उत्पन्न आणि गरजा याचा मेळ बसवता आला तर बचत शक्य आहे. सध्याच्या कशाला पण कोणत्याही काळात केवळ बचत करुन पैशाच्या सर्व गरजा (आकस्मिक खर्च, भविष्यकालिन तरतुदी, गुंतवणूक वगैरे ) भागवता येतील असे वाटत नाही. तसेच, फक्त बेसुमार पगारवाढ, भरमसाठ उत्पन्नवाढ किंवा गरजांना अतिप्रमाणात आळा ही त्यावरची उत्तरे नव्हेत. पताधारित व्यवस्थेचा विकास यातूनच झाला. 'उत्पन्नाच्या प्रमाणात पत' हे सुत्र आर्थिक व्यवहारात मानले तर उत्पन्न आणि गरजा याचा बराचसा मेळ घालत येतो. अर्थात, हे सुत्रच खुंटीला टांगुन घातल्यामुळे सध्याची आर्थिक दुरावस्था ओढवली आहे. तेव्हा सध्याच्या काळात अनावश्यक खर्च टाळणे हे नक्कीच गरजेचे आहे. असो. सरसकट सगळ्यांनी बचत केली तर आपली अर्थव्यवस्था मोठी होइल या विधानामागच्या भावना खूप चांगल्या आहेत पण सुचवलेला उपाय शास्त्रिय नसावा असे वाटते. - अभिजीत

विजुभाऊ 25/11/2008 - 09:46
शन्तनुराव किर्लोस्कर म्हणायचे की सर्वानीच जर साधी रहाणी ठेवायचे ठरवले तर विणकराने विणलेली भारी साडी विकली जाणार नाही. परिणामी तो विणकर बेकार होईल. त्याला रोजगार मिळण्यासाठी तरी कोणितरी ती साडी विकत घेतली पाहिजे. प्रत्येकाने गरजा कमी करुन बचत करायचे ठरवले तर अर्थकारण शुन्यावर येते अर्थशास्त्र हे परस्पर सहकार्य आणि परस्परउपभोग या तत्वावर चालत असते मुम्बैच्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणार्‍या थंडीची आठवण येऊन तुमचे गाल आरक्त होत असतील तर याचे आश्चर्य बाळगु नका. त्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

In reply to by विजुभाऊ

सर्किट 25/11/2008 - 09:50
शंतनुराव किर्लोस्करांशी सहमत आहे. खूप मोठा माणूस !! (उच्च विचारसरणीने आजवर कबीराखेरीज कुठल्याही विणकराचे पोट भरलेले नाही. आणि त्यालाही राम सहमत होता, रामशास्त्री नाही :-)) -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

कलंत्री 25/11/2008 - 20:27
विषय कसा भरकटत न्यावा अशी जर मिपा वर स्पर्धा झाली तर या लेखाला पारितोषिक द्यावे अशी मी शिफारस करतो. आता मूळ विषयाला धरून, बचत करा आणि मूलभुत वस्तुवरच खर्च करा. ( अन्न, वस्त्र आणि निवारा). यानंतरही काही पैसा राहिल्यास समाजात विधायक कामावर खर्च करा. १९६२ च्या सुमारास एका विधवा बाईने आपल्या तिन मुलांचा सांभाळ शिवणकामाचे काम करत आयुष्याच्या अखेरीस १.२५ कोटी (रुपयाचे+ जमिनीचे) दानकेले असे नागपूरच्या माहेश्वरी अंकात वाचल्याचे मला आजही स्मरते. ( २००५ च्या सुमाराचा अंक असावा). आपल्या कमाईचा १०% खर्च आपण समाजौपयोगी कामात करा अशी विनंती.

In reply to by कलंत्री

लिखाळ 25/11/2008 - 21:00
वरील चर्चा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. चर्चा चांगली वाटली. >> विषय कसा भरकटत न्यावा अशी जर मिपा वर स्पर्धा झाली तर या लेखाला पारितोषिक द्यावे अशी मी शिफारस करतो. चर्चा विषय भरकटण्याचा आणि प्रतिसादांत वापरल्या जाणार्‍या इमॉटिकॉन्सचा काही संबंध असावा असे माझे मत आहे. विरामचिन्हांचा वाढता वापर आणि भावमुद्रांचा वाढता वापर हे भरकटण्याचे निदर्शक असावे.. १) गंभिरपणे अनवधानाबे भरकटणे आणि २)मजा-हास्य विनोद करत असंबद्धपणे भलतेच लिहित राहणे असे दोन प्रकार असावेत. वरील चर्चा भरकटली असल्यास ती अनवधानाने पण गुणवत्ता राखून भरकटली असावी. तसेच अ) आपसूक भरकटणे आ)मुद्दाम भरकटवणे असेही प्रकार गृहित धरायचे असल्यास त्यातही गुणवत्ता पूर्ण अवांतर आणि बाष्कळ अवांतर असे निकष ठेवा.. स्पर्धा जाहिर झाली तर माझे मुद्दे विचारात घ्यावेत ही विनंती. हे सर्व निकष विचारात घेता या चर्चेला असे बक्षिस मिळेलसे दिसत नाही :) -- लिखाळ. ता. क. - ह. घ्या. -- लिखाळ.

In reply to by कलंत्री

सर्किट 25/11/2008 - 22:56
१९६२ च्या दानाची बातमी २००५ च्या अंकात आली, ह्यावरूनच अशा दानधर्माला लोक किती महत्व देतात हे लक्षात येते. दरम्यान, दान कुणाला केले ? त्या दानाचा काय उपयोग झाला ? ह्या दानाने देशाची आर्थिक स्थिती कशी सुधारली, हे सर्व लिहा. म्हणजे बचतीचे फायदे आम्हाला सर्वांनाच कळतील. भरकटत गेलेला विषय पुन्हा मूळपदावर आणल्याबद्दल धन्यवाद. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कलंत्री 26/11/2008 - 07:57
१९६२ मध्ये त्या स्त्रीने शिवणकाम करुन आपल्या मुलांचा सांभाळ करायला सुरवात केली. त्यानंतर आपल्या मुलांना संसारास लावण्याचा काळ कमी केला तर ( २५/३० वर्ष) म्हणजे ती १९९२ ला आपल्या वैयक्तिक जबाबदारीतुन मुक्त झाली असे समजु या. ( ८७ ते ९२). त्यानंतर तिने जमिनाचा तुकडा अथवा जे काही असेल ते दान केले. ( कोठे, का आणि कश्यासाठी या साठी मूळ अंक वाचावा, मला आठवत नाही). आता असे जे लोक असतात त्यांना सर्वसाधारण प्रसिद्धीची आवड / हाव नसते. त्यामूळे २००५ ला का होईना लेख आला हे महत्त्वाचे. आता याचा फायदा काय झाला हे सांगणे अवघड आहे. पण चाकोरीतच जगणार्‍यासाठी प्रत्येक गोष्ट बाजारी मुल्याच्या चौकटीतच पाहणार्‍यांना माझ्यासारख्यांना जगात जगण्याचा वेगळाही मार्ग असु शकतो हे समजले. वस्तुनिष्ठ प्रश्न विचारुन विषय मूळ पदावर आणण्याचे आपले कौशल्य वादातित आहे. मित्रा, आभार आणि अभिनंदन. बाकी व्यनित.

मीनल 25/11/2008 - 23:33
माझी कुठलीही वाक्य विषयांतर करत असतील तर ती वाक्यच नाही तर ती प्रतिक्रियाच उडवून द्यावी. कुणाचाही वेळ फालतु दवडायची मला इच्छा नाही. मीनल.

नंदन 25/11/2008 - 23:39
अर्थतज्ञ एम. आर. वेंकटेश यांचा या विषयावरचा एक व्हिडिओ येथे पाहता येईल. ५७ मिनिटांचा असल्याने निवांत पहावा लागेल. आशियाई देशांतील जनतेने केलेली बचत ही डॉलरच्या गंगाजळीतच साठवली गेली असल्याने, डॉलर कोसळला तर त्याचा परिणाम काय होईल हे त्यांनी स्पष्ट केले आहे. यात व्यक्त केलेली काही मते टोकाची आहेत (काही कॉन्सिपरसी थिअरीजही आहेत), पण एकंदरीत अमेरिकेचे तुटीचे बजेट, चीनकडे असणारी उधारी आणि नवीन पैसा उभारताना सोने तारण ठेवण्याची मोडीत काढलेली पद्धत याबद्दलची माहिती सोप्या भाषेत दिली आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांना धन्यवाद. माझ्या मते तरी मूळ लेखाबद्दलच चर्चा झाली नसली तरी एकंदर विषयाला धरूनच सारे प्रतिसाद होते. त्यामुळे विषय भरकटला असे म्हणू नये. फॉर द रेकॉर्ड, बचत म्हणजे गुंतवणूक असेच मला म्हणायचे होते. वर मी दिलेल्या एका प्रतिसादातूनच ते स्पष्ट व्हावे. असो. पुन्हा एकदा धन्यवाद. -रामशास्त्री
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपल्या संस्कृतीने आणि संस्कारांनी लहानपणापासूनच बचतीचे महत्व आपल्या मनावर बिंबवले आहे. विविध सणांच्या निमित्ताने आपण जनावरांची, यंत्रसामुग्रीची, हिशेबाच्या वह्यांची पूजा करत असतो. खरी पूजा म्हणजे केवळ पोकळ विधी नव्हेत. एखाद्या रिक्षावाल्याने नुसता रिक्षाला हार घालणे पुरेसे नाही. त्या आपल्या उपजीविकेच्या साधनाचे महत्व समजून घेऊन त्याने आपल्या रिक्षाची नीट निगा राखायला हवी. सणवार एकवेळ सोडून देऊ, पण आपले संस्कारही हेच सांगतात. लहानपणी ताटात अन्न शिल्लक ठेवले म्हणून अनेकांनी मार खाल्ला असेल.

खव्वयांसाठी पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापुर, चिपळुण, रत्नागिरी आणि हैदराबाद मधिल हॉटेलांची यादी [त्यातल्या त्यात सामिश भोजन]

संताजी धनाजी ·

उम्मि 22/11/2008 - 11:09
पण एखाद्या होटेलचा सविस्तर पत्ता मिळेल काय?? मानलं बुवा!!! समस्त खवय्यांचे तुम्हांस आशिर्वाद............................. एक खवय्या, उम्मि.

सुनील मोहन 22/11/2008 - 15:26
हॉटेल नागपूर. टिळक स्मारक मन्दिराकडून पेरुगेट पोलिस चौकीकडे जावे. साधारण शन्भर कदम चालल्यावर (पन्चनामा) डावीकडे हे हॉटेल आहे. हॉटेल ओळखायची खूण म्हणजे इथे भिन्तीकडे तोन्ड करुन जेवणारे लोक दिसतील. आणि बाहेर किमान १०-१५ जण आशाळभूत नजरेने त्यान्च्याकडे पहात असलेले असतील!!!!! पण इथले मटण रस्सा, पुलाव, अ प्र ति म. बिर्याणी अनेक ठिकाणी मिळते पण मटण पुलाव मात्र इथे सुरेख मिळतो. अजून एक खासियत म्हणजे इथला भेजा फ्राय. हे लिहून झाल्यावर तडक हॉटेल नागपूर गाठणार आहे कारण लिहितानाच तोन्डाला पाणी सुटले आहे.

अभिज्ञ 22/11/2008 - 16:18
बघा, पुण्यातच ५० ठिकाणे सापडली.:) मुंबई व ठाणे मिळून साधारण २५ हॉटेल्स. पुणेकर लोक किती रसिक व चोखंदळ असतात ह्याचा हा पुरावाच.;) अरे महाराष्ट्रातली इतर ठिकाणे हि येउद्यात रे. अभिज्ञ.

कलंत्री 22/11/2008 - 18:28
भारतातील लोक खवय्ये समजले जातात. मिपावर यासाठी वेगळे सदरच हवे, उदा. पाककृती, चर्चा, काव्य इत्यादी सारखे. म्हणजे देशातील अथवा जगातील उत्तम खाद्यतिर्थक्षेत्राची यादी कोणालाही विनासायास मिळु शकेल. सरपंचानी विचार करावा.

विसुनाना 22/11/2008 - 18:30
कॅफे बहार हे आर.टी. सी. क्रॉसला नसून हिमायतनगरजवळ आहे. बिर्यानी वोक्के असते. पत्थर का गोश्त खायचे असेल तर बडे मिया - टँक बंड (हुसन सागर) ट्राय करावे. पाया - इरानी रोटी वगैरे खायचे असेल तर नायगारा - कवाडीगुडा किंवा मदीना... हैदराबादी बिरयानी आणि दख्खन चवींसाठी 'हैदराबाद हाऊस' च्या आता ठिकठिकाणी शाखा सुरू झाल्यात. सर्वच उत्तम! आंध्रा चवीचे मटनबिटन, मासेबिसे (मटन फ्राय मसाला, चापल पुलुसु/ अपोलो फिश) अभिरुची - आरटीसी क्रॉस रोड. तित्तर-बटेर 'फिश लँड'-लकडी - का- पूल कधीकधी मिळतात. मरोळ (गोड्या पाण्यातला मासा) फस्क्लास! ईरानी चाय शौकिन बहार - वाय एम सी ए , सिकंदराबाद येथे जाऊ शकतात. तिथली बिर्यानीसुद्धा लै भारी. पिव्वर शाकाहारी ("तिकडचे चमचेसुद्धा चालत नाहीत आम्हाला!") लोकांनी मिनर्व्हा- हिमायतनगर, पंचरत्न- काचीगुडा आणि अन्नपूर्णा- शंकरमठ इ. ठिकाणे ट्राय करावीत. बाकी आजकाल अप्टाऊन ईटरीज सगळ्या बंजारा हिल्स, ज्युबिली हिल्स परिसरात आहेत. अंगिठी, तबला ही काही प्रसिद्ध नावे. तिकडे खान-पान इ. सोयी आहेत. मेक्सिकन, थाय वगैरे तेथे मिळेल.

दत्ता काळे 22/11/2008 - 19:23
१. वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटाच्या पहिल्या वळणाच्या आधी डाव्या हाताला " हॉटेल सिध्दगिरी " - स्पेश्यालिटी : मटण भाकरी, लिमिटेड डिश असतात म्हणून लवकर जावे. फक्त संध्याकाळी , ( आपली बाटली घेऊन बसायची सोय आहे ), जेवण १नंबर, म्हणून मापात टाकावी. २. हॉटेल तोरणा विहार - वेल्हा - तोरण्याच्या पायथ्याशी, पोलीस स्टेशन शेजारी - कमीत कमी दोन दिवस उ पा शी राहुन नंतर जे वणासाठी जाणे लईईईच्च भारी.

सागर 22/11/2008 - 22:59
पुण्याच्या जोशीबाईंचे फ्रेंड्स हॉटेल राहिले हो यादीत, तेवढे वाढवून घ्या... जोशीबाईं बनवतात तसा मासा पुण्यात मिळत नाही अशी त्या ठिकाणची ख्याती बर्‍याच वर्षांपासून आहे. बहुतेक फ्रेंड्स नाव आहे हॉटेलचे...फर्ग्युसन कॉलेजजवळ ज्ञानेश्वर पादुका चौकातून पुणे युनिव्हर्सिटीकडे जाताना एका चौकाच्या कॉर्नरलाच आहे ते. त्याच्या पलिकडच्या बाजूलाच भाजीवाल्यांचे गाळे आहेत, ही ओळखायची खूण (मासाप्रेमी) सागर

व्यंकु 23/11/2008 - 11:42
वरती उल्लेख केल्याप्रमाणे रत्नागिरीतील आमंत्रण हॉटेल एसटी स्टॅँडजवळ नसुन एसटी डेपो(वर्कशॉप) जवळ आहे चोकशी करतेवेळी 'माळनाका' असा उल्लेख करावा आपला रत्नागिरीचा व्यंकु

In reply to by व्यंकु

केवळ_विशेष 24/11/2008 - 12:38
बॉस! थांकू बरं का! :) मला एड्रेस नीट माहीत नव्हता...म्हणून जरा घोटाळा झाला... पुढ्ल्या रत्नागिरी ट्रिप ला जाताना पुन्हा नक्की जाईन!

बन्ड्या 23/11/2008 - 15:39
जुन्या कोल्हापुरात म्हन्जे पेठांत असाल तर सरळ कुठल्याही घरगुती खानावळीत घुसायचं ..(फक्त बघुन काही खानावळी फक्त शाकाहारी आहेत) चांगलं जेवण मिळनार.. पुण्यात कोल्हापुरी च्या नावखाली जो फक्त लाल तिखट जाळ असनारं फुळुक पाणी देत्यात च्यामारी... चक्कीत जाळ होतो ! (जाळ हा त्यातल्या तिखटा मुळे नाही ). अवो शहरातल्या नवीन भागात ही कीती तरी चांगली हॉटेलं आहेत... ओपेल >>जुना पुणे बेंगलोर रोड तंदुर >> जुना पुणे बेंगलोर रोड अयोध्या >> कावळा नाका राजधानी >> रुईकर कोलनी सायबा >> राजारामपुरी जनता बझार मागे शेतकरी धाबा >> फुलेवाडी पद्मा गेस्ट हाऊस >> धैर्यप्रसाद हॉल शेजारी पर्ल >> सी.बी.एस. जवळ आपला कोल्हापुरी ...बन्ड्या

In reply to by बन्ड्या

मार्केट यार्ड समोरील 'परख' चा उल्लेख आवश्यक आहे. उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

मैत्र 24/11/2008 - 14:39
१. पॅराडाइज - हे पॅराडाइज सर्कल सिकंदराबाद इथे आहे. आर टी सी क्रॉस रोडला नाही. २. चटणीज -- नागार्जुना हिल्स - ज्युबिलीकडून पंजागुट्टाला जाताना डाव्या बाजूला - याहून उत्तम दक्षिण भारतीय हैदराबाद मध्ये नाही. इडली, "स्टीम डोसा", एम एल ए पेसरट्टू ही विशेष खासियत. दक्षिण भारतीय अनलिमिटेड थाळी ही मिळते. ३. चटणीज - शेजारी एक बफे पण आहे जिथे उत्तर व दक्षिण भारतीय असा अनलिमिटेड बफे आहे. असंख्य पदार्थ आणि डेझर्टस. उत्तम आहे. चटणीज पूर्ण शाकाहारी आहे. ४. अंगिठी - केअर हॉस्पिटल समोर -- मासाब टँक कडुन पंजागुट्टा कडे जाताना. जबरदस्त उत्तर भारतीय बफे. वेगवेगळे पण मागवता येतात पण बरंच महाग आहे. शोरबा सही असतो. सामिष निरामिष दोन्ही उत्तम आहे. ५. ओहरीज - बशीर बाग आणि बंजारा हिल्स रोड नं १२ - बेष्ट चायनीज - अतिशय ऑथेन्टिक चायनीज, सुंदर चायनीज सजावट. बांबू राइस ही पोकळ बांबू मध्ये बांबू शूट्स सह केलेली रेसिपी छान आहे. बिर्याणी बफे असतो. हॅवमोर नावाचे त्यांचे आइस्क्रीम आहे. तिथले आइस्क्रीम आणि संडेज ला तोड नाही. ६. व्हेन्यू - नामपल्ली - हैदराबाद स्टेशन समोर क्वालिटी इन रेसिडेन्सी हे प्रसिद्ध ३/४ तारांकित हॉटेल आहे. त्याला जोडलेले रेस्टॉरंट. निजामी पद्धतीचे शाही सामिष पदार्थ. निजामी सजावट आणि रचना मस्त आहे. महाग आहे पण एका डिश मध्ये पदार्थाची क्वांटिटी बरिच येते.

In reply to by मैत्र

रेवती 02/12/2008 - 22:11
केवळ चविष्ट. चटनीज् चे बांधकाम चालू असल्यापासून बधत होते. नंतर बरेच शकाहारी पदार्थ चाखले, अगदी उपमा सुद्धा चविष्ट आहे. छान आठवणी आहेत चटनीज् च्या. रेवती

मनस्वी 24/11/2008 - 15:48
हैदराबाद बिर्याणीसाठी उत्तम पर्याय : १. पॅराडाइज २. बावर्ची शाकाहारी / मांसाहारीसाठी उत्तम पर्याय : १. अंगीठी (बंजारा हिल्स) - दुपारचा बफेही मस्त, महाग पण उत्तम २. बार्बेक्यू नेशन (बंजारा हिल्स) ३. पंजाबी ढाबा (गच्चीबोली-कोंडापूर सिग्नलच्या चौकात) - स्वस्त आणि मस्त ४. मालगुडी (निरनिराळी आऊटलेट्स) ५. बी.जे.एन. (बंजारा हिल्स) ६. ईरानी चाय (ज्युबिली हिल्स, रोड नं १०) ७. हवेली (कोंडापूर) - कै च्या कै महाग ८. अवर पॅलेस (बंजारा हिल्स, रोड नं १०) शाकाहारीसाठी उत्तम पर्याय : १. चटनीज् (शेजारील बफे टुकार आहे) २. ओहरीज् (मल्टीकसीन) - कै च्या कै महाग

वा! काय यादी झाली आहे. तोंडाला भयंकर पाणी सुटले आहे. =P~ आता आठवड्यातुन एकदा तरी एकेका हॉटेलात जायचा बेत आहे. - संताजी धनाजी

केवळ_विशेष 24/11/2008 - 17:04
एक आणखी अपडेट करणार का... प्रभात पो. चौ. समोरील, करी ऑन द रूफ (कॉन्टिनेंटल साठी) पुणे. कमला नेहरू पार्क कडून कर्वे रस्त्याला जाताना, घोडके बंधू मिठाई चौकात उजवीकडे वळालं की डाव्या हाताला. वीटकरी रंगाची इमारत आहे. किंवा एस्.एन्.डी.टी कॉलेज कडून 'कल्याण' भेळवाल्याकडून पुढे आलं की 'टी' जंक्शन ला उजवीकडे वळाल्यावर डाव्या बाजूस प्रभात पो. चौ. आहे आणि बरोब्बर त्याच्या समोर उजव्या हाताला 'करी ऑन द रूफ' आहे.

विजुभाऊ 24/11/2008 - 19:09
सदाशिव पेठेतल्या " नागपूर " हाटेलची खासीयत म्हणजे इथे समोरासमोर बसुन खाता येत नाही. सगळी माणसे भिन्तीकडे तोंड करुन बैलानी गव्हाणीत आम्बोण खावे तशी भिन्तीकडे तोन्ड करुन खात असतात मुम्बैच्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणार्‍या थंडीची आठवण येऊन तुमचे गाल आरक्त होत असतील तर याचे आश्चर्य बाळगु नका. त्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

आजच पिंपरी चिचवड मधील मालवण समुद्र मध्ये जावुन आलो. मांदेली फ्राय, बोंबील फ्राय, भरलेला पापलेट, सुरमई फ्राय, पापलेट फ्राय आणि कोळंबी भात मागवला होता. अतिशय उत्तम जेवण होते. सोबतीला सोलकढी होतीच :) - संताजी धनाजी

अनंत छंदी 25/11/2008 - 18:21
रत्नागिरीत विहार वैभव लॉज व जिल्हा माहिती कार्यालयाजवळ, बंदर रोडला प्रशांत लंच होम आहे. टिपीकल मालवणी जेवणाचा स्वाद घ्यायला उत्तम ठिकाण! उत्तम मासे खायला मिळतात. अस्सल मालवणी सोलकढी कशी असते याचा स्वाद येथे जाऊन घ्यावा, म्हणजे अनेकदा सोलकढीच्या नावाखाली आपण जे काही पितो ते किती फिके आहे याचा अंदाज येतो. आताही मी कल्पनेत प्रशांत मध्ये मासे हादडतो आहे!

अनंत छंदी 26/11/2008 - 21:32
प्रतिसाद थंडावलेला दिसतोय! हॉटेलं संपली की सगळे उपोषण करतायत? हॉटेलं संपली असली तर मला वाटतं खाद्यपदार्थांच्या गाड्या, स्टॉल्स, ठेले , धाबे अजून शिल्लक आहेत. माझ्याकडून काही भर... कराड बसस्थानकासमोर रात्रीच्यावेळी एक आटीव दुधाची हातगाडी लागते. साखर, वेलची घालून आटवून रवाळ झालेले गरमागरम दूध मोठ्या ग्लासात ओतून तो गाडीवाला चमचाभर खवा घालून आपल्या हातात देतो. अशी मस्त चव लागते, की काही विचारू नका. एका वेळी चार ग्लासचा आपला रेकॉर्ड आहे. तो गाडीवालाही कुठून हा दुष्काळग्रस्त आला? अशा नजरेने पहात राहिला होता.

In reply to by अनंत छंदी

हो ना! आता नेमके मुंबईला पाहुणे आले होते आणि येवुन वरती पण गेले, त्यामुळे सगळे जण त्यांचा समाचार घ्यायला गेले आहेत. - संताजी धनाजी

भिडू 02/12/2008 - 21:09
इथे बँगलोर ला कलमी कबाब नावाची चिकन तन्दुरी सारखी मस्त डिश मिळते....हे कबाब खूप सॉफ्ट असतात्..आणि स्पाईसी ही......चव अर्थातच उत्तम....त्यातुन जोडिला बाटली असेल तर चव अजुनच वाढते.हि डीश इथे कुठल्याहि नॉन्-व्हेज होटेल मधे मिळते. पण इथे मी २/३ ठिकाणी चिकन लॉलिपॉप ट्राय केले...चव एकदम बेकार्...आणि आकार पण लहान्.कोनाला बॅगलोर मधली फूड जॉईन्ट्स माहीत आहेत का?

संताजी धनाजी... मुंबईच्या यादीत बांद्रा इथलं सायबा टाका की राव ... मालवणी जेवण, विशेषतः तिसर्‍या मसला अप्रतिअम. नक्की पत्ता तात्या किंवा कुणी अस्सल मत्स्यप्रेमी मुंबईकर देऊ शकेल

In reply to by संदीप चित्रे

प्रदीप 02/09/2009 - 19:18
एस. व्ही. रोडवर जामा मशिदीच्या समोर आहे. (मला वाटते त्या बिल्डींगचे नाव 'झरीन' असावे--- तेथे सुप्रसिद्ध सरोद वादक श्रीमति झरीन दारुवाला राहतात).-- माहिमकडून बांद्र्याकडे जातांना पश्चिम महामार्गाचा फाटा गेला की जरा पुढे गेल्यावर डाव्या हातास हे लागेल-बरोबर समोर, आपल्या उजव्या बाजूस जामा मस्जिद.

तर्री 02/09/2009 - 17:52
१.गोमांतक : पोस्टाच्या गल्लीत. ( थाळी झकास) २. विश्व सम्राट व अथीती : मुलुंड (प) ३. निसर्ग : ला.ब. शास्त्री मार्गावर ठाण्यात गेल्यावर्षी लेरीदा / विहंग / सत्कार रेसिसन्सी ही ३ त्रीतारांकीत हॉटेले झालीत. जरूर जावे आशी. बुफे : अनलिमिटेड , नोन वेज रु.२७५ /-

In reply to by तर्री

सुनील 02/09/2009 - 21:08
ठाण्यात गेल्यावर्षी लेरीदा / विहंग / सत्कार रेसिसन्सी ही ३ त्रीतारांकीत हॉटेले झालीत. जरूर जावे आशी. बुफे : अनलिमिटेड , नोन वेज रु.२७५ /- आणि विहंगमध्ये अनलिमिटेट बुफेसोबत एक ग्लास वाइन अथवा बियर कॉम्प्लिमेंटरी!! लेरिडा/सत्कारबद्दल कल्पना नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

भोपाळ: मांसाहारा साठी: हकिम रेस्टॉरंट (ह्याच्या शाखाही आहेत). शुद्ध शाकाहारी: बापु की कुटिया (दोन्ही रेस्टीरंट्स महाराणा प्रताप चौकात आमोरे सामोरे) दिल्लीत: पॉट पौरी, का के दा होटलः दोन्ही कॅनॉट प्लेस मध्ये सुपर बझार जवळ) दोन्ही मांसाहारी हॉटेल पेशावरी (शाकाहारी), निरुलाज (सामिष) अजमलखाँ रोडवर पो. चौकी जवळ कलकत्ता: कॅमॅक स्ट्रीटवर (रोबिंद्रो शॉदन स्टेशन कडचे टोक) ३-४ फास्ट फूड वाले आहेत. त्यांच्या कडे फक्त रोल्स मिळतात. पोळी किंवा पराठ्यात शाकाहारी व मंसाहारी पदार्थ भरून रोल बनवतात. चवीष्ट मॉछे झोल (फिश करी) खायचा असेल तर कुठल्याही भागातले अतीशय कळकट होटेल शोधावे, तशी चव हाय फाय हॉटेलांत नाही. डमडम विमानतळाजवळ स्टाफ कँटीन बेष्ट. चेन्नई मध्ये: सरवणा भवन: शुद्ध व अप्रतीम शाकाहारी. ह्याची कैमा इडली नावाची डीश बेष्ट (संपूर्ण चेन्नई भर शाखा तसेच परदेशातही काही ठिकाणी शाखा. वसंत भवनः शुद्ध शाकाहारी: संपुर्ण चेन्नईभर शाखा अंज्जापार: खास मध्य तामीळनाडू मधल्या (चेट्टीनाड स्टाईल)मांसाहारी डीशेस मिळतात. सशाची सागुती मिळते. चेन्नईत सर्वत्र शाखा कराईकुडी: खास तामीळ सीफूड (राधाकॄष्ण सालै वर (सवेराहॉटेल जवळ, निलगिरिज हॉटेलच्या समोर) संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

आहाहा.... आता पुन्हा एकदा जायला पाहिजे...सुदैवाने अंजप्पारची शाखा न्यू जर्सीलाही आहे आणि मस्त झणझणीत जेवण असतं !

In reply to by संजय अभ्यंकर

सरवणा भवन: शुद्ध व अप्रतीम शाकाहारी. ह्याची कैमा इडली नावाची डीश बेष्ट (संपूर्ण चेन्नई भर शाखा तसेच परदेशातही काही ठिकाणी शाखा. मलाही आवड्ते सर्वणा भवन..... चुचु

In reply to by संजय अभ्यंकर

विंजिनेर 03/09/2009 - 11:10
चेन्नई मध्ये:
अजून काही: जी आर टी ग्रँड डेज् : पंचतारांकित (असून सुद्धा!) अतिशय चविष्ट जेवणासाठी प्रसिद्ध. विषेशतः चेट्टीनाड आणि मल्लू पदार्थांसाठी महशूर. ह्यांचा बफे साधाराणतः ३००/- पर्यंत असतो चेनैच्या विमानतळावर वडाकरी डोसा मिळतो. तो सुद्धा खासच.

In reply to by संजय अभ्यंकर

भोपाळला "बापु की कुटीया" मध्ये शाकाहारी जेवण खरच खुप छान असतं.इंदोरला "गुरुक्रुपा"मध्येही शाकाहारी स्वस्त आणी मस्त.

सुधीर काळे 03/09/2009 - 10:03
जकार्ता येथे तीन चांगली भारतीय भोजनगृहे आहेतः १. क्वीन्स,"सुंतर" तलावाच्या किनार्‍यावर (आमच्या भाषेत "दानाउ सुंतर") फोन नं. ६५०-९९६९. त्यांचेच थामरिन रोडवरही एक भोजनगृह आहे. २. गणेश, एक संस्कृती (सुदिरमान रोड-सुब्रोतो रोड क्रॉसिंग) फोन नं. ५७१३५६७ ३. जयपूर (रसूना सईद रोड) फोन नं. ०८५८८०९४३०४३ जकार्ताला सुंतर या विभागात भारतियांची वस्ती बरीच आहे. तिथे "मेहफिल" नावाचे छान जेवण मिळणारे पण 'डेकोर' जरा उडिपीस्टाईलचे असलेले छान भोजनगृह आहे. आपण दिलेल्या भोजनगृहांचे फोन नं. दिल्यास उपकार होतील! सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

चिरोटा 09/10/2009 - 11:13
१)हैदराबाद बिर्याणी हाउस्.(फोरम मॉल जवळ) २)दखनी देख्(जयनगर ४ ट साचा)-बिर्याणी कबाब. ३)नंदिनी-जयनगर्/कोरमंगला/.. आंध्र इश्टाईल ४)हळ्ळी माने- ३ छेद-संपिगे मार्ग- मल्लेश्वरम(कन्नड स्टाइल जेवण-रागी मुड्डे/कुंदापुर पत्रोडे मस्त असतात) शिवाय डोस्यांचे २०/२१ प्रकार मिळतात. ५)बेंगळुरुतले world famous- MTR उर्फ मावळ्ळी टिफिन रूम्.लालबागच्या जवळ्. जगातला सर्वात उत्तम डोसा,शिरा,कॉफी इकडे मिळतात. ६) मैय्याज(maiyya's)- जयनगर ४ साचा. अप्रतिम कन्नड शाकाहारी जेवण. ७)विद्यार्थी भवन- गांधी बाजार्-बसवनगुडी(शिरा/डोसा/कॉफी/वडा) ८)उपहार दर्शिनी- DVG Road बसवनगुडी(शेवगे भात्,शिरा,उपमा,सेट डोसा) ९)कॉफी हाउस- MG Road (ब्रेड ऑम्लेट्,कॉफी,बटाटा चिप्स) भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

yadavrahul143 09/10/2009 - 10:55
पुणे-मुंबई जुन्या हायवेवर कासरवाडी (नाशिक फाटा) रेल्वे स्टेशन च्या आधी एक पेट्रोल-पंप आहे त्याच्या शेजारीच आहे हे विकास लंच होम. कोंकणी स्टाइल चे मासे खूप छान मिळतात पण आधी ऑर्डर देऊन जावे लागते. बसायला जागा खूप कमी आहे पण जेवण खूप छान असते. नंबर: ९८५००२९९८०

व्यंकु 09/10/2009 - 11:28
मारुती मंदीर परिसरात आलं कि अय्यंगार बेकरीजवळचं हॉटेल गोपाळ आणि संगम स्विटमार्ट जवळचं हॉटेल शुभम. दोन्ही भोजनालये माशांसाठी एकदम उत्तम.

शशिकांत ओक 16/10/2009 - 00:00
नगर रस्त्यावरील विमाननगर-कल्याणी नगर, कोरेगाव पार्क भागाला जवळ काही झणझणीत भोजन स्थळे यलो चिली - कोरेगाव पार्क मधील सातव्या गल्लीच्या टोकावर पाककला विशारद संजीव कपूरचे कबाब लाजबाब. नॉर्दर्न फ्रॉन्टीयर - नगररस्त्यावरील आगाखान पॅलेसच्या जरा पुढे. पेशावरी व अमृतसरच्या कुकडूकूच्या चवीसाठी प्रसिद्ध बारबेक्यू - नगर रोडवरील दास शोरुमच्या मागे - डायनिंग टेबलावर मध्यात शेगडी आणून त्यावर अनेक कबाब भाजायचे व अनेक सॉसेस रंगवून गट्टम करायचे त्यातून भूक राहिली तर नेहमीचे मेनूतील पदार्थांचा आस्वाद घ्यायचा. यासाठी लठ्ठ बिलाची तयारी हवी. आणि दी वेस्टर्न रॉयल टर्फ क्लब हाऊस - सोलापूर हायवेच्यालगत कॅम्पाच्या टोकाला - एका बाजूला घोडे जीव खाऊन पळतायत तर दुसरीकडे काही लोक निराश तर काही एकदम खुष असे चित्र दिसणारे एकटेच स्थळ. रेस कोर्स. तिथली आदब, चव विलायती आवडीची. जवानीतील धाक दाखवणारी, गालभर मिशांची, रुपेरी केसांची मिलिटरीतील व्यक्तिमत्वे बियरचे घुटके घेत, रेसिंगची अंदाजपत्रके काळजीपुर्क वाचताना दिसली, की क्लबला आल्याचे समाधान लाभते व दारुची झिंग काही और येते. पण तेथे आत पाऊल ठेवायला आमच्या सारख्या क्लबची मेंबरशिप असलेल्यांशी सलगी नसेल तर मग कठीण आहे. शशिकांत

पुण्याच्या यादीतील ४० क्रमांकाचे, य॑ज्ञकर्म उपहारगृह, आता दुर्दैवाने बंद झाले आहे. कृपया नोंद घ्यावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

मैत्र 09/10/2012 - 17:28
काका,, ऐकलं होतं की बंद होणार आहे. पुण्यात नसल्याने गेली ३ वर्षं समजलं नाही. मालवणी /मराठा चिकन आणि भाकरी, पापलेट तंदूर, सुरमई गोवन करी / मालवणी करी अशा अनेक पदार्थांसाठी येत्या वर्षात भेट द्यायचा पक्का प्लॅन होता. काही अतिशय युनिक व्हेज डिश पण खूप आवडल्या होत्या ... इतरत्र कुठे शाखा किंवा इतर पद्धतीचे काही नवीन उपहारगृह सुरु केले आहे / करणार आहात का? म्हणजे येत्या डिसेंबर / जानेवारीत आस्वाद घेता येईल..

In reply to by मैत्र

इतरत्र कुठे शाखा किंवा इतर पद्धतीचे काही नवीन उपहारगृह सुरु केले आहे / करणार आहात का? म्हणजे येत्या डिसेंबर / जानेवारीत आस्वाद घेता येईल
नजिकच्या भविष्यात, भारतात, कुठलीही योजना नाही. सध्या मस्कत एके मस्कत. पावभाजी, पंजाबी चाट आणि बरोबर कांही खास मराठी पदार्थ (जसे, कांदेपोहे, झुणका-भाकर, साबुदाणा खिचडी, मिसळ-पाव, भाकरी भरीत इ.इ.)असा भरगच्च मेन्यू घेऊन मस्कतमधले दुसरे उपहारगृह, दसर्‍याच्या मुहुर्तावर, सुरु करीत आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभो 09/10/2012 - 18:12
भरगच्च मेन्यू घेऊन मस्कतमधले दुसरे उपहारगृह, दसर्‍याच्या मुहुर्तावर, सुरु करीत आहे.
अभिनंदन हो काका.

In reply to by प्रभाकर पेठकर

निलेश देसाई 23/05/2014 - 11:26
अभिनंदन काका..... यज्ञकर्म बन्द केल्याचा उल्लेख निगडी कट्ट्यावेळी झाला होता. तरिही आमच्यासारखे जिभेचे चोचले करनारांसाठी पुण्याचं तेवढ मनावर घ्या ही विनंती

अर्धवटराव 09/10/2012 - 04:17
आणि पूर्णब्रह्म देखील :) मित्रा "जी"द्वय, मोगलांच्या घोड्यांनी तुला पाण्यात बघितलं नसेल तेव्हढं मी तुला येता एक आठवडा प्रत्येक घासात बघणार... पण प्रेमाने बरं का. अर्धवटराव

वामन देशमुख 09/10/2012 - 11:21
माहितीबद्धल धन्यवाद, संताजी धनाजी. पिस्ता हाउसचा उल्लेख केल्याशिवाय हैदराबाद मधील हॉटेलांची यादी पूर्ण होणार नाही. १. चारमिनारचे पिस्ता हाउस आणि २. मेहदीपट्टणमचे सर्वी रेस्तरों ही हॉटेले हलीमसाठी (आणि हैदराबादच्या पेटंट चिकन दम बिर्याणीसाठी देखील) प्रसिद्ध आहेत. तथापि, इथे हलीम केवळ रमजानच्या महिन्यातच मिळते. चिकन दम बिर्याणीसाठी माझी प्रथम पसंती केवळ आणि केवळ शाह गौस हॉटेललाच! इथली बिर्याणी खाऊन पहावीच. चारमिनारहून फलक्नुमा पलेस (आता ताज ग्रुपचे फलक्नुमा हॉटेल) कडे जाताना लाल दरवाजाच्या किंचित पुढे असलेले शाह गौस हे हॉटेल पर्यटकांना फारशे माहित नसले तरी, हैदराबादी खवय्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहे. इथे दररोज नाहारी पाया आणि शनिवारी अप्रतीम चिकन नाहारी (निहारी नव्हे!) मिळते. ("ओल्डसिटी" मध्ये असल्यामुळे की काय) या हॉटेलात चकचकीतपणाचा अभाव आहे.

In reply to by नगरीनिरंजन

मैत्र 10/10/2012 - 18:09
बेष्ट प्रतिसाद! भूकमार्क ... एक णंबर..

मोग्याम्बो 10/10/2012 - 16:04
"लवंगी मिरची" कोल्हापुरी चिकन आणि मटन थाळी, काळे मटन उत्तमच, पांढरा रस्सा एक नंबर आणि quantity ला सुट्टी नाही. city pride कोथरूड जवळ, गांधी लौंस समोर, seed च्या बिल्डिंग मधेच

प्रियाकूल 10/10/2012 - 16:27
बंगलोर मधील काही ठिकाणे: ग्रामीण हॉटेल,रहेजा आर्केड, कोरमंगला. अम्मीज बिर्याणी कोरमंगला. हॉटेल झरोका ,एच एस आर. BBQ आहेच शिव सागर आणि त्याच्या काही ब्रान्चेस मध्ये पण छान मिळते. ९९ डोसा हा पण प्रकार इकडे आल्यावर नक्की ट्राय करायला हवा. मस्तच असतो.तो गाड्यावर मिळतो.एच एस आर मध्ये मेक डी समोर असतो हा गाडा. (मी व्हेज आहे.हि थोडीफार माहितीची ठिकाणे.)

विटेकर 10/10/2012 - 17:47
बंगलोर ला.. अल्सूर लेक जवळ, गुरुद्वाराला लागून एक टुकार ( हल्ली बरा केलाय म्हणे !) ढाबा आहे. अफलातून पंजाबी मिळते.. इतरत्र मिळते तसे.. सौदिन्डीयन पंजाबी नाही.. खरेखुरे पंजाबी.. सहस्त्रवेळा चेपले आहे.. शाकाहारी आणि अंडी मिळतात.. मालक पंजाबी आहे . त्याच्या आईच्या हाताला सोन्याची चव आहे.. १९९७ -२००५ मध्ये फारशी गर्दी नसायची .. वैयक्तिक लक्ष असायचे ..

In reply to by विटेकर

अन्तु बर्वा 10/10/2012 - 19:43
अल्सूर चा हा धाबा अतिशय टुकार आहे. मी दोन वेळा ट्राय केलं पण... बंगलोर ला पंजाबी खायच असेल तर "द व्हिलेज" नावाचं रेस्त्रो आहे इन्दिरानगर मधे. ट्राय करा. बाकि बंगलोर मधे ट्राय कराविच अशी ठिकणे: १) हैदराबाद हाउस, कोरमंगला- अप्रतिम बिर्याणी. २) अण्णाची, इंदिरानगर- जर तुम्हि अजुन चेट्टिनाड फूड ट्राय केलं नसेल तर जरुर करा. चेट्टिनाड फूड इज जस्ट अमेझिन्ग! ३) नंदिनी, बर्याच शाखा- इथे दोन गोष्टी ट्राय करा. चीकन बिर्याणी आणी आंध्रा मिल्स. मस्ट ट्राय. ४) चीकन कौन्ट्यी, बनेरगट्टा रोड- इथे ग्रील्ड चीकन ट्राय करा. मस्त! ५) नलपका, राजाजी नगर- इथे भाकरि आणी वांग्याची भाजी मिळते. नोर्थ करनाटका स्पेशलिटी!

चेंबूरच्या काही प्रसिद्ध उपहार गृहांची माहिती स्टेशन च्या बाहेर आल्यावर प्रसिद्ध पावभाजी साठी सद्गुरू हॉटेल त्याची एक शाखा ५ मिनिटावर बाजूच्या गल्लीत मुंबई महानगर पालिकेच्या कार्यालयाच्या बाजूला आहे. सद्गुरू च्या समोर आंबेडकर गार्डन आहे . तेथे दाक्षिणात्य जेवणासाठी प्रसिद्ध गीता भवन आहे.( राज कपूर येथे डोसा चापायचा यायचा. चेंबूर चे प्रसिद्ध डायमंड गार्डन जवळ सरोज हे जुने प्रसिद्ध दाक्षिणात्य उपहार गृह आहे. चेंबूर ची खाऊ गल्ली म्हणजे सिंधी केंप येथे जामा नावाचे प्रसिद्ध मिष्टान्न भांडार आहे. त्याची गोड बिर्याणी प्रसिद्ध आहे. समोरच स्वस्त आणि मस्त पराठे वाल्याचा धाबा आहे. फाळणी नंतर पंजाबी व सिंधी लोकांनी येथे येऊन आपली खाद्य संस्कृती येथे रुजवली. आहे. सिंधी जेवणासाठी प्रसिद्ध विग रात्रीची मौज मजा करून झाली की सकाळी येथे सिंधी नाश्ता करावयास अनेक वेळा आलो आहे. दाल पकवान ही सिंधी न्याहारी ची खासियत ( हे मुंबई मध्ये नंबर १ आहे ) झकास येथे पितळ्याच्या पेल्यातील खरे ताक प्यायलो की रात्रीची ....... २४ तास मद्यपींचा सेवा करणारा व बिर्याणी साठी प्रसिद्ध असलेला राज बार ही सिंधी केंप ची खासियत मध्य रात्री नंतर राजच्या बाहेर अनेक गाड्या उभ्या राहतात. आणि काळ्या पिशवीतून चढ्या भावाने .......... माझ्या माहितीत अशी २४ तास ग्राहकांच्या सेवेस सज्ज एक राज व दुसरा बार म्हणजे गोकुळ बार जो ताज हॉटेल च्या मागे बडे मिया च्या बाजूला आहे. ताज आणि ओबेराय व हॉटेल मधील तमाम कष्टकरी वर्ग रात्री काम संपले की गोकुळ मध्ये अड्डा जमवतात. मग चर्चा , गॉसिप त्याच बरोबर कुणाला आखतात , क्रुझ वर नोकरी किंवा परदेशी शिकायला जाण्याचे बेत सगळे येथे रंगतात. सिंधी केंप वरून बाहेर पडलो की चेंबूर नाक्याच्या सर्कल जवळ भटांची झणझणीत मिसळ प्रसिद्ध आहे तिचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळी सहापासून तेथे गर्दी असते. राम प्रहरी ती मुखी पडली की रात्रीची उरली सुरली नशा झटकन खाली येते.

दादा कोंडके 12/12/2012 - 20:29
बंगरुळुमध्ये इलेक्ट्रॉनिक शिटी फेज १ मध्ये अय्यर मेस म्हणून एक उत्तम खाणावळ होती (२००६-२००९, आता माहीत नाही :() तिथं सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ७ ते १० पर्यंत फक्त इडली, रवा इडली, प्लैन (इथं उच्चार असाच कारायचा असतो) डोसा, पोडी डोसा, सेट डोसा आणि उपमा मिळतो. वर्षभर जवळजवळ रोज केळीच्या पानात वाढलेला गरम-गरम उपमा त्यावर सांबार (आणि मी लोणचं मागून घ्यायचो :) ) खात होतो. मी आयुष्यभर रोज हेच खायला तयार आहे. कुणितरी बंगळुरुतल्या खादाडीच्या ठिकांणांनी अपडेटवा रे धागा!

In reply to by दादा कोंडके

प्रियाकूल 26/12/2012 - 18:48
सेट डोसा आजकाल माझा फेवरेट झालाय.अजून बिसिब्याले भात आणि सोबत खारी बुंदी..झरोका मध्ये परवा झुकीनीचे सूप ट्राय केले. अप्रतिम स्वाद.आणि रागी डोसा कुठे उत्तम मिळतो?

झुळूक 24/12/2012 - 14:15
1. इन्दिरा नगरचे bbq nation बफे महाग आहे पण quality food आहे २. the dhaba: outer ring road, marathalli पासून kartik नगर ला जाणारा road माराथाल्ली पासून 500C बस पकडली तर ती the dhaba चा stop घेते..५ मीन च्या अंतरावर आहे non-veg साठी famous. 3.hydrabadi cuisine: सर्व प्रकारच्या biryani साठी नि non-veg साठी kundalahlli gate पासून whitefield ला जाणार्या रोड वर आहे,shell petrol pump नंतर स्वस्त नि मस्त 4.Biryani zone: कुन्दलहल्लि गेट जवळच, non veg.. माराथाल्ली मध्ये पण एक आहे पण ते जास्त चांगले नाहीये 5. Singhs Punjabi:कुन्दलहल्लि गेट पासून ३ मिनटाच्या अंतरावर आहे.. गेट जवळ असाल तर कुणाला तरी विचारून घ्या non-veg चांगले आहे पण veg बकवास आहे 6.Gowlkonda chimney: मी पहिल्यांदा कलमी कबाब इथे खाल्ले, मस्त आहे, पण महाग आहे रेस्त्रो थोडेसे कुन्दलहल्लि गेट पाशीच 7. मस्त कलंदर : टोटल veg पण जेवण छान आहे. माराथाल्ली नि(कॉस्मोस mall)च्या शेजारी.. खूप साऱ्या शाखा आहेत. 8.राजधानी : फोरम value mall , whitefield बफे ३५० मध्ये मिळतो, टोटल veg . पण रोज एक specilaity थाळी असते,गुजराती, राज्श्तानी नि मराठी पण इतके पदार्थ पानात येतात कि बास.. ऑफिस मधले वेज लोक उपास सोडायला इथेच जातात 9. नंदिनी : इंदिरा नगर चेच, BBQ Nation च्या समोरच आहे.. बाकी cobey सिझ्झ्लेर्स पण छान आहे.. 99 डोसा तर गाड्या वरच तरी करा..

In reply to by झुळूक

दादा कोंडके 24/12/2012 - 15:17
अजून भर. पुर्वी 'लड्डूज' आणि 'घर का खाना' मधले पदार्थ आवडायचे पण नंतर मला तरी आवडेनासे झाले. बिटीएम सेकंड स्टेज मध्ये स्वीट चॅरियट समोर एक बिहारी माणूस गाडा लावतो. तिथं आलू टिक्की, वेज क्रिस्पी आणि चीझ रोल अफलातून मिळतात. मी कमिशन न घेता त्याची गिर्हाईकं वाढवलियेत.

बेंगलोर मधील काही ठिकाणे: चेत्तीयार्स (इंदिरा नगर) तमिळ पद्धतीच्या जेवणासाठी प्रसिध्द चिकन कोत्तू परोठा हा खास वेगळा पदार्थ(चिकन, अंड आणि कोत्तू ही चटणी घालून केलेली फोडणीची पोळी) जर मिळत असेल तर खेकडा सुध्धा must try... मस्त असतो... कूर्ग (इंदिरा नगर) इथे शुक्र-शनि-रवी ला बुफे असतो. खास कुर्गी पद्धतीचे जेवण मिळते. जर पोर्क खात असाल तर इथले पोर्क फ्राय लई म्हणजे लैच भारी! (शाकाहारी लोकांनी जाऊ नये :P... पैसे वाया जातील) MTR (लालबाग जवळ/Forum Mall, Whitefield ) MTR मसाले वाल्याची ही खानावळ. कर्नाटका पद्धतीची थाळी मिळते. भाजी, कोशिंबीर, चटणी, बिसिबेली भात, पोंगल, पुरी/डोसा, डाळवडा, मैसूरपाक, खीर, fruitsalad with icecream, विडा असा भरगच्च मेनू असतो. पण किमान १ तास waiting ची तयारी हवी. लालबाग जवळच्या शाखेत गेल्यास सकाळी लालबाग आणि दुपारी MTR मध्ये जेवून वामकुक्षीसाठी घरी परत असा छान बेत करता येतो. या पेक्षा कोरमंगलाच्या कृष्णा काफे मध्ये कमी गर्दीत चांगले जेवण मिळते म्हणतात...!(इथे मी अजून गेलो नाही) कामत(बसवन्गुडी) ... बसवन्गुडीच्या बुल टेम्पल जवळच हे ठिकाण आहे. इथे मस्त उत्तर कर्नाटका पद्धतीचे जेवण मिळते. त्यामध्ये "ज्वारीची भाकरी वांग्याची भाजी" हे हासिल-ए-मैफिल असते! इथे सुध्धा वीकांत गर्दीचा असू शकतो. पण गर्दीच्या मनोरंजनासाठी कर्नाटकी शास्त्रीय संगीताचा live performance सुरु असतो! विद्यार्थी डोसा (गांधी बझार) इथला डोसा खूप प्रसिध्द आहे म्हणून गेलो होतो... पण आमच्या कोल्हापूरचा लोणी डोसा जर तेलात केला तर कसा लागेल तशी चव होती! :( मूडच गेला राव... (वर लिहिलेले कामत हॉटेल यापासून जवळच आहे... त्यामुळे तुमचाही आमच्यासारखाच मूड गेला तर तो backup option म्हणून ठेवता येईल :) ) अल्सूरचा धाबा इथल्या परोठ्याबद्दल ऐकून गेलो होतो. पण काय खास नाय. पण लस्सी आणि/किंवा ताक must try आहे. नुसते ते पिण्यासाठी तिथे गेलात तरी चालेल. मुळात त्या पेल्याचा आकारच एवढा असतो की पुढे परोठा खायला पंजाबी पिंडच पाहिजे. भोजोहारी मन्ना (कोरमंगला) कृष्णा काफे पासून जरा पुढे गेल्यावर हे ठिकाण आहे. बंगाली पद्धतीचे खाणे ही खासियत! आम्हाला काही खास आवडले नाही. पण तिथे आलेली बाकीची बंगाली मंडळी खाण्यावर ताव मारत होती त्यामुळे कदाचित आम्हाला बंगाली चवच आवडली नसेल असे समजून आम्ही बाहेर पडलो. राजवर्धन (जयनगर) खास मराठी खाणे... साबुदाणा खिचडी, वडापाव, मिसळ, थालीपीठ! कोर्नर होऊस खूप ठिकाणी आहे. लई भारी ice cream आणि sundaes Death By Chocolate आणि Dry Fruit Sundae एकदा तरी खायलाच हवे. आंब्याच्या मोसमात Mango with Cream... कमाल पदार्थ आहे. हायदराबादी हाउस (फोरमजवळ, कोरमंगला) बिर्याणीसाठी प्रसिध्द. पाया सूप पण छान असते. ईदच्या महिन्यात हलीम मिळते. हे चुकवू नका! याशिवाय राहम बिर्याणी सेन्टर(कमनहळ्ली), नंदना, एम्पायर(फेझेर टाऊन), भगिनी, अम्मी इ. ठिकाणच्या बिर्याण्या आहेतच! ओशन ट्रीट(बानसवाडी) मेंगालोरी सी फूड खास करून प्रोन्स घास्सी आणि त्यासोबत अप्पम... क्या बात है! कोकोनट ग्रोव (मारथल्ली) इथेही केरळी सी फूड कमाल भारी मिळायचे. करी मीन आणि boiled rice! मी २ वर्षांपूर्वी त्याजवळ राहायचो तेंव्हा खुपदा गेलो आहे. सध्याची कल्पना नाही. माजेस्टिक जवळच्या कामत मध्ये रागी डोसा आणि व्हीट डोसा देखील मिळतो कधी कधी... वेगळा प्रकार आहे. आणि हो ९९ डोसा तर आहेच!

झुळूक 24/12/2012 - 16:44
एक तर मराथल्लि ब्रिज पाशी पन आहे..spice garden शेजारी ..मस्त death by chocolate मिळते तिथे .. Roasted almonds तर माझे favorite आहे

बॅटमॅन 26/12/2012 - 12:27
पुण्यात कोरेगाव पार्कात ५व्या(की ७व्या) गल्लीत कोयला नामक प्युअर हैद्राबादी हॉटेल आहे, नुकताच गेलो होतो तिथे. अ‍ॅम्बियन्स एक नंबर, अगदी नबाबी स्टाईल. जेवणदेखील तसेच. मटका बिर्यानी विशेष मस्त. मडक्यावर कणकेचे आवरण लावलेली बिर्यानी आणि इतर काही डिशेस लय भारी.

उम्मि 22/11/2008 - 11:09
पण एखाद्या होटेलचा सविस्तर पत्ता मिळेल काय?? मानलं बुवा!!! समस्त खवय्यांचे तुम्हांस आशिर्वाद............................. एक खवय्या, उम्मि.

सुनील मोहन 22/11/2008 - 15:26
हॉटेल नागपूर. टिळक स्मारक मन्दिराकडून पेरुगेट पोलिस चौकीकडे जावे. साधारण शन्भर कदम चालल्यावर (पन्चनामा) डावीकडे हे हॉटेल आहे. हॉटेल ओळखायची खूण म्हणजे इथे भिन्तीकडे तोन्ड करुन जेवणारे लोक दिसतील. आणि बाहेर किमान १०-१५ जण आशाळभूत नजरेने त्यान्च्याकडे पहात असलेले असतील!!!!! पण इथले मटण रस्सा, पुलाव, अ प्र ति म. बिर्याणी अनेक ठिकाणी मिळते पण मटण पुलाव मात्र इथे सुरेख मिळतो. अजून एक खासियत म्हणजे इथला भेजा फ्राय. हे लिहून झाल्यावर तडक हॉटेल नागपूर गाठणार आहे कारण लिहितानाच तोन्डाला पाणी सुटले आहे.

अभिज्ञ 22/11/2008 - 16:18
बघा, पुण्यातच ५० ठिकाणे सापडली.:) मुंबई व ठाणे मिळून साधारण २५ हॉटेल्स. पुणेकर लोक किती रसिक व चोखंदळ असतात ह्याचा हा पुरावाच.;) अरे महाराष्ट्रातली इतर ठिकाणे हि येउद्यात रे. अभिज्ञ.

कलंत्री 22/11/2008 - 18:28
भारतातील लोक खवय्ये समजले जातात. मिपावर यासाठी वेगळे सदरच हवे, उदा. पाककृती, चर्चा, काव्य इत्यादी सारखे. म्हणजे देशातील अथवा जगातील उत्तम खाद्यतिर्थक्षेत्राची यादी कोणालाही विनासायास मिळु शकेल. सरपंचानी विचार करावा.

विसुनाना 22/11/2008 - 18:30
कॅफे बहार हे आर.टी. सी. क्रॉसला नसून हिमायतनगरजवळ आहे. बिर्यानी वोक्के असते. पत्थर का गोश्त खायचे असेल तर बडे मिया - टँक बंड (हुसन सागर) ट्राय करावे. पाया - इरानी रोटी वगैरे खायचे असेल तर नायगारा - कवाडीगुडा किंवा मदीना... हैदराबादी बिरयानी आणि दख्खन चवींसाठी 'हैदराबाद हाऊस' च्या आता ठिकठिकाणी शाखा सुरू झाल्यात. सर्वच उत्तम! आंध्रा चवीचे मटनबिटन, मासेबिसे (मटन फ्राय मसाला, चापल पुलुसु/ अपोलो फिश) अभिरुची - आरटीसी क्रॉस रोड. तित्तर-बटेर 'फिश लँड'-लकडी - का- पूल कधीकधी मिळतात. मरोळ (गोड्या पाण्यातला मासा) फस्क्लास! ईरानी चाय शौकिन बहार - वाय एम सी ए , सिकंदराबाद येथे जाऊ शकतात. तिथली बिर्यानीसुद्धा लै भारी. पिव्वर शाकाहारी ("तिकडचे चमचेसुद्धा चालत नाहीत आम्हाला!") लोकांनी मिनर्व्हा- हिमायतनगर, पंचरत्न- काचीगुडा आणि अन्नपूर्णा- शंकरमठ इ. ठिकाणे ट्राय करावीत. बाकी आजकाल अप्टाऊन ईटरीज सगळ्या बंजारा हिल्स, ज्युबिली हिल्स परिसरात आहेत. अंगिठी, तबला ही काही प्रसिद्ध नावे. तिकडे खान-पान इ. सोयी आहेत. मेक्सिकन, थाय वगैरे तेथे मिळेल.

दत्ता काळे 22/11/2008 - 19:23
१. वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटाच्या पहिल्या वळणाच्या आधी डाव्या हाताला " हॉटेल सिध्दगिरी " - स्पेश्यालिटी : मटण भाकरी, लिमिटेड डिश असतात म्हणून लवकर जावे. फक्त संध्याकाळी , ( आपली बाटली घेऊन बसायची सोय आहे ), जेवण १नंबर, म्हणून मापात टाकावी. २. हॉटेल तोरणा विहार - वेल्हा - तोरण्याच्या पायथ्याशी, पोलीस स्टेशन शेजारी - कमीत कमी दोन दिवस उ पा शी राहुन नंतर जे वणासाठी जाणे लईईईच्च भारी.

सागर 22/11/2008 - 22:59
पुण्याच्या जोशीबाईंचे फ्रेंड्स हॉटेल राहिले हो यादीत, तेवढे वाढवून घ्या... जोशीबाईं बनवतात तसा मासा पुण्यात मिळत नाही अशी त्या ठिकाणची ख्याती बर्‍याच वर्षांपासून आहे. बहुतेक फ्रेंड्स नाव आहे हॉटेलचे...फर्ग्युसन कॉलेजजवळ ज्ञानेश्वर पादुका चौकातून पुणे युनिव्हर्सिटीकडे जाताना एका चौकाच्या कॉर्नरलाच आहे ते. त्याच्या पलिकडच्या बाजूलाच भाजीवाल्यांचे गाळे आहेत, ही ओळखायची खूण (मासाप्रेमी) सागर

व्यंकु 23/11/2008 - 11:42
वरती उल्लेख केल्याप्रमाणे रत्नागिरीतील आमंत्रण हॉटेल एसटी स्टॅँडजवळ नसुन एसटी डेपो(वर्कशॉप) जवळ आहे चोकशी करतेवेळी 'माळनाका' असा उल्लेख करावा आपला रत्नागिरीचा व्यंकु

In reply to by व्यंकु

केवळ_विशेष 24/11/2008 - 12:38
बॉस! थांकू बरं का! :) मला एड्रेस नीट माहीत नव्हता...म्हणून जरा घोटाळा झाला... पुढ्ल्या रत्नागिरी ट्रिप ला जाताना पुन्हा नक्की जाईन!

बन्ड्या 23/11/2008 - 15:39
जुन्या कोल्हापुरात म्हन्जे पेठांत असाल तर सरळ कुठल्याही घरगुती खानावळीत घुसायचं ..(फक्त बघुन काही खानावळी फक्त शाकाहारी आहेत) चांगलं जेवण मिळनार.. पुण्यात कोल्हापुरी च्या नावखाली जो फक्त लाल तिखट जाळ असनारं फुळुक पाणी देत्यात च्यामारी... चक्कीत जाळ होतो ! (जाळ हा त्यातल्या तिखटा मुळे नाही ). अवो शहरातल्या नवीन भागात ही कीती तरी चांगली हॉटेलं आहेत... ओपेल >>जुना पुणे बेंगलोर रोड तंदुर >> जुना पुणे बेंगलोर रोड अयोध्या >> कावळा नाका राजधानी >> रुईकर कोलनी सायबा >> राजारामपुरी जनता बझार मागे शेतकरी धाबा >> फुलेवाडी पद्मा गेस्ट हाऊस >> धैर्यप्रसाद हॉल शेजारी पर्ल >> सी.बी.एस. जवळ आपला कोल्हापुरी ...बन्ड्या

In reply to by बन्ड्या

मार्केट यार्ड समोरील 'परख' चा उल्लेख आवश्यक आहे. उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

मैत्र 24/11/2008 - 14:39
१. पॅराडाइज - हे पॅराडाइज सर्कल सिकंदराबाद इथे आहे. आर टी सी क्रॉस रोडला नाही. २. चटणीज -- नागार्जुना हिल्स - ज्युबिलीकडून पंजागुट्टाला जाताना डाव्या बाजूला - याहून उत्तम दक्षिण भारतीय हैदराबाद मध्ये नाही. इडली, "स्टीम डोसा", एम एल ए पेसरट्टू ही विशेष खासियत. दक्षिण भारतीय अनलिमिटेड थाळी ही मिळते. ३. चटणीज - शेजारी एक बफे पण आहे जिथे उत्तर व दक्षिण भारतीय असा अनलिमिटेड बफे आहे. असंख्य पदार्थ आणि डेझर्टस. उत्तम आहे. चटणीज पूर्ण शाकाहारी आहे. ४. अंगिठी - केअर हॉस्पिटल समोर -- मासाब टँक कडुन पंजागुट्टा कडे जाताना. जबरदस्त उत्तर भारतीय बफे. वेगवेगळे पण मागवता येतात पण बरंच महाग आहे. शोरबा सही असतो. सामिष निरामिष दोन्ही उत्तम आहे. ५. ओहरीज - बशीर बाग आणि बंजारा हिल्स रोड नं १२ - बेष्ट चायनीज - अतिशय ऑथेन्टिक चायनीज, सुंदर चायनीज सजावट. बांबू राइस ही पोकळ बांबू मध्ये बांबू शूट्स सह केलेली रेसिपी छान आहे. बिर्याणी बफे असतो. हॅवमोर नावाचे त्यांचे आइस्क्रीम आहे. तिथले आइस्क्रीम आणि संडेज ला तोड नाही. ६. व्हेन्यू - नामपल्ली - हैदराबाद स्टेशन समोर क्वालिटी इन रेसिडेन्सी हे प्रसिद्ध ३/४ तारांकित हॉटेल आहे. त्याला जोडलेले रेस्टॉरंट. निजामी पद्धतीचे शाही सामिष पदार्थ. निजामी सजावट आणि रचना मस्त आहे. महाग आहे पण एका डिश मध्ये पदार्थाची क्वांटिटी बरिच येते.

In reply to by मैत्र

रेवती 02/12/2008 - 22:11
केवळ चविष्ट. चटनीज् चे बांधकाम चालू असल्यापासून बधत होते. नंतर बरेच शकाहारी पदार्थ चाखले, अगदी उपमा सुद्धा चविष्ट आहे. छान आठवणी आहेत चटनीज् च्या. रेवती

मनस्वी 24/11/2008 - 15:48
हैदराबाद बिर्याणीसाठी उत्तम पर्याय : १. पॅराडाइज २. बावर्ची शाकाहारी / मांसाहारीसाठी उत्तम पर्याय : १. अंगीठी (बंजारा हिल्स) - दुपारचा बफेही मस्त, महाग पण उत्तम २. बार्बेक्यू नेशन (बंजारा हिल्स) ३. पंजाबी ढाबा (गच्चीबोली-कोंडापूर सिग्नलच्या चौकात) - स्वस्त आणि मस्त ४. मालगुडी (निरनिराळी आऊटलेट्स) ५. बी.जे.एन. (बंजारा हिल्स) ६. ईरानी चाय (ज्युबिली हिल्स, रोड नं १०) ७. हवेली (कोंडापूर) - कै च्या कै महाग ८. अवर पॅलेस (बंजारा हिल्स, रोड नं १०) शाकाहारीसाठी उत्तम पर्याय : १. चटनीज् (शेजारील बफे टुकार आहे) २. ओहरीज् (मल्टीकसीन) - कै च्या कै महाग

वा! काय यादी झाली आहे. तोंडाला भयंकर पाणी सुटले आहे. =P~ आता आठवड्यातुन एकदा तरी एकेका हॉटेलात जायचा बेत आहे. - संताजी धनाजी

केवळ_विशेष 24/11/2008 - 17:04
एक आणखी अपडेट करणार का... प्रभात पो. चौ. समोरील, करी ऑन द रूफ (कॉन्टिनेंटल साठी) पुणे. कमला नेहरू पार्क कडून कर्वे रस्त्याला जाताना, घोडके बंधू मिठाई चौकात उजवीकडे वळालं की डाव्या हाताला. वीटकरी रंगाची इमारत आहे. किंवा एस्.एन्.डी.टी कॉलेज कडून 'कल्याण' भेळवाल्याकडून पुढे आलं की 'टी' जंक्शन ला उजवीकडे वळाल्यावर डाव्या बाजूस प्रभात पो. चौ. आहे आणि बरोब्बर त्याच्या समोर उजव्या हाताला 'करी ऑन द रूफ' आहे.

विजुभाऊ 24/11/2008 - 19:09
सदाशिव पेठेतल्या " नागपूर " हाटेलची खासीयत म्हणजे इथे समोरासमोर बसुन खाता येत नाही. सगळी माणसे भिन्तीकडे तोंड करुन बैलानी गव्हाणीत आम्बोण खावे तशी भिन्तीकडे तोन्ड करुन खात असतात मुम्बैच्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणार्‍या थंडीची आठवण येऊन तुमचे गाल आरक्त होत असतील तर याचे आश्चर्य बाळगु नका. त्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

आजच पिंपरी चिचवड मधील मालवण समुद्र मध्ये जावुन आलो. मांदेली फ्राय, बोंबील फ्राय, भरलेला पापलेट, सुरमई फ्राय, पापलेट फ्राय आणि कोळंबी भात मागवला होता. अतिशय उत्तम जेवण होते. सोबतीला सोलकढी होतीच :) - संताजी धनाजी

अनंत छंदी 25/11/2008 - 18:21
रत्नागिरीत विहार वैभव लॉज व जिल्हा माहिती कार्यालयाजवळ, बंदर रोडला प्रशांत लंच होम आहे. टिपीकल मालवणी जेवणाचा स्वाद घ्यायला उत्तम ठिकाण! उत्तम मासे खायला मिळतात. अस्सल मालवणी सोलकढी कशी असते याचा स्वाद येथे जाऊन घ्यावा, म्हणजे अनेकदा सोलकढीच्या नावाखाली आपण जे काही पितो ते किती फिके आहे याचा अंदाज येतो. आताही मी कल्पनेत प्रशांत मध्ये मासे हादडतो आहे!

अनंत छंदी 26/11/2008 - 21:32
प्रतिसाद थंडावलेला दिसतोय! हॉटेलं संपली की सगळे उपोषण करतायत? हॉटेलं संपली असली तर मला वाटतं खाद्यपदार्थांच्या गाड्या, स्टॉल्स, ठेले , धाबे अजून शिल्लक आहेत. माझ्याकडून काही भर... कराड बसस्थानकासमोर रात्रीच्यावेळी एक आटीव दुधाची हातगाडी लागते. साखर, वेलची घालून आटवून रवाळ झालेले गरमागरम दूध मोठ्या ग्लासात ओतून तो गाडीवाला चमचाभर खवा घालून आपल्या हातात देतो. अशी मस्त चव लागते, की काही विचारू नका. एका वेळी चार ग्लासचा आपला रेकॉर्ड आहे. तो गाडीवालाही कुठून हा दुष्काळग्रस्त आला? अशा नजरेने पहात राहिला होता.

In reply to by अनंत छंदी

हो ना! आता नेमके मुंबईला पाहुणे आले होते आणि येवुन वरती पण गेले, त्यामुळे सगळे जण त्यांचा समाचार घ्यायला गेले आहेत. - संताजी धनाजी

भिडू 02/12/2008 - 21:09
इथे बँगलोर ला कलमी कबाब नावाची चिकन तन्दुरी सारखी मस्त डिश मिळते....हे कबाब खूप सॉफ्ट असतात्..आणि स्पाईसी ही......चव अर्थातच उत्तम....त्यातुन जोडिला बाटली असेल तर चव अजुनच वाढते.हि डीश इथे कुठल्याहि नॉन्-व्हेज होटेल मधे मिळते. पण इथे मी २/३ ठिकाणी चिकन लॉलिपॉप ट्राय केले...चव एकदम बेकार्...आणि आकार पण लहान्.कोनाला बॅगलोर मधली फूड जॉईन्ट्स माहीत आहेत का?

संताजी धनाजी... मुंबईच्या यादीत बांद्रा इथलं सायबा टाका की राव ... मालवणी जेवण, विशेषतः तिसर्‍या मसला अप्रतिअम. नक्की पत्ता तात्या किंवा कुणी अस्सल मत्स्यप्रेमी मुंबईकर देऊ शकेल

In reply to by संदीप चित्रे

प्रदीप 02/09/2009 - 19:18
एस. व्ही. रोडवर जामा मशिदीच्या समोर आहे. (मला वाटते त्या बिल्डींगचे नाव 'झरीन' असावे--- तेथे सुप्रसिद्ध सरोद वादक श्रीमति झरीन दारुवाला राहतात).-- माहिमकडून बांद्र्याकडे जातांना पश्चिम महामार्गाचा फाटा गेला की जरा पुढे गेल्यावर डाव्या हातास हे लागेल-बरोबर समोर, आपल्या उजव्या बाजूस जामा मस्जिद.

तर्री 02/09/2009 - 17:52
१.गोमांतक : पोस्टाच्या गल्लीत. ( थाळी झकास) २. विश्व सम्राट व अथीती : मुलुंड (प) ३. निसर्ग : ला.ब. शास्त्री मार्गावर ठाण्यात गेल्यावर्षी लेरीदा / विहंग / सत्कार रेसिसन्सी ही ३ त्रीतारांकीत हॉटेले झालीत. जरूर जावे आशी. बुफे : अनलिमिटेड , नोन वेज रु.२७५ /-

In reply to by तर्री

सुनील 02/09/2009 - 21:08
ठाण्यात गेल्यावर्षी लेरीदा / विहंग / सत्कार रेसिसन्सी ही ३ त्रीतारांकीत हॉटेले झालीत. जरूर जावे आशी. बुफे : अनलिमिटेड , नोन वेज रु.२७५ /- आणि विहंगमध्ये अनलिमिटेट बुफेसोबत एक ग्लास वाइन अथवा बियर कॉम्प्लिमेंटरी!! लेरिडा/सत्कारबद्दल कल्पना नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

भोपाळ: मांसाहारा साठी: हकिम रेस्टॉरंट (ह्याच्या शाखाही आहेत). शुद्ध शाकाहारी: बापु की कुटिया (दोन्ही रेस्टीरंट्स महाराणा प्रताप चौकात आमोरे सामोरे) दिल्लीत: पॉट पौरी, का के दा होटलः दोन्ही कॅनॉट प्लेस मध्ये सुपर बझार जवळ) दोन्ही मांसाहारी हॉटेल पेशावरी (शाकाहारी), निरुलाज (सामिष) अजमलखाँ रोडवर पो. चौकी जवळ कलकत्ता: कॅमॅक स्ट्रीटवर (रोबिंद्रो शॉदन स्टेशन कडचे टोक) ३-४ फास्ट फूड वाले आहेत. त्यांच्या कडे फक्त रोल्स मिळतात. पोळी किंवा पराठ्यात शाकाहारी व मंसाहारी पदार्थ भरून रोल बनवतात. चवीष्ट मॉछे झोल (फिश करी) खायचा असेल तर कुठल्याही भागातले अतीशय कळकट होटेल शोधावे, तशी चव हाय फाय हॉटेलांत नाही. डमडम विमानतळाजवळ स्टाफ कँटीन बेष्ट. चेन्नई मध्ये: सरवणा भवन: शुद्ध व अप्रतीम शाकाहारी. ह्याची कैमा इडली नावाची डीश बेष्ट (संपूर्ण चेन्नई भर शाखा तसेच परदेशातही काही ठिकाणी शाखा. वसंत भवनः शुद्ध शाकाहारी: संपुर्ण चेन्नईभर शाखा अंज्जापार: खास मध्य तामीळनाडू मधल्या (चेट्टीनाड स्टाईल)मांसाहारी डीशेस मिळतात. सशाची सागुती मिळते. चेन्नईत सर्वत्र शाखा कराईकुडी: खास तामीळ सीफूड (राधाकॄष्ण सालै वर (सवेराहॉटेल जवळ, निलगिरिज हॉटेलच्या समोर) संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

आहाहा.... आता पुन्हा एकदा जायला पाहिजे...सुदैवाने अंजप्पारची शाखा न्यू जर्सीलाही आहे आणि मस्त झणझणीत जेवण असतं !

In reply to by संजय अभ्यंकर

सरवणा भवन: शुद्ध व अप्रतीम शाकाहारी. ह्याची कैमा इडली नावाची डीश बेष्ट (संपूर्ण चेन्नई भर शाखा तसेच परदेशातही काही ठिकाणी शाखा. मलाही आवड्ते सर्वणा भवन..... चुचु

In reply to by संजय अभ्यंकर

विंजिनेर 03/09/2009 - 11:10
चेन्नई मध्ये:
अजून काही: जी आर टी ग्रँड डेज् : पंचतारांकित (असून सुद्धा!) अतिशय चविष्ट जेवणासाठी प्रसिद्ध. विषेशतः चेट्टीनाड आणि मल्लू पदार्थांसाठी महशूर. ह्यांचा बफे साधाराणतः ३००/- पर्यंत असतो चेनैच्या विमानतळावर वडाकरी डोसा मिळतो. तो सुद्धा खासच.

In reply to by संजय अभ्यंकर

भोपाळला "बापु की कुटीया" मध्ये शाकाहारी जेवण खरच खुप छान असतं.इंदोरला "गुरुक्रुपा"मध्येही शाकाहारी स्वस्त आणी मस्त.

सुधीर काळे 03/09/2009 - 10:03
जकार्ता येथे तीन चांगली भारतीय भोजनगृहे आहेतः १. क्वीन्स,"सुंतर" तलावाच्या किनार्‍यावर (आमच्या भाषेत "दानाउ सुंतर") फोन नं. ६५०-९९६९. त्यांचेच थामरिन रोडवरही एक भोजनगृह आहे. २. गणेश, एक संस्कृती (सुदिरमान रोड-सुब्रोतो रोड क्रॉसिंग) फोन नं. ५७१३५६७ ३. जयपूर (रसूना सईद रोड) फोन नं. ०८५८८०९४३०४३ जकार्ताला सुंतर या विभागात भारतियांची वस्ती बरीच आहे. तिथे "मेहफिल" नावाचे छान जेवण मिळणारे पण 'डेकोर' जरा उडिपीस्टाईलचे असलेले छान भोजनगृह आहे. आपण दिलेल्या भोजनगृहांचे फोन नं. दिल्यास उपकार होतील! सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

चिरोटा 09/10/2009 - 11:13
१)हैदराबाद बिर्याणी हाउस्.(फोरम मॉल जवळ) २)दखनी देख्(जयनगर ४ ट साचा)-बिर्याणी कबाब. ३)नंदिनी-जयनगर्/कोरमंगला/.. आंध्र इश्टाईल ४)हळ्ळी माने- ३ छेद-संपिगे मार्ग- मल्लेश्वरम(कन्नड स्टाइल जेवण-रागी मुड्डे/कुंदापुर पत्रोडे मस्त असतात) शिवाय डोस्यांचे २०/२१ प्रकार मिळतात. ५)बेंगळुरुतले world famous- MTR उर्फ मावळ्ळी टिफिन रूम्.लालबागच्या जवळ्. जगातला सर्वात उत्तम डोसा,शिरा,कॉफी इकडे मिळतात. ६) मैय्याज(maiyya's)- जयनगर ४ साचा. अप्रतिम कन्नड शाकाहारी जेवण. ७)विद्यार्थी भवन- गांधी बाजार्-बसवनगुडी(शिरा/डोसा/कॉफी/वडा) ८)उपहार दर्शिनी- DVG Road बसवनगुडी(शेवगे भात्,शिरा,उपमा,सेट डोसा) ९)कॉफी हाउस- MG Road (ब्रेड ऑम्लेट्,कॉफी,बटाटा चिप्स) भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

yadavrahul143 09/10/2009 - 10:55
पुणे-मुंबई जुन्या हायवेवर कासरवाडी (नाशिक फाटा) रेल्वे स्टेशन च्या आधी एक पेट्रोल-पंप आहे त्याच्या शेजारीच आहे हे विकास लंच होम. कोंकणी स्टाइल चे मासे खूप छान मिळतात पण आधी ऑर्डर देऊन जावे लागते. बसायला जागा खूप कमी आहे पण जेवण खूप छान असते. नंबर: ९८५००२९९८०

व्यंकु 09/10/2009 - 11:28
मारुती मंदीर परिसरात आलं कि अय्यंगार बेकरीजवळचं हॉटेल गोपाळ आणि संगम स्विटमार्ट जवळचं हॉटेल शुभम. दोन्ही भोजनालये माशांसाठी एकदम उत्तम.

शशिकांत ओक 16/10/2009 - 00:00
नगर रस्त्यावरील विमाननगर-कल्याणी नगर, कोरेगाव पार्क भागाला जवळ काही झणझणीत भोजन स्थळे यलो चिली - कोरेगाव पार्क मधील सातव्या गल्लीच्या टोकावर पाककला विशारद संजीव कपूरचे कबाब लाजबाब. नॉर्दर्न फ्रॉन्टीयर - नगररस्त्यावरील आगाखान पॅलेसच्या जरा पुढे. पेशावरी व अमृतसरच्या कुकडूकूच्या चवीसाठी प्रसिद्ध बारबेक्यू - नगर रोडवरील दास शोरुमच्या मागे - डायनिंग टेबलावर मध्यात शेगडी आणून त्यावर अनेक कबाब भाजायचे व अनेक सॉसेस रंगवून गट्टम करायचे त्यातून भूक राहिली तर नेहमीचे मेनूतील पदार्थांचा आस्वाद घ्यायचा. यासाठी लठ्ठ बिलाची तयारी हवी. आणि दी वेस्टर्न रॉयल टर्फ क्लब हाऊस - सोलापूर हायवेच्यालगत कॅम्पाच्या टोकाला - एका बाजूला घोडे जीव खाऊन पळतायत तर दुसरीकडे काही लोक निराश तर काही एकदम खुष असे चित्र दिसणारे एकटेच स्थळ. रेस कोर्स. तिथली आदब, चव विलायती आवडीची. जवानीतील धाक दाखवणारी, गालभर मिशांची, रुपेरी केसांची मिलिटरीतील व्यक्तिमत्वे बियरचे घुटके घेत, रेसिंगची अंदाजपत्रके काळजीपुर्क वाचताना दिसली, की क्लबला आल्याचे समाधान लाभते व दारुची झिंग काही और येते. पण तेथे आत पाऊल ठेवायला आमच्या सारख्या क्लबची मेंबरशिप असलेल्यांशी सलगी नसेल तर मग कठीण आहे. शशिकांत

पुण्याच्या यादीतील ४० क्रमांकाचे, य॑ज्ञकर्म उपहारगृह, आता दुर्दैवाने बंद झाले आहे. कृपया नोंद घ्यावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

मैत्र 09/10/2012 - 17:28
काका,, ऐकलं होतं की बंद होणार आहे. पुण्यात नसल्याने गेली ३ वर्षं समजलं नाही. मालवणी /मराठा चिकन आणि भाकरी, पापलेट तंदूर, सुरमई गोवन करी / मालवणी करी अशा अनेक पदार्थांसाठी येत्या वर्षात भेट द्यायचा पक्का प्लॅन होता. काही अतिशय युनिक व्हेज डिश पण खूप आवडल्या होत्या ... इतरत्र कुठे शाखा किंवा इतर पद्धतीचे काही नवीन उपहारगृह सुरु केले आहे / करणार आहात का? म्हणजे येत्या डिसेंबर / जानेवारीत आस्वाद घेता येईल..

In reply to by मैत्र

इतरत्र कुठे शाखा किंवा इतर पद्धतीचे काही नवीन उपहारगृह सुरु केले आहे / करणार आहात का? म्हणजे येत्या डिसेंबर / जानेवारीत आस्वाद घेता येईल
नजिकच्या भविष्यात, भारतात, कुठलीही योजना नाही. सध्या मस्कत एके मस्कत. पावभाजी, पंजाबी चाट आणि बरोबर कांही खास मराठी पदार्थ (जसे, कांदेपोहे, झुणका-भाकर, साबुदाणा खिचडी, मिसळ-पाव, भाकरी भरीत इ.इ.)असा भरगच्च मेन्यू घेऊन मस्कतमधले दुसरे उपहारगृह, दसर्‍याच्या मुहुर्तावर, सुरु करीत आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभो 09/10/2012 - 18:12
भरगच्च मेन्यू घेऊन मस्कतमधले दुसरे उपहारगृह, दसर्‍याच्या मुहुर्तावर, सुरु करीत आहे.
अभिनंदन हो काका.

In reply to by प्रभाकर पेठकर

निलेश देसाई 23/05/2014 - 11:26
अभिनंदन काका..... यज्ञकर्म बन्द केल्याचा उल्लेख निगडी कट्ट्यावेळी झाला होता. तरिही आमच्यासारखे जिभेचे चोचले करनारांसाठी पुण्याचं तेवढ मनावर घ्या ही विनंती

अर्धवटराव 09/10/2012 - 04:17
आणि पूर्णब्रह्म देखील :) मित्रा "जी"द्वय, मोगलांच्या घोड्यांनी तुला पाण्यात बघितलं नसेल तेव्हढं मी तुला येता एक आठवडा प्रत्येक घासात बघणार... पण प्रेमाने बरं का. अर्धवटराव

वामन देशमुख 09/10/2012 - 11:21
माहितीबद्धल धन्यवाद, संताजी धनाजी. पिस्ता हाउसचा उल्लेख केल्याशिवाय हैदराबाद मधील हॉटेलांची यादी पूर्ण होणार नाही. १. चारमिनारचे पिस्ता हाउस आणि २. मेहदीपट्टणमचे सर्वी रेस्तरों ही हॉटेले हलीमसाठी (आणि हैदराबादच्या पेटंट चिकन दम बिर्याणीसाठी देखील) प्रसिद्ध आहेत. तथापि, इथे हलीम केवळ रमजानच्या महिन्यातच मिळते. चिकन दम बिर्याणीसाठी माझी प्रथम पसंती केवळ आणि केवळ शाह गौस हॉटेललाच! इथली बिर्याणी खाऊन पहावीच. चारमिनारहून फलक्नुमा पलेस (आता ताज ग्रुपचे फलक्नुमा हॉटेल) कडे जाताना लाल दरवाजाच्या किंचित पुढे असलेले शाह गौस हे हॉटेल पर्यटकांना फारशे माहित नसले तरी, हैदराबादी खवय्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहे. इथे दररोज नाहारी पाया आणि शनिवारी अप्रतीम चिकन नाहारी (निहारी नव्हे!) मिळते. ("ओल्डसिटी" मध्ये असल्यामुळे की काय) या हॉटेलात चकचकीतपणाचा अभाव आहे.

In reply to by नगरीनिरंजन

मैत्र 10/10/2012 - 18:09
बेष्ट प्रतिसाद! भूकमार्क ... एक णंबर..

मोग्याम्बो 10/10/2012 - 16:04
"लवंगी मिरची" कोल्हापुरी चिकन आणि मटन थाळी, काळे मटन उत्तमच, पांढरा रस्सा एक नंबर आणि quantity ला सुट्टी नाही. city pride कोथरूड जवळ, गांधी लौंस समोर, seed च्या बिल्डिंग मधेच

प्रियाकूल 10/10/2012 - 16:27
बंगलोर मधील काही ठिकाणे: ग्रामीण हॉटेल,रहेजा आर्केड, कोरमंगला. अम्मीज बिर्याणी कोरमंगला. हॉटेल झरोका ,एच एस आर. BBQ आहेच शिव सागर आणि त्याच्या काही ब्रान्चेस मध्ये पण छान मिळते. ९९ डोसा हा पण प्रकार इकडे आल्यावर नक्की ट्राय करायला हवा. मस्तच असतो.तो गाड्यावर मिळतो.एच एस आर मध्ये मेक डी समोर असतो हा गाडा. (मी व्हेज आहे.हि थोडीफार माहितीची ठिकाणे.)

विटेकर 10/10/2012 - 17:47
बंगलोर ला.. अल्सूर लेक जवळ, गुरुद्वाराला लागून एक टुकार ( हल्ली बरा केलाय म्हणे !) ढाबा आहे. अफलातून पंजाबी मिळते.. इतरत्र मिळते तसे.. सौदिन्डीयन पंजाबी नाही.. खरेखुरे पंजाबी.. सहस्त्रवेळा चेपले आहे.. शाकाहारी आणि अंडी मिळतात.. मालक पंजाबी आहे . त्याच्या आईच्या हाताला सोन्याची चव आहे.. १९९७ -२००५ मध्ये फारशी गर्दी नसायची .. वैयक्तिक लक्ष असायचे ..

In reply to by विटेकर

अन्तु बर्वा 10/10/2012 - 19:43
अल्सूर चा हा धाबा अतिशय टुकार आहे. मी दोन वेळा ट्राय केलं पण... बंगलोर ला पंजाबी खायच असेल तर "द व्हिलेज" नावाचं रेस्त्रो आहे इन्दिरानगर मधे. ट्राय करा. बाकि बंगलोर मधे ट्राय कराविच अशी ठिकणे: १) हैदराबाद हाउस, कोरमंगला- अप्रतिम बिर्याणी. २) अण्णाची, इंदिरानगर- जर तुम्हि अजुन चेट्टिनाड फूड ट्राय केलं नसेल तर जरुर करा. चेट्टिनाड फूड इज जस्ट अमेझिन्ग! ३) नंदिनी, बर्याच शाखा- इथे दोन गोष्टी ट्राय करा. चीकन बिर्याणी आणी आंध्रा मिल्स. मस्ट ट्राय. ४) चीकन कौन्ट्यी, बनेरगट्टा रोड- इथे ग्रील्ड चीकन ट्राय करा. मस्त! ५) नलपका, राजाजी नगर- इथे भाकरि आणी वांग्याची भाजी मिळते. नोर्थ करनाटका स्पेशलिटी!

चेंबूरच्या काही प्रसिद्ध उपहार गृहांची माहिती स्टेशन च्या बाहेर आल्यावर प्रसिद्ध पावभाजी साठी सद्गुरू हॉटेल त्याची एक शाखा ५ मिनिटावर बाजूच्या गल्लीत मुंबई महानगर पालिकेच्या कार्यालयाच्या बाजूला आहे. सद्गुरू च्या समोर आंबेडकर गार्डन आहे . तेथे दाक्षिणात्य जेवणासाठी प्रसिद्ध गीता भवन आहे.( राज कपूर येथे डोसा चापायचा यायचा. चेंबूर चे प्रसिद्ध डायमंड गार्डन जवळ सरोज हे जुने प्रसिद्ध दाक्षिणात्य उपहार गृह आहे. चेंबूर ची खाऊ गल्ली म्हणजे सिंधी केंप येथे जामा नावाचे प्रसिद्ध मिष्टान्न भांडार आहे. त्याची गोड बिर्याणी प्रसिद्ध आहे. समोरच स्वस्त आणि मस्त पराठे वाल्याचा धाबा आहे. फाळणी नंतर पंजाबी व सिंधी लोकांनी येथे येऊन आपली खाद्य संस्कृती येथे रुजवली. आहे. सिंधी जेवणासाठी प्रसिद्ध विग रात्रीची मौज मजा करून झाली की सकाळी येथे सिंधी नाश्ता करावयास अनेक वेळा आलो आहे. दाल पकवान ही सिंधी न्याहारी ची खासियत ( हे मुंबई मध्ये नंबर १ आहे ) झकास येथे पितळ्याच्या पेल्यातील खरे ताक प्यायलो की रात्रीची ....... २४ तास मद्यपींचा सेवा करणारा व बिर्याणी साठी प्रसिद्ध असलेला राज बार ही सिंधी केंप ची खासियत मध्य रात्री नंतर राजच्या बाहेर अनेक गाड्या उभ्या राहतात. आणि काळ्या पिशवीतून चढ्या भावाने .......... माझ्या माहितीत अशी २४ तास ग्राहकांच्या सेवेस सज्ज एक राज व दुसरा बार म्हणजे गोकुळ बार जो ताज हॉटेल च्या मागे बडे मिया च्या बाजूला आहे. ताज आणि ओबेराय व हॉटेल मधील तमाम कष्टकरी वर्ग रात्री काम संपले की गोकुळ मध्ये अड्डा जमवतात. मग चर्चा , गॉसिप त्याच बरोबर कुणाला आखतात , क्रुझ वर नोकरी किंवा परदेशी शिकायला जाण्याचे बेत सगळे येथे रंगतात. सिंधी केंप वरून बाहेर पडलो की चेंबूर नाक्याच्या सर्कल जवळ भटांची झणझणीत मिसळ प्रसिद्ध आहे तिचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळी सहापासून तेथे गर्दी असते. राम प्रहरी ती मुखी पडली की रात्रीची उरली सुरली नशा झटकन खाली येते.

दादा कोंडके 12/12/2012 - 20:29
बंगरुळुमध्ये इलेक्ट्रॉनिक शिटी फेज १ मध्ये अय्यर मेस म्हणून एक उत्तम खाणावळ होती (२००६-२००९, आता माहीत नाही :() तिथं सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ७ ते १० पर्यंत फक्त इडली, रवा इडली, प्लैन (इथं उच्चार असाच कारायचा असतो) डोसा, पोडी डोसा, सेट डोसा आणि उपमा मिळतो. वर्षभर जवळजवळ रोज केळीच्या पानात वाढलेला गरम-गरम उपमा त्यावर सांबार (आणि मी लोणचं मागून घ्यायचो :) ) खात होतो. मी आयुष्यभर रोज हेच खायला तयार आहे. कुणितरी बंगळुरुतल्या खादाडीच्या ठिकांणांनी अपडेटवा रे धागा!

In reply to by दादा कोंडके

प्रियाकूल 26/12/2012 - 18:48
सेट डोसा आजकाल माझा फेवरेट झालाय.अजून बिसिब्याले भात आणि सोबत खारी बुंदी..झरोका मध्ये परवा झुकीनीचे सूप ट्राय केले. अप्रतिम स्वाद.आणि रागी डोसा कुठे उत्तम मिळतो?

झुळूक 24/12/2012 - 14:15
1. इन्दिरा नगरचे bbq nation बफे महाग आहे पण quality food आहे २. the dhaba: outer ring road, marathalli पासून kartik नगर ला जाणारा road माराथाल्ली पासून 500C बस पकडली तर ती the dhaba चा stop घेते..५ मीन च्या अंतरावर आहे non-veg साठी famous. 3.hydrabadi cuisine: सर्व प्रकारच्या biryani साठी नि non-veg साठी kundalahlli gate पासून whitefield ला जाणार्या रोड वर आहे,shell petrol pump नंतर स्वस्त नि मस्त 4.Biryani zone: कुन्दलहल्लि गेट जवळच, non veg.. माराथाल्ली मध्ये पण एक आहे पण ते जास्त चांगले नाहीये 5. Singhs Punjabi:कुन्दलहल्लि गेट पासून ३ मिनटाच्या अंतरावर आहे.. गेट जवळ असाल तर कुणाला तरी विचारून घ्या non-veg चांगले आहे पण veg बकवास आहे 6.Gowlkonda chimney: मी पहिल्यांदा कलमी कबाब इथे खाल्ले, मस्त आहे, पण महाग आहे रेस्त्रो थोडेसे कुन्दलहल्लि गेट पाशीच 7. मस्त कलंदर : टोटल veg पण जेवण छान आहे. माराथाल्ली नि(कॉस्मोस mall)च्या शेजारी.. खूप साऱ्या शाखा आहेत. 8.राजधानी : फोरम value mall , whitefield बफे ३५० मध्ये मिळतो, टोटल veg . पण रोज एक specilaity थाळी असते,गुजराती, राज्श्तानी नि मराठी पण इतके पदार्थ पानात येतात कि बास.. ऑफिस मधले वेज लोक उपास सोडायला इथेच जातात 9. नंदिनी : इंदिरा नगर चेच, BBQ Nation च्या समोरच आहे.. बाकी cobey सिझ्झ्लेर्स पण छान आहे.. 99 डोसा तर गाड्या वरच तरी करा..

In reply to by झुळूक

दादा कोंडके 24/12/2012 - 15:17
अजून भर. पुर्वी 'लड्डूज' आणि 'घर का खाना' मधले पदार्थ आवडायचे पण नंतर मला तरी आवडेनासे झाले. बिटीएम सेकंड स्टेज मध्ये स्वीट चॅरियट समोर एक बिहारी माणूस गाडा लावतो. तिथं आलू टिक्की, वेज क्रिस्पी आणि चीझ रोल अफलातून मिळतात. मी कमिशन न घेता त्याची गिर्हाईकं वाढवलियेत.

बेंगलोर मधील काही ठिकाणे: चेत्तीयार्स (इंदिरा नगर) तमिळ पद्धतीच्या जेवणासाठी प्रसिध्द चिकन कोत्तू परोठा हा खास वेगळा पदार्थ(चिकन, अंड आणि कोत्तू ही चटणी घालून केलेली फोडणीची पोळी) जर मिळत असेल तर खेकडा सुध्धा must try... मस्त असतो... कूर्ग (इंदिरा नगर) इथे शुक्र-शनि-रवी ला बुफे असतो. खास कुर्गी पद्धतीचे जेवण मिळते. जर पोर्क खात असाल तर इथले पोर्क फ्राय लई म्हणजे लैच भारी! (शाकाहारी लोकांनी जाऊ नये :P... पैसे वाया जातील) MTR (लालबाग जवळ/Forum Mall, Whitefield ) MTR मसाले वाल्याची ही खानावळ. कर्नाटका पद्धतीची थाळी मिळते. भाजी, कोशिंबीर, चटणी, बिसिबेली भात, पोंगल, पुरी/डोसा, डाळवडा, मैसूरपाक, खीर, fruitsalad with icecream, विडा असा भरगच्च मेनू असतो. पण किमान १ तास waiting ची तयारी हवी. लालबाग जवळच्या शाखेत गेल्यास सकाळी लालबाग आणि दुपारी MTR मध्ये जेवून वामकुक्षीसाठी घरी परत असा छान बेत करता येतो. या पेक्षा कोरमंगलाच्या कृष्णा काफे मध्ये कमी गर्दीत चांगले जेवण मिळते म्हणतात...!(इथे मी अजून गेलो नाही) कामत(बसवन्गुडी) ... बसवन्गुडीच्या बुल टेम्पल जवळच हे ठिकाण आहे. इथे मस्त उत्तर कर्नाटका पद्धतीचे जेवण मिळते. त्यामध्ये "ज्वारीची भाकरी वांग्याची भाजी" हे हासिल-ए-मैफिल असते! इथे सुध्धा वीकांत गर्दीचा असू शकतो. पण गर्दीच्या मनोरंजनासाठी कर्नाटकी शास्त्रीय संगीताचा live performance सुरु असतो! विद्यार्थी डोसा (गांधी बझार) इथला डोसा खूप प्रसिध्द आहे म्हणून गेलो होतो... पण आमच्या कोल्हापूरचा लोणी डोसा जर तेलात केला तर कसा लागेल तशी चव होती! :( मूडच गेला राव... (वर लिहिलेले कामत हॉटेल यापासून जवळच आहे... त्यामुळे तुमचाही आमच्यासारखाच मूड गेला तर तो backup option म्हणून ठेवता येईल :) ) अल्सूरचा धाबा इथल्या परोठ्याबद्दल ऐकून गेलो होतो. पण काय खास नाय. पण लस्सी आणि/किंवा ताक must try आहे. नुसते ते पिण्यासाठी तिथे गेलात तरी चालेल. मुळात त्या पेल्याचा आकारच एवढा असतो की पुढे परोठा खायला पंजाबी पिंडच पाहिजे. भोजोहारी मन्ना (कोरमंगला) कृष्णा काफे पासून जरा पुढे गेल्यावर हे ठिकाण आहे. बंगाली पद्धतीचे खाणे ही खासियत! आम्हाला काही खास आवडले नाही. पण तिथे आलेली बाकीची बंगाली मंडळी खाण्यावर ताव मारत होती त्यामुळे कदाचित आम्हाला बंगाली चवच आवडली नसेल असे समजून आम्ही बाहेर पडलो. राजवर्धन (जयनगर) खास मराठी खाणे... साबुदाणा खिचडी, वडापाव, मिसळ, थालीपीठ! कोर्नर होऊस खूप ठिकाणी आहे. लई भारी ice cream आणि sundaes Death By Chocolate आणि Dry Fruit Sundae एकदा तरी खायलाच हवे. आंब्याच्या मोसमात Mango with Cream... कमाल पदार्थ आहे. हायदराबादी हाउस (फोरमजवळ, कोरमंगला) बिर्याणीसाठी प्रसिध्द. पाया सूप पण छान असते. ईदच्या महिन्यात हलीम मिळते. हे चुकवू नका! याशिवाय राहम बिर्याणी सेन्टर(कमनहळ्ली), नंदना, एम्पायर(फेझेर टाऊन), भगिनी, अम्मी इ. ठिकाणच्या बिर्याण्या आहेतच! ओशन ट्रीट(बानसवाडी) मेंगालोरी सी फूड खास करून प्रोन्स घास्सी आणि त्यासोबत अप्पम... क्या बात है! कोकोनट ग्रोव (मारथल्ली) इथेही केरळी सी फूड कमाल भारी मिळायचे. करी मीन आणि boiled rice! मी २ वर्षांपूर्वी त्याजवळ राहायचो तेंव्हा खुपदा गेलो आहे. सध्याची कल्पना नाही. माजेस्टिक जवळच्या कामत मध्ये रागी डोसा आणि व्हीट डोसा देखील मिळतो कधी कधी... वेगळा प्रकार आहे. आणि हो ९९ डोसा तर आहेच!

झुळूक 24/12/2012 - 16:44
एक तर मराथल्लि ब्रिज पाशी पन आहे..spice garden शेजारी ..मस्त death by chocolate मिळते तिथे .. Roasted almonds तर माझे favorite आहे

बॅटमॅन 26/12/2012 - 12:27
पुण्यात कोरेगाव पार्कात ५व्या(की ७व्या) गल्लीत कोयला नामक प्युअर हैद्राबादी हॉटेल आहे, नुकताच गेलो होतो तिथे. अ‍ॅम्बियन्स एक नंबर, अगदी नबाबी स्टाईल. जेवणदेखील तसेच. मटका बिर्यानी विशेष मस्त. मडक्यावर कणकेचे आवरण लावलेली बिर्यानी आणि इतर काही डिशेस लय भारी.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही घ्या हॉटेलांची यादी. ज्या लेखावरुन यादी बनवली तो येथे आहे. तुम्ही प्रतिक्रिया देवुन यादिमध्ये वाढ करु शकता. पुणे १. सुगरण्स कोल्हापुरी - पुणे-३० झक्कास कोल्हापुरी थाळी मिळण्याचे ठिकाण. मटण्/चिकन सोबत तांबडा पांढरा रस्सा, दहीकांदा, भाकरी एकदम टकाटक चव Smile पत्ता: सदाशिवपेठेत, भरत नाट्य मंदीरावरुन टिळक रस्त्यावर टिळक स्मारक मंदीराकडे येताना लागणार्‍या शेडगेवाडीत हे सुगरण्स कोल्हापुरी आहे. २.

संस्मरणीय निसर्ग!

वर्षा ·

मनिष 15/11/2008 - 13:17
वर्षा, सुरेखच परिचय करून दिलास ह्या लघुपटाचा. बघायला नक्कीच आवदेल, भारतात कुठे मिळू शकेल ह्याची डी. व्ही. डी. ?

सहज 15/11/2008 - 15:06
हा माहीतीपट नितांत सुंदर होता. ह्याच दिग्दर्शकाचा गॉड्स मस्ट बी क्रेझी देखील सुंदर चित्रपट. लेख आवडला. धन्यवाद वर्षाताई.

वर्षा 15/11/2008 - 22:41
चित्रपटाचं नाव 'Animals are beautiful people' मला आठवतंय त्यानुसार मी पाहिला होता लहानपणी तेव्हा त्याचं नाव 'Beautiful people' इतकंच होतं भारतात हा लघुपट कुठे मिळेल कल्पना नाही. मी इथे (अमेरिकेत) Blockbuster videosकडून मागवला होता. तसा Amazon.comवरही उपलब्ध आहेच.

In reply to by वर्षा

मदनबाण 17/11/2008 - 16:19
लहानपणी तेव्हा त्याचं नाव 'Beautiful people' इतकंच होतं हेच नाव होत...आता एव्हढ आठवत नाही पण रेती मागे फेकणारा किडा मस्त होता.... मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

एका सुंदर चित्रपटाची आठवण ताजी केल्या बद्दल धन्यवाद. लहानपणी अर्धवट पाहिला होता. आता युट्यूब वर काही क्लिप्स आहेत तेवढ्याच पाहिल्या. पूर्ण बघायचा आहेच. बिपिन कार्यकर्ते

दत्ता काळे 17/11/2008 - 13:32
मी अनेक वेळा हा लघुपट बघितला आहे. मला हा लघुपट अतिशय आवडतो. ह्यामध्ये दुष्काळात जेव्हा जंगलातलं पाणी संपलेलं असतं, तेव्हा आदिवासी बबुनच्या मदतीने पाण्याचा शोध घेतात, कारण प्राण्यांना नक्की माहित असतं, की जंगलात थोडफार शिल्लक असलेल पाण्याच ठिकाण नक्की कुठे आहे - हा एक प्रसंग फारच सुंदर दाखवलाय.

In reply to by दत्ता काळे

वर्षा 17/11/2008 - 23:10
होहो, हा प्रसंग अप्रतिम आहे. (याच प्रसंगात बबून त्या बिळात हात घालते तेव्हाच्या काही सेकंदांच्या चित्रिकरणासाठी एनिमेशनचा आधार घेतलाय पण त्या प्रसंगापुढे ते एव्हढं खुपत नाही)

राघव 17/11/2008 - 16:08
वाहवा.. सुंदर लेख! आता शोधावे लागेल, लघुपट कुठे मिळतो ते. अवांतरः तसे मिपावर असे कामाला लावणारे बरेच विषय असतात.. मागे पुस्तकांबद्दल माहिती गोळा होत होती, मग छंदोबद्ध कविता सुरु झाल्यात, आता हा लघुपट! जरा इकडे-तिकडे हलु देत नाहीत. :) (मिपाचा फ्यॅन)मुमुक्षु

लिखाळ 17/11/2008 - 17:27
मस्त ! हा चित्रपट खरंच सुंदर आहे. मी लहानपणी पाहिला आहे आणि गेल्या आठवड्यात परत एकदा पाहिला. तुम्ही दिलेली संगीत आणि नॅरेशनला दिलेली दाद अगदी योग्यच आहे. फार सुंदर चित्रपट आहे. अवांतर २ बद्दल - तो एन जी सीचा भाग मलासुद्धा आठवतो आहे. जगात होणार्‍या या रोजच्या घटना सेकंदाच्या सुक्ष्म भागात घडताना स्पष्टपणे टिपणार्‍या कॅमेर्‍यांच्या सहाय्याने दाखवलेल्या होत्या. फार उत्तम भाग होता तो. -- लिखाळ.

भाग्यश्री 17/11/2008 - 23:16
मी नाही पाहीला हा चित्रपट.. आता मागवते ब्लॉकबस्टर मधून.. सांगितल्या बद्दल धन्यवाद गं वर्षा! वर्णन वाचून कधी पाहतीय मी पिक्चर असं झालं! :) http://bhagyashreee.blogspot.com/

वर्षा 18/11/2008 - 00:04
यानिमित्ताने सगळ्यांनी तुम्हाला आवडलेल्या अश्या वाईल्ड लाईफ/नेचर संबंधित चित्रपट/लघुपट/सिरीयल्स सुचवाव्यात. शिवाय पुस्तकंही. मला शिकारकथा आवडतात. निसर्गसेवकचा अभिजात हा माझा पर्यावरणविषयक आवडता अंक आहे. शिवाय चितमपल्लींची पुस्तकंही आवडली आहेत. तुमचीही आवड सांगा.

In reply to by अभिरत भिरभि-या

खालिल दुव्यावर जरा माहीतीपण मिळेल. http://www.imdb.com/title/tt0071143 मी पण हा पिक्चर लहानपणी पाहिला होता. त्यानंतर एकदम काही दिवसांपुर्वी पाहिला. फार मजा आली :) माझ्याकडे हा पिक्चर आहे. मी पुण्यात कोथरुड मध्ये रहातो. हवा असल्यास सांगावे :) - संताजी धनाजी

मनिष 15/11/2008 - 13:17
वर्षा, सुरेखच परिचय करून दिलास ह्या लघुपटाचा. बघायला नक्कीच आवदेल, भारतात कुठे मिळू शकेल ह्याची डी. व्ही. डी. ?

सहज 15/11/2008 - 15:06
हा माहीतीपट नितांत सुंदर होता. ह्याच दिग्दर्शकाचा गॉड्स मस्ट बी क्रेझी देखील सुंदर चित्रपट. लेख आवडला. धन्यवाद वर्षाताई.

वर्षा 15/11/2008 - 22:41
चित्रपटाचं नाव 'Animals are beautiful people' मला आठवतंय त्यानुसार मी पाहिला होता लहानपणी तेव्हा त्याचं नाव 'Beautiful people' इतकंच होतं भारतात हा लघुपट कुठे मिळेल कल्पना नाही. मी इथे (अमेरिकेत) Blockbuster videosकडून मागवला होता. तसा Amazon.comवरही उपलब्ध आहेच.

In reply to by वर्षा

मदनबाण 17/11/2008 - 16:19
लहानपणी तेव्हा त्याचं नाव 'Beautiful people' इतकंच होतं हेच नाव होत...आता एव्हढ आठवत नाही पण रेती मागे फेकणारा किडा मस्त होता.... मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

एका सुंदर चित्रपटाची आठवण ताजी केल्या बद्दल धन्यवाद. लहानपणी अर्धवट पाहिला होता. आता युट्यूब वर काही क्लिप्स आहेत तेवढ्याच पाहिल्या. पूर्ण बघायचा आहेच. बिपिन कार्यकर्ते

दत्ता काळे 17/11/2008 - 13:32
मी अनेक वेळा हा लघुपट बघितला आहे. मला हा लघुपट अतिशय आवडतो. ह्यामध्ये दुष्काळात जेव्हा जंगलातलं पाणी संपलेलं असतं, तेव्हा आदिवासी बबुनच्या मदतीने पाण्याचा शोध घेतात, कारण प्राण्यांना नक्की माहित असतं, की जंगलात थोडफार शिल्लक असलेल पाण्याच ठिकाण नक्की कुठे आहे - हा एक प्रसंग फारच सुंदर दाखवलाय.

In reply to by दत्ता काळे

वर्षा 17/11/2008 - 23:10
होहो, हा प्रसंग अप्रतिम आहे. (याच प्रसंगात बबून त्या बिळात हात घालते तेव्हाच्या काही सेकंदांच्या चित्रिकरणासाठी एनिमेशनचा आधार घेतलाय पण त्या प्रसंगापुढे ते एव्हढं खुपत नाही)

राघव 17/11/2008 - 16:08
वाहवा.. सुंदर लेख! आता शोधावे लागेल, लघुपट कुठे मिळतो ते. अवांतरः तसे मिपावर असे कामाला लावणारे बरेच विषय असतात.. मागे पुस्तकांबद्दल माहिती गोळा होत होती, मग छंदोबद्ध कविता सुरु झाल्यात, आता हा लघुपट! जरा इकडे-तिकडे हलु देत नाहीत. :) (मिपाचा फ्यॅन)मुमुक्षु

लिखाळ 17/11/2008 - 17:27
मस्त ! हा चित्रपट खरंच सुंदर आहे. मी लहानपणी पाहिला आहे आणि गेल्या आठवड्यात परत एकदा पाहिला. तुम्ही दिलेली संगीत आणि नॅरेशनला दिलेली दाद अगदी योग्यच आहे. फार सुंदर चित्रपट आहे. अवांतर २ बद्दल - तो एन जी सीचा भाग मलासुद्धा आठवतो आहे. जगात होणार्‍या या रोजच्या घटना सेकंदाच्या सुक्ष्म भागात घडताना स्पष्टपणे टिपणार्‍या कॅमेर्‍यांच्या सहाय्याने दाखवलेल्या होत्या. फार उत्तम भाग होता तो. -- लिखाळ.

भाग्यश्री 17/11/2008 - 23:16
मी नाही पाहीला हा चित्रपट.. आता मागवते ब्लॉकबस्टर मधून.. सांगितल्या बद्दल धन्यवाद गं वर्षा! वर्णन वाचून कधी पाहतीय मी पिक्चर असं झालं! :) http://bhagyashreee.blogspot.com/

वर्षा 18/11/2008 - 00:04
यानिमित्ताने सगळ्यांनी तुम्हाला आवडलेल्या अश्या वाईल्ड लाईफ/नेचर संबंधित चित्रपट/लघुपट/सिरीयल्स सुचवाव्यात. शिवाय पुस्तकंही. मला शिकारकथा आवडतात. निसर्गसेवकचा अभिजात हा माझा पर्यावरणविषयक आवडता अंक आहे. शिवाय चितमपल्लींची पुस्तकंही आवडली आहेत. तुमचीही आवड सांगा.

In reply to by अभिरत भिरभि-या

खालिल दुव्यावर जरा माहीतीपण मिळेल. http://www.imdb.com/title/tt0071143 मी पण हा पिक्चर लहानपणी पाहिला होता. त्यानंतर एकदम काही दिवसांपुर्वी पाहिला. फार मजा आली :) माझ्याकडे हा पिक्चर आहे. मी पुण्यात कोथरुड मध्ये रहातो. हवा असल्यास सांगावे :) - संताजी धनाजी
लेखनविषय:
परवा गप्पांच्या ओघात विषय पूर्वी, शाळा-कॉलेजात असताना पाहिलेल्या जाहिरातींकडे वळला. जाहीरातींची उजळणी करुन विषय मालिका...त्यांची शीर्षकगीतं..त्यातील कलाकार असा प्रवास करत करत चित्रपटांपर्यंत आला. चित्रपटांचंही दळण व्यवस्थित दळून झाल्यावर एका क्षणी विषय अचानक शैक्षणिक, शास्त्रीय कार्यक्रमांकडे वळला आणि मग थेट कंट्रीवाईड क्लासरुम पासून टर्निंग पॉईंटपर्यंत आठवणींना उजाळा देत देत विषय नॅशनल जिऑग्राफिक, डिस्कव्हरी पर्यंत येऊन पोचला. केबल नव्हता तेव्हा रविवारी लागणार्‍या National Geographic सिरीजवर समाधान मानलेलं असायचं.

माय मराठी

veebee009 ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
इथेच तर अड़ते ना गाडे... पुन्हा एकदा पाहिले ५५ पाढे... विकास नक्कीच पाहिजे झाला... पण त्यात ही हवा नम्बर पहिला... बाकीच्यांचे नंतर बघू... आधी आपल्याच जातीच्या मागे लागू.. समाज म्हणजे आपली जात... जीने केलीय "समाजावर च " मात... प्रत्येकाने असाच विचार करावा, आपला वेगला गट असावा... "आमच्या" भाकरीत "त्यांचा" थोदासाही वाटा नसावा... अरे बंद करा रे गटबाजी ही समाजाची आता जान हवी.. करा प्रतिद्न्या काम करेन मी.. माय मराठी समृद्ध व्हावी..

स्फोटात फाटलेले डबे

ग्रीष्म ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
स्फोटात फाटलेले डबे बदलले जातील उद्या कदाचित..... रक्ताचे ते थेंब... मासांचे ते तुकडे .... अन घाबरलेले ते रुळ बदलले जटिल उद्या कदाचित ... मानसं कोम्बुनं घेतील स्वताला पुन्हा त्याच डब्यात उद्या कदाचित ... दारावर सुरु असेल मारामारी आत चिंता चौथ्या सिट साठी ...उद्या कदाचित पुन्हा दादर महिम जोगेश्वरी बोरीवली अन मिरारोड़सगळी स्टेशन पुन्हा उभी असतील रांगेत उद्या कदाचित ....

डी जे

विजुभाऊ ·

.. =)) हा बेस्ट डी जे होता ( धमाकेदार जोक) असो पण मंडळी , दिवाळी संपलीये. आपण टिकल्या फुलबाज्या बंद करुयात

अग्निशामक दलाचा(फायर ब्रिगेड)रंग लाल का? उत्तर: अग्निशमन दलाच्या जवानांकडे एक असते शिडी शिडीला असतात पायऱ्या पायऱ्या चढायच्या पायांनी पायांना इंग्रजीत म्हणतात फुट फुटांचं मोजमाप:पट्टी,इंग्रजीत रूलर पण,रूलरचा दुसरा अर्थ राज्यकर्ता,म्हणजे राजा/राणी इंग्लंडच्या राणीचं नाव एलिझाबेथ एलिझाबेथ हे एक जहाज जहाज चालतं पाण्यावर पाण्यात असतात मासे माशांना असतात कल्ले कल्ल्यांना इंग्रजीत म्हणतात फिन्स फिनलंड देशाच्या रहिवाशांनाही म्हणतात फिन्स फिनलंडच्या राष्ट्रध्वजाचा रंग आहे लाल...!!! ... म्हणून फायर ब्रिगेडचा रंग लाल !!! संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लाल झेंडा? अग आई ग स्वातंत्र्य दिन केंव्हा हो. झेंडा वंदनाला कुठले गाणे म्हणतात.

In reply to by विनायक प्रभू

टारझन 11/11/2008 - 18:34
झेंडा वंदनाला कुठले गाणे म्हणतात. उठी उठी गोपाळाआआआ ... अरुणोदय झालाआआ ...... आआआआ --टारायक ट्रभू

In reply to by टारझन

आनंदयात्री 11/11/2008 - 18:41
छे रे टार्‍या ... उठी उठी गोपाळा करायला तु काय चाळीशी क्रॉस केलीस का ? तु म्हणायचे गाणे म्हणजे ,, सो जा राजकुमारी .. सोssssssss जा !! - आंद्या चेंगट

In reply to by आनंदयात्री

अवलिया 11/11/2008 - 18:50
टा-याला आपडी थापडी .... हेच बरे नाहीतर अडगुल मडगुल... नाना विचरतु मतिरेषा निर्विकल्पे समाधौ । कुचकलशयुगे वा कृष्ण सारे क्षणानाम ॥ चरतु जडमते ना सज्जनानां ना मते वा । मतिकृत गुणदोषा मां विभुं न स्पृशान्ति॥

In reply to by आनंदयात्री

टारझन 11/11/2008 - 19:05
अरे अंमळ चोच्यांनो ... मी 'ते' लोक कुढलं गाणं म्हणत असतील ह्ये सांगितलं रे ... बाकी आम्ही 'मर्डर'ची गाणी लावतो .. कंसे ... आपडी थापडी काळा'च्या 'पडद्या' आड (गेलं) रे - (टारयात्री) टारा चेंगट

सुनील 11/11/2008 - 15:21
गूगलून पाहिले. फिनलंडचा राष्टध्वज निळ्या क्रॉसचा आहे. असो, डीजेमध्ये तपशीलातील चूका चालतही असाव्यात पण मिपावर ढकलपत्रातील विनोद चालतात का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विजुभाऊ 11/11/2008 - 19:59
ढकलपत्र म्हणजे अगदी टाईट तुडुम्ब भरलेल्या पोष्टाच्या पेटीत खुपसुनखुपसुन भरतात ते पत्र. span style="color: #9900FF;"> झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

.. =)) हा बेस्ट डी जे होता ( धमाकेदार जोक) असो पण मंडळी , दिवाळी संपलीये. आपण टिकल्या फुलबाज्या बंद करुयात

अग्निशामक दलाचा(फायर ब्रिगेड)रंग लाल का? उत्तर: अग्निशमन दलाच्या जवानांकडे एक असते शिडी शिडीला असतात पायऱ्या पायऱ्या चढायच्या पायांनी पायांना इंग्रजीत म्हणतात फुट फुटांचं मोजमाप:पट्टी,इंग्रजीत रूलर पण,रूलरचा दुसरा अर्थ राज्यकर्ता,म्हणजे राजा/राणी इंग्लंडच्या राणीचं नाव एलिझाबेथ एलिझाबेथ हे एक जहाज जहाज चालतं पाण्यावर पाण्यात असतात मासे माशांना असतात कल्ले कल्ल्यांना इंग्रजीत म्हणतात फिन्स फिनलंड देशाच्या रहिवाशांनाही म्हणतात फिन्स फिनलंडच्या राष्ट्रध्वजाचा रंग आहे लाल...!!! ... म्हणून फायर ब्रिगेडचा रंग लाल !!! संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लाल झेंडा? अग आई ग स्वातंत्र्य दिन केंव्हा हो. झेंडा वंदनाला कुठले गाणे म्हणतात.

In reply to by विनायक प्रभू

टारझन 11/11/2008 - 18:34
झेंडा वंदनाला कुठले गाणे म्हणतात. उठी उठी गोपाळाआआआ ... अरुणोदय झालाआआ ...... आआआआ --टारायक ट्रभू

In reply to by टारझन

आनंदयात्री 11/11/2008 - 18:41
छे रे टार्‍या ... उठी उठी गोपाळा करायला तु काय चाळीशी क्रॉस केलीस का ? तु म्हणायचे गाणे म्हणजे ,, सो जा राजकुमारी .. सोssssssss जा !! - आंद्या चेंगट

In reply to by आनंदयात्री

अवलिया 11/11/2008 - 18:50
टा-याला आपडी थापडी .... हेच बरे नाहीतर अडगुल मडगुल... नाना विचरतु मतिरेषा निर्विकल्पे समाधौ । कुचकलशयुगे वा कृष्ण सारे क्षणानाम ॥ चरतु जडमते ना सज्जनानां ना मते वा । मतिकृत गुणदोषा मां विभुं न स्पृशान्ति॥

In reply to by आनंदयात्री

टारझन 11/11/2008 - 19:05
अरे अंमळ चोच्यांनो ... मी 'ते' लोक कुढलं गाणं म्हणत असतील ह्ये सांगितलं रे ... बाकी आम्ही 'मर्डर'ची गाणी लावतो .. कंसे ... आपडी थापडी काळा'च्या 'पडद्या' आड (गेलं) रे - (टारयात्री) टारा चेंगट

सुनील 11/11/2008 - 15:21
गूगलून पाहिले. फिनलंडचा राष्टध्वज निळ्या क्रॉसचा आहे. असो, डीजेमध्ये तपशीलातील चूका चालतही असाव्यात पण मिपावर ढकलपत्रातील विनोद चालतात का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विजुभाऊ 11/11/2008 - 19:59
ढकलपत्र म्हणजे अगदी टाईट तुडुम्ब भरलेल्या पोष्टाच्या पेटीत खुपसुनखुपसुन भरतात ते पत्र. span style="color: #9900FF;"> झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
लेखनविषय:
लेखनप्रकार
डीजे म्हणजे डिस्क जॉकी असे वाटत असेल तर तो फुल्ल गैरसमज आहे. पी जे म्हणजे पुअर जोक्स असतील तर डीजे म्हणजे डबडे जोक्स असतात तुम्हाला येणारे सुपर डुपर डबडे डी जे अर्थात डबडे जोक्स लिहा. यात कोडी जोक्स चारोळी काही वर्ज्य नाही.विनोदी किस्सा सांगुनही ऐकणार्‍या माणसाला हसु येउ नये याची १०००% खबरादारी घ्यायची इतकेच पथ्य पाळायचे . उदाहारण म्हणून एक डीजे १) तीन गुडघे असणार्‍या माणसाचे नाव नीतीन ( नी = knee =गुडघा) सहा गुडघे असलेल्या माणसाचे नाव सहानी नऊ गुडघे असलेल्या माणसाचे नाव नितीन सहानी २) एक हत्ती झाडाखाली कोक पीत बसला होता त्यात एक मुंगी पडली.

वारी, गिरगावातील समर्थ भोजनालयाची!

संताजी धनाजी ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला तर दिसत आहे बुवा. :? बघतो हं. पळभर थांबा. एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान - पु.लं.ची गोळाबेरीज [http://www.madhurmulay1978.blogspot.com]

In reply to by संताजी धनाजी

रिकामी करुन बघा फोटू दिसत आहेत का ते, म्हणजे नक्की समजेल. (फोटो चढवण्यावरून स्वतःचं डोकं एकेकाळी चढवून घेतलेली) अदिती ;-) ताजा कलमः फोटो दिसत आहेत त्यामुळे प्रतिसाद संपादित केला आहे. अवांतरः वृत्तांत मस्त आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ताजा कलमः फोटो दिसत आहेत आता फोटो दिसत आहेत. :) शेवटचा फोटो आवडला : कृपया सोंड धुतांना किळसवाणे आवाज करु नये. थोडं थोडं स्पष्ट वाचता येतं :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हुश्श्य! #:S जमले एकदाचे. ह्या चित्रांनी जीव काढला हो. एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान - पु.लं.ची गोळाबेरीज [http://www.madhurmulay1978.blogspot.com]

In reply to by संताजी धनाजी

वल्लरी 06/11/2008 - 17:48
सॉरी,मी टाकलेल्या फोटो मुळे तुम्हि पोस्ट केलेल्या घाग्याची वाट लागली.... ह्या चित्रांनी जीव काढला हो. खरचं

In reply to by संताजी धनाजी

समर्थ भोजनालयात जाऊन आल्याबद्दल आपले अभिनंदन!!! भरल्या ताटाची छायाचित्रे न दिल्याबद्दल त्याहूनही अभिनंदन!!! इथे मिपावर काही बदमाष लोक (:))तिथल्या पदार्थांची छायाचित्रे दाखवून आम्हाला उगीचच जळवतात (त्यांच्या बैलाला घो!!!) :)

In reply to by संताजी धनाजी

रेवती 05/11/2008 - 20:59
धन्यवाद! जेवणार्‍या लोकांच्या चेहर्‍यावरचे समाधान बघूनच कळतयं पदार्थ कसे असतील ते. रेवती

विसोबा खेचर 05/11/2008 - 23:19
वा! वृत्तांत वाचून खूप आनंद वाटला.. :) अरे समर्थ म्हणजे माझं दुसरं घरच आहे रे ते! आमचे रामभाऊ तर चांगले दोस्त होते माझे! आपल्या नंदनने देखील समर्थची वारी केली आहे! :) आपला, तात्या प्रभू.

In reply to by नंदन

जरुर. पण मासे दिसले की बाकीचे काही दिसतच नाही हो! एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान - पु.लं.ची गोळाबेरीज [http://www.madhurmulay1978.blogspot.com]

सूर्य 06/11/2008 - 03:10
वा! तोंडाला पाणी सुटायला लावणारा वृत्तांत आहे. अवांतर : मला तर फक्त संताजीच दिसतोय, धनाजी कुठे आहे ;) - सूर्य.

In reply to by सूर्य

हा मी धनाजी. कोण विचारतो आहे रे मला? काय काम आहे? एक दिवस जरा बाहेर गेलो तर बोंबाबोंब. -धनाजी

चतुरंग 06/11/2008 - 03:22
मासेखाऊ होतो कोणे एकेकाळी आता खात नाही पण तुझे वर्णन वाचून पुन्हा सुरु करावे की काय असे वाटते!? (खुद के साथ बातां : रंगा, हे 'समर्थ भोजनालय' शाकाहारी भोजन देण्यास 'असमर्थ' दिसते! ;) ) चतुरंग

In reply to by चतुरंग

रे चतुरंगा, मासे सोडणारा तु पहिलाच भेटलास. का सोडलेस? एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान - पु.लं.ची गोळाबेरीज [http://www.madhurmulay1978.blogspot.com]

अनिल हटेला 06/11/2008 - 08:32
वॄत्तांत आवडला !! भरल्या ताटाचा फोटो न दिल्यामुळे शुभेच्छा @!@!!! अवांतरः एक दिवस पोट भरून हादडण्यापेक्षा ,दोन दिवस रीतसर हादडावे ... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

अरे मला फोटो काढायची खुप ईच्छा होती. पण लोक म्हणतील ह्याला काय जेवण मिळत नाही की काय म्हणुन नाही काढला :| एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान - पु.लं.ची गोळाबेरीज [http://www.madhurmulay1978.blogspot.com]

लवकरात लवकर आता पुढच्या वेळेस जेव्हा मुंबई ला चक्कर होईल तेव्हा समर्थ भोजनालय भेट नक्की...!!! (आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट

धोंडोपंत 06/11/2008 - 13:45
वृत्तांत आवडला. ताटाचा फोटो हवा होता. असो. पुढील भेटीत वांद्र्याच्या हायवे गोमांतक उर्फ कोकण्याची खानावळ या हाटेलला जरूर भेट द्या. केवळ मासे खाण्यासाठी. आपला, (मासेखाऊ) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

In reply to by धोंडोपंत

वल्लरी 06/11/2008 - 14:28
धोंडोपंत राव , हायवे गोमांतक चे नुसते नाव काड्ले तरी तोंडाला पाणी सुट्ते हो... :SS भारत भेटीत न चुकता एकदा तरी जातो आम्हि तिकडे सहकुटुंब-सहपरिवार काही फोटो टाकते..इतरांच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटो... :SS

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टारझन 06/11/2008 - 14:51
ज्याणे प्रतिसादाच लिंक्स दिल्या आहेत त्याने त्या उडवाव्यात ... आणि फक्त युआरएल द्यावी !! उगाच डोकं आपटू नये !! जै जै रघुवीर समर्थ -समर्थ टारदास

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टारझन 06/11/2008 - 14:51
ज्याणे प्रतिसादाच लिंक्स दिल्या आहेत त्याने त्या उडवाव्यात ... आणि फक्त युआरएल द्यावी !! उगाच डोकं आपटू नये !! जै जै रघुवीर समर्थ -समर्थ टारदास

साधारणतः १९६८ सालां पासून मी गिरगांव मधे असतानां रोज यांच भोजनालयांत जेवत असे. परदेशांत जाण्या पर्यन्त येथील सर्व प्रकरच्या जेवणाचा आस्वाद घेतला. (१९७८ च्या आसपास) त्या वेळेस ३रु. ५०पै. थाळी होती. गेल्या ४० वर्षांत येथे फोटो शिवाय जरा सुध्हा बदल झालेला दिसत नाही. (मराठी माणसाची अ ल्प संतुष्ठ व्रुत्ती , खालची पायरी सोडल्या शिवाय माणूस वरच्या पायरी वर चढत नाही, जुन्याला कवटाळून बसल तर नवीन गोष्टी कशा पकडता येतील ? परप्रांतीयाने आता पर्यंत ८ वेळा बदल केला असता, व अमाप पैसा कमवला असता) जुन्या आठवणीना उजाळा मिळाला, आभार.

फोटो न दिल्याबद्दल निषेध पण समर्थवारी घडल्याबद्दल अभिनंदन. बाकी साक्षात सासरी जाताना वाटेत थांबून मस्त जेवून वगैरे गेला असाल तर तुम्ही एकतर खूप धीट आहात किंवा लग्न नवीन असावं म्हणून अजून 'बायको' ह्या व्यक्तीशी खरी भेट झाली नसावी ;) वल्लरी, 'हाय वे गोमंतक'चे फोटो देऊन नजर तृप्त केल्याबद्दल धन्स :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला तर दिसत आहे बुवा. :? बघतो हं. पळभर थांबा. एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान - पु.लं.ची गोळाबेरीज [http://www.madhurmulay1978.blogspot.com]

In reply to by संताजी धनाजी

रिकामी करुन बघा फोटू दिसत आहेत का ते, म्हणजे नक्की समजेल. (फोटो चढवण्यावरून स्वतःचं डोकं एकेकाळी चढवून घेतलेली) अदिती ;-) ताजा कलमः फोटो दिसत आहेत त्यामुळे प्रतिसाद संपादित केला आहे. अवांतरः वृत्तांत मस्त आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ताजा कलमः फोटो दिसत आहेत आता फोटो दिसत आहेत. :) शेवटचा फोटो आवडला : कृपया सोंड धुतांना किळसवाणे आवाज करु नये. थोडं थोडं स्पष्ट वाचता येतं :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हुश्श्य! #:S जमले एकदाचे. ह्या चित्रांनी जीव काढला हो. एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान - पु.लं.ची गोळाबेरीज [http://www.madhurmulay1978.blogspot.com]

In reply to by संताजी धनाजी

वल्लरी 06/11/2008 - 17:48
सॉरी,मी टाकलेल्या फोटो मुळे तुम्हि पोस्ट केलेल्या घाग्याची वाट लागली.... ह्या चित्रांनी जीव काढला हो. खरचं

In reply to by संताजी धनाजी

समर्थ भोजनालयात जाऊन आल्याबद्दल आपले अभिनंदन!!! भरल्या ताटाची छायाचित्रे न दिल्याबद्दल त्याहूनही अभिनंदन!!! इथे मिपावर काही बदमाष लोक (:))तिथल्या पदार्थांची छायाचित्रे दाखवून आम्हाला उगीचच जळवतात (त्यांच्या बैलाला घो!!!) :)

In reply to by संताजी धनाजी

रेवती 05/11/2008 - 20:59
धन्यवाद! जेवणार्‍या लोकांच्या चेहर्‍यावरचे समाधान बघूनच कळतयं पदार्थ कसे असतील ते. रेवती

विसोबा खेचर 05/11/2008 - 23:19
वा! वृत्तांत वाचून खूप आनंद वाटला.. :) अरे समर्थ म्हणजे माझं दुसरं घरच आहे रे ते! आमचे रामभाऊ तर चांगले दोस्त होते माझे! आपल्या नंदनने देखील समर्थची वारी केली आहे! :) आपला, तात्या प्रभू.

In reply to by नंदन

जरुर. पण मासे दिसले की बाकीचे काही दिसतच नाही हो! एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान - पु.लं.ची गोळाबेरीज [http://www.madhurmulay1978.blogspot.com]

सूर्य 06/11/2008 - 03:10
वा! तोंडाला पाणी सुटायला लावणारा वृत्तांत आहे. अवांतर : मला तर फक्त संताजीच दिसतोय, धनाजी कुठे आहे ;) - सूर्य.

In reply to by सूर्य

हा मी धनाजी. कोण विचारतो आहे रे मला? काय काम आहे? एक दिवस जरा बाहेर गेलो तर बोंबाबोंब. -धनाजी

चतुरंग 06/11/2008 - 03:22
मासेखाऊ होतो कोणे एकेकाळी आता खात नाही पण तुझे वर्णन वाचून पुन्हा सुरु करावे की काय असे वाटते!? (खुद के साथ बातां : रंगा, हे 'समर्थ भोजनालय' शाकाहारी भोजन देण्यास 'असमर्थ' दिसते! ;) ) चतुरंग

In reply to by चतुरंग

रे चतुरंगा, मासे सोडणारा तु पहिलाच भेटलास. का सोडलेस? एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान - पु.लं.ची गोळाबेरीज [http://www.madhurmulay1978.blogspot.com]

अनिल हटेला 06/11/2008 - 08:32
वॄत्तांत आवडला !! भरल्या ताटाचा फोटो न दिल्यामुळे शुभेच्छा @!@!!! अवांतरः एक दिवस पोट भरून हादडण्यापेक्षा ,दोन दिवस रीतसर हादडावे ... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

अरे मला फोटो काढायची खुप ईच्छा होती. पण लोक म्हणतील ह्याला काय जेवण मिळत नाही की काय म्हणुन नाही काढला :| एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान - पु.लं.ची गोळाबेरीज [http://www.madhurmulay1978.blogspot.com]

लवकरात लवकर आता पुढच्या वेळेस जेव्हा मुंबई ला चक्कर होईल तेव्हा समर्थ भोजनालय भेट नक्की...!!! (आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट

धोंडोपंत 06/11/2008 - 13:45
वृत्तांत आवडला. ताटाचा फोटो हवा होता. असो. पुढील भेटीत वांद्र्याच्या हायवे गोमांतक उर्फ कोकण्याची खानावळ या हाटेलला जरूर भेट द्या. केवळ मासे खाण्यासाठी. आपला, (मासेखाऊ) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

In reply to by धोंडोपंत

वल्लरी 06/11/2008 - 14:28
धोंडोपंत राव , हायवे गोमांतक चे नुसते नाव काड्ले तरी तोंडाला पाणी सुट्ते हो... :SS भारत भेटीत न चुकता एकदा तरी जातो आम्हि तिकडे सहकुटुंब-सहपरिवार काही फोटो टाकते..इतरांच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटो... :SS

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टारझन 06/11/2008 - 14:51
ज्याणे प्रतिसादाच लिंक्स दिल्या आहेत त्याने त्या उडवाव्यात ... आणि फक्त युआरएल द्यावी !! उगाच डोकं आपटू नये !! जै जै रघुवीर समर्थ -समर्थ टारदास

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टारझन 06/11/2008 - 14:51
ज्याणे प्रतिसादाच लिंक्स दिल्या आहेत त्याने त्या उडवाव्यात ... आणि फक्त युआरएल द्यावी !! उगाच डोकं आपटू नये !! जै जै रघुवीर समर्थ -समर्थ टारदास

साधारणतः १९६८ सालां पासून मी गिरगांव मधे असतानां रोज यांच भोजनालयांत जेवत असे. परदेशांत जाण्या पर्यन्त येथील सर्व प्रकरच्या जेवणाचा आस्वाद घेतला. (१९७८ च्या आसपास) त्या वेळेस ३रु. ५०पै. थाळी होती. गेल्या ४० वर्षांत येथे फोटो शिवाय जरा सुध्हा बदल झालेला दिसत नाही. (मराठी माणसाची अ ल्प संतुष्ठ व्रुत्ती , खालची पायरी सोडल्या शिवाय माणूस वरच्या पायरी वर चढत नाही, जुन्याला कवटाळून बसल तर नवीन गोष्टी कशा पकडता येतील ? परप्रांतीयाने आता पर्यंत ८ वेळा बदल केला असता, व अमाप पैसा कमवला असता) जुन्या आठवणीना उजाळा मिळाला, आभार.

फोटो न दिल्याबद्दल निषेध पण समर्थवारी घडल्याबद्दल अभिनंदन. बाकी साक्षात सासरी जाताना वाटेत थांबून मस्त जेवून वगैरे गेला असाल तर तुम्ही एकतर खूप धीट आहात किंवा लग्न नवीन असावं म्हणून अजून 'बायको' ह्या व्यक्तीशी खरी भेट झाली नसावी ;) वल्लरी, 'हाय वे गोमंतक'चे फोटो देऊन नजर तृप्त केल्याबद्दल धन्स :)
लेखनविषय:
नमस्कार मंडळी, एक दीड आठवडयापूर्वी तात्यांनी "आजची खादडी" मध्ये एक मस्त माश्यांच्या थाळीचे चित्र [म्हणजे फिश बरं का ;) ] टाकले होते. आणि खाली ब्लॉगचा दुवा होता. तो वाचुन झाल्यावर समर्थ भोजनालयाला भेट देण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. पाणी सुटले होते हो तोंडाला! आणि दिवाळीत सासुरवाडीला [दादर] चाललोच होतो तर म्हटले जावूनच येवूयात. म्हणुन शुक्रवारी सकाळी ११:३० ला हिंदमाता वरुन ६६ पकडली. तसे बसने फिरणे कमीच. बस वाहकाला सांगितले की बाबा कांदेवाडी आली की सांग. तो काहीतरी बडबडला.

मराठी तरुणांसाठी नोकरी-उद्योग देणारा वेबमंच

अभिरत भिरभि-या ·

मुक्तसुनीत 22/10/2008 - 23:20
एक साधा-सोपा उपाय : मिसळपावर च्या या धाग्यावर माहिती देत ठेवा. मिपाचे एक चांगले वैशिष्ट्य म्हणजे नवे प्रतिसाद असलेला धागा वर वर येत रहातो. नवी माहिती येत राहील तसा हा धागाही ताजा राहील. (५० प्रतिसाद झाले की नवा धागा उघडणे सोयीचे ! )

भाग्यश्री 23/10/2008 - 00:00
मलाही कल्पना आवडली.. नोकर्‍यांच्या जाहीराती असतात बर्‍याच.. त्याही मोजक्या ठीकाणांच्या.. या माध्यमातून अशा माहीतीची देवाण घेवाण होईल.. रोजगार,नोकरी-बिझनेस ,मराठी माणसाला उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त कल्पना.. राज ठाकरेंच्या सर्व धाग्यांमधे हाच मुद्दा यायचा, की मराठी माणूस ही कामं करत नाही किंवा त्याच्यापर्यंत पोचत नाहीत. या कल्पनेने थोडाफार तरी हातभार लागेल.. असे वाटते.. तसेच समान कार्यपद्धत/अभ्यास असणार्‍यांचा स्टडी ग्रुप हे ही आवडलं..

विकास 23/10/2008 - 00:05
नक्की केले पाहीजे. भरपूर चांगला वापर करता येईल. फक्त असे संकेतस्थळ हे निष्पक्ष (नॉन पार्टिजन) असले पाहीजे.

सुक्या 23/10/2008 - 01:03
अभिरत भिरभि-या, उत्तम सुचनेबद्दल धन्यवाद. मिपा वर चर्चा, काव्य, साहित्य, पाककृती, कौल, संपादकीय असे बरेच विभाग आहेत. रोजगार म्हनुन एक असा स्वतंत्र विभाग सुरु करता येइल. त्याचा फायदा सर्व गरजु लोकांना होउ शकेल. मिपा च्या संपादक मंडळाकडे असा प्रस्ताव मांडता येउ शकतो. अंतीम निर्णय तात्या व मिपा संपादक मंड्ळाचा. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

चांगली कल्पना आहे ही! आणि त्यावरून आठवलं जी.एम.आर.टी.मधे एक तात्पुरत्या स्वरुपातली नोकरी आहे, तिची जाहीरात (बहुदा) अजून दिली नाही आहे. आणि ती नोकरी शक्यतो मराठी भाषिकासाठी आहे. कामाचं स्वरुपः खोडद, नारायणगावच्या जवळपासच्या खेड्यांत जाऊन जी.एम.आर.टी.च्या दृश्य दुर्बिणी वापरून खगोलशास्त्राची स्थानिक लोकांना ओळख करून देणे. रहाण्याची सोय तिथेच (जी.एम.आर.टी.ला) असेल (आणि महिना ~पाचशे रुपये भाडं), जेवण-खाणही सबसिडाईझ्ड (मराठी शब्द?) दरात होईल. कामासाठी प्रवास करण्यासाठी कार्यालयाची गाडी असेल (खर्च आणि त्रास शून्य), महिन्याचा पगार ~६००० शैक्षणिक पात्रता: शक्यतो एम.एस्सी. (भौतिकशास्त्र), खगोलशास्त्राची थोडीफार माहिती असल्यास उत्तम! मराठी भाषिक लोकांना प्राधान्य कारण नारायणगावच्या जवळपासच्या खेड्यांतल्या लोकांशी बोलायचं असेल तर मराठीच भाषा असलेली बरी! कोणी इच्छुक उमेदवार असल्यास माझ्याशी संपर्क साधा. पुढची फॉर्मल अर्ज करण्याची इत्यादी सगळी माहिती काढून देईन.

वेताळ 23/10/2008 - 09:38
रोजगार संधी असा एकादा विभाग मिपा वर सुरु करण्यास काही हरकत नसावी. जिथे एकादी नोकरी उपलब्द असेल त्याची माहिती संबधिताने मिपा वर द्यावी. म्हणजे मराठी गरजवंताला नोकरी मिळु शकेल. वेताळ

शैलेन्द्र 23/10/2008 - 09:56
माझ्या कंपनीत ३- ४ जागा आहेत.. कामाचे स्वरुप- हाय टेक बायोटेक्नोलॉजी संयंत्राचे विक्री व्यवस्थापण. शिक्षण- एम एस्सी इन लाइफ सायन्स / बायोटेक्नोलॉजी पगार- १५०००- ८०००० महीना अनुभवानुसार, मराठी ऊमेद्वारास प्राधान्य.( कंपनीचे मालक मराठी.)

वैदेहि 23/10/2008 - 10:03
कम्पनीच नाव कळु शकेल का?बायोटेकनोलोजी मधे एम्.बी.ए असेल तर चालेल का?

In reply to by वैदेहि

शैलेन्द्र 23/10/2008 - 21:21
कंपनीचे नाव, labindia Instruments Pvt Ltd, we represent biotech giant "Applied biosystem Inc.(ABI)" in india. Labindia is a appx. 700 Cr group and ABI is a 5 billion $ US multinational after merger. Labindia Instruments Pvt. Ltd. was founded in 1981 and promoted by a group of committed and visionary technocrats, engineers and professionals. The founders have since grown Labindia into a highly successful sales, marketing, service and support organization that is recognized all over India as a key supplier of state-of-the-art instrumentation and reagents for biotechnology and life science research. I request you to visit www.labindia.com and www.appliedbiosystems.com For any further details, feel free to contact me at shailendrakawade@gmail.com The four directors of company are, Mr Bhalerao, Mr bibikar, Mr Bapat and Mr upadhye

जैनाचं कार्ट 23/10/2008 - 11:03
येथे काही जॉब उपलब्ध आहेत ह्याचा ही उपयोग होतो का पहा ! काही लॉगिन न करता फक्त सरळ आपला सिव्ही अपलोड करु शकता ...! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

मिंटी 23/10/2008 - 11:06
माझ्या कंपनीत २-३ जागा आहेत .net Developer अनुभव :- ६ महिने ते २ वर्ष पुणे, मुंबई साठी...

mina 23/10/2008 - 17:58
मराठी तरूणांचा विचार मराठी माणसानेच करणे आज आवश्यक आहे.यानुसार अभिरत भिरभिर्‍या यांनी सुचवलेली कल्पना अतिशय उत्तम आहे.मिपावर ही कल्पना यश संपादन करेल,याची मला पूर्ण खात्री आहे. आम्ही असेचं हाव भाऊ...(मनीम्याऊ)

शितल 23/10/2008 - 18:12
खुपच चांगला दुवा चालु केला आहे. मराठी तरूण्-तरूणींना नक्की याचा उपयोग होईल. :)

एकूण सर्व प्रतिसाद उत्साहवर्धक आहेत. :) कन्नडमित्र ह्या साईटवर कानडी लोकांना भेडसावणार्‍या माहितीचा अभाव/ मार्गदर्शनाची कमतरता/ उत्तम इंग्रजी नसणे वगरे समस्या दिल्या होत्या. एकूण वर्णन इतके तंतोतंत फिट्ट बसत होते की मी इथे कानडी शब्दाऐवजी सरसकट "मराठी" शब्द टाकला तरी चालेल. असो, हे इवलेसे रोपटे मोठे होवो :) मि.पा. वर प्रस्ताव कसा देतात ते ठाऊक नाही. पण ही औपचारिकता न पाळता आपल्या सार्‍यांचा पाठिंबाने हा प्रस्ताव मि.पा. पंचांकडे सोपवतो.

कलंत्री 23/10/2008 - 23:55
आपले हे पाऊल विधायक असेच आहे. मिपावर याचे वेगळे सदर होऊ शकते. त्यापेक्षाही आपण एक वेगळे संकेतस्थळ निर्माण करु शकतो. त्यामध्ये स्वताचे विश्लेषण, भविष्यकालिन व्यवसाय / नौकरीच्या गरजा, यशस्वी लोकांचे मनोगत इत्यादी आपण व्यावसायीक स्वरुपात निर्माण करु या. त्याचबरोबर समज / गैरसमज इत्यादीही देऊ या. मराठा तितुका मेळवावा आणि महाराष्ट्रधर्म वाढवावा हे आपले ब्रीदच आहे.

सागर 29/10/2008 - 13:27
अभिरत भिरभिर्‍या... मस्त नाव आहे... सर्वप्रथम उपक्रमाबद्दल अभिनंदन....मराठी लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अतिशय चांगले समाजोपयोगी काम आपण करत आहात. माझ्या काही सूचना: १. शासनाच्या मुख्य रोजगार केंद्रातून रोजगाराच्या संधींबद्दल माहिती मिळवून ती जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवणे ( सरकार मदत करेन की नाही माहीत नाही. पण हेतू पटवून दिलात तर सरकारात काम करणारे मराठी जन नक्कीच मदत करतील. ) २. इंटरनेट या माध्यमाचा प्रभावी वापर : याहू ग्रुप्स , गूगल ग्रुप्स , मराठी फोरम अशा अनेक माध्यमांतून ही माहीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल. ३. ग्रामीण भागात इंटरनेटवर अवलंबून राहता येणार नाही. पण त्यासाठी चर्चा करुन नेटवर्क उभारता येईल... ४. एक कमिटी असावी जी सर्व प्रकारच्या स्पर्धा परिक्षांमधून उपलब्ध होणार्‍या रोजगारांच्या संधींवर लक्ष ठेवीन (युपीएससी, एमपीएससी, मर्चंट नेव्ही, आर्मी, इ...) आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ई-मेल , परिपत्रक या माध्यमातून पोहोचवेन. ५. एक स्वतंत्र कमिटी असावी जी अभ्यास करेन की एखाद्या विभागात परप्रांतीयांनी रोजगार उभे केले आहेत, त्यांना टक्कर देईन अशी मराठी उद्योजकांची फौज उभारण्यात मदत करेन. इथे लांबचा विचार करुन परप्रांतीयांना टक्कर देण्यासाठी दीर्घमुदतीची नियोजन आखणी करणे आवश्यक आहे या सर्व ढोबळ सूचना आहेत, ४ डोकी एकत्र आली की त्याला चांगले स्ट्रक्चरल स्वरुप देता येईन. एकच सांगतो, सगळी कामे छोट्या छोट्या स्वरुपात वाटून दिलीत तर कामाचा ताणही कोणावर पडणार नाही आणि मराठी जनांसाठी रोजगार मिळवून देण्यात हातभार लावल्याचे समाधानही लाभेल... जय महाराष्ट्र - सागर

Namaskar. I am Chaitanya Kulkarni, living in Pune and doing self business from last four years in ERP software. I have developed an ERP system for companies based on Indian Work Pattern and Standards. This ERP system is already sold to two private sugar factories and are working properly on three locations. But due to my personal problems and lack of sufficient finance, I am searching for a Job now. But still I think ERP software which I developed has a good potential and can stood in Market very well. If any one is interested in business for marketing and sales/support of this software then please give me the details at shreeseva.it@gmail.com. You can also contact me if there is any opportunity for the ERP/any such software, Data Analysis tools or s/w etc. in your company. आपल्या सहकार्याबद्द्ल धन्यवाद व अशी महत्वपुर्ण संकल्पना मांडल्याबद्दल आपले अभिनंदन!

केवळ_विशेष 13/11/2008 - 12:39
जपान मधे लॉजिस्टिक्/सप्लाय चेन मॅनेजमेन्ट संदर्भात असणार्‍या संधींची माहीती देऊ शकेल का? (थोडीफार जपानी भाषा बोलू शकेन्...डे टू डे ...सरावानी ऑफिशिअल भाषा बोलता येईल.) व्य नि/खरड चालेल

नाखु 08/11/2016 - 09:06
भारी खोदकाम केलेत की हो. दिवाळी अंकातला एक उप्क्रम म्हणून हा धागा दखलमध्ये दाखल करावा आणि नेहमी अद्ययावत करावा (विशेष तः शालेय-कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धा परिक्षा यांची माहीती,जाहीराती, वेळा इत्यादी या धाग्यात आल्या तर उत्तमच. नेट पेक्षाही थेट आणि सुटसुटीत समजेल अशी माहीती केव्हाही जास्त श्रेयस्कर. नाखु पालकायनी

In reply to by नाखु

संदीप डांगे 08/11/2016 - 14:19
खोदकामाचं माझं श्रेय नाही हो, खरडफळ्यावर कोणीतरी लिन्क दिली काल.. बहुतेक सही रे सई यांनी. मी फक्त धागा वर काढला. अजून काय काय रत्नं असतील मिपामायच्या पोटात देवजाणे! खोदा म्हणजे सापडेल.

मुक्तसुनीत 22/10/2008 - 23:20
एक साधा-सोपा उपाय : मिसळपावर च्या या धाग्यावर माहिती देत ठेवा. मिपाचे एक चांगले वैशिष्ट्य म्हणजे नवे प्रतिसाद असलेला धागा वर वर येत रहातो. नवी माहिती येत राहील तसा हा धागाही ताजा राहील. (५० प्रतिसाद झाले की नवा धागा उघडणे सोयीचे ! )

भाग्यश्री 23/10/2008 - 00:00
मलाही कल्पना आवडली.. नोकर्‍यांच्या जाहीराती असतात बर्‍याच.. त्याही मोजक्या ठीकाणांच्या.. या माध्यमातून अशा माहीतीची देवाण घेवाण होईल.. रोजगार,नोकरी-बिझनेस ,मराठी माणसाला उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त कल्पना.. राज ठाकरेंच्या सर्व धाग्यांमधे हाच मुद्दा यायचा, की मराठी माणूस ही कामं करत नाही किंवा त्याच्यापर्यंत पोचत नाहीत. या कल्पनेने थोडाफार तरी हातभार लागेल.. असे वाटते.. तसेच समान कार्यपद्धत/अभ्यास असणार्‍यांचा स्टडी ग्रुप हे ही आवडलं..

विकास 23/10/2008 - 00:05
नक्की केले पाहीजे. भरपूर चांगला वापर करता येईल. फक्त असे संकेतस्थळ हे निष्पक्ष (नॉन पार्टिजन) असले पाहीजे.

सुक्या 23/10/2008 - 01:03
अभिरत भिरभि-या, उत्तम सुचनेबद्दल धन्यवाद. मिपा वर चर्चा, काव्य, साहित्य, पाककृती, कौल, संपादकीय असे बरेच विभाग आहेत. रोजगार म्हनुन एक असा स्वतंत्र विभाग सुरु करता येइल. त्याचा फायदा सर्व गरजु लोकांना होउ शकेल. मिपा च्या संपादक मंडळाकडे असा प्रस्ताव मांडता येउ शकतो. अंतीम निर्णय तात्या व मिपा संपादक मंड्ळाचा. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

चांगली कल्पना आहे ही! आणि त्यावरून आठवलं जी.एम.आर.टी.मधे एक तात्पुरत्या स्वरुपातली नोकरी आहे, तिची जाहीरात (बहुदा) अजून दिली नाही आहे. आणि ती नोकरी शक्यतो मराठी भाषिकासाठी आहे. कामाचं स्वरुपः खोडद, नारायणगावच्या जवळपासच्या खेड्यांत जाऊन जी.एम.आर.टी.च्या दृश्य दुर्बिणी वापरून खगोलशास्त्राची स्थानिक लोकांना ओळख करून देणे. रहाण्याची सोय तिथेच (जी.एम.आर.टी.ला) असेल (आणि महिना ~पाचशे रुपये भाडं), जेवण-खाणही सबसिडाईझ्ड (मराठी शब्द?) दरात होईल. कामासाठी प्रवास करण्यासाठी कार्यालयाची गाडी असेल (खर्च आणि त्रास शून्य), महिन्याचा पगार ~६००० शैक्षणिक पात्रता: शक्यतो एम.एस्सी. (भौतिकशास्त्र), खगोलशास्त्राची थोडीफार माहिती असल्यास उत्तम! मराठी भाषिक लोकांना प्राधान्य कारण नारायणगावच्या जवळपासच्या खेड्यांतल्या लोकांशी बोलायचं असेल तर मराठीच भाषा असलेली बरी! कोणी इच्छुक उमेदवार असल्यास माझ्याशी संपर्क साधा. पुढची फॉर्मल अर्ज करण्याची इत्यादी सगळी माहिती काढून देईन.

वेताळ 23/10/2008 - 09:38
रोजगार संधी असा एकादा विभाग मिपा वर सुरु करण्यास काही हरकत नसावी. जिथे एकादी नोकरी उपलब्द असेल त्याची माहिती संबधिताने मिपा वर द्यावी. म्हणजे मराठी गरजवंताला नोकरी मिळु शकेल. वेताळ

शैलेन्द्र 23/10/2008 - 09:56
माझ्या कंपनीत ३- ४ जागा आहेत.. कामाचे स्वरुप- हाय टेक बायोटेक्नोलॉजी संयंत्राचे विक्री व्यवस्थापण. शिक्षण- एम एस्सी इन लाइफ सायन्स / बायोटेक्नोलॉजी पगार- १५०००- ८०००० महीना अनुभवानुसार, मराठी ऊमेद्वारास प्राधान्य.( कंपनीचे मालक मराठी.)

वैदेहि 23/10/2008 - 10:03
कम्पनीच नाव कळु शकेल का?बायोटेकनोलोजी मधे एम्.बी.ए असेल तर चालेल का?

In reply to by वैदेहि

शैलेन्द्र 23/10/2008 - 21:21
कंपनीचे नाव, labindia Instruments Pvt Ltd, we represent biotech giant "Applied biosystem Inc.(ABI)" in india. Labindia is a appx. 700 Cr group and ABI is a 5 billion $ US multinational after merger. Labindia Instruments Pvt. Ltd. was founded in 1981 and promoted by a group of committed and visionary technocrats, engineers and professionals. The founders have since grown Labindia into a highly successful sales, marketing, service and support organization that is recognized all over India as a key supplier of state-of-the-art instrumentation and reagents for biotechnology and life science research. I request you to visit www.labindia.com and www.appliedbiosystems.com For any further details, feel free to contact me at shailendrakawade@gmail.com The four directors of company are, Mr Bhalerao, Mr bibikar, Mr Bapat and Mr upadhye

जैनाचं कार्ट 23/10/2008 - 11:03
येथे काही जॉब उपलब्ध आहेत ह्याचा ही उपयोग होतो का पहा ! काही लॉगिन न करता फक्त सरळ आपला सिव्ही अपलोड करु शकता ...! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

मिंटी 23/10/2008 - 11:06
माझ्या कंपनीत २-३ जागा आहेत .net Developer अनुभव :- ६ महिने ते २ वर्ष पुणे, मुंबई साठी...

mina 23/10/2008 - 17:58
मराठी तरूणांचा विचार मराठी माणसानेच करणे आज आवश्यक आहे.यानुसार अभिरत भिरभिर्‍या यांनी सुचवलेली कल्पना अतिशय उत्तम आहे.मिपावर ही कल्पना यश संपादन करेल,याची मला पूर्ण खात्री आहे. आम्ही असेचं हाव भाऊ...(मनीम्याऊ)

शितल 23/10/2008 - 18:12
खुपच चांगला दुवा चालु केला आहे. मराठी तरूण्-तरूणींना नक्की याचा उपयोग होईल. :)

एकूण सर्व प्रतिसाद उत्साहवर्धक आहेत. :) कन्नडमित्र ह्या साईटवर कानडी लोकांना भेडसावणार्‍या माहितीचा अभाव/ मार्गदर्शनाची कमतरता/ उत्तम इंग्रजी नसणे वगरे समस्या दिल्या होत्या. एकूण वर्णन इतके तंतोतंत फिट्ट बसत होते की मी इथे कानडी शब्दाऐवजी सरसकट "मराठी" शब्द टाकला तरी चालेल. असो, हे इवलेसे रोपटे मोठे होवो :) मि.पा. वर प्रस्ताव कसा देतात ते ठाऊक नाही. पण ही औपचारिकता न पाळता आपल्या सार्‍यांचा पाठिंबाने हा प्रस्ताव मि.पा. पंचांकडे सोपवतो.

कलंत्री 23/10/2008 - 23:55
आपले हे पाऊल विधायक असेच आहे. मिपावर याचे वेगळे सदर होऊ शकते. त्यापेक्षाही आपण एक वेगळे संकेतस्थळ निर्माण करु शकतो. त्यामध्ये स्वताचे विश्लेषण, भविष्यकालिन व्यवसाय / नौकरीच्या गरजा, यशस्वी लोकांचे मनोगत इत्यादी आपण व्यावसायीक स्वरुपात निर्माण करु या. त्याचबरोबर समज / गैरसमज इत्यादीही देऊ या. मराठा तितुका मेळवावा आणि महाराष्ट्रधर्म वाढवावा हे आपले ब्रीदच आहे.

सागर 29/10/2008 - 13:27
अभिरत भिरभिर्‍या... मस्त नाव आहे... सर्वप्रथम उपक्रमाबद्दल अभिनंदन....मराठी लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अतिशय चांगले समाजोपयोगी काम आपण करत आहात. माझ्या काही सूचना: १. शासनाच्या मुख्य रोजगार केंद्रातून रोजगाराच्या संधींबद्दल माहिती मिळवून ती जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवणे ( सरकार मदत करेन की नाही माहीत नाही. पण हेतू पटवून दिलात तर सरकारात काम करणारे मराठी जन नक्कीच मदत करतील. ) २. इंटरनेट या माध्यमाचा प्रभावी वापर : याहू ग्रुप्स , गूगल ग्रुप्स , मराठी फोरम अशा अनेक माध्यमांतून ही माहीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल. ३. ग्रामीण भागात इंटरनेटवर अवलंबून राहता येणार नाही. पण त्यासाठी चर्चा करुन नेटवर्क उभारता येईल... ४. एक कमिटी असावी जी सर्व प्रकारच्या स्पर्धा परिक्षांमधून उपलब्ध होणार्‍या रोजगारांच्या संधींवर लक्ष ठेवीन (युपीएससी, एमपीएससी, मर्चंट नेव्ही, आर्मी, इ...) आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ई-मेल , परिपत्रक या माध्यमातून पोहोचवेन. ५. एक स्वतंत्र कमिटी असावी जी अभ्यास करेन की एखाद्या विभागात परप्रांतीयांनी रोजगार उभे केले आहेत, त्यांना टक्कर देईन अशी मराठी उद्योजकांची फौज उभारण्यात मदत करेन. इथे लांबचा विचार करुन परप्रांतीयांना टक्कर देण्यासाठी दीर्घमुदतीची नियोजन आखणी करणे आवश्यक आहे या सर्व ढोबळ सूचना आहेत, ४ डोकी एकत्र आली की त्याला चांगले स्ट्रक्चरल स्वरुप देता येईन. एकच सांगतो, सगळी कामे छोट्या छोट्या स्वरुपात वाटून दिलीत तर कामाचा ताणही कोणावर पडणार नाही आणि मराठी जनांसाठी रोजगार मिळवून देण्यात हातभार लावल्याचे समाधानही लाभेल... जय महाराष्ट्र - सागर

Namaskar. I am Chaitanya Kulkarni, living in Pune and doing self business from last four years in ERP software. I have developed an ERP system for companies based on Indian Work Pattern and Standards. This ERP system is already sold to two private sugar factories and are working properly on three locations. But due to my personal problems and lack of sufficient finance, I am searching for a Job now. But still I think ERP software which I developed has a good potential and can stood in Market very well. If any one is interested in business for marketing and sales/support of this software then please give me the details at shreeseva.it@gmail.com. You can also contact me if there is any opportunity for the ERP/any such software, Data Analysis tools or s/w etc. in your company. आपल्या सहकार्याबद्द्ल धन्यवाद व अशी महत्वपुर्ण संकल्पना मांडल्याबद्दल आपले अभिनंदन!

केवळ_विशेष 13/11/2008 - 12:39
जपान मधे लॉजिस्टिक्/सप्लाय चेन मॅनेजमेन्ट संदर्भात असणार्‍या संधींची माहीती देऊ शकेल का? (थोडीफार जपानी भाषा बोलू शकेन्...डे टू डे ...सरावानी ऑफिशिअल भाषा बोलता येईल.) व्य नि/खरड चालेल

नाखु 08/11/2016 - 09:06
भारी खोदकाम केलेत की हो. दिवाळी अंकातला एक उप्क्रम म्हणून हा धागा दखलमध्ये दाखल करावा आणि नेहमी अद्ययावत करावा (विशेष तः शालेय-कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धा परिक्षा यांची माहीती,जाहीराती, वेळा इत्यादी या धाग्यात आल्या तर उत्तमच. नेट पेक्षाही थेट आणि सुटसुटीत समजेल अशी माहीती केव्हाही जास्त श्रेयस्कर. नाखु पालकायनी

In reply to by नाखु

संदीप डांगे 08/11/2016 - 14:19
खोदकामाचं माझं श्रेय नाही हो, खरडफळ्यावर कोणीतरी लिन्क दिली काल.. बहुतेक सही रे सई यांनी. मी फक्त धागा वर काढला. अजून काय काय रत्नं असतील मिपामायच्या पोटात देवजाणे! खोदा म्हणजे सापडेल.
मराठी तितुका मेळवावा. महाराष्ट्र धर्म वाढवावा सध्याच्या काळात मराठी तरुणांसाठी रोजगार हा ज्वलंत प्रश्न बनल्याचे दिसते आहे. ही नाराजी ग्रामीण व शहरी अशा दोन्ही स्तरावर जाणवते आहे. बर्‍याचदा आपण आपल्या नोकरी / व्यवसायाच्या निमित्ताने खुल्या झालेल्या जागा दिसतात; पण तुमच्या परिचयाचा कोणी उमेदवार माहिती नसल्याने ही संधी लायक व गरजु तरुणांपासुन वंचित राहते. मिपावर आपण आपली भाषिक/सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी येथे येतो. अप्रत्यक्षपणे येथे नेटवर्क तयार होते.