इतिहास
मद्रासकथा-२
भारतातील पहिल्या महिला आमदार .
भारतात आरक्षण ना आंबेडकरांनी आणले होते ना पेरियारानी. ते आधीच आले होते. ब्राह्मणवादाच्या विरोधात मद्रासमध्ये जस्टिस पार्टीची स्थापना झाली आणि त्यांनी सरकार स्थापन केले हे मी आधी नमूद केले आहे. त्यावेळी पेरियार काँग्रेसमध्ये होते, आणि खादीचा प्रचार करत होते. जस्टिस पार्टीनेच आरक्षण विधेयक मंजूर केले. पेरियार यांची त्यात कोणतीही भूमिका नव्हती. तेव्हा पेरियार यांची भूमिका काय होती?
दिवाळी विशेष – भायखळ्याचं स्टेशन
यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं मुंबईमधल्या भायखळा रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीविषयीचा हा विशेष लेख. मुंबईत अनेकवेळा जाणं झालं असलं तरी भायखळ्याला जाऊन त्या स्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीला भेट देण्याची संधी अलिकडेच मिळाली होती.
तमिळनाडूचा इतिहास- शेवटचा भाग .
तमिळनाडूचा इतिहास भाग- ९
चित्र:- कुडियारसू .
पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर,
पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला.
एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. (नावे त्यांच्या उपस्थितीच्या वेळेनुसार नाहीत.)
परिचित, तरीही अपरिचित ‘दख्खन’
तमिळनाडूचा इतिहास भाग-८
घृणा देखील एक प्रक्रिया आहे. जन्माने कूणीही कोणाचीही घृणा करत नाही. लहाम मुलाला आपल्या विष्ठेचीही घृणा वाटत नाही आणि मुलाला फटकारून पालकांना हात लावू नको असं सांगावं लागतं. पेरियार यांच्यातील द्वेष एका दिवसात जन्माला आलेला नव्हता. ती एक प्रक्रिया होती.
ज्ञानवापी निकाल (12-सप्टेंबर-2022)
न्यायाधीशांनी निकाल वाचला.
'त्या' पाच महिला नाचल्या.
मंदिरच हे, आहे इथे शिवलिंग.
म्हणाले पुरावा पहात वापरुन भिंग
ओवैसी ने केला थयथयाट.
1991 चा कायदा त्याला पाठ
'औवैसी, तू कितनी भी पटक ले'
आताआहे हिंदू जनमत सटकले
औरंग ने काढले होते फर्मान
त्यांचे मंदिर पाडा,आपले करा निर्माण
एक मंदिर-भिंत तशीच ठेवली
हिंदू-जखम धगधगत ठेवली
कसले दाखले अन कसले पुरावे
उघड सत्य,हिंदूंचे आपसात दुरावे
शतकातून मग एक लोकोत्तर नेता
370, राममंदिर,आता काशी घेता
तमिळनाडूचा इतिहास भाग - ७
काँग्रेस बनवून तर झाली होती, अधिवेशनही होत होते. पण करायचं काय हे स्पष्ट नव्हतं. भारतीयांसाठी निवडणूक प्रक्रिया त्या वेळी नव्हती. दुसरी गोष्ट हि कि ते ब्रिटिशांसोबत सोबत काम करायचं म्हणत होते. पारसी आणि ब्राम्हण नेता, दोघांचा कम्फर्ट झोन हाच होता, कारण हे लोकं तळागाळातील आंदोलक नव्हते. हे तर त्यांचं एक पार्ट टाइम काम होतं कि वकिली वैगरे सोबत थोडी राजकारणाची चर्चा हि करता येईल. त्यांचे काही नेते इंग्रजांकडून पगारही मिळवत होते किंवा त्यांच्याशी संबंध बनवून होते त्यामुळे विरोध करायचा प्रश्नच नव्हता.