मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

पाकिस्तान-५

अमरेंद्र बाहुबली ·

पाकिस्तान विषयी भरपूर माहिती आहे, या गैरसमजाच्या चिंध्या करणारे पुस्तक (आणि ही लेखमाला). मनःपूर्वक आभार!

विवेकपटाईत 24/02/2024 - 10:22
ज्या प्रमाणे इराणचा मध्ये भ्रष्ट नेता मीडिया आणि शेतकरी इत्यादी वापरून इराण मध्ये कठपुतली सरकार स्थापित करून इराणच्या तेलावर कब्जा केला. युक्रेन मध्ये ही असेच केले. रशिया विरुद्ध युक्रेनचा वापर करत आहे. भारताच्या विरुद्ध ही ८००० कोटी सरकार पाडण्यासाठी अमेरिका, चीन इत्यादी खर्च करत आहे. अमेरिकेच्या जाळ्यात अटकून आज पाकिस्तान नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

In reply to by अहिरावण

इतके स्वस्त खासदार विकले जातात का?? साधा आमदार विकत घ्यायचा म्हटला तरी पाळीव ईडीला डबल शिफ्टमध्ये काम करावे लागते, पन्नास वेळा छापे तसेच घरातील वाॅचनन पासून पाळीव कुत्र्यापर्यंत सर्वांना त्रास द्यावा लागतो, खोके ५० च्या खाली ऐकत नाहीत आमदार. आणी खासदार वीस कोटीत?? खासदार आहे की भाजीपाला

पाकिस्तान विषयी भरपूर माहिती आहे, या गैरसमजाच्या चिंध्या करणारे पुस्तक (आणि ही लेखमाला). मनःपूर्वक आभार!

विवेकपटाईत 24/02/2024 - 10:22
ज्या प्रमाणे इराणचा मध्ये भ्रष्ट नेता मीडिया आणि शेतकरी इत्यादी वापरून इराण मध्ये कठपुतली सरकार स्थापित करून इराणच्या तेलावर कब्जा केला. युक्रेन मध्ये ही असेच केले. रशिया विरुद्ध युक्रेनचा वापर करत आहे. भारताच्या विरुद्ध ही ८००० कोटी सरकार पाडण्यासाठी अमेरिका, चीन इत्यादी खर्च करत आहे. अमेरिकेच्या जाळ्यात अटकून आज पाकिस्तान नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

In reply to by अहिरावण

इतके स्वस्त खासदार विकले जातात का?? साधा आमदार विकत घ्यायचा म्हटला तरी पाळीव ईडीला डबल शिफ्टमध्ये काम करावे लागते, पन्नास वेळा छापे तसेच घरातील वाॅचनन पासून पाळीव कुत्र्यापर्यंत सर्वांना त्रास द्यावा लागतो, खोके ५० च्या खाली ऐकत नाहीत आमदार. आणी खासदार वीस कोटीत?? खासदार आहे की भाजीपाला
लोकशाहीचा दिवा विझण्यापूर्वी एकदाच फडफडला. भारतात प्रबळ विरोधी पक्ष उदयास यायला दशके गेली, एक पक्ष कितीतरी वर्षे विनासायास जिंकत राहिला; पाकिस्तानात मात्र विरोधी पक्ष लगेच तयार झाला. पाकिस्तानची निर्मिती करणाऱ्या मुस्लिम लीगचे दोन्हीही संस्थापक मरण पावताच विघटन होऊ लागले. पाकिस्तान स्वातंत्र्यानंतर पहील्या दशकापर्यंत प्रजासत्ताक झाला नव्हता, आणि ब्रिटिश अधिराज्याचा भाग होता. तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानची महाराणी एलिझाबेथ होती जशी ओस्ट्रेलिया नी कॅनडाची होती. पाकिस्तानात गव्हर्नर जनरल आणि पंतप्रधान होते, पण राष्ट्रपती नव्हते. त्यातही सत्तेचा विचित्र हिशोब होता.

पाकिस्तान-४

अमरेंद्र बाहुबली ·

आवडले. **कम्युनिझमशी लढण्यासाठी हातमिळवणी करण्याच्या अटीवर अमेरिकेने पाकिस्तानला लाखो डॉलर्स देण्याचे आश्वासन दिल**** आपल्या सोयीसाठी आणि स्वार्थापोटी अमेरिकेने कुठे कुठे घाण करुन ठेवलिये ते त्यांचे त्यांनाच माहीत. व्हिएतनाम, अफगाणिस्तान, पाकीस्तान, युक्रेन, ईस्त्राएल, तैवान आणि काय काय. कुठेच काही होत नसेल तर देशातच कायतरी ९/११ घडवायचे आणि युद्ध चालु करायचे. थोडक्यात सरकारला निधी पुरवणार्‍या संरक्षण सामग्री वाल्या कंपन्यांचा धंदा बहरत राहीला पाहीजे. लोक मरेनात का.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चित्रगुप्त 22/02/2024 - 08:03
तू आपले कर्तव्यकर्म कर. लोक मरेनात का. मग त्यात तुझे काका, मामा, आजोबा, पणजोबा वगैरे कुणीही असोत. युद्धात मेलास तर स्वर्गाचे राज्य उपभोगशील, जगलास तर पृथ्वीचे. चित भी तेरी पट भी तेरी. तस्मात तू बाण चालवतच रहा.

आवडले. **कम्युनिझमशी लढण्यासाठी हातमिळवणी करण्याच्या अटीवर अमेरिकेने पाकिस्तानला लाखो डॉलर्स देण्याचे आश्वासन दिल**** आपल्या सोयीसाठी आणि स्वार्थापोटी अमेरिकेने कुठे कुठे घाण करुन ठेवलिये ते त्यांचे त्यांनाच माहीत. व्हिएतनाम, अफगाणिस्तान, पाकीस्तान, युक्रेन, ईस्त्राएल, तैवान आणि काय काय. कुठेच काही होत नसेल तर देशातच कायतरी ९/११ घडवायचे आणि युद्ध चालु करायचे. थोडक्यात सरकारला निधी पुरवणार्‍या संरक्षण सामग्री वाल्या कंपन्यांचा धंदा बहरत राहीला पाहीजे. लोक मरेनात का.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चित्रगुप्त 22/02/2024 - 08:03
तू आपले कर्तव्यकर्म कर. लोक मरेनात का. मग त्यात तुझे काका, मामा, आजोबा, पणजोबा वगैरे कुणीही असोत. युद्धात मेलास तर स्वर्गाचे राज्य उपभोगशील, जगलास तर पृथ्वीचे. चित भी तेरी पट भी तेरी. तस्मात तू बाण चालवतच रहा.
. पाकिस्तानला एकत्र करत होता ईस्लाम आणि त्याला तोडत होती विविधता. प्रत्येक प्रांताची संस्कृती वेगळी होती. बरं, भौगोलिक अंतरही पूर्व पाकिस्तान नी पश्चीम पाकिस्तानात बरंच होतं आणी मध्यभागी होता भारत. आता दिल्लीहून ट्रेन पकडून पाकिस्तानी मुत्सद्दी किंवा सैनिक कलकत्ता आणि ढाक्याला कसे जाऊ शकनार होते? मात्र, सामान्य नागरिक भारतीय रेल्वेनेच सीमा ओलांडून पूर्व पाकिस्तानात जात असत. एका पाकिस्तानी माणसाच्या म्हणण्यानुसार, हे खूप महाग पडायचे, नी गरजही नव्हती.व्यापारी ट्रक भारतामार्गेच पाकिस्तानात जात असत.

रेवदंड्याचं दर्शन

पराग१२२६३ ·

गोरगावलेकर 20/02/2024 - 14:48
कोरलाई किल्ला : आत पाहण्यासारखं फारसं काही नसलं तरी पुरातत्व खात्यातर्फे किल्ला खूप छान राखला आहे. किल्ल्यावरून सागराचे तसेच कुंडलिका खाडीचेही सुरेख दर्शन होते. दोन वर्षांपूर्वी येथे जाऊन आले आहे आणि त्याबद्दल मिपावर लेखही लिहिला होता.

गोरगावलेकर 20/02/2024 - 14:48
कोरलाई किल्ला : आत पाहण्यासारखं फारसं काही नसलं तरी पुरातत्व खात्यातर्फे किल्ला खूप छान राखला आहे. किल्ल्यावरून सागराचे तसेच कुंडलिका खाडीचेही सुरेख दर्शन होते. दोन वर्षांपूर्वी येथे जाऊन आले आहे आणि त्याबद्दल मिपावर लेखही लिहिला होता.
Korlai कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता.

शापित डबल धमाका: थोर स्वातंत्र्यसैनिक-वैज्ञानिक - पांडुरंग सदाशिव खानखोजे

सुधीर कांदळकर ·

हेमंतकुमार 16/02/2024 - 20:01
अफाट गुणवत्ता असूनही काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा परिचय आवडला. त्यांच्या स्मृतीस अभिवादन !

सौंदाळा 16/02/2024 - 20:31
खानखोजे यांचे नाव कृषी संबंधीत आहे इतकी त्रोटक माहिती होती. पण लेख वाचूनच छाती दडपली. किती कठोर परीश्रम, चिकाटी, त्याग. उत्तम लेख आणि ओळख. खूप दिवसांनी चांगले वाचल्याचे समाधान मिळाले.

In reply to by सुधीर कांदळकर

टर्मीनेटर 16/02/2024 - 21:19
पहिल्या दोन्ही प्रतिसादांशी सहमत! मला तर खानखोजेंचे नावंही कधी ऐकल्याचे आठवत नाही, अशी अजून किती नररत्ने तत्कालीन इतिहासात अप्रसिद्ध / अप्रकाशित राहिली असतील कोण जाणे... असो, आता "दे दि हमे आजादी बिना खडग बिना ढाल" हे भजन ऐकायचा मूड झाला आहे, त्यामुळे रजा घेतो 😀

Bhakti 16/02/2024 - 21:55
छान ओळख करून दिली.
स्वराज्य मिळाल्यानंतर त्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी तो मोठ्या उमेदीने मायदेशी परतला. इथे मात्र या महान क्रांतिकारक नि श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञाच्या वाट्याला आली ना चिरा ..... ना पणती .... - वीणा गवाणकर
इतका चढता आलेख आणि शेवट वाचताना..हृदय पिळवटलं.किती खडतर वाट मिळाली एका देशभक्ताला.... मी 'एक होता कार्व्हर 'पुस्तक परिचय लिहिला तेव्हा वीणा गवाणकर यांचेच डॉ.खानखोजे यांचे पुस्तक वाचा असे सांगितले होते.आता नक्कीच वाचेन.

नठ्यारा 16/02/2024 - 23:33
नमस्कार सुधीर कांदळकर! खानखोजे यांच्या परिचयाबद्दल आभार. त्यांचं आयुष्य सावरकरांसारखं तलवारीच्या धारेवर गेलं. जर गदरपंथीयांचा उठाव यशस्वी झाला असता तर आज खानखोजे हे भारताचे पहिले पंतप्रधान असते. निदान कृषिमंत्री तरी नक्कीच असते. या योजनेविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे. ती यशस्वी करण्यासाठी संस्थानिकांचा पाठिंबाही घेतला गेला होता, असं ऐकलंय. असो. राजकीय क्रांती अयाश्वी ठरली तरी खचून न जाता या पठ्ठ्याने कृषीक्रांतीत स्वत:स झोकून दिलं. मेक्सिकोच्या हरितक्रांतीत त्यांचं अमूल्य योगदान आहे. त्या हरितक्रांतीतून नॉर्मन बोरलॉग हे मेक्सिकन कृषीतत्ज्ञ पुढे आले. त्यांनी भारतात हरितक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. पण भारतात त्या संदर्भात खानखोज्यांचं नावही ऐकू येत नाही. खरंतर खानखोजे हे भारताचे कृषीमंत्री व्हायला हवेत. पण ते झालं नाही. म्हणतात ना सिंहाच्या नेतृत्वाखाली सशांची फौजही जिंकते, पण सशाच्या हाताखालचे सिंहही शेपूट घालतात. नेहरूंना भीती होती की खानखोजे ( व / वा त्यांचे क्रांतिकारक वर्तुळातले लोकं ) नेहरूंची सत्ता उलथून तर टाकणार नाहीत. ही भीती अगदीच अनाठायी नव्हती. असे प्रकार १९५१ व १९६१ साली घडले होते, असं ऐकून आहे. स्वतंत्र भारतात खानखोज्यांना मिळालेल्या तुसड्या वागणुकीची अशी संगती लागू शकते. बाकी, खानखोज्यांच्या राजकीय व कृषी या दोन्ही क्रांत्यांवर अधिक माहिती उजेडात येणे अत्यावश्यक आहे. -नाठाळ नठ्या

निमिष ध. 17/02/2024 - 00:53
पांडुरंग सदाशिव खानखोजे हे नाव आपल्याला शालेय पाठ्यपुस्तकात कधी वाचायला मिळाले नसेल >>> शाळेत असताना इतिहास न वाचण्याने असे लिहिले असेल. मला तरी अजूनही आठवते की भारतीय क्रांतिकारकांच्या धड्यामध्ये मदनलाल धिंग्रा यांच्या बरोबर खानखोजे यांचे ही नाव होते. बहुतेक सुभाषबाबूंच्या संदर्भातही आलेले होते. बाकी पुढची ओळख झालेली नव्हती त्यामुळे ती करून दिल्याबद्दल धन्यवाद. मला बरेच दिवस हे सलते की आमच्या वेळेस जो इतिहास शिकवला गेला तो १९४७ पर्यंतचाच. आता खरे म्हणजे पुढचा इतिहास सुद्धा शिकवावा.

जुइ 17/02/2024 - 19:23
नुकतेच भारतातून येताना वीणा गवाणकर लिखित "नाही चिरा" हे डॉ खानखोजे यांच्यावरचे पुस्तक वाचायला आणले आहे.

टर्मिनेटर, मुवि, भक्तीताई, कंजूसराव, नठ्यारा प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. माझे वैयक्तिक मत असे की एखाद्या व्यक्तीच्या कार्यामुळे इतिहासावर ठसा उमटला की त्या व्यक्तीची इतिहासात ठळक नोंद होते. अन्यथा कार्य कितीही थोर असले तरी इतिहासातली नोंद तशी ठळक होत नाही. संशोधकांपैकी डेव्हिड हूक आणि आल्फ्रेड रसेल वॉलेस या शास्त्रज्ञांबद्दल असे म्हणता येईल. न्यूटनने शोधून काढलेले गतिविषयक नियम हूकने अगोदरच शोधून काढले होते. परंतु प्रसिद्ध केले नव्हते. न्यूटनने अगोदर प्रसिद्ध केले. त्यामुळे ते न्यूटनच्या नावे नोंदले गेले. आल्फ्रेड रसेल वॉलेसने उत्क्रांतीचे तत्व स्वतंत्रपणे शोधले होते. परंतु ते डार्विनच्या नावावर प्रसिद्ध आहे. आल्फ्रेड रसेल वॉलेस फारसा कुणाला ठाऊकही नाही. मुद्दाम शास्त्रज्ञांची उदाहरणे दिली. राजकीय व्यक्तींची दिली तर मला शिव्या पडतील. असो. हे माझे मत आहे. इतरांची मते वेगळी असूं शकतात.

थोर स्वातंत्र्यसैनिक श्री खानखोजे यांच्या परिचयाबद्दल धन्यवाद. आधी पुसटसे नाव वाचल्यासारखे वाटतेय, आता नक्कीच अधिक माहिती वाचायला आवडेल.

चौथा कोनाडा 19/02/2024 - 14:35
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती खुप सुंदर लेख ! तुमच्या ओघवत्या लेखनशैलीला सलाम ! वीणा गवाणकर यांचे "नाही चिरा" हे डॉ खानखोजे यांच्यावरचे पुस्तक वाचले आहे. माझ्या एका मित्राने या पुस्तकावर इंटरनेट रेडिओ साठी ऑडियो प्रोजेक्ट केला होता तेव्हा साक्षात वीणा गवाणकर यांना भेटण्याचा योग आला होता.. ही रोमांचक आठवण ! धन्यवाद. अशाच पुढील प्रेरणादायी लेखाच्या प्रतिक्षेत.

हेमंतकुमार 16/02/2024 - 20:01
अफाट गुणवत्ता असूनही काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा परिचय आवडला. त्यांच्या स्मृतीस अभिवादन !

सौंदाळा 16/02/2024 - 20:31
खानखोजे यांचे नाव कृषी संबंधीत आहे इतकी त्रोटक माहिती होती. पण लेख वाचूनच छाती दडपली. किती कठोर परीश्रम, चिकाटी, त्याग. उत्तम लेख आणि ओळख. खूप दिवसांनी चांगले वाचल्याचे समाधान मिळाले.

In reply to by सुधीर कांदळकर

टर्मीनेटर 16/02/2024 - 21:19
पहिल्या दोन्ही प्रतिसादांशी सहमत! मला तर खानखोजेंचे नावंही कधी ऐकल्याचे आठवत नाही, अशी अजून किती नररत्ने तत्कालीन इतिहासात अप्रसिद्ध / अप्रकाशित राहिली असतील कोण जाणे... असो, आता "दे दि हमे आजादी बिना खडग बिना ढाल" हे भजन ऐकायचा मूड झाला आहे, त्यामुळे रजा घेतो 😀

Bhakti 16/02/2024 - 21:55
छान ओळख करून दिली.
स्वराज्य मिळाल्यानंतर त्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी तो मोठ्या उमेदीने मायदेशी परतला. इथे मात्र या महान क्रांतिकारक नि श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञाच्या वाट्याला आली ना चिरा ..... ना पणती .... - वीणा गवाणकर
इतका चढता आलेख आणि शेवट वाचताना..हृदय पिळवटलं.किती खडतर वाट मिळाली एका देशभक्ताला.... मी 'एक होता कार्व्हर 'पुस्तक परिचय लिहिला तेव्हा वीणा गवाणकर यांचेच डॉ.खानखोजे यांचे पुस्तक वाचा असे सांगितले होते.आता नक्कीच वाचेन.

नठ्यारा 16/02/2024 - 23:33
नमस्कार सुधीर कांदळकर! खानखोजे यांच्या परिचयाबद्दल आभार. त्यांचं आयुष्य सावरकरांसारखं तलवारीच्या धारेवर गेलं. जर गदरपंथीयांचा उठाव यशस्वी झाला असता तर आज खानखोजे हे भारताचे पहिले पंतप्रधान असते. निदान कृषिमंत्री तरी नक्कीच असते. या योजनेविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे. ती यशस्वी करण्यासाठी संस्थानिकांचा पाठिंबाही घेतला गेला होता, असं ऐकलंय. असो. राजकीय क्रांती अयाश्वी ठरली तरी खचून न जाता या पठ्ठ्याने कृषीक्रांतीत स्वत:स झोकून दिलं. मेक्सिकोच्या हरितक्रांतीत त्यांचं अमूल्य योगदान आहे. त्या हरितक्रांतीतून नॉर्मन बोरलॉग हे मेक्सिकन कृषीतत्ज्ञ पुढे आले. त्यांनी भारतात हरितक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. पण भारतात त्या संदर्भात खानखोज्यांचं नावही ऐकू येत नाही. खरंतर खानखोजे हे भारताचे कृषीमंत्री व्हायला हवेत. पण ते झालं नाही. म्हणतात ना सिंहाच्या नेतृत्वाखाली सशांची फौजही जिंकते, पण सशाच्या हाताखालचे सिंहही शेपूट घालतात. नेहरूंना भीती होती की खानखोजे ( व / वा त्यांचे क्रांतिकारक वर्तुळातले लोकं ) नेहरूंची सत्ता उलथून तर टाकणार नाहीत. ही भीती अगदीच अनाठायी नव्हती. असे प्रकार १९५१ व १९६१ साली घडले होते, असं ऐकून आहे. स्वतंत्र भारतात खानखोज्यांना मिळालेल्या तुसड्या वागणुकीची अशी संगती लागू शकते. बाकी, खानखोज्यांच्या राजकीय व कृषी या दोन्ही क्रांत्यांवर अधिक माहिती उजेडात येणे अत्यावश्यक आहे. -नाठाळ नठ्या

निमिष ध. 17/02/2024 - 00:53
पांडुरंग सदाशिव खानखोजे हे नाव आपल्याला शालेय पाठ्यपुस्तकात कधी वाचायला मिळाले नसेल >>> शाळेत असताना इतिहास न वाचण्याने असे लिहिले असेल. मला तरी अजूनही आठवते की भारतीय क्रांतिकारकांच्या धड्यामध्ये मदनलाल धिंग्रा यांच्या बरोबर खानखोजे यांचे ही नाव होते. बहुतेक सुभाषबाबूंच्या संदर्भातही आलेले होते. बाकी पुढची ओळख झालेली नव्हती त्यामुळे ती करून दिल्याबद्दल धन्यवाद. मला बरेच दिवस हे सलते की आमच्या वेळेस जो इतिहास शिकवला गेला तो १९४७ पर्यंतचाच. आता खरे म्हणजे पुढचा इतिहास सुद्धा शिकवावा.

जुइ 17/02/2024 - 19:23
नुकतेच भारतातून येताना वीणा गवाणकर लिखित "नाही चिरा" हे डॉ खानखोजे यांच्यावरचे पुस्तक वाचायला आणले आहे.

टर्मिनेटर, मुवि, भक्तीताई, कंजूसराव, नठ्यारा प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. माझे वैयक्तिक मत असे की एखाद्या व्यक्तीच्या कार्यामुळे इतिहासावर ठसा उमटला की त्या व्यक्तीची इतिहासात ठळक नोंद होते. अन्यथा कार्य कितीही थोर असले तरी इतिहासातली नोंद तशी ठळक होत नाही. संशोधकांपैकी डेव्हिड हूक आणि आल्फ्रेड रसेल वॉलेस या शास्त्रज्ञांबद्दल असे म्हणता येईल. न्यूटनने शोधून काढलेले गतिविषयक नियम हूकने अगोदरच शोधून काढले होते. परंतु प्रसिद्ध केले नव्हते. न्यूटनने अगोदर प्रसिद्ध केले. त्यामुळे ते न्यूटनच्या नावे नोंदले गेले. आल्फ्रेड रसेल वॉलेसने उत्क्रांतीचे तत्व स्वतंत्रपणे शोधले होते. परंतु ते डार्विनच्या नावावर प्रसिद्ध आहे. आल्फ्रेड रसेल वॉलेस फारसा कुणाला ठाऊकही नाही. मुद्दाम शास्त्रज्ञांची उदाहरणे दिली. राजकीय व्यक्तींची दिली तर मला शिव्या पडतील. असो. हे माझे मत आहे. इतरांची मते वेगळी असूं शकतात.

थोर स्वातंत्र्यसैनिक श्री खानखोजे यांच्या परिचयाबद्दल धन्यवाद. आधी पुसटसे नाव वाचल्यासारखे वाटतेय, आता नक्कीच अधिक माहिती वाचायला आवडेल.

चौथा कोनाडा 19/02/2024 - 14:35
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती खुप सुंदर लेख ! तुमच्या ओघवत्या लेखनशैलीला सलाम ! वीणा गवाणकर यांचे "नाही चिरा" हे डॉ खानखोजे यांच्यावरचे पुस्तक वाचले आहे. माझ्या एका मित्राने या पुस्तकावर इंटरनेट रेडिओ साठी ऑडियो प्रोजेक्ट केला होता तेव्हा साक्षात वीणा गवाणकर यांना भेटण्याचा योग आला होता.. ही रोमांचक आठवण ! धन्यवाद. अशाच पुढील प्रेरणादायी लेखाच्या प्रतिक्षेत.
पांडुरंग सदाशिव खानखोजे हे नाव आपल्याला शालेय पाठ्यपुस्तकात कधी वाचायला मिळाले नसेल. ना इतिहास विषयात ना भूगोलात. राजकीय व्यक्तींना काही विशिष्ट विचारांचे वावडे असते वा काही विचारधारा त्यांना अडचणीच्या वाटतात. शालेय पाठ्यपुस्तकात काही थोर व्यक्तींना हेतुपुरस्सर वगळलेले आढळून येते तर काही व्यक्तींचे अवाजवी उदात्तीकरण केलेले दिसून येते. काही काल्पनिक पात्रे पण इतिहासात हेतूपूर्वक घुसविल्याची पण उदाहरणे आहेत. तसेच शिक्षणतज्ञांना देखील असे काही विचारधारांचे वावडे असावे. इतिहासकारांनी देखील असेच काही व्यक्तींवर अघोषित गौरव/प्रसिद्धी-बहिष्कार टाकलेला आढळून येतो.

वार्तालाप: अहल्या शिळा राघवे मुक्त केली

विवेकपटाईत ·

कॉमी 11/02/2024 - 10:57
मुनिवेषं सहस्राक्षं विज्ञाय रघुनन्दन।1.48.19 मतिं चकार दुर्मेधा देवराजकुतूहलात्।
अर्थ:
O Delight of the Raghus the evilintentioned Ahalya, inclined towards the king of the celestials and knowing him to be the thousandeyed Indra in the guise of the ascetic, consented for the union.
अर्थः हिन्दी (गीताप्रेस गोरखपुर)
हे रघुनंदन ! महर्षी गौतमका वेष धारण करके आये हुए इन्द्रको पहचानकर भी उस दुर्बुद्धी नारीने ‘अहो! देवराज इन्द्र मुझे चाहते है’ इस कौतूहलवश उनके साथ समागमका निश्चय करके वह प्रस्ताव स्वीकार कर लिया॥
नवर्‍यानेच शाप दिला असताना रोटी बेटी व्यवहाराचा, समाजाने वाळीत टाकायचा प्रश्नच येत नाही. शाप काय आहे ?
तथा शप्त्वा स वै शक्रमहल्यामपि शप्तवान्।।1.48.29।। इह वर्षसहस्राणि बहूनि त्वं निवत्स्यसि। वायुभक्षा निराहारा तप्यन्ती भस्मशायिनी।।1.48.30।। अदृश्या सर्वभूतानां आश्रमेऽस्मिन्निवत्स्यसि। यदा चैतद्वनं घोरं रामो दशरथात्मज:।।1.48.31।। आगमिष्यति दुर्धर्षस्तदा पूता भविष्यसि।
अर्थ-
Having thus cursed Indra, he also cursed Ahalya: 'You will be staying here for thousands of years without food and subsisting on air, lying down in ashes, doing penance, without being seen by any living beings in this ashrama' 'When the son of Dasaratha, the unassailable Rama enters this dreadful forest, you will be cleansed (of this sin)'. 'O Wickednatured one by offering hospitality to Rama, without covetousness and passion, you will happily live with me by regaining your present form'..
हिंदी-
इन्द्र को इस प्रकार शाप देकर गौतमने अपनी पत्नी को भी शाप दिया—‘दुराचारिणी! तू भी यहाँ कई हजार वर्षोतक केवल हवा पीकर या उपवास करके कष्ट उठाती हुई राखमे पड़ी रहेगी। समस्त प्राणियोंसे अदृश्य रहकर इस आश्रममे निवास करेगी। जब दुर्शर्ष दशरथ-कुमार राम इस घोर वनमें पदार्पण करेंगे, उस समय तू पवित्र होगी। उनका अतिथ्य-सत्कार करनेसे तेरे लोभ-मोह आदी दोष दूर हो जायँगे और तू प्रसन्नतापूर्वक मेरे पास पहूँचकर अपना पूर्व शरीर धारण कर लेगी’॥
(इंद्राचा शाप- त्याची वृषणं गळून पडली.) जमिनीवर फक्त हवा खात पडून राहणे, कुणाला नजरेत न येणे हे शिळेचे वर्णन वाटते. त्यानंतर "तु पुन्हा तुझ्या मूळ रुपात येशील" या उःशापावरुन अहील्येचे कशात तरी परिवर्तन झालेले हे समजते.

बलात्कार
ह्या शब्दाचा ठार निषेध करतो. वर कॉमी ह्यांनी मुळ श्लोक दिलेलाच आहे. अहिल्येला स्पष्ट ठाऊक होते की समोरचा व्यक्ती हा आपला पती नसुन देवराज इन्द्र आहे , आणि तरीही ती त्याच्याशी रत झाली , मग ह्याला बलात्कार कसे म्हणाता येईल? हे तर म्युचुअल कन्सेट ने झालेले अफेयर आहे !
अहल्या निर्दोष होती तरी समाजाने अहल्येलाच दोषी ठरवले
हे ठार चुकीचे अनुमान आहे, अहिल्या निर्दोष नव्हतीच . ब्रह्मचर्येऽपि वर्तन्त्याः साध्व्या ह्यपि च श्रूयते । हृद्यं हि पुरुषं दृष्ट्वा योनिः संक्लिद्यते स्त्रियाः । । २८ तुम्ही पुढचे दोन श्लोक वाचा म्हणजे तुम्हाला अहिल्येचा काय अ‍ॅटीट्युड होता तेही लक्षात येईल : अथाब्रवीत् सुरश्रेष्ठं कृतार्थेनान्तरात्मना । कृतार्थास्मि सुरश्रेष्ठ गच्छ शीघ्रमितः प्रभो ॥ २० ॥ आत्मानं मां च देवेश सर्वथा रक्ष गौतमात् । इन्द्रस्तु प्रहसन् वाक्यमहल्यामिदमब्रवीत् ॥ २१ ॥ सुश्रोणि परितुष्टोऽस्मि गमिष्यामि यथागतम् । रतिक्रिडेनंतर तिने देवराज इंद्रास संतुष्टचित्त होऊन म्हटले - "सुरश्रेष्ठ ! मी आपल्या समागमाने कृतार्थ झाले आहे. प्रभो ! आता आपण शीघ्र येथून निघून जावे. देवेश्वर ! महर्षि गौतमांच्या कोपापासून आपण आपले आणि माझे सर्व प्रकारे रक्षण करावे." ॥ २० ॥ तेव्हां इंद्राने हसत हसत अहल्येस म्हटले - "सुंदरी ! मीही संतुष्टचित्त झालो आहे. आता जसा आलो होतो तसाच परत निघून जाईन. ॥ २१ १/२ ॥ ह्यावरुन स्पष्ट दिसुन येते की झालेला प्रकार बलात्कार नव्हता , व्यवस्थित तेरीभी चुप मेरीभी चुप असे शिस्तीत केलेले डांगडिंग होते. त्यामुळे बलात्कार हा शब्द संपादित केला पाहिजे. ______________________________________________ बाकी लेखाविषयी काय बोलणार ? जाऊ द्या. धर्माची अशी ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बालीश संकल्पना असणार्‍या लोकांच्यामुळे खरे कडक सनातनी लोकं बदनाम होतात , हे पुनरेकवार नमुद करु इच्चितो. इत्यलम.

In reply to by प्रसाद गोडबोले

विवेकपटाईत 14/02/2024 - 10:56
अपराधी व्यक्तीला दिला जाणार दंड इंद्राला दिला. बलात्कार केला होता म्हणून. ज्या श्र्लोकांच्या आधारावर हा लेख आहे त्यात ती निर्दोष आहे आणि ऋषी गौतम तिच्या सोबत आश्रमात होते.त्यांनी श्राप दिला असता तर ते तिच्या सोबत आश्रमात नसते. यावरून दोन निष्कर्ष निघतात. १. अहल्या दोषी ठरविण्याचा भाग नंतर जोडला असेल. २. वाल्मिकी ने समाजात पसरलेल्या प्रवादाचे वर्णन केले असेल. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम अपराधी स्त्रीच्या आश्रमात जाणे शक्य नाही. बाकी मी खरा सनातनी आहे.

विवेकपटाईत 11/02/2024 - 16:53
आपल्या सर्वच धर्मग्रंथात बदलता काळ आणि परिस्थिती अनुसार भेसळ झाली आहे. वाल्मिकी रामायणात अयोध्या कांड सर्ग ४८ आणि ४९ मध्ये विरोधाभास आहेत.याचा एकच अर्थ त्यात भेसळ झाली आहे. ४९ सर्गातील श्लोक १२ ते २२ जी कथा सांगतात त्या आधारावर वरील विवरण आहे. या कथेत गौतमाने अहल्येचा त्याग केला असा उल्लेख नाही. त्याच्या आश्रमाला लोकांनी वाळीत टाकले असाच एक अर्थ निघतो.

In reply to by विवेकपटाईत

कॉमी 11/02/2024 - 18:06
१. पहिली चूक, (अनावधानाने झाली असेल.) आपण आयोध्याकान्ड नाही तर बालकान्डाबद्दल बोलत आहोत. अहिल्येची गोष्ट बालकान्डात आहे. २. ४८व्या सर्गात अहिल्येला शाप कसा मिळाला ह्याची गोष्ट आहे. त्यात अजून राम-लक्ष्मण-विश्वामित्र त्रिकूटाने अजुन आश्रमात प्रवेश केला नाही. ४९व्या सर्गात इन्द्राला बोकडाचे वृषण कसे आले ह्याचे वर्णन आहे, त्यानन्तर त्रिकूट आश्रमात प्रवेश करते, आणि रामाकरवी अहिल्येचा उद्धार होतो. ह्या सर्गामध्ये पुन्हा शाप कसा मिळाला ही गोष्ट येत नाही. उ:शाप कसा असेल ह्यामध्येही ४८ आणि ४९व्या सर्गात कसलाही विरोधाभास नाही. त्यामुळे कोणताही विरोधाभास दिसला नाही. तुमच्या "वाळीत टाकले" थियरीला कसलाही आधार नाही. वर मार्कस ह्यांनी इन्द्रावर आरोप कसा चुकीचा आहे लिहिलेच आहे.

In reply to by प्रचेतस

अवांतर : पण वल्लीसर , हे असे लेख वाचुन आणि लोकांचे धर्माचे ज्ञान पाहुन माझ्या मनात कायम एक विचार येत असतो, जाणकार अभ्यासु लोकांनी धर्मध्वजा हातात घेतली नाही तर ती पटाईत काकांसारख्या भोळ्या भाबड्या भाविकांच्याच हातात जाणार अन शुध्द तर्कशास्त्र , अन लोकोत्तर अशा औपनिषदिक तत्वज्ञानावर आधारित अशा सनातन धर्माला ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बाष्कळ अशी पुटं चढत जाणार ! ह्या सार्‍यात काही अंशी आपल्यासारख्या जाणुन कळुनही अलिप्त राहणार्‍या लोकांचा थोडा का होईना दोष आहे असे म्हणायला वाव आहे :( स्वामी विवेकानंद म्हणालेले - मला दुर्जनांच्या सक्रियतेची भीति नाही वाटत , मला सज्जन्नांच्या निष्क्रियतेची भीती वाटते. तसे काहीसे. आपण काही धर्माचे सखोल जाणकार नाही पण थोडेफार तरी अभ्यास केलेले , मुळ ग्रंथांच्या संहितांवर आपले आकलन तपासुन घेतलेले , सत्यासत्यता तावुन सुलाखुन पाहिलेले आहोत. आपण काहीतरी करायला हवे.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 13/02/2024 - 08:59
तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे, चित्ती असू द्यावे समाधान ॥ आपला आपणच अभ्यास करावा आणि वेळोवेळी त्यासंबंधी लिहित जावे इतकेच करु शकतो.

In reply to by Bhakti

Trump 14/02/2024 - 13:41
प्रगो एक यूट्यूब चैनल बनवा बघा!
बनवतील असे वाटत नाही. त्यापेक्षा मिसळपाववर लिहा. अर्थातच ज्ञान वाटणार नाहीत, फक्त लिहतील त्यांच्यावर टिका करत राहणार.

In reply to by प्रचेतस

विवेकपटाईत 14/02/2024 - 11:24
ज्या इतिहासाचे वर्णन समर्थानी आणि वाल्मिकी ऋषींनी केले आहे तिचे लिहले आहे. अहल्या निर्दोष होती म्हणून तिला अपराध मुक्त केले. जरा थंड डोक्याने लेख वाचाल तर कळेल.

In reply to by विवेकपटाईत

आवरा .
अहल्या निर्दोष होती म्हणून तिला अपराध मुक्त केले
निर्दोष व्यक्तीला अपराध मुक्त कसं करतात ?=)))) ऐश आहे राव अहिल्येची. स्वेच्छेने मजा मारून सुध्धा ती निर्दोष. अन् बिचारा इंद्र, त्याला अहिल्येने फुल्ल सिग्नल दिला, पूर्ण कन्सेट दिला सेक्स करायला, तरी तो बलात्कारी . अगाध तर्क आहे हा . आता अहिल्या लगेच #metoo म्हणायला रिकामी. =)))) ही असली बाष्कळ विचारसरणी असणारे लोक समाजात आहेत हे मी माझ्या मित्रांना सांगितले तर त्यांचा जुन्या एक्स गर्लफ्रेंडस चां सोबतीतील "आठवणी" आठवून भीतीने थरकाप उडेल. अन् मग मटण च्यां दुकानात बोकडाचे वृषण शोधत फिरायची वेळ येईल =))))

उठ सुट हिन्दू धर्मावरून शककुशंका काढून काही बाही लिहिण्याची फॅशन आणी पॅशन झाली आहे. इतर धर्मावरून काहीही बोलले तरी त्या धर्माचे लोक गंभीर दखल घेतात.

नठ्यारा 13/02/2024 - 02:30
प्रसाद गोडबोले,
धर्माची अशी ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बालीश संकल्पना असणार्‍या लोकांच्यामुळे खरे कडक सनातनी लोकं बदनाम होतात , हे पुनरेकवार नमुद करु इच्चितो.
प्रचंड सहमत. धर्माची माहिती अचूक असणे अभिप्रेत आहे. ती नसल्यास चिंतन करावे. पण मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतरच चिंतनाचा मार्ग अनुसरावा. अन्यथा चिंतन अर्धवट माहितीवर आधारित राहते. खरंतर नेमका असाच प्रकार विज्ञानाच्या बाबतीतही आढळून येतो. विज्ञानाची व वैज्ञानिक चिकित्सेची बालिश संकल्पना असणाऱ्या लोकांच्यामुळे खरे कडक विज्ञानवादी नाहक बदनाम होतात. धर्म आणि विज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ( किंवा असायला हव्यात ). -नाठाळ नठ्या

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विवेकपटाईत 14/02/2024 - 11:45
धर्मग्रंथात भेसळ होते. आपले विचार ऋषि मुनींच्या नावाने धर्मग्रंथात खपविले जातात. धर्मग्रंथ नाहक बदनाम होतात. राजा भोजच्या काळात महाभारताचे श्लोक वीस पासून पंचवीस हजार पर्यंत पोहचले. त्यांनी यावर कडक नियम बनविले होते आणि दंड ही दिल्याचे उदाहरण आहेत. तरीही श्लोक वाढत राहिले हे वेगळे. त्यामुळे धर्मग्रंथ वाचताना भेसळ वेगळी करून त्यांचे अर्थ समजले पाहिजे. लेख लिहिताना वाल्मिकी रामायणाचे उदाहरण देताना फक्त अहल्येला निर्दोष ठरविणारे श्लोकांचे उदाहरण दिले.

In reply to by विवेकपटाईत

अहिरावण 14/02/2024 - 13:00
>>>>राजा भोजच्या काळात महाभारताचे श्लोक वीस पासून पंचवीस हजार पर्यंत पोहचले. त्यांनी यावर कडक नियम बनविले होते आणि दंड ही दिल्याचे उदाहरण आहेत राजा भोज हाच का? इ स ११ वे शतक इ स दुसरे शतकातच महाभारत लक्षश्लोकी झाले होते. मग वीस चे पंचवीस काय ? दंड काय? आले मनात दिले ठोकून हेच कारण सनातनी बदनाम होण्याचे. केवळ मी सनातनी आहे असे लिहून चालत नाही. वागावे लागते.

सुरिया 13/02/2024 - 16:08
घरच्या सीतेला चूक नसताना प्रजेच्या समधानासाठी अग्निपरिक्षा आणि पुन्हा वनवास. बाहेर करणार अहिल्येचा उध्दार आणि प्रजेला शिकवणार वाळीत टाकलेल्यांना कसे स्वीकारायचे ते. . वाह प्रभू अगाध तेरी लीला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शंबुक कसले शिक्षण घेत होता ? कुठे ऍडमिशन घेतलेले त्याने की ऍडमिशन न घेताच कॉलेजात घुसून बसलेला ? एलिजिबिलिटी एक्साम पास केली होती का त्याने ? शूद्रयोन्यां प्रजातोऽस्मि तप उग्रं समास्थितः । देवत्वं पार्थये राम सशरीरो महायशः ॥ २ ॥ न मिथ्याऽहं वदे राम देवलोकजिगीषया । शूद्रं मां विद्धि काकुत्स्थ शम्बूकं नाम नामतः ॥ ३ ॥ जो जो धर्माला विरुद्ध असे कृत्य करेल त्याचा त्याचा नाश रामारायानी केलेला आहे. मग त्यात शूद्र शंबुक आला, वानर वाली आला, स्त्री त्रातिका आली , अन् ब्राह्मण रावणही आला. श्रीरामाच्या चरित्रात कोठेही नाव ठेवायला जागा नाही. ते साक्षात धर्मस्वरुप आहेत. ( आणि त्यांनतर दुसरा म्हणजे युधिष्ठिर.) रामो विग्रहवान् धर्मः साधुः सत्यपराक्रमः । राजा सर्वस्य लोकस्य देवानाम् इव वासवः ॥ राम मूर्तिमंत सनातनधर्म आहे. हे वर्णन राक्षस मारीच ने केलेलं आहे, कोणी ब्राह्मण अथवा क्षात्रियाने नाही. पण कावीळ झालेल्यांना ते समजणार नाही. इत्यलम

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी 13/02/2024 - 18:46
अनेक राक्षस इत्यादी तप करून वाट्टेल ते वर घेऊ शकतात. शुद्राने तप केले तर राजा येऊन मस्तक उडवून टाकतो आणि देव देवता फुलांचा वर्षाव करतात, आणि म्हणतात, ह्याला सदेह स्वर्गात जाऊ दिले नाही बरे केले.

हे असं होतं बघा. @विवेक पटाईत काका, हे पहा वराचे काही मोजके प्रतिसाद. तुमच्या अनाभ्यासातून म्हणा किंवा भोळ्या भाबड्या भक्तिभावतून आलेल्या बाळबोध लेखांमुळे लोकांचे कसे फावते ते. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो. ह्या म्हणीचे जिवंत उदाहरण इथे दिसून येत आहे. तुम्ही भक्तिभावाने काहीतरी बालिश लिहून जाता, त्याने सनातन धर्माला काही फरक पडत नाही पण लगेच धर्माची बदनामी करणाऱ्या अनभ्यासू लोकांना मोकळे रान मिळते, स्वतचा अजेंडा रेटायची संधी मिळते. हे जास्त गंभीर आहे. पुढे - आपण जास्त विचार अन् अभ्यास करून, मूळ संहिता पाहून, मगच लेख लिहावेत अशी सद्बुद्धी आपल्याला मिळो हीच प्रभू रामारायाच्या चरणी प्रार्थना.

In reply to by कॉमी

संपूर्ण वाल्मिकी रामायण ह्या इथे उपलब्ध आहे , तेही अत्यंत सुगम मराठी भाषांतर सह! https://satsangdhara.net/vara/prastavik.htm तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊ नका, मी ३.५% वाला आहे. तुम्ही मूळ संहिता वाचा, तुमचे तुम्हालाच कळेल की काय चूक आहे ते. अभ्यासोनी प्रकटावे। नाहीतर झाकोनी असावे। प्रकटोनी नासावे।हे बरे नव्हे।। - समर्थ रामदास स्वामी

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी 13/02/2024 - 18:33
तुम्हीच तुमचा पाळला नाहीये. प्रगट झाला आणि आता म्हणता आहात तुमचे तुम्ही बघा. तुम्हाला तुमचे म्हणणे स्पष्ट करायचे नव्हते तर झाकोनी असावे, हे सार्थ झाले नसते का ? इंद्र कसा बलात्कारी नाही हे सांगायला कसा आलेला तसाच इथेही या, की वर सुरिया ह्यांनी काय चुकीचे लिहिले आहे सांगायला. बाकी कोण कुठल्या टक्क्यातले ह्याचे भारीच ऑब्सेशन दिसते तुम्हाला.

In reply to by कॉमी

कशाला वेळ वाया घालवायचा ? रामायण न वाचता रामावर टीका करणारे लोक बहुतांश वेळा ब्राह्मणद्वेष्टे आणि इन जनरल हिंदुद्वेषी असतात. मी कितीही श्लोक अन् संदर्भ दिले तरी त्याचा काहीही उपयोग नाही. मग कशाला वेळ वाया घालावा. बाकि विवेक पटाईत काका, हे धर्म द्वेष्टे नाही, उलट भोळे भाविक आहे, त्यांचे अहील्येविषयी, इंद्राविषयीचे चुकीचे आकलन हे अनाभ्यासतून आलेले आहे , द्वेषातून नाही , त्यांचा मूळ हेतू शुद्ध आहे म्हणून मी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे. बाकि कोणाशी मला बोलायची इच्छा नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

Trump 13/02/2024 - 18:52
तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊ नका, मी ३.५% वाला आहे.
हे विधान तद्दन मुर्खपणाचे आहे. हिंदु समाजाच्या/धर्माच्या, भारताच्या अवनतीला जिथे-तिथे जन्माधारीत जात आणि वर्ण घुसवणारे लोक आहेत.

नठ्यारा 13/02/2024 - 18:47
लोकहो, पटाईतकाकांनी अस्सल स्रोत न वापरल्याने त्यांच्यावर टीका केली गेली. हे एका अर्थी उचित आहे. मात्र ती जरा जास्तंच तीव्र भाषेत केली गेली, असं माझं मत आहे. पटाईतकाका हिंदू धर्माच्या बाजूने लिहिणारे आहेत. ते दुखावले गेले नसतील अशी आशा आहे. प्रक्षेपांमुळे खरंच सनातन हिंदू लोकं बदनाम होतात का, असा प्रश्न आहे. हेच या संदेशामागील प्रयोजन आहे. एक उदाहरण देतो. राधा हे पात्र व्यासरचित महाभारतात नाही. तरीपण राधे-राधे संप्रदाय जोरात चालू आहे. त्यामुळे हिंदू धर्मास काही हानी पोचली आहे असं सकृतदर्शनी तरी दिसंत नाही. तेव्हा या विषयावर अधिक खोलात चर्चा करायला आवडेल. -नाठाळ नठ्या -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

अहिरावण 13/02/2024 - 19:26
प्रक्षेपांमुळे हिंदू धर्माला काहीही हानी पोहोचत नाही. मात्र देशमुखरानडेसंप्रदायातील नवपुरोगामी भुक्कडांना गरळ ओकायची संधी मिळते, त्यांचे फावते.

In reply to by नठ्यारा

विवेकपटाईत 14/02/2024 - 11:57
प्रतिसाद आवडला. वाल्मिकी रामायणात जे आहे त्याचेच वर्णन आहे. अहल्या निर्दोष होती म्हणून श्रीरामाने तिचे आतिथ्य स्वीकार करून पुन्हा समाजात आणले. त्यामुळे तिला दोषी ठरविणारे श्लोक १०० टक्के भेसळ आहेत किंवा वाल्मिकीने त्यावेळी तिच्या बाबतीत समाजात पसरलेल्या प्रवादांचे वर्णन केले आहे.

Bhakti 14/02/2024 - 08:19
प्रगो बरोबर बोलतोय.कोमी यांनी 'संदर्भ' मांडलेत.हा तुमचा लेख मी एक वर्षांपूर्वी जरी वाचला असता तर भारावून गेले असते.पण गेल्या वर्षांपासून इतकं सनातन शोधून ऐकतेय,वाचतेय, समजून घेत आहे की बस!यू ट्यूब तर एका क्लिकवर आहे तेव्हा अमी गणात्रा(ex IIM) आणि विनित अग्रवाल(Dr.) जे आजच्या पिढीचे आहेत यांना महाभारत आणि रामायण यांच्या विषयी 'अचूक' बोलतांना नक्की ऐका. हे रामायण मधील राम ,सीता, हनुमान,अहिल्या,दशरथ इ.यांच्या कृतींची पडलेल्या प्रश्नांची हमखास उत्तरं देतो. "अहिल्या तपस्वी आहे रामा तिचे पाय धर,"असे विश्वामित्र म्हणतात.अहिल्येप्रमाणेच एकेकाळी विश्वामित्र लस्ट/मोह या इंद्रिय लोभाने भरकटले होते.तेव्हा तिची स्थिती विश्वामित्र यांना भलेभाती समजली होती.माणसाला दुसरी संधी नक्कीच द्यायला हवी. https://youtu.be/hppH--9iDxg?si=XgOl_bKgBV_ix5cE

कॉमी 11/02/2024 - 10:57
मुनिवेषं सहस्राक्षं विज्ञाय रघुनन्दन।1.48.19 मतिं चकार दुर्मेधा देवराजकुतूहलात्।
अर्थ:
O Delight of the Raghus the evilintentioned Ahalya, inclined towards the king of the celestials and knowing him to be the thousandeyed Indra in the guise of the ascetic, consented for the union.
अर्थः हिन्दी (गीताप्रेस गोरखपुर)
हे रघुनंदन ! महर्षी गौतमका वेष धारण करके आये हुए इन्द्रको पहचानकर भी उस दुर्बुद्धी नारीने ‘अहो! देवराज इन्द्र मुझे चाहते है’ इस कौतूहलवश उनके साथ समागमका निश्चय करके वह प्रस्ताव स्वीकार कर लिया॥
नवर्‍यानेच शाप दिला असताना रोटी बेटी व्यवहाराचा, समाजाने वाळीत टाकायचा प्रश्नच येत नाही. शाप काय आहे ?
तथा शप्त्वा स वै शक्रमहल्यामपि शप्तवान्।।1.48.29।। इह वर्षसहस्राणि बहूनि त्वं निवत्स्यसि। वायुभक्षा निराहारा तप्यन्ती भस्मशायिनी।।1.48.30।। अदृश्या सर्वभूतानां आश्रमेऽस्मिन्निवत्स्यसि। यदा चैतद्वनं घोरं रामो दशरथात्मज:।।1.48.31।। आगमिष्यति दुर्धर्षस्तदा पूता भविष्यसि।
अर्थ-
Having thus cursed Indra, he also cursed Ahalya: 'You will be staying here for thousands of years without food and subsisting on air, lying down in ashes, doing penance, without being seen by any living beings in this ashrama' 'When the son of Dasaratha, the unassailable Rama enters this dreadful forest, you will be cleansed (of this sin)'. 'O Wickednatured one by offering hospitality to Rama, without covetousness and passion, you will happily live with me by regaining your present form'..
हिंदी-
इन्द्र को इस प्रकार शाप देकर गौतमने अपनी पत्नी को भी शाप दिया—‘दुराचारिणी! तू भी यहाँ कई हजार वर्षोतक केवल हवा पीकर या उपवास करके कष्ट उठाती हुई राखमे पड़ी रहेगी। समस्त प्राणियोंसे अदृश्य रहकर इस आश्रममे निवास करेगी। जब दुर्शर्ष दशरथ-कुमार राम इस घोर वनमें पदार्पण करेंगे, उस समय तू पवित्र होगी। उनका अतिथ्य-सत्कार करनेसे तेरे लोभ-मोह आदी दोष दूर हो जायँगे और तू प्रसन्नतापूर्वक मेरे पास पहूँचकर अपना पूर्व शरीर धारण कर लेगी’॥
(इंद्राचा शाप- त्याची वृषणं गळून पडली.) जमिनीवर फक्त हवा खात पडून राहणे, कुणाला नजरेत न येणे हे शिळेचे वर्णन वाटते. त्यानंतर "तु पुन्हा तुझ्या मूळ रुपात येशील" या उःशापावरुन अहील्येचे कशात तरी परिवर्तन झालेले हे समजते.

बलात्कार
ह्या शब्दाचा ठार निषेध करतो. वर कॉमी ह्यांनी मुळ श्लोक दिलेलाच आहे. अहिल्येला स्पष्ट ठाऊक होते की समोरचा व्यक्ती हा आपला पती नसुन देवराज इन्द्र आहे , आणि तरीही ती त्याच्याशी रत झाली , मग ह्याला बलात्कार कसे म्हणाता येईल? हे तर म्युचुअल कन्सेट ने झालेले अफेयर आहे !
अहल्या निर्दोष होती तरी समाजाने अहल्येलाच दोषी ठरवले
हे ठार चुकीचे अनुमान आहे, अहिल्या निर्दोष नव्हतीच . ब्रह्मचर्येऽपि वर्तन्त्याः साध्व्या ह्यपि च श्रूयते । हृद्यं हि पुरुषं दृष्ट्वा योनिः संक्लिद्यते स्त्रियाः । । २८ तुम्ही पुढचे दोन श्लोक वाचा म्हणजे तुम्हाला अहिल्येचा काय अ‍ॅटीट्युड होता तेही लक्षात येईल : अथाब्रवीत् सुरश्रेष्ठं कृतार्थेनान्तरात्मना । कृतार्थास्मि सुरश्रेष्ठ गच्छ शीघ्रमितः प्रभो ॥ २० ॥ आत्मानं मां च देवेश सर्वथा रक्ष गौतमात् । इन्द्रस्तु प्रहसन् वाक्यमहल्यामिदमब्रवीत् ॥ २१ ॥ सुश्रोणि परितुष्टोऽस्मि गमिष्यामि यथागतम् । रतिक्रिडेनंतर तिने देवराज इंद्रास संतुष्टचित्त होऊन म्हटले - "सुरश्रेष्ठ ! मी आपल्या समागमाने कृतार्थ झाले आहे. प्रभो ! आता आपण शीघ्र येथून निघून जावे. देवेश्वर ! महर्षि गौतमांच्या कोपापासून आपण आपले आणि माझे सर्व प्रकारे रक्षण करावे." ॥ २० ॥ तेव्हां इंद्राने हसत हसत अहल्येस म्हटले - "सुंदरी ! मीही संतुष्टचित्त झालो आहे. आता जसा आलो होतो तसाच परत निघून जाईन. ॥ २१ १/२ ॥ ह्यावरुन स्पष्ट दिसुन येते की झालेला प्रकार बलात्कार नव्हता , व्यवस्थित तेरीभी चुप मेरीभी चुप असे शिस्तीत केलेले डांगडिंग होते. त्यामुळे बलात्कार हा शब्द संपादित केला पाहिजे. ______________________________________________ बाकी लेखाविषयी काय बोलणार ? जाऊ द्या. धर्माची अशी ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बालीश संकल्पना असणार्‍या लोकांच्यामुळे खरे कडक सनातनी लोकं बदनाम होतात , हे पुनरेकवार नमुद करु इच्चितो. इत्यलम.

In reply to by प्रसाद गोडबोले

विवेकपटाईत 14/02/2024 - 10:56
अपराधी व्यक्तीला दिला जाणार दंड इंद्राला दिला. बलात्कार केला होता म्हणून. ज्या श्र्लोकांच्या आधारावर हा लेख आहे त्यात ती निर्दोष आहे आणि ऋषी गौतम तिच्या सोबत आश्रमात होते.त्यांनी श्राप दिला असता तर ते तिच्या सोबत आश्रमात नसते. यावरून दोन निष्कर्ष निघतात. १. अहल्या दोषी ठरविण्याचा भाग नंतर जोडला असेल. २. वाल्मिकी ने समाजात पसरलेल्या प्रवादाचे वर्णन केले असेल. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम अपराधी स्त्रीच्या आश्रमात जाणे शक्य नाही. बाकी मी खरा सनातनी आहे.

विवेकपटाईत 11/02/2024 - 16:53
आपल्या सर्वच धर्मग्रंथात बदलता काळ आणि परिस्थिती अनुसार भेसळ झाली आहे. वाल्मिकी रामायणात अयोध्या कांड सर्ग ४८ आणि ४९ मध्ये विरोधाभास आहेत.याचा एकच अर्थ त्यात भेसळ झाली आहे. ४९ सर्गातील श्लोक १२ ते २२ जी कथा सांगतात त्या आधारावर वरील विवरण आहे. या कथेत गौतमाने अहल्येचा त्याग केला असा उल्लेख नाही. त्याच्या आश्रमाला लोकांनी वाळीत टाकले असाच एक अर्थ निघतो.

In reply to by विवेकपटाईत

कॉमी 11/02/2024 - 18:06
१. पहिली चूक, (अनावधानाने झाली असेल.) आपण आयोध्याकान्ड नाही तर बालकान्डाबद्दल बोलत आहोत. अहिल्येची गोष्ट बालकान्डात आहे. २. ४८व्या सर्गात अहिल्येला शाप कसा मिळाला ह्याची गोष्ट आहे. त्यात अजून राम-लक्ष्मण-विश्वामित्र त्रिकूटाने अजुन आश्रमात प्रवेश केला नाही. ४९व्या सर्गात इन्द्राला बोकडाचे वृषण कसे आले ह्याचे वर्णन आहे, त्यानन्तर त्रिकूट आश्रमात प्रवेश करते, आणि रामाकरवी अहिल्येचा उद्धार होतो. ह्या सर्गामध्ये पुन्हा शाप कसा मिळाला ही गोष्ट येत नाही. उ:शाप कसा असेल ह्यामध्येही ४८ आणि ४९व्या सर्गात कसलाही विरोधाभास नाही. त्यामुळे कोणताही विरोधाभास दिसला नाही. तुमच्या "वाळीत टाकले" थियरीला कसलाही आधार नाही. वर मार्कस ह्यांनी इन्द्रावर आरोप कसा चुकीचा आहे लिहिलेच आहे.

In reply to by प्रचेतस

अवांतर : पण वल्लीसर , हे असे लेख वाचुन आणि लोकांचे धर्माचे ज्ञान पाहुन माझ्या मनात कायम एक विचार येत असतो, जाणकार अभ्यासु लोकांनी धर्मध्वजा हातात घेतली नाही तर ती पटाईत काकांसारख्या भोळ्या भाबड्या भाविकांच्याच हातात जाणार अन शुध्द तर्कशास्त्र , अन लोकोत्तर अशा औपनिषदिक तत्वज्ञानावर आधारित अशा सनातन धर्माला ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बाष्कळ अशी पुटं चढत जाणार ! ह्या सार्‍यात काही अंशी आपल्यासारख्या जाणुन कळुनही अलिप्त राहणार्‍या लोकांचा थोडा का होईना दोष आहे असे म्हणायला वाव आहे :( स्वामी विवेकानंद म्हणालेले - मला दुर्जनांच्या सक्रियतेची भीति नाही वाटत , मला सज्जन्नांच्या निष्क्रियतेची भीती वाटते. तसे काहीसे. आपण काही धर्माचे सखोल जाणकार नाही पण थोडेफार तरी अभ्यास केलेले , मुळ ग्रंथांच्या संहितांवर आपले आकलन तपासुन घेतलेले , सत्यासत्यता तावुन सुलाखुन पाहिलेले आहोत. आपण काहीतरी करायला हवे.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 13/02/2024 - 08:59
तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे, चित्ती असू द्यावे समाधान ॥ आपला आपणच अभ्यास करावा आणि वेळोवेळी त्यासंबंधी लिहित जावे इतकेच करु शकतो.

In reply to by Bhakti

Trump 14/02/2024 - 13:41
प्रगो एक यूट्यूब चैनल बनवा बघा!
बनवतील असे वाटत नाही. त्यापेक्षा मिसळपाववर लिहा. अर्थातच ज्ञान वाटणार नाहीत, फक्त लिहतील त्यांच्यावर टिका करत राहणार.

In reply to by प्रचेतस

विवेकपटाईत 14/02/2024 - 11:24
ज्या इतिहासाचे वर्णन समर्थानी आणि वाल्मिकी ऋषींनी केले आहे तिचे लिहले आहे. अहल्या निर्दोष होती म्हणून तिला अपराध मुक्त केले. जरा थंड डोक्याने लेख वाचाल तर कळेल.

In reply to by विवेकपटाईत

आवरा .
अहल्या निर्दोष होती म्हणून तिला अपराध मुक्त केले
निर्दोष व्यक्तीला अपराध मुक्त कसं करतात ?=)))) ऐश आहे राव अहिल्येची. स्वेच्छेने मजा मारून सुध्धा ती निर्दोष. अन् बिचारा इंद्र, त्याला अहिल्येने फुल्ल सिग्नल दिला, पूर्ण कन्सेट दिला सेक्स करायला, तरी तो बलात्कारी . अगाध तर्क आहे हा . आता अहिल्या लगेच #metoo म्हणायला रिकामी. =)))) ही असली बाष्कळ विचारसरणी असणारे लोक समाजात आहेत हे मी माझ्या मित्रांना सांगितले तर त्यांचा जुन्या एक्स गर्लफ्रेंडस चां सोबतीतील "आठवणी" आठवून भीतीने थरकाप उडेल. अन् मग मटण च्यां दुकानात बोकडाचे वृषण शोधत फिरायची वेळ येईल =))))

उठ सुट हिन्दू धर्मावरून शककुशंका काढून काही बाही लिहिण्याची फॅशन आणी पॅशन झाली आहे. इतर धर्मावरून काहीही बोलले तरी त्या धर्माचे लोक गंभीर दखल घेतात.

नठ्यारा 13/02/2024 - 02:30
प्रसाद गोडबोले,
धर्माची अशी ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बालीश संकल्पना असणार्‍या लोकांच्यामुळे खरे कडक सनातनी लोकं बदनाम होतात , हे पुनरेकवार नमुद करु इच्चितो.
प्रचंड सहमत. धर्माची माहिती अचूक असणे अभिप्रेत आहे. ती नसल्यास चिंतन करावे. पण मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतरच चिंतनाचा मार्ग अनुसरावा. अन्यथा चिंतन अर्धवट माहितीवर आधारित राहते. खरंतर नेमका असाच प्रकार विज्ञानाच्या बाबतीतही आढळून येतो. विज्ञानाची व वैज्ञानिक चिकित्सेची बालिश संकल्पना असणाऱ्या लोकांच्यामुळे खरे कडक विज्ञानवादी नाहक बदनाम होतात. धर्म आणि विज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ( किंवा असायला हव्यात ). -नाठाळ नठ्या

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विवेकपटाईत 14/02/2024 - 11:45
धर्मग्रंथात भेसळ होते. आपले विचार ऋषि मुनींच्या नावाने धर्मग्रंथात खपविले जातात. धर्मग्रंथ नाहक बदनाम होतात. राजा भोजच्या काळात महाभारताचे श्लोक वीस पासून पंचवीस हजार पर्यंत पोहचले. त्यांनी यावर कडक नियम बनविले होते आणि दंड ही दिल्याचे उदाहरण आहेत. तरीही श्लोक वाढत राहिले हे वेगळे. त्यामुळे धर्मग्रंथ वाचताना भेसळ वेगळी करून त्यांचे अर्थ समजले पाहिजे. लेख लिहिताना वाल्मिकी रामायणाचे उदाहरण देताना फक्त अहल्येला निर्दोष ठरविणारे श्लोकांचे उदाहरण दिले.

In reply to by विवेकपटाईत

अहिरावण 14/02/2024 - 13:00
>>>>राजा भोजच्या काळात महाभारताचे श्लोक वीस पासून पंचवीस हजार पर्यंत पोहचले. त्यांनी यावर कडक नियम बनविले होते आणि दंड ही दिल्याचे उदाहरण आहेत राजा भोज हाच का? इ स ११ वे शतक इ स दुसरे शतकातच महाभारत लक्षश्लोकी झाले होते. मग वीस चे पंचवीस काय ? दंड काय? आले मनात दिले ठोकून हेच कारण सनातनी बदनाम होण्याचे. केवळ मी सनातनी आहे असे लिहून चालत नाही. वागावे लागते.

सुरिया 13/02/2024 - 16:08
घरच्या सीतेला चूक नसताना प्रजेच्या समधानासाठी अग्निपरिक्षा आणि पुन्हा वनवास. बाहेर करणार अहिल्येचा उध्दार आणि प्रजेला शिकवणार वाळीत टाकलेल्यांना कसे स्वीकारायचे ते. . वाह प्रभू अगाध तेरी लीला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शंबुक कसले शिक्षण घेत होता ? कुठे ऍडमिशन घेतलेले त्याने की ऍडमिशन न घेताच कॉलेजात घुसून बसलेला ? एलिजिबिलिटी एक्साम पास केली होती का त्याने ? शूद्रयोन्यां प्रजातोऽस्मि तप उग्रं समास्थितः । देवत्वं पार्थये राम सशरीरो महायशः ॥ २ ॥ न मिथ्याऽहं वदे राम देवलोकजिगीषया । शूद्रं मां विद्धि काकुत्स्थ शम्बूकं नाम नामतः ॥ ३ ॥ जो जो धर्माला विरुद्ध असे कृत्य करेल त्याचा त्याचा नाश रामारायानी केलेला आहे. मग त्यात शूद्र शंबुक आला, वानर वाली आला, स्त्री त्रातिका आली , अन् ब्राह्मण रावणही आला. श्रीरामाच्या चरित्रात कोठेही नाव ठेवायला जागा नाही. ते साक्षात धर्मस्वरुप आहेत. ( आणि त्यांनतर दुसरा म्हणजे युधिष्ठिर.) रामो विग्रहवान् धर्मः साधुः सत्यपराक्रमः । राजा सर्वस्य लोकस्य देवानाम् इव वासवः ॥ राम मूर्तिमंत सनातनधर्म आहे. हे वर्णन राक्षस मारीच ने केलेलं आहे, कोणी ब्राह्मण अथवा क्षात्रियाने नाही. पण कावीळ झालेल्यांना ते समजणार नाही. इत्यलम

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी 13/02/2024 - 18:46
अनेक राक्षस इत्यादी तप करून वाट्टेल ते वर घेऊ शकतात. शुद्राने तप केले तर राजा येऊन मस्तक उडवून टाकतो आणि देव देवता फुलांचा वर्षाव करतात, आणि म्हणतात, ह्याला सदेह स्वर्गात जाऊ दिले नाही बरे केले.

हे असं होतं बघा. @विवेक पटाईत काका, हे पहा वराचे काही मोजके प्रतिसाद. तुमच्या अनाभ्यासातून म्हणा किंवा भोळ्या भाबड्या भक्तिभावतून आलेल्या बाळबोध लेखांमुळे लोकांचे कसे फावते ते. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो. ह्या म्हणीचे जिवंत उदाहरण इथे दिसून येत आहे. तुम्ही भक्तिभावाने काहीतरी बालिश लिहून जाता, त्याने सनातन धर्माला काही फरक पडत नाही पण लगेच धर्माची बदनामी करणाऱ्या अनभ्यासू लोकांना मोकळे रान मिळते, स्वतचा अजेंडा रेटायची संधी मिळते. हे जास्त गंभीर आहे. पुढे - आपण जास्त विचार अन् अभ्यास करून, मूळ संहिता पाहून, मगच लेख लिहावेत अशी सद्बुद्धी आपल्याला मिळो हीच प्रभू रामारायाच्या चरणी प्रार्थना.

In reply to by कॉमी

संपूर्ण वाल्मिकी रामायण ह्या इथे उपलब्ध आहे , तेही अत्यंत सुगम मराठी भाषांतर सह! https://satsangdhara.net/vara/prastavik.htm तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊ नका, मी ३.५% वाला आहे. तुम्ही मूळ संहिता वाचा, तुमचे तुम्हालाच कळेल की काय चूक आहे ते. अभ्यासोनी प्रकटावे। नाहीतर झाकोनी असावे। प्रकटोनी नासावे।हे बरे नव्हे।। - समर्थ रामदास स्वामी

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी 13/02/2024 - 18:33
तुम्हीच तुमचा पाळला नाहीये. प्रगट झाला आणि आता म्हणता आहात तुमचे तुम्ही बघा. तुम्हाला तुमचे म्हणणे स्पष्ट करायचे नव्हते तर झाकोनी असावे, हे सार्थ झाले नसते का ? इंद्र कसा बलात्कारी नाही हे सांगायला कसा आलेला तसाच इथेही या, की वर सुरिया ह्यांनी काय चुकीचे लिहिले आहे सांगायला. बाकी कोण कुठल्या टक्क्यातले ह्याचे भारीच ऑब्सेशन दिसते तुम्हाला.

In reply to by कॉमी

कशाला वेळ वाया घालवायचा ? रामायण न वाचता रामावर टीका करणारे लोक बहुतांश वेळा ब्राह्मणद्वेष्टे आणि इन जनरल हिंदुद्वेषी असतात. मी कितीही श्लोक अन् संदर्भ दिले तरी त्याचा काहीही उपयोग नाही. मग कशाला वेळ वाया घालावा. बाकि विवेक पटाईत काका, हे धर्म द्वेष्टे नाही, उलट भोळे भाविक आहे, त्यांचे अहील्येविषयी, इंद्राविषयीचे चुकीचे आकलन हे अनाभ्यासतून आलेले आहे , द्वेषातून नाही , त्यांचा मूळ हेतू शुद्ध आहे म्हणून मी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे. बाकि कोणाशी मला बोलायची इच्छा नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

Trump 13/02/2024 - 18:52
तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊ नका, मी ३.५% वाला आहे.
हे विधान तद्दन मुर्खपणाचे आहे. हिंदु समाजाच्या/धर्माच्या, भारताच्या अवनतीला जिथे-तिथे जन्माधारीत जात आणि वर्ण घुसवणारे लोक आहेत.

नठ्यारा 13/02/2024 - 18:47
लोकहो, पटाईतकाकांनी अस्सल स्रोत न वापरल्याने त्यांच्यावर टीका केली गेली. हे एका अर्थी उचित आहे. मात्र ती जरा जास्तंच तीव्र भाषेत केली गेली, असं माझं मत आहे. पटाईतकाका हिंदू धर्माच्या बाजूने लिहिणारे आहेत. ते दुखावले गेले नसतील अशी आशा आहे. प्रक्षेपांमुळे खरंच सनातन हिंदू लोकं बदनाम होतात का, असा प्रश्न आहे. हेच या संदेशामागील प्रयोजन आहे. एक उदाहरण देतो. राधा हे पात्र व्यासरचित महाभारतात नाही. तरीपण राधे-राधे संप्रदाय जोरात चालू आहे. त्यामुळे हिंदू धर्मास काही हानी पोचली आहे असं सकृतदर्शनी तरी दिसंत नाही. तेव्हा या विषयावर अधिक खोलात चर्चा करायला आवडेल. -नाठाळ नठ्या -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

अहिरावण 13/02/2024 - 19:26
प्रक्षेपांमुळे हिंदू धर्माला काहीही हानी पोहोचत नाही. मात्र देशमुखरानडेसंप्रदायातील नवपुरोगामी भुक्कडांना गरळ ओकायची संधी मिळते, त्यांचे फावते.

In reply to by नठ्यारा

विवेकपटाईत 14/02/2024 - 11:57
प्रतिसाद आवडला. वाल्मिकी रामायणात जे आहे त्याचेच वर्णन आहे. अहल्या निर्दोष होती म्हणून श्रीरामाने तिचे आतिथ्य स्वीकार करून पुन्हा समाजात आणले. त्यामुळे तिला दोषी ठरविणारे श्लोक १०० टक्के भेसळ आहेत किंवा वाल्मिकीने त्यावेळी तिच्या बाबतीत समाजात पसरलेल्या प्रवादांचे वर्णन केले आहे.

Bhakti 14/02/2024 - 08:19
प्रगो बरोबर बोलतोय.कोमी यांनी 'संदर्भ' मांडलेत.हा तुमचा लेख मी एक वर्षांपूर्वी जरी वाचला असता तर भारावून गेले असते.पण गेल्या वर्षांपासून इतकं सनातन शोधून ऐकतेय,वाचतेय, समजून घेत आहे की बस!यू ट्यूब तर एका क्लिकवर आहे तेव्हा अमी गणात्रा(ex IIM) आणि विनित अग्रवाल(Dr.) जे आजच्या पिढीचे आहेत यांना महाभारत आणि रामायण यांच्या विषयी 'अचूक' बोलतांना नक्की ऐका. हे रामायण मधील राम ,सीता, हनुमान,अहिल्या,दशरथ इ.यांच्या कृतींची पडलेल्या प्रश्नांची हमखास उत्तरं देतो. "अहिल्या तपस्वी आहे रामा तिचे पाय धर,"असे विश्वामित्र म्हणतात.अहिल्येप्रमाणेच एकेकाळी विश्वामित्र लस्ट/मोह या इंद्रिय लोभाने भरकटले होते.तेव्हा तिची स्थिती विश्वामित्र यांना भलेभाती समजली होती.माणसाला दुसरी संधी नक्कीच द्यायला हवी. https://youtu.be/hppH--9iDxg?si=XgOl_bKgBV_ix5cE
अहल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागतां दिव्य होऊनी गेली. जया वर्णिता सिणली वेदवाणी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. समर्थ म्हणतात, श्रीरामांच्या चरणांचा स्पर्श होताच शिळा रुपी अहल्या मुक्त झाली. हा श्लोक वाचतना, अनेक प्रश्न मनात आले. अहल्या खरोखर शिळा झाली होती का? श्रीरामांच्या चरणाचा स्पर्श होतास ती पुन्हा मूळ स्वरूपात आली, हे कसे संभव आहे? समर्थांच्या या श्लोकाचा भावार्थ वाल्मिकी रामायणातील कथेत शोधण्याचा प्रयत्न मी आपल्या अल्प बुध्दीने केला आहे. महर्षि विश्वामित्र, राम, लक्ष्मण आणि अनेक ऋषी मुनीं सोवत मिथिलेत पोहोचले. श्रीरामांना तिथे एक ओसाड निर्जन आश्रम दिसले.

पाकिस्तान-३

अमरेंद्र बाहुबली ·

"कारखान्यांमध्ये पाकिस्तानच्या वाट्याला एक हजार कारखाने आले, परंतु त्यातील अनेकांचे मालक हिंदू किंवा शीख होते." सध्या हे मालक किंवा ह्यांचे वंशज कुठे आहेत?

In reply to by मुक्त विहारि

विवेकपटाईत 11/02/2024 - 09:02
ते सर्व पाकिस्तान सोडून भारतात आले. फरीदाबाद (हरयाणा) ही औद्योगिक वसाहत पंजाब मधून आलेल्या उद्योजकांसाठी बसवली होती.

छान लेखमाला ! वाचतो आहे. अवांतर : तुम्ही हिंदी देखील वाचता ? तुमचा हिंदीभाषिकांवरील दांडपट्टा पाहून तुम्ही असे काही वाचत असाल यावर विश्वास बसत नाहिये :)

In reply to by धर्मराजमुटके

सर विरोध हिंदी ला नाही, तर हिंदी लादण्याला आहे. महाराष्ट्रात मराठीच बोलली पाहीजे हा आमचा आग्रह असतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

महाराष्ट्रात मराठीच बोलली पाहीजे हा आमचा आग्रह असतो.
>>> हे म्हणजे हिंदुस्थानात हिंदुच रहायला पाहिजे असे आग्रह धरण्यासारखे आहे ! भाषा काय अन धर्म काय , दोन्ही लोकांची माथी भडकवण्याचे धंदे. तुम्ही एकाला चांगलं म्हणता अन दुसर्‍याला वाईट ! असो. जय जगत !

In reply to by प्रसाद गोडबोले

काहीही. तसॅ असतं तर अख्खा युरोप आज इंग्रजी बोलत असतात. लोकांना आपली भाषा जपली नसती.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जवळपास अख्खा युरोप ख्रिश्चन आहे ! म्हणजे भाषा वैविध्य जपताना त्यांनी एकाच धर्माचा स्विकार केलेला आहे . हिंदुस्थानात असे काहीसे असयाला हवे आहे का तुम्हाला ?

In reply to by प्रसाद गोडबोले

हे म्हणजे हिंदुस्थानात हिंदुच रहायला पाहिजे असे आग्रह धरण्यासारखे आहे ! भाषा काय अन धर्म काय , दोन्ही लोकांची माथी भडकवण्याचे धंदे. तुम्ही एकाला चांगलं म्हणता अन दुसर्‍याला वाईट ! असो. जय जगत ! हे द्न्यान हिंदी भाषाकांना द्या. महाराष्ट्रात येऊनही हिंदी मे बोलो म्हणून मराठी भाषकांवर दादागीरी करतात. स्थानीर भाषआ शिका नाहीतर आपापल्या राज्यात जाऊन पाणीपुरी विका म्हणावं.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्ही जो तर्क भाषेबाबत लावत आहात तोच तर्क धर्माबाबत लावता येईल की. उदाहरणार्थ : हे द्न्यान अमुक अमुक धर्माच्या लोकांना द्या. हिंदुस्थानात येऊनही त्यांच्याच धर्माच्या आरोळ्या ठोकतात अन हिंदु धर्मीयांवर दादागीरी करतात. स्थानीक धर्म , देव , मंदिरं, उपासना पध्दती स्विकारा नाहीतर आपापल्या वाळवंतात जाऊन काय घिंगाणा घालयचाया आहे तो घाला म्हणावं. आता बोला.

In reply to by प्रसाद गोडबोले

मी उगाच वितंडवाद करत नाहीये . मला इतकेच म्हणायचे आहे के - दोन्ही धर्म आणि भाषा हे दोन्ही अहंकार , अहमन्यता , तात्विक दृष्टीने पाहिले तर समानच आहेत . तुम्ही जर "महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार " असा हट्ट धरत असाल अन अन्य कोणी " हिंदुस्थानात फक्त हिंदुच रहणार" असे म्हणत असेल , तर तुम्हाला त्याला विरोध करायचा नैतिक अधिकार रहात नाही. तात्विकदृष्ट्या तुम्ही समानच आहात. इसिच लिये अब्बी हमने विनोबा भावे का मार्ग अपनाया हय. बोलो - सब भुमी गोपाल की . जय महाराष्ट्र जय हिंद सब छोडो , अब बोलो -

जय जगत.

In reply to by प्रसाद गोडबोले

मी उगाच वितंडवाद करत नाहीये . मला इतकेच म्हणायचे आहे के - दोन्ही धर्म आणि भाषा हे दोन्ही अहंकार , अहमन्यता , तात्विक दृष्टीने पाहिले तर समानच आहेत . तुम्ही जर "महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार " असा हट्ट धरत असाल अन अन्य कोणी " हिंदुस्थानात फक्त हिंदुच रहणार" असे म्हणत असेल , तर तुम्हाला त्याला विरोध करायचा नैतिक अधिकार रहात नाही. तात्विकदृष्ट्या तुम्ही समानच आहात. इसिच लिये अब्बी हमने विनोबा भावे का मार्ग अपनाया हय. बोलो - सब भुमी गोपाल की . जय महाराष्ट्र जय हिंद सब छोडो , अब बोलो -

जय जगत.

In reply to by प्रसाद गोडबोले

तसं असतं तर बंगालात फक्त बंगाली चालनार हे म्हणून बांग्लादेशा वेगळे निघाले नसते. विविधतेत एकता हे भारताचे ब्रिद आहे. प्रत्येक राज्याची एक राज्यभाषा आहे नी त्या त्या राज्यात तीच चालावी. महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी बोलनार नाही युपीची राज्यभाषा हिंदीतच बोलेन असं कुणी म्हणत असेल तर त्याच्या पाठीत रट्टे द्यावेत ना त्याला साथ देणारा कुणी मराठी असेल तर त्याच्याही पाठीत. नी तसे रट्टे मराठी माणूस नी इतर अहिंदी राज्ये देतच असतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मग ह्याच तर्काने - हिंदुस्थान फक्त हिंदुंचाच ! हिंदुस्थानात येऊन हिंदु जीवनपध्धती जगणार नाही वाळवंटातील हिंसक दहशतवादी धर्मच जगेन असं कुणी म्हणत असेल तर त्याच्या पाठीत रट्टे द्यावेत ना त्याला साथ देणारा कुणी हिंदु असेल तर त्याच्याही पाठीत. नी तसे रट्टे हिंदु माणूस नी हिंदुहितवादीसंस्था देतच असतात.

सर टोबी 11/02/2024 - 09:27
ही कंपनी अजूनही भारत आणि पाकिस्तान नागरिकत्व असणाऱ्या उद्योगपतींचा संयुक्त व्यवसाय आहे. रुह अफजा हे त्यांचे सरबत ही बर्याच भारतीय कुटुंबांमध्ये (माझं कुटुंब धरुन) उन्हाळ्यात आवश्यक असणारी गोष्ट आहे. बॉम्बे डाईंगचे नस्ली वाडिया हे मोहम्मद अली जिन्हा यांचे नातू. जिन्हा यांची जिन्हा मॅन्शन आज ही मलबार हिल परिसरात आहे.

In reply to by सर टोबी

जिन्हांची एकूलती एक मूलगी होती. तिने पाकिस्तानात जायला नकार दिला. जिनांची अजूनही शेकडो एकर जमीन पडून आहे जिनांचा वारस पाकीस्तानात नसल्याने.

In reply to by सर टोबी

टर्मीनेटर 11/02/2024 - 11:29
‘ हमदर्द’ आणि ‘रुह अफजा’ वाचल्यावर प्रमुख्याने युनानी औषधांची निर्मीती करणाऱ्या ह्या कंपनीच्या आणखिन एका दर्जेदार उत्पादनाची आणि त्याच्या जाहिरातीची आठवण आली!
ये बेचारा काम के बोझ का मारा… इसे चाहिये हमदर्द का टॅानीक ‘सिंकारा’
😀 मला वाटतं माझी दहावी-बारावी होईपर्यंत सिंकारा आमच्या घरी नियमीत आणले आणि सेवन केले जात होते. आता बाजारात मिळते की नाही बघावे लागेल, रूह अफजा मात्र उन्हाळ्यात अजुनही आणले जाते!

In reply to by सर टोबी

कॉमी 12/02/2024 - 00:08
नेस वाडिया जन संघाचे सर्वात मोठे / सर्वात मोठ्या डोनर पैकी एक होते असे आत्ताच ऐकले एका मुलाखतीत.

सर टोबी 11/02/2024 - 13:43
पाकिस्तान म्हटलं आणि मुस्लिम योगदानाबद्दल आणि पाकिस्तानचं भारताच्या संबंधित महत्त्वाबद्दल बोलायचं नाही असं केलं तर एक मोठा विषय दुर्लक्षित केल्यासारखं होईल. वरुणराज भिडे म्हणून मागच्या पिढीतले, सकाळसाठी वार्तांकन आणि स्तंभलेखन करणारे पत्रकार होते. सहसा पुणेकर मुंबईमध्ये मनापासून रममाण होत नाहीत. पण भिडे याला अपवाद होते. एक सबंध वर्ष त्यांनी मुंबईचं वर्णन करणारी साप्ताहिक लेखमालिका लिहिली. त्यात मुंबईचा अब्दुल रेहमान स्ट्रीट आणि मोहम्मद अली रोड यांच्यावर एक लेख लिहिला होता. मागच्या दोन पिढ्यांपूर्वी घराघरात वापरले जाणारे अहमद मिलचे पोस्टमन ब्रँडचे गोडे तेल, हमदर्दची औषधं (पचनॉल, रुह अफजा, साफी), ईब्राहीमची हरीण छाप छत्री, कॉमेटच्या वह्या वगैरे. पण ते सर्वात जास्त रमले ते मोहम्मद अली रोडवरची, रमझानच्या काळात होणारी खाद्यजत्रा कशी असते ते सांगण्यामध्ये. मिपा संस्थापक तात्यांनी देखील अगदी रसिलेपणाने त्या खाद्यजत्रेवर लेख लिहिला आहे. जुन्या वाचकांपैकी कुणाला त्याची लिंक आठवत असेल तर इथे पेस्टवावी. पाकिस्तानचा भारताबरोबर होणारा व्यापार, कलाकारांची आवक जावक यांची सद्यस्थिती काय आहे याची माहिती नाही. जाज्वल्य देशभक्तीमुळे हे सर्व थंडावले असावे एवढीच आमची माफक समज.

In reply to by सर टोबी

मनो 12/02/2024 - 03:11
> पाकिस्तानचा भारताबरोबर होणारा व्यापार, कलाकारांची आवक जावक यांची सद्यस्थिती काय आहे याची माहिती नाही. YouTube वरती पाकिस्तान-संबंधित अनेक विषय पाहायला मिळतात, त्यातले एक-दोन सांगतो. भारतातील खाणे, फिरणे इत्यादी विषयांवर पाकिस्तानी प्रतिक्रिया देणारे अनेक लोक आहेत. यात पाकिस्तानी रुपया भारताच्या ३ पट असल्याने भारतातील किमती त्यांना खूप कमी वाटतात. एकंदर भारतातील गोष्टींची वारेमाप स्तुती केली की भारतीय सबस्क्राईबर ढिगाने मिळतात, याचा फायदा घेणारे पुष्कळ आहेत. दुसरे म्हणजे भारतात जाऊन आलेल्या लोकांच्या मुलाखती घेणारे. यात वैद्यकीय कारणासाठी, धार्मिक यात्रा, नातेवाईक भेट हे अद्यापही चालू असल्याने त्या कारणासाठी आलेल्या लोकांचे अनुभव ऐकायला मिळतात. यात पाकिस्तानातील अल्पसंख्य हिंदुंपैकी काहींचे चॅनल येतात. शेवटचे रेडिओ स्टाईल पॉडकास्ट करणारे पाकिस्तानी विचारवंत. त्यांचे विचार कितीही बरोबर असले तरी प्रत्यक्ष कृती करणारे सरकार गायब असल्याने चर्चेतून निष्पन्न काहीच होत नसते.

In reply to by मनो

कंजूस 12/02/2024 - 05:50
Us dollar च्या संदर्भात पाकिस्तानी रुपया अंदाजे २८० आणि भारतीय ८५ आहे तर पाकिस्तानी रुपया भारताच्या ३ पट असल्याने भारतातील किमती त्यांना खूप कमी वाटतात. समजले नाही.

In reply to by कंजूस

मनो 12/02/2024 - 07:56
व्हिडिओ बनवताना भारतात तेल ३०० रुपये, आपल्याकडे पाकिस्तानात ९०० रुपये अशी हेडलाईन टाकतात. चलनातील फरक आणि कर इत्यादी पाहिला तर ती एकच किंमत असते, पण लोक क्लिक करून पहातात. उदाहरण https://youtu.be/SZiVOcpZghc?si=5riTHO9uyLmu_eCI

In reply to by मनो

कंजूस 12/02/2024 - 09:23
पाकिस्तानी मनुष्य इथे भारतात शंभर रुपयांचा डोसा खाईल तो त्याला त्याच्या चलनात तिनशेला पडलेला असतो ना. बाकी विडिओ वाले काही वेळा आकर्षक टायटल टाकतात हे मान्य.

In reply to by कंजूस

मनो 12/02/2024 - 11:48
त्यांचे चलनही रुपयाच आहे, त्यामुळं ३०० रुपयाची वस्तू भारतात १०० रुपयांना मिळते अशी फसवी रचना असते.

कंजूस 11/02/2024 - 14:40
नवीन विषय घेतला एका तरुण मिपाकराने याचं कौतुक आहे. आणखी चार पाच आहेतच. जरा वर्दळ वाढली तर एक नवीन पिढी इथे लिहू लागेल. एकदाचं पाहून दुसरा सरसावतो.

नठ्यारा 11/02/2024 - 15:58
अवांतर : अमरेंद्र बाहुबली,
विरोध हिंदी ला नाही, तर हिंदी लादण्याला आहे. महाराष्ट्रात मराठीच बोलली पाहीजे हा आमचा आग्रह असतो.
हजार टक्के सहमत. माझ्या मते हिंदी नामे कोणतीही भाषा नाही. 'हिंदी' हे इंग्रजांच्या सोयीसाठी त्यांनी अनेक उत्तरभारतीय भाषांना एकत्रितपणे दिलेलं समूहनाम आहे. खडीबोली, बुंदेलखंडी, चंदेलखंडी, कनौजी, मैथिली, मागधी वगैरे याच खऱ्या भाषा होत. हिंदी हे केवळ समुच्चयनाम आहे. मी तर म्हणतो घाटी बोली च्या धर्तीवर घाटी हिंदी विकसित करावी. ती महाराष्ट्राची हिंदी म्हणून गणली जावी. -नाठाळ नठ्या

In reply to by अमरेंद्र बाहुबली

+२ पण हिंदुं विरूध्द लढायला हिंदु धर्मीयच छातीचा कोट करून पुढे येतात. वर ऊदाहरण आहे. (महत्वाची टीपः आम्ही हिंदु म्हणतो तेव्हा त्यात सनातन वैदिक, बौध्द, जैन , शीख असे भारतीय उपखंडात उगम असलेले सहिष्णु असलेले सर्वच संप्रदाय येतात !)

कंजूस 12/02/2024 - 09:28
अ.बा. तुम्ही तुमची निरीक्षणे पटापट लिहा. बाकी पाकिस्तान आणि फाळणीवर बरीच इंग्रजी पुस्तके आहेत, आणि येत असतात. कोणत्याही देशांत उद्योजकांनी पुढाकार घेतला तरच आर्थिक स्थिती सुधारते, चलन वर चढते. त्या उद्योजकांना पाठिंबा देणे हे देखील त्यांच्या सरकारचे काम आहे.

चांगली चालु आहे मालिका!! रच्याकने-"नव्या पाकीस्तानच्या हातात रोख रक्कम नव्हती" यावरुन पुर्वी कधीतरी वाचलेले "५५ कोटींचे बळी" हे पुस्तक आठवले. नथुराम गोडसेंच्या भावाने लिहिलेले. पुन्हा वाचायला हवे .

तेव्हढा भाषा आणी धर्माचा एजंडा थोडावेळ बाजुला ठेवुन पाकिस्तान विषयावर लिहील्या सारखे आहे. असेच काहीसे वाचक आणी प्रतिसादकांना म्हणणे आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

धन्यवाद. पण मा फक्त भाषांतर करतोय. चांगलं लिहीतात ते प्रविण झा. त्यांची इतरही पुस्तके वाचनिय आहेत.

"कारखान्यांमध्ये पाकिस्तानच्या वाट्याला एक हजार कारखाने आले, परंतु त्यातील अनेकांचे मालक हिंदू किंवा शीख होते." सध्या हे मालक किंवा ह्यांचे वंशज कुठे आहेत?

In reply to by मुक्त विहारि

विवेकपटाईत 11/02/2024 - 09:02
ते सर्व पाकिस्तान सोडून भारतात आले. फरीदाबाद (हरयाणा) ही औद्योगिक वसाहत पंजाब मधून आलेल्या उद्योजकांसाठी बसवली होती.

छान लेखमाला ! वाचतो आहे. अवांतर : तुम्ही हिंदी देखील वाचता ? तुमचा हिंदीभाषिकांवरील दांडपट्टा पाहून तुम्ही असे काही वाचत असाल यावर विश्वास बसत नाहिये :)

In reply to by धर्मराजमुटके

सर विरोध हिंदी ला नाही, तर हिंदी लादण्याला आहे. महाराष्ट्रात मराठीच बोलली पाहीजे हा आमचा आग्रह असतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

महाराष्ट्रात मराठीच बोलली पाहीजे हा आमचा आग्रह असतो.
>>> हे म्हणजे हिंदुस्थानात हिंदुच रहायला पाहिजे असे आग्रह धरण्यासारखे आहे ! भाषा काय अन धर्म काय , दोन्ही लोकांची माथी भडकवण्याचे धंदे. तुम्ही एकाला चांगलं म्हणता अन दुसर्‍याला वाईट ! असो. जय जगत !

In reply to by प्रसाद गोडबोले

काहीही. तसॅ असतं तर अख्खा युरोप आज इंग्रजी बोलत असतात. लोकांना आपली भाषा जपली नसती.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जवळपास अख्खा युरोप ख्रिश्चन आहे ! म्हणजे भाषा वैविध्य जपताना त्यांनी एकाच धर्माचा स्विकार केलेला आहे . हिंदुस्थानात असे काहीसे असयाला हवे आहे का तुम्हाला ?

In reply to by प्रसाद गोडबोले

हे म्हणजे हिंदुस्थानात हिंदुच रहायला पाहिजे असे आग्रह धरण्यासारखे आहे ! भाषा काय अन धर्म काय , दोन्ही लोकांची माथी भडकवण्याचे धंदे. तुम्ही एकाला चांगलं म्हणता अन दुसर्‍याला वाईट ! असो. जय जगत ! हे द्न्यान हिंदी भाषाकांना द्या. महाराष्ट्रात येऊनही हिंदी मे बोलो म्हणून मराठी भाषकांवर दादागीरी करतात. स्थानीर भाषआ शिका नाहीतर आपापल्या राज्यात जाऊन पाणीपुरी विका म्हणावं.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्ही जो तर्क भाषेबाबत लावत आहात तोच तर्क धर्माबाबत लावता येईल की. उदाहरणार्थ : हे द्न्यान अमुक अमुक धर्माच्या लोकांना द्या. हिंदुस्थानात येऊनही त्यांच्याच धर्माच्या आरोळ्या ठोकतात अन हिंदु धर्मीयांवर दादागीरी करतात. स्थानीक धर्म , देव , मंदिरं, उपासना पध्दती स्विकारा नाहीतर आपापल्या वाळवंतात जाऊन काय घिंगाणा घालयचाया आहे तो घाला म्हणावं. आता बोला.

In reply to by प्रसाद गोडबोले

मी उगाच वितंडवाद करत नाहीये . मला इतकेच म्हणायचे आहे के - दोन्ही धर्म आणि भाषा हे दोन्ही अहंकार , अहमन्यता , तात्विक दृष्टीने पाहिले तर समानच आहेत . तुम्ही जर "महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार " असा हट्ट धरत असाल अन अन्य कोणी " हिंदुस्थानात फक्त हिंदुच रहणार" असे म्हणत असेल , तर तुम्हाला त्याला विरोध करायचा नैतिक अधिकार रहात नाही. तात्विकदृष्ट्या तुम्ही समानच आहात. इसिच लिये अब्बी हमने विनोबा भावे का मार्ग अपनाया हय. बोलो - सब भुमी गोपाल की . जय महाराष्ट्र जय हिंद सब छोडो , अब बोलो -

जय जगत.

In reply to by प्रसाद गोडबोले

मी उगाच वितंडवाद करत नाहीये . मला इतकेच म्हणायचे आहे के - दोन्ही धर्म आणि भाषा हे दोन्ही अहंकार , अहमन्यता , तात्विक दृष्टीने पाहिले तर समानच आहेत . तुम्ही जर "महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार " असा हट्ट धरत असाल अन अन्य कोणी " हिंदुस्थानात फक्त हिंदुच रहणार" असे म्हणत असेल , तर तुम्हाला त्याला विरोध करायचा नैतिक अधिकार रहात नाही. तात्विकदृष्ट्या तुम्ही समानच आहात. इसिच लिये अब्बी हमने विनोबा भावे का मार्ग अपनाया हय. बोलो - सब भुमी गोपाल की . जय महाराष्ट्र जय हिंद सब छोडो , अब बोलो -

जय जगत.

In reply to by प्रसाद गोडबोले

तसं असतं तर बंगालात फक्त बंगाली चालनार हे म्हणून बांग्लादेशा वेगळे निघाले नसते. विविधतेत एकता हे भारताचे ब्रिद आहे. प्रत्येक राज्याची एक राज्यभाषा आहे नी त्या त्या राज्यात तीच चालावी. महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी बोलनार नाही युपीची राज्यभाषा हिंदीतच बोलेन असं कुणी म्हणत असेल तर त्याच्या पाठीत रट्टे द्यावेत ना त्याला साथ देणारा कुणी मराठी असेल तर त्याच्याही पाठीत. नी तसे रट्टे मराठी माणूस नी इतर अहिंदी राज्ये देतच असतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मग ह्याच तर्काने - हिंदुस्थान फक्त हिंदुंचाच ! हिंदुस्थानात येऊन हिंदु जीवनपध्धती जगणार नाही वाळवंटातील हिंसक दहशतवादी धर्मच जगेन असं कुणी म्हणत असेल तर त्याच्या पाठीत रट्टे द्यावेत ना त्याला साथ देणारा कुणी हिंदु असेल तर त्याच्याही पाठीत. नी तसे रट्टे हिंदु माणूस नी हिंदुहितवादीसंस्था देतच असतात.

सर टोबी 11/02/2024 - 09:27
ही कंपनी अजूनही भारत आणि पाकिस्तान नागरिकत्व असणाऱ्या उद्योगपतींचा संयुक्त व्यवसाय आहे. रुह अफजा हे त्यांचे सरबत ही बर्याच भारतीय कुटुंबांमध्ये (माझं कुटुंब धरुन) उन्हाळ्यात आवश्यक असणारी गोष्ट आहे. बॉम्बे डाईंगचे नस्ली वाडिया हे मोहम्मद अली जिन्हा यांचे नातू. जिन्हा यांची जिन्हा मॅन्शन आज ही मलबार हिल परिसरात आहे.

In reply to by सर टोबी

जिन्हांची एकूलती एक मूलगी होती. तिने पाकिस्तानात जायला नकार दिला. जिनांची अजूनही शेकडो एकर जमीन पडून आहे जिनांचा वारस पाकीस्तानात नसल्याने.

In reply to by सर टोबी

टर्मीनेटर 11/02/2024 - 11:29
‘ हमदर्द’ आणि ‘रुह अफजा’ वाचल्यावर प्रमुख्याने युनानी औषधांची निर्मीती करणाऱ्या ह्या कंपनीच्या आणखिन एका दर्जेदार उत्पादनाची आणि त्याच्या जाहिरातीची आठवण आली!
ये बेचारा काम के बोझ का मारा… इसे चाहिये हमदर्द का टॅानीक ‘सिंकारा’
😀 मला वाटतं माझी दहावी-बारावी होईपर्यंत सिंकारा आमच्या घरी नियमीत आणले आणि सेवन केले जात होते. आता बाजारात मिळते की नाही बघावे लागेल, रूह अफजा मात्र उन्हाळ्यात अजुनही आणले जाते!

In reply to by सर टोबी

कॉमी 12/02/2024 - 00:08
नेस वाडिया जन संघाचे सर्वात मोठे / सर्वात मोठ्या डोनर पैकी एक होते असे आत्ताच ऐकले एका मुलाखतीत.

सर टोबी 11/02/2024 - 13:43
पाकिस्तान म्हटलं आणि मुस्लिम योगदानाबद्दल आणि पाकिस्तानचं भारताच्या संबंधित महत्त्वाबद्दल बोलायचं नाही असं केलं तर एक मोठा विषय दुर्लक्षित केल्यासारखं होईल. वरुणराज भिडे म्हणून मागच्या पिढीतले, सकाळसाठी वार्तांकन आणि स्तंभलेखन करणारे पत्रकार होते. सहसा पुणेकर मुंबईमध्ये मनापासून रममाण होत नाहीत. पण भिडे याला अपवाद होते. एक सबंध वर्ष त्यांनी मुंबईचं वर्णन करणारी साप्ताहिक लेखमालिका लिहिली. त्यात मुंबईचा अब्दुल रेहमान स्ट्रीट आणि मोहम्मद अली रोड यांच्यावर एक लेख लिहिला होता. मागच्या दोन पिढ्यांपूर्वी घराघरात वापरले जाणारे अहमद मिलचे पोस्टमन ब्रँडचे गोडे तेल, हमदर्दची औषधं (पचनॉल, रुह अफजा, साफी), ईब्राहीमची हरीण छाप छत्री, कॉमेटच्या वह्या वगैरे. पण ते सर्वात जास्त रमले ते मोहम्मद अली रोडवरची, रमझानच्या काळात होणारी खाद्यजत्रा कशी असते ते सांगण्यामध्ये. मिपा संस्थापक तात्यांनी देखील अगदी रसिलेपणाने त्या खाद्यजत्रेवर लेख लिहिला आहे. जुन्या वाचकांपैकी कुणाला त्याची लिंक आठवत असेल तर इथे पेस्टवावी. पाकिस्तानचा भारताबरोबर होणारा व्यापार, कलाकारांची आवक जावक यांची सद्यस्थिती काय आहे याची माहिती नाही. जाज्वल्य देशभक्तीमुळे हे सर्व थंडावले असावे एवढीच आमची माफक समज.

In reply to by सर टोबी

मनो 12/02/2024 - 03:11
> पाकिस्तानचा भारताबरोबर होणारा व्यापार, कलाकारांची आवक जावक यांची सद्यस्थिती काय आहे याची माहिती नाही. YouTube वरती पाकिस्तान-संबंधित अनेक विषय पाहायला मिळतात, त्यातले एक-दोन सांगतो. भारतातील खाणे, फिरणे इत्यादी विषयांवर पाकिस्तानी प्रतिक्रिया देणारे अनेक लोक आहेत. यात पाकिस्तानी रुपया भारताच्या ३ पट असल्याने भारतातील किमती त्यांना खूप कमी वाटतात. एकंदर भारतातील गोष्टींची वारेमाप स्तुती केली की भारतीय सबस्क्राईबर ढिगाने मिळतात, याचा फायदा घेणारे पुष्कळ आहेत. दुसरे म्हणजे भारतात जाऊन आलेल्या लोकांच्या मुलाखती घेणारे. यात वैद्यकीय कारणासाठी, धार्मिक यात्रा, नातेवाईक भेट हे अद्यापही चालू असल्याने त्या कारणासाठी आलेल्या लोकांचे अनुभव ऐकायला मिळतात. यात पाकिस्तानातील अल्पसंख्य हिंदुंपैकी काहींचे चॅनल येतात. शेवटचे रेडिओ स्टाईल पॉडकास्ट करणारे पाकिस्तानी विचारवंत. त्यांचे विचार कितीही बरोबर असले तरी प्रत्यक्ष कृती करणारे सरकार गायब असल्याने चर्चेतून निष्पन्न काहीच होत नसते.

In reply to by मनो

कंजूस 12/02/2024 - 05:50
Us dollar च्या संदर्भात पाकिस्तानी रुपया अंदाजे २८० आणि भारतीय ८५ आहे तर पाकिस्तानी रुपया भारताच्या ३ पट असल्याने भारतातील किमती त्यांना खूप कमी वाटतात. समजले नाही.

In reply to by कंजूस

मनो 12/02/2024 - 07:56
व्हिडिओ बनवताना भारतात तेल ३०० रुपये, आपल्याकडे पाकिस्तानात ९०० रुपये अशी हेडलाईन टाकतात. चलनातील फरक आणि कर इत्यादी पाहिला तर ती एकच किंमत असते, पण लोक क्लिक करून पहातात. उदाहरण https://youtu.be/SZiVOcpZghc?si=5riTHO9uyLmu_eCI

In reply to by मनो

कंजूस 12/02/2024 - 09:23
पाकिस्तानी मनुष्य इथे भारतात शंभर रुपयांचा डोसा खाईल तो त्याला त्याच्या चलनात तिनशेला पडलेला असतो ना. बाकी विडिओ वाले काही वेळा आकर्षक टायटल टाकतात हे मान्य.

In reply to by कंजूस

मनो 12/02/2024 - 11:48
त्यांचे चलनही रुपयाच आहे, त्यामुळं ३०० रुपयाची वस्तू भारतात १०० रुपयांना मिळते अशी फसवी रचना असते.

कंजूस 11/02/2024 - 14:40
नवीन विषय घेतला एका तरुण मिपाकराने याचं कौतुक आहे. आणखी चार पाच आहेतच. जरा वर्दळ वाढली तर एक नवीन पिढी इथे लिहू लागेल. एकदाचं पाहून दुसरा सरसावतो.

नठ्यारा 11/02/2024 - 15:58
अवांतर : अमरेंद्र बाहुबली,
विरोध हिंदी ला नाही, तर हिंदी लादण्याला आहे. महाराष्ट्रात मराठीच बोलली पाहीजे हा आमचा आग्रह असतो.
हजार टक्के सहमत. माझ्या मते हिंदी नामे कोणतीही भाषा नाही. 'हिंदी' हे इंग्रजांच्या सोयीसाठी त्यांनी अनेक उत्तरभारतीय भाषांना एकत्रितपणे दिलेलं समूहनाम आहे. खडीबोली, बुंदेलखंडी, चंदेलखंडी, कनौजी, मैथिली, मागधी वगैरे याच खऱ्या भाषा होत. हिंदी हे केवळ समुच्चयनाम आहे. मी तर म्हणतो घाटी बोली च्या धर्तीवर घाटी हिंदी विकसित करावी. ती महाराष्ट्राची हिंदी म्हणून गणली जावी. -नाठाळ नठ्या

In reply to by अमरेंद्र बाहुबली

+२ पण हिंदुं विरूध्द लढायला हिंदु धर्मीयच छातीचा कोट करून पुढे येतात. वर ऊदाहरण आहे. (महत्वाची टीपः आम्ही हिंदु म्हणतो तेव्हा त्यात सनातन वैदिक, बौध्द, जैन , शीख असे भारतीय उपखंडात उगम असलेले सहिष्णु असलेले सर्वच संप्रदाय येतात !)

कंजूस 12/02/2024 - 09:28
अ.बा. तुम्ही तुमची निरीक्षणे पटापट लिहा. बाकी पाकिस्तान आणि फाळणीवर बरीच इंग्रजी पुस्तके आहेत, आणि येत असतात. कोणत्याही देशांत उद्योजकांनी पुढाकार घेतला तरच आर्थिक स्थिती सुधारते, चलन वर चढते. त्या उद्योजकांना पाठिंबा देणे हे देखील त्यांच्या सरकारचे काम आहे.

चांगली चालु आहे मालिका!! रच्याकने-"नव्या पाकीस्तानच्या हातात रोख रक्कम नव्हती" यावरुन पुर्वी कधीतरी वाचलेले "५५ कोटींचे बळी" हे पुस्तक आठवले. नथुराम गोडसेंच्या भावाने लिहिलेले. पुन्हा वाचायला हवे .

तेव्हढा भाषा आणी धर्माचा एजंडा थोडावेळ बाजुला ठेवुन पाकिस्तान विषयावर लिहील्या सारखे आहे. असेच काहीसे वाचक आणी प्रतिसादकांना म्हणणे आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

धन्यवाद. पण मा फक्त भाषांतर करतोय. चांगलं लिहीतात ते प्रविण झा. त्यांची इतरही पुस्तके वाचनिय आहेत.
पाकिस्तान हा ब्रिटिश भारताचा एक छोटासा भाग होता. डिस्कनेक्ट होताच गाडी पुढे सरकू लागेल, अशी स्वतःची यंत्रणा नव्हती. तिथली अर्थव्यवस्था हिंदूच्या हाती होती जे फाळणीनंतर भारतात आले होते. रावळपिंडी नक्कीच मोठी छावणी होती, पण संपूर्ण सैन्य मुस्लिम सैन्य नव्हते. प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या घेतली तर सुमारे बाराशे अधिकाऱ्यांपैकी शंभर अधिकारी मुस्लिम होते, त्यापैकी वीस जणांनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला.

पाकिस्तान-२

अमरेंद्र बाहुबली ·

टर्मीनेटर 11/02/2024 - 10:46
मस्त चालू आहे मालिका, बऱ्याच नवीन गोष्टी समजत आहेत 👍 अवांतर :
“हिटलरची नवी उंची गाठत असताना 1930 पासून 'टू नेशन थिअरी' उघडपणे समोर येऊ लागली.जगभर ‘पितृभूमी’ (फादरलॅंड) आणि ‘शुद्ध वंश’ असे शब्द जिभेवर येऊ लागले. 'पाकिस्तान' या शब्दाचे निर्माते चौधरी रहमत अली यांच्यावर नाझीवादाचा इतका प्रभाव होता की त्यांनी हिटलरची अनेक वाक्ये तोंडपाठ केली होती."
त्याकाळी नाझीवादाचा प्रभाव युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडात व्यापक प्रमाणात पडलेला इतिहासात पहायला मिळतो. जगभरातल्या इस्लामी दहशतवादी संघटनाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध जोडला जाणारी, एकप्रकारे त्यांची `मातृसंघटना´ म्हंटली जाणाऱ्या 1928 साली इजिप्तमध्ये स्थापन झालेल्या `मुस्लिम ब्रदरहूड´ ह्या संघटनेचे अनेक संस्थापक आणि सदस्यही नाझीवादाने भारावलेले होते. ओसामा बिन लादेनला 'अल कायदा´ स्थापन करण्याची प्रेरणा देखील `मुस्लिम ब्रदरहूड´ ह्या संघटनेचे नाझीवादाचा आणि हिटलरच्या ‘शुद्ध वंश’ विषयक विचारांचा पगडा असलेला इस्लामी विचारवंत, कवी, लेखक ‘सैद कुतब' ह्या सदस्याची पुस्तके आणि त्याच्या विचारांतून मिळाली होती.

In reply to by टर्मीनेटर

नठ्यारा 13/02/2024 - 02:42
टर्मीनेटर, तुमच्याशी एकदम सहमत आहे. मुस्लीम ब्रदरहूडचा इस्लामशी कसलाही संबंध नाही. तो नाझीवाद वा वंशवाद याच्याशी जास्त संबंध आहे. मुस्लिमांना छूत्या बनवण्यासाठी मुस्लीम ब्रदरहूड स्थापन केली आहे. मुस्लीम ब्रदरहूडने इराणच्या इस्लामिक क्रांतीस मदत केली. ही क्रांती सोव्हियेत प्ररूपावर आधारित आहे. भारतात मुस्लीम व कम्युनिस्ट संघटना एकमेकांचे स्नेही का आहेत हे कळून येतं. -नाठाळ नठ्या

पण जरा मोठे भाग लिहिता येतील का? वाचायला सुरुवात करुन रंगात येतानाच लेख संपतोय असे वाटते. शिवाय जमल्यास या नेत्यांची (उदा. लियाकत खान) चित्रेही डकवता येतील. ती पब्लिकली उपलब्ध असतीलच. त्यामुळे कुठुनही सरळ लिंक कॉपी करुन ईथे देता येईल. शिवाय संदर्भासाठी नकाशे (तेही पब्लिकली उपलब्ध असतील कदाचित) देता आले तर पहा असे सुचवतो. आणि खाली बसतो.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पण जरा मोठे भाग लिहिता येतील का? ह्यात समस्या अशी आहे की प्रत्येक भाग हा काहीतरी वेगळी माहीती देतो, दोन भाग एकत्र जोडले तर एकमेकांचा ताळमेळ बसत नाही. (जसं मद्रासकथेत झालं) त्यामुळे पब्लिकला नेमकं काय चाललंय ते कळत नाही. शिवाय जमल्यास या नेत्यांची (उदा. लियाकत खान) चित्रेही डकवता येतील. ती पब्लिकली उपलब्ध असतीलच. त्यामुळे कुठुनही सरळ लिंक कॉपी करुन ईथे देता येईल. शिवाय संदर्भासाठी नकाशे (तेही पब्लिकली उपलब्ध असतील कदाचित) देता आले तर पहा असे सुचवतो. आणि खाली बसतो. हो. हे नक्की करतो. पुढील भागांत चित्रे/नकाशे/फोटो वगैरे टाकत जातो. प्रतिक्रीयेबद्दल आभार.

टर्मीनेटर 11/02/2024 - 10:46
मस्त चालू आहे मालिका, बऱ्याच नवीन गोष्टी समजत आहेत 👍 अवांतर :
“हिटलरची नवी उंची गाठत असताना 1930 पासून 'टू नेशन थिअरी' उघडपणे समोर येऊ लागली.जगभर ‘पितृभूमी’ (फादरलॅंड) आणि ‘शुद्ध वंश’ असे शब्द जिभेवर येऊ लागले. 'पाकिस्तान' या शब्दाचे निर्माते चौधरी रहमत अली यांच्यावर नाझीवादाचा इतका प्रभाव होता की त्यांनी हिटलरची अनेक वाक्ये तोंडपाठ केली होती."
त्याकाळी नाझीवादाचा प्रभाव युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडात व्यापक प्रमाणात पडलेला इतिहासात पहायला मिळतो. जगभरातल्या इस्लामी दहशतवादी संघटनाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध जोडला जाणारी, एकप्रकारे त्यांची `मातृसंघटना´ म्हंटली जाणाऱ्या 1928 साली इजिप्तमध्ये स्थापन झालेल्या `मुस्लिम ब्रदरहूड´ ह्या संघटनेचे अनेक संस्थापक आणि सदस्यही नाझीवादाने भारावलेले होते. ओसामा बिन लादेनला 'अल कायदा´ स्थापन करण्याची प्रेरणा देखील `मुस्लिम ब्रदरहूड´ ह्या संघटनेचे नाझीवादाचा आणि हिटलरच्या ‘शुद्ध वंश’ विषयक विचारांचा पगडा असलेला इस्लामी विचारवंत, कवी, लेखक ‘सैद कुतब' ह्या सदस्याची पुस्तके आणि त्याच्या विचारांतून मिळाली होती.

In reply to by टर्मीनेटर

नठ्यारा 13/02/2024 - 02:42
टर्मीनेटर, तुमच्याशी एकदम सहमत आहे. मुस्लीम ब्रदरहूडचा इस्लामशी कसलाही संबंध नाही. तो नाझीवाद वा वंशवाद याच्याशी जास्त संबंध आहे. मुस्लिमांना छूत्या बनवण्यासाठी मुस्लीम ब्रदरहूड स्थापन केली आहे. मुस्लीम ब्रदरहूडने इराणच्या इस्लामिक क्रांतीस मदत केली. ही क्रांती सोव्हियेत प्ररूपावर आधारित आहे. भारतात मुस्लीम व कम्युनिस्ट संघटना एकमेकांचे स्नेही का आहेत हे कळून येतं. -नाठाळ नठ्या

पण जरा मोठे भाग लिहिता येतील का? वाचायला सुरुवात करुन रंगात येतानाच लेख संपतोय असे वाटते. शिवाय जमल्यास या नेत्यांची (उदा. लियाकत खान) चित्रेही डकवता येतील. ती पब्लिकली उपलब्ध असतीलच. त्यामुळे कुठुनही सरळ लिंक कॉपी करुन ईथे देता येईल. शिवाय संदर्भासाठी नकाशे (तेही पब्लिकली उपलब्ध असतील कदाचित) देता आले तर पहा असे सुचवतो. आणि खाली बसतो.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पण जरा मोठे भाग लिहिता येतील का? ह्यात समस्या अशी आहे की प्रत्येक भाग हा काहीतरी वेगळी माहीती देतो, दोन भाग एकत्र जोडले तर एकमेकांचा ताळमेळ बसत नाही. (जसं मद्रासकथेत झालं) त्यामुळे पब्लिकला नेमकं काय चाललंय ते कळत नाही. शिवाय जमल्यास या नेत्यांची (उदा. लियाकत खान) चित्रेही डकवता येतील. ती पब्लिकली उपलब्ध असतीलच. त्यामुळे कुठुनही सरळ लिंक कॉपी करुन ईथे देता येईल. शिवाय संदर्भासाठी नकाशे (तेही पब्लिकली उपलब्ध असतील कदाचित) देता आले तर पहा असे सुचवतो. आणि खाली बसतो. हो. हे नक्की करतो. पुढील भागांत चित्रे/नकाशे/फोटो वगैरे टाकत जातो. प्रतिक्रीयेबद्दल आभार.
. शालेय इतिहासात कोणती घटना घडली, केव्हा आणि कुठे घडली हे शिकवले जाते. पण, एखादी विशिष्ट घटना का घडली, कुठे चूक झाली, हे कमी शिकवलं जातं? हे विधान ॲडॉल्फ हिटलरने लिहिलेल्या 'माईनकाम्फ' मधील आहे, पण ते अर्थपूर्ण आहे. मी हिटलरला पाकिस्तानच्या इतिहासात असाच आणत नाहीये. तर त्याला मुख्य पात्रांत स्थान देतोय. शेवटी, 1947 च्या दोन दशकांपूर्वीच पाकिस्तानची मागणी का उद्भवली? वेगळा मुस्लिम देश यापूर्वीही निर्माण होऊ शकला असता.

‘‘कोन्डोसे - Marquis de Condorcet. (17 September 1743 – 29 March 1794)

जयंत कुलकर्णी ·

प्रचेतस 11/02/2024 - 07:37
फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल नवनवीन गोष्टी कायम तुमच्या लेखनामुळे समजतात. राज्यक्रांतीनंतर फ्रान्समध्ये स्त्रियांना त्यांचे हक्क मिळाले का की त्यानंतरही त्या वंचितच राहिल्या?

प्रचेतस 11/02/2024 - 07:37
फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल नवनवीन गोष्टी कायम तुमच्या लेखनामुळे समजतात. राज्यक्रांतीनंतर फ्रान्समध्ये स्त्रियांना त्यांचे हक्क मिळाले का की त्यानंतरही त्या वंचितच राहिल्या?
नमस्कार! फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये अनेक थोर विचारवंत होवून गेले जे मरेपर्यंत आपल्या तत्त्वांना चिकटून राहिले. या राज्यक्रांतीने अनेक नवनवीन विचारांना जन्माला घातले. मुख्य म्हणजे राज्यघटना हा प्रकार जन्माला घातला. हे सगळे असले तरीही ही राज्यक्रांती फ्रान्ससाठी फसलीच म्हणायची... का? ती चर्चा पुस्तकात मनोगतात करण्याचा विचार आहे. राजेशाही नष्ट केली आणि कॅथोलिकांचा प्रभाव कमी केला. फ्रेंच राज्यक्रांतीत जी काही प्रमूख मंडळी होती त्यात एक होता ‘‘कोन्डोसे - Marquis de Condorcet. (17 September 1743 – 29 March 1794) त्याने नुसता राजकारणात भाग घेतला नाही तर तो एक अत्यंत बुद्धिमान गणिती होता.

पाकिस्तान - १

अमरेंद्र बाहुबली ·

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 07/02/2024 - 10:06
जाहीर आहे, रहमत अलीचं संपुर्ण बाडा बिस्तर हिसकावून घेण्यात आले. "जाहीर आहे" हे हिंदीतील "जाहीर है" चे शब्दशः भाषांतर आहे पण ते खटकते या ऐवजी "साहजिकच" हा प्रयोग उचित ठरेल. बाकी लेख उत्तम

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 07/02/2024 - 10:06
जाहीर आहे, रहमत अलीचं संपुर्ण बाडा बिस्तर हिसकावून घेण्यात आले. "जाहीर आहे" हे हिंदीतील "जाहीर है" चे शब्दशः भाषांतर आहे पण ते खटकते या ऐवजी "साहजिकच" हा प्रयोग उचित ठरेल. बाकी लेख उत्तम
दरबार-ए-वतन में जब इक दिन सब जाने वाले जाएँगे कुछ अपनी सज़ा को पहुँचेंगे, कुछ अपनी जज़ा ले जाएँगे -फ़ैज अहमद फ़ैज 16 ऑक्टोबर 1951. कंपनी बाग, रावळपिंडी. त्या दिवशी, लियाकात अली खान एक लाखाच्या जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी मंचावर जात असताना आपल्या समोर संपूर्ण देश जमलेला पाहत होते. जे स्वप्न त्यांनी, मोहम्मद अली जिना, सुहरावर्दी, अल्लामा इक्बाल आणि इतर अनेकांनी एकत्र पाहिले होते. ब्रिटिश भारतातील मुस्लिमांसाठी एक पाकिस्तान. पण पाकिस्तान हा शब्द कसा अस्तित्वात आला? हजारो वर्षांपासून मुस्लिम भारतात राहत होते, पण त्यांच्या जिभेवर हा शब्द कधी आला नव्हता.

रुपकुंड : शेकडो प्राचीन सांगाड्याने भरलेला विलक्षण तलाव

chittmanthan.OOO ·

कपिलमुनी 29/01/2024 - 21:25
तो एखाद्याच्या मणक्याला थरथर कापेल अशा दृश्यावर अडखळला - सरोवराचे स्वच्छ पाणी, सामान्यत: वर्षभर गोठलेले, एक सांगाडा संग्रह प्रकट केला, त्यांची हाडे किनाऱ्याभोवती आणि अगदी खाली विखुरलेली. वितळणारा बर्फ. दुसऱ्या महायुद्धात मृत्युमुखी पडलेल्या जपानी सैनिकांचे हे अवशेष असल्याचा प्राथमिक अंदाज होता. तथापि, पुढील तपासात एक खूप जुनी आणि अधिक आकर्षक कथा उघड झाली.

In reply to by कपिलमुनी

वामन देशमुख 30/01/2024 - 07:56
चौर्य की ए आय भाषांतर ??
हं... वाटतंय असं. --- बाकी, धाग्यातील विषयाबद्धल माहिती नव्हती. ऐकावे ते नवलच! धन्स्.

कपिलमुनी 29/01/2024 - 21:25
तो एखाद्याच्या मणक्याला थरथर कापेल अशा दृश्यावर अडखळला - सरोवराचे स्वच्छ पाणी, सामान्यत: वर्षभर गोठलेले, एक सांगाडा संग्रह प्रकट केला, त्यांची हाडे किनाऱ्याभोवती आणि अगदी खाली विखुरलेली. वितळणारा बर्फ. दुसऱ्या महायुद्धात मृत्युमुखी पडलेल्या जपानी सैनिकांचे हे अवशेष असल्याचा प्राथमिक अंदाज होता. तथापि, पुढील तपासात एक खूप जुनी आणि अधिक आकर्षक कथा उघड झाली.

In reply to by कपिलमुनी

वामन देशमुख 30/01/2024 - 07:56
चौर्य की ए आय भाषांतर ??
हं... वाटतंय असं. --- बाकी, धाग्यातील विषयाबद्धल माहिती नव्हती. ऐकावे ते नवलच! धन्स्.
भव्य हिमालयातील उंच, बर्फाच्छादित शिखरे आणि चित्तथरारक खोऱ्यांमध्ये वसलेले, एक थंडगार रहस्य असलेले सरोवर आहे: रूपकुंड, ज्याला स्केलेटन लेक देखील म्हटले जाते. 16,500 फूट उंचीवर असलेल्या या पाण्याच्या शरीरात एक भयंकर रहस्य आहे - त्याचे किनारे शेकडो प्राचीन सांगाड्यांनी भरलेले आहेत, त्यांचे मूळ एका वेधक गूढतेने झाकलेले आहे ज्याने इतिहासकार आणि शास्त्रज्ञांना अनेक दशकांपासून चकित केले आहे. सांगाड्याचा शोध हा भीषण शोध 1942 मध्ये हरि किशन मधवाल नावाच्या वन रेंजरने लावला होता.