वा! सुंदर कविता...!
आपण मात्र नंतर देताना ढेकर,
चिंचा-बोरंवाल्या त्या भैयाला आठवायचं असतं.
चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून,
आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं.
वरील ओळी खासच! :)
तात्या.
शाळेतल्या रिकाम्या खिशांची जागा,
पॉकेटमनीनं घेतलेली कळलीच नाही,
बर्थ-डे पार्टीज, रोझ डे, फ़्रेंडशिप डे ची माया,
कबड्डी, खो-खो तेथे रुळलीच नाहीत.
कॉलेजच्या कँटीनचं पेप्सी नि कोक,
मित्रमैत्रिणींसोबतच घशाखाली ढकलायचं असतं,
आपण मात्र नंतर देताना ढेकर,
चिंचा-बोरंवाल्या त्या भैयाला आठवायचं असतं
मस्तच
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
ओळीगणिक बालपण नजरेत उभं राहतं. थोडयाफार फरकाने प्रत्येकजण अशा अनुभवांमधून गेलेला असतो.
असं काही मनाचा वेध घेणारं वाचलं की जगजीतजींच्या कातर स्वरातील "वोह कागज की कश्ती, वोह बारीश का पानी" कानात गुंजू लागतं...
- फटू
बालिशपणा आता पुरे झाला एव्हढा", म्हणणारे बाबा,
षष्ट्यब्दीपूर्तीशी आलेले कळलंच नाही,
खरय :(
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
वा!
आवडली
छान / मुक्तछंद
शाळेतल्या
छान!
मस्त कविता!
सह्ही ....
मस्त आहे रे कविता
सुरेख कविता !!!
बालिशपणा