मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिकन सुवालाकी

सानिकास्वप्निल ·

आयुर्हित Mon, 06/30/2014 - 22:41
सुभान अल्लाह! मी विचार करत होतो कि पवित्र रमझान साठी काय करावे, तेव्ह्ढ्यात आपली हि ग्रिक पाक्रु डोळ्यासमोर आली. जुग जुग जियो!

प्रभाकर पेठकर Tue, 07/01/2014 - 02:54
व्वा! आधी अधाशा सारखं शेवटचं छायाचित्रं पाहिलं... खल्लास. मस्त पदार्थ. आता सावकाशीने पाककृती पाहीन आणि जमल्यास करेनही.

पैसा Tue, 07/01/2014 - 09:27
दुष्ट, दुष्ट, दुष्ट. "शाखाहारी" लोकांनी काय घालायचं ते पण सांग. आणि अंडे घालून वगैरे नेहमीचंच..

Mrunalini Tue, 07/01/2014 - 11:45
यम्म्म्म्म्म्म्म... खुप म्स्त दिसतय सुवलाकी. ग्रीस मधे ह्यात ते लोक आपले नेहमीचे बटट्याचे फिंगर चिप्स सुद्धा add करतात. तसेच चिकन सारखाच मटण सुवलाकी पण खाल्ला होता मी. मस्त लागतो एकदम.

पिलीयन रायडर Tue, 07/01/2014 - 12:52
आता चिकनचा अन आपला काही संबंध आहे का? पण सानिकानी काही टाकलं की फोटो साठी चक्कर मारयची.. मग तिच्या नवर्‍याचा प्रचंड हेवा..असुया वगैरे करायचं.. तोवर भुक खवळते.. मग जाउन काही तरी पोटात ढकलायचं.. भोग..भोग असणार मागल्या जन्मीचे...

समीरसूर Tue, 07/01/2014 - 15:59
वर्णन, फोटो, आणि पाककृती लाजवाब! शेवटच्या फोटोमधला रोल क्रूर आहे. नुसता फोटोमध्येच राहतो; बाहेर येत नाही. खिजवतो. ही क्रौर्याची परिसीमा आहे. बाकी तुमच्या पेशंसला सलाम! तो ब्रेड तुम्ही घरी बनवलात हे विशेष. आजकाल शक्य तितकं रेडीमेड आणलं जातं घराघरात. पाणीपुरीची पुरी आयती, गुलाबजाम, ढोकळा, जिलेबीचे मिक्स आयते, डोसा, इडलीचं पीठ आयतं, पिझ्झ्याचा बेस आयता...चटण्या, लोणची, पापड, कुरडया हे पण आयतं, चिरलेल्या भाज्या आयत्या, एवढंच कशाला, बाकीचं खाणं म्हणजे चिप्स, ब्रेड, समोसे, बटाटेवडे, पॅटीस, बर्गर, रोल्स हे ही सगळं आयतंच. या पार्श्वभूमीवर तुमचा हा उत्साह अतुलनीयच म्हणायला हवा. पाककृतीसोबतच हा उत्साहदेखील थोडा देता आला मला तर बघा जरा. ;-)

ब़जरबट्टू Wed, 07/02/2014 - 08:30
मस्त पाकृ व सादरीकरण.. खरं सांगतो सानिकाताई, केवळ हाटेलात भेटणारे कुणीतरी हे घरी करून बघितलेय दिसल्यावर पाकृ करायचा जोश येतो.. पुढील पाकृ येऊ द्या... ढेबु (बजरु)

एस Wed, 07/02/2014 - 11:27
चिकन सुवालाकी बघून घसा सुकलाकी. कुठे गेले ते सोत्रि? एक काकट्याल येऊ द्या आता.

In reply to by कवितानागेश

प्यारे१ Sun, 07/06/2014 - 14:29
काय आपण इंग्रजी सुलभतेनं बोलू शकता? म्हणा! A my. A my, they my. A my they they my. (सौजन्यः 'नसतीउठाठेव अर्थात व्हॉट्सॅप्प)

In reply to by कवितानागेश

व्हेज व्हर्जन काय देऊ आणखीन , ग्रील्ड व्हेजीटेबल्सचा (वांगी, झुक्किनी, शिमला मिरची) वापर करता येईल, ग्रील्ड पनीर, मश्रुम ही वापरता येतील.

आयुर्हित Mon, 06/30/2014 - 22:41
सुभान अल्लाह! मी विचार करत होतो कि पवित्र रमझान साठी काय करावे, तेव्ह्ढ्यात आपली हि ग्रिक पाक्रु डोळ्यासमोर आली. जुग जुग जियो!

प्रभाकर पेठकर Tue, 07/01/2014 - 02:54
व्वा! आधी अधाशा सारखं शेवटचं छायाचित्रं पाहिलं... खल्लास. मस्त पदार्थ. आता सावकाशीने पाककृती पाहीन आणि जमल्यास करेनही.

पैसा Tue, 07/01/2014 - 09:27
दुष्ट, दुष्ट, दुष्ट. "शाखाहारी" लोकांनी काय घालायचं ते पण सांग. आणि अंडे घालून वगैरे नेहमीचंच..

Mrunalini Tue, 07/01/2014 - 11:45
यम्म्म्म्म्म्म्म... खुप म्स्त दिसतय सुवलाकी. ग्रीस मधे ह्यात ते लोक आपले नेहमीचे बटट्याचे फिंगर चिप्स सुद्धा add करतात. तसेच चिकन सारखाच मटण सुवलाकी पण खाल्ला होता मी. मस्त लागतो एकदम.

पिलीयन रायडर Tue, 07/01/2014 - 12:52
आता चिकनचा अन आपला काही संबंध आहे का? पण सानिकानी काही टाकलं की फोटो साठी चक्कर मारयची.. मग तिच्या नवर्‍याचा प्रचंड हेवा..असुया वगैरे करायचं.. तोवर भुक खवळते.. मग जाउन काही तरी पोटात ढकलायचं.. भोग..भोग असणार मागल्या जन्मीचे...

समीरसूर Tue, 07/01/2014 - 15:59
वर्णन, फोटो, आणि पाककृती लाजवाब! शेवटच्या फोटोमधला रोल क्रूर आहे. नुसता फोटोमध्येच राहतो; बाहेर येत नाही. खिजवतो. ही क्रौर्याची परिसीमा आहे. बाकी तुमच्या पेशंसला सलाम! तो ब्रेड तुम्ही घरी बनवलात हे विशेष. आजकाल शक्य तितकं रेडीमेड आणलं जातं घराघरात. पाणीपुरीची पुरी आयती, गुलाबजाम, ढोकळा, जिलेबीचे मिक्स आयते, डोसा, इडलीचं पीठ आयतं, पिझ्झ्याचा बेस आयता...चटण्या, लोणची, पापड, कुरडया हे पण आयतं, चिरलेल्या भाज्या आयत्या, एवढंच कशाला, बाकीचं खाणं म्हणजे चिप्स, ब्रेड, समोसे, बटाटेवडे, पॅटीस, बर्गर, रोल्स हे ही सगळं आयतंच. या पार्श्वभूमीवर तुमचा हा उत्साह अतुलनीयच म्हणायला हवा. पाककृतीसोबतच हा उत्साहदेखील थोडा देता आला मला तर बघा जरा. ;-)

ब़जरबट्टू Wed, 07/02/2014 - 08:30
मस्त पाकृ व सादरीकरण.. खरं सांगतो सानिकाताई, केवळ हाटेलात भेटणारे कुणीतरी हे घरी करून बघितलेय दिसल्यावर पाकृ करायचा जोश येतो.. पुढील पाकृ येऊ द्या... ढेबु (बजरु)

एस Wed, 07/02/2014 - 11:27
चिकन सुवालाकी बघून घसा सुकलाकी. कुठे गेले ते सोत्रि? एक काकट्याल येऊ द्या आता.

In reply to by कवितानागेश

प्यारे१ Sun, 07/06/2014 - 14:29
काय आपण इंग्रजी सुलभतेनं बोलू शकता? म्हणा! A my. A my, they my. A my they they my. (सौजन्यः 'नसतीउठाठेव अर्थात व्हॉट्सॅप्प)

In reply to by कवितानागेश

व्हेज व्हर्जन काय देऊ आणखीन , ग्रील्ड व्हेजीटेबल्सचा (वांगी, झुक्किनी, शिमला मिरची) वापर करता येईल, ग्रील्ड पनीर, मश्रुम ही वापरता येतील.
सध्या ग्रीसवारी करुन आल्यामुळे आणि तिकडचे खाद्य पदार्थ आवडल्यामुळे ते घरी बनवून बघीतल्याशिवाय राहवेना ;) ग्रीक चिकन सुवालाकी म्हणजे ग्रीक पिटा ब्रेडमध्ये स्क्युअरवर ग्रील केलेले मीट / मांसाचे तुकडे, सॅलॅड्स, सॉस घालून रोल सर्व्ह करतात. ग्रीक पिटा ब्रेड अतिशय छान, मऊ असतो. त्याचा वापर सुवालाकी, यीरोस, फलाफल मध्ये करतात. हुम्मुस, त्झात्झिकी बरोबर ही खाल्ला जातो.

शॉपिंग

वाचनपिपासु ·

In reply to by वाचनपिपासु

पैसा Mon, 06/30/2014 - 19:24
तुम्ही हे सगळं टाईप केलंय ते मुद्दाम केलंय का चुकून तसं झालंय? म्हणजे तुमची एखादी वेगळ्या ठिकाणची बोली असेल तर आम्हाला कळू दे ना!

In reply to by केदार-मिसळपाव

बॅटमॅन Fri, 07/04/2014 - 12:50
ही बोली पेसल आहे.
मॉर्टर आणि पेसल आठवले. वाचणार्‍याच्या डोक्षात पेसल मारमारून त्याला भंजाळवणारी ही 'पेसल' बोलीच असावी इतके मात्र "निछ्छित" !!

किसन शिंदे Mon, 06/30/2014 - 19:23
बायकोच्या सांगण्यानूसार तुम्ही शाॅपिंग तर केलं, पण मग तिच्या सहमतीशिवाय/'ऐक्नोलोज्मेन्त' न घेताच अगदी 'ओवर कॉन्फिडेन्सने' हा लेख टाकलेला दिसतो आणि म्हणूनच तुमचा पार बाजार उठलाय इथे. पुढच्या वेळी टाकताना बायकोकडून शुद्धलेखन तपासून घ्या आणि मग टाका. हाकानाका!

चित्रगुप्त Mon, 06/30/2014 - 21:14
आमहल्ला तर आवद्लि बुवा तुम्चि बहाशा. अगडि अस्याच बहाशेत लिलिहित राहा. वाचल्या वाचल्ल्या जर अरथ कलला तर त्यत काय मन्ज्या ?? जरा दोक वाप्राव लगल तर मज्या.

मराठे Mon, 06/30/2014 - 23:26
गोष्ट छान झाली आहे पण शुद्धलेखनामुळे फारशी वाचवत नाही. उदा. "जरा सेंटी मारली , तो बिचारा वितलळा" ह्यात "वितलळा" हा शब्द बघा, तुम्हाला ल आणि ळ दोन्ही अक्षरं लिहीता येतात असं दिसतं. पुढच्या वेळेला दोन तीन रिविजन झाल्याशिवाय पोस्ट करू नका.

विजुभाऊ Tue, 07/01/2014 - 09:01
आणैचा ,
हे वाचून " इकडून आणणे झाले का" असा प्रश्न ऐकू आला.
दुकानाच्या बाहेर पौल टाकल ना टाकला
तोच मोबाइल वाजला फोन पीक केला
,
तिकडून प्रश्न -- आत्ता कुठाई ?
वाक्या वाक्याला विकेट जातेय आमची.
हा प्रश्ना मणजे असा वाटला "अभिमन्यू चक्रउूह मे फास गया है तू" , सांगितला असता की दुकानाच्या बाहेर आहे , मणजे अजुन 5-7 नवीन आइटम्स च्या चक्रवीहुआत अडक्लो असतो .
हे मुद्दाम लिहीलय का माहीत नाही मात्र "मोकलाया दाही दिश्या" ला हे गद्य उत्तर आहे. झक्कास.

In reply to by विजुभाऊ

एस Wed, 07/02/2014 - 14:47
"मोकलाया दाही दिश्या" प्रमाणेच ह्याही लेखाला मिपावरील अजरामर लेख म्हणून वर्षानुवर्षे प्रसिद्धी मिळत राहो हीच समस्त सतीशगन्धर्वपिपासूंच्या चरणी प्रार्थना.

दिपक.कुवेत Tue, 07/01/2014 - 12:44
फक्कड जमलयं. असेच लिहिते रहा...आणि माझ्या मराठिच्या शब्दकोशात नवनविन शब्दांची भर घालत चला. ऑल दि बेस्ट!!! तर ह्या लेखामधुन शीकलेलॉ सॉरी सॉरी ते आपलं शीकलेले शब्दः "अलॉखे ,पिलॉख, मणजे, आणैचे, फ़ाइदे, खेलाईची गरझ....." छे बुवा दमलो लिहुन पण शब्द काई संपत नाईत

प्रसाद१९७१ Tue, 07/01/2014 - 19:04
भजीवाला कांद्याची पात का विकर होता ते कळले नाही. पण मिपावर च्या भाषापंडीतांना बोली भाषेचे कौतुकच नाही. सदाशिवपेठी मराठीच तेव्हडी बरोबर वाटते. :-)

In reply to by प्रसाद१९७१

बॅटमॅन Tue, 07/01/2014 - 19:06
भजीवाला कांद्याची पात का विक होता ते कळले नाही. पण मिपावर च्या भाषापंडीतांना बोली भाषेचे कौतुकच नाही. सदाशिवपेठी मराठीच तेव्हडी बरोबर वाटते. :)

In reply to by प्रसाद१९७१

सूड Tue, 07/01/2014 - 19:25
असो. पण तुमच्या या प्रतिसादामुळे मिपावर भाषापंडित आहेत आणि त्यांना सदाशिवपेठी मराठीच आवडते हे नव्याने कळलं.

चित्रगुप्त Fri, 07/04/2014 - 07:13
य लेखतील अमालाभा व्लेली कही साउन्दर्य स्थ स्ठले: ताणून द्याईचा प्लान होता...समान आणैईचा होता... अलॉखे ,पिलॉखे घेत ... 2 फ़ाइदे .... खेळ खेलाईची गरझ नाही ...उद्या जौन तुमच्या वर आरोप...समान आले अशी साही न शिक्का पण घ्यैला हरकत नई ऐक्नोलोज्मेन्त म्हणून ... त्या पासून सवरक्षण ... मोठ्या फुल्ल स्केप वाहीच्या कागदावर ... निघालो,किव्हा घरातून धकल्ल्या गेलो ... घरतून निघाल्याच्या 5 मिंटा पासून तुमचा ... एक गोष्टा आणैची होती ... ब्लूटूथ फार उपुओगला पडतो ...मला एक काळात नई ...अस वातट ... ... दुकानाच्या बाहेर पौल टाकल ना टाकला तोच... फोन पीक केला... आत्ता कुठाई ? ... अजुन काही आणैईचा होता का ? ... फ्रेश पातीचा कान्दआ ... भजिवाल्याने ... कै झला ? ...माझी व्ह्याचि ती फाजिती झॅलेली होती ... दूध होता अवेलबल ... दुकन्दाराला मी त्याचा किती इमानदार गीरैक् आहे ...जरा सेंटी मारली , तो बिचारा वितलळा ... मोठ्या फुशार्किनी सांगितल... मी म्हणल देने का बताओ ... मझा पूर्ण पानिपत....तिक्दुन शॉपिंग संपल्याचा तोफा काही वजणार नाहीत

श्रीगुरुजी Fri, 07/04/2014 - 21:04
वाचून खूप मजा आली. मराठीच्या पाठ्यपुस्तकातील चक्रधरांच्या "लीळाचरित्रा"तील एखादा पाठ वाचत असल्याचा भास झाला. अशुद्ध लेखनामुळे अनावधानाने लेख तुफान विनोदी झाला आहे. विशेषतः खालील वाक्ये/परिच्छेद वाचून बहुत मझा आला. ______________________________________________________________________________ थोडा समान आणैईचा होता मार्केट मधून .....!! अलॉखे ,पिलॉखे घेत का - कु करत हो म्हणत तयार झालो . ती मणजे बाहेर कोणतेही आणि कितीही समान आणैचे असल्यास , एक लिस्ट करून घ्यावी सामानाची . लिस्ट करण्याचे 2 फ़ाइदे , एक तर तुमाला स्मरण शक्तीचे खेळ खेलाईची गरझ नाही , आणि दुसर आणि महत्वाचा ,उद्या जौन तुमच्या वर आरोप होऊ शकतो की ही गोष्टा सांगितली होती आणि ती नई आणली , अशी साही न शिक्का पण घ्यैला हरकत नई ऐक्नोलोज्मेन्त म्हणून Smile हा सगळा सोपस्कार मणजे उद्या जौन तुमच्या वर हल्ला झला तर त्या पासून सवरक्षण , जस लहान असताना कपडे वाढत्या अंगाचे शिवतात तसा ,सामानाच्या लिस्ट चा कागद वाढत्या आइटम्स चा असु देत. किव्हा घरातून धकल्ल्या गेलो म्हणा ,आणि हो गाडीवर जाताना तुमच्या भ्रमण ध्वनी चा निल् दंत असेल मंजे मोबाइल चा ब्लूटूथ डिवाइस कानात लवािला असेल तर फार बर,कारण घरतून निघाल्याच्या 5 मिंटा पासून तुमचा मोबाइल वाजू लागेल , अजुन एक गोष्टा आणैची होती विसरलेच होते ..:-) अश्या वेळेस ब्लूटूथ फार उपुओगला पडतो , प्रतेक वेळेस गाडी बाजूला घेऊन बोलाईची गरझ नाही . संगाईला नकोच लिस्ट मधे आइटम्स ची वाढ होतच होती बॅकग्राउंड मधे. खारेदी करता करता आलो दाळींच्या खरेदीवर,बर मला एक काळात नई या डाली इतक्या प्रकारच्या का असतात , अस वातट मी जेव्हा जेव्हा किराणा आणतो तेवा जस्ट या नवीन दाळींचा शोध लागला आणि आताच रैक मधे आणून ठेवली आहे ,प्रॉब्लेम होतो हो डाली ओळखता ओळखता. अश्या प्रकारे कस तरी करून शॉपिंग पूर्ण केली आणि दुकानाच्या बाहेर पौल टाकल ना टाकला तोच मोबाइल वाजला फोन पीक केला , तिकडून प्रश्न -- आत्ता कुठाई ? हा प्रश्ना मणजे असा वाटला "अभिमन्यू चक्रउूह मे फास गया है तू" , सांगितला असता की दुकानाच्या बाहेर आहे , मणजे अजुन 5-7 नवीन आइटम्स च्या चक्रवीहुआत अडक्लो असतो . म्हणून मी कुठे आहेस या बआउन्सर ला मस्त हुक शॉट मार्ल्याच्या रुबाबात म्हणल , आलोचा खालीच आहे , मणजे नवीन काही आणैची कट कट नई. तिकडून -- अरे असा कसा कै , मी नाही पहिला येताना , मी तर केवा पासून गैलरित् च उभी आहे , गाडी नई दिसली. संपला मी मिडविकेट ला कॅच. वेळ मारुन नेत मी म्हणल आलो म्हणजे हे खाली चौकात , नाक्या जवळच आलो , अजुन काही आणैईचा होता का ? इथे जरा मझा आती फाजील पणा नडला , उगीच लिस्ट मधे नसताना फ्रेश पातीचा कान्दआ घेऊन घरी काही ब्रोउनि पॉइण्ट्स मिळवण्याच्या नादात भाजी वाल्याला विचारला कसा किलो दिला पातीचा कान्दआ ? भजिवाल्याने जणू माझ्या नो-बॉल वर सङ्कुन् फ्री हीट् मारावा तसा सिक्सर मारला भजीवाला : कोणत्या गावचे तुमि ? मेमी ईकडे तिकडे बघत कोणी पहिला तर नई ना ,थोडा सावरत विचारले . कै झला ? कुठले कै विचारता , पुण्याचा आहे. भजीवाला : नई पातीचा कान्दआ किलो च्या भावाने विचारता ? माझी व्ह्याचि ती फाजिती झॅलेली होती , आता शेवटचा आइटम तेवढा राहिला होता , 2 पॅकेट दूध .इथे मझा ओवर कॉन्फिडेन्स नदला .आधिच दूध नई घेतला , विचार केला दूध कै कुठेही मिळेल. एका दुकानात विचारले,दुसर्या,तिसर्या कुठेचा मिळेना.आता मात्र मझा ओवर मधला कॉन्फिडेन्स बराचा कमी झला होता एवहाणा नाहीसाच झाला होता. स्वतला दोष देत होतो सगळ्यात पहिले सूपर मार्केट मधे दूध होता अवेलबल तेव्हाच का नई घेतला महणून . मी उगीच त्या दुकन्दाराला मी त्याचा किती इमानदार गीरैक् आहे असा सांगत होतो "क्या भया ऐइयसा करते हो क्या ? मै हमेशा आपसे सामान लेता हु, 2 पॅकेट दूध नई दे राहे हो" जरा सेंटी मारली , तो बिचारा वितलळा आणि दिले त्याने 2 पॅकेट्स काढून. अश्या प्रकारे आलो घरी , आणि मोठ्या फुशार्किनी सांगितल की मी आज बारगेन करून तेल आणले . तिकडून प्रश्न - कितीला आणला 1 पॅकेट मी - 110 रुपियेला , 125 रुपियेला होता , मी म्हणल देने का बताओ , ( हे देणे का बताओ म्हणल की आपण किती मोठे बारगेन पटू झॅलो अस वाटत असत ) तर दुकानदारने 110 ला दिला . तिकडून उत्तर - आक्च्युयली सगळी कडे तेल 100 ला मिळत ,पण आपल्या नेहमीच्या दुकानात 98 ला च मिळत. मझा पूर्ण पानिपत. या अश्या फाजिती पासून वाचण्या साठी जर तुमि सोबत शॉपिंग ला जाईचा विचार करत असाल तर तुमचा बाजीप्रभू झालाच मानून समजा , बिलिंग च्या खिंडीत तुम्ही लढत राहाल पण तिक्दुन शॉपिंग संपल्याचा तोफा काही वजणार नाहीत. अश्या प्रकारे मझा शॉपिंग युक्त रविवार पूर्णा झाला.

In reply to by वाचनपिपासु

पैसा Mon, 06/30/2014 - 19:24
तुम्ही हे सगळं टाईप केलंय ते मुद्दाम केलंय का चुकून तसं झालंय? म्हणजे तुमची एखादी वेगळ्या ठिकाणची बोली असेल तर आम्हाला कळू दे ना!

In reply to by केदार-मिसळपाव

बॅटमॅन Fri, 07/04/2014 - 12:50
ही बोली पेसल आहे.
मॉर्टर आणि पेसल आठवले. वाचणार्‍याच्या डोक्षात पेसल मारमारून त्याला भंजाळवणारी ही 'पेसल' बोलीच असावी इतके मात्र "निछ्छित" !!

किसन शिंदे Mon, 06/30/2014 - 19:23
बायकोच्या सांगण्यानूसार तुम्ही शाॅपिंग तर केलं, पण मग तिच्या सहमतीशिवाय/'ऐक्नोलोज्मेन्त' न घेताच अगदी 'ओवर कॉन्फिडेन्सने' हा लेख टाकलेला दिसतो आणि म्हणूनच तुमचा पार बाजार उठलाय इथे. पुढच्या वेळी टाकताना बायकोकडून शुद्धलेखन तपासून घ्या आणि मग टाका. हाकानाका!

चित्रगुप्त Mon, 06/30/2014 - 21:14
आमहल्ला तर आवद्लि बुवा तुम्चि बहाशा. अगडि अस्याच बहाशेत लिलिहित राहा. वाचल्या वाचल्ल्या जर अरथ कलला तर त्यत काय मन्ज्या ?? जरा दोक वाप्राव लगल तर मज्या.

मराठे Mon, 06/30/2014 - 23:26
गोष्ट छान झाली आहे पण शुद्धलेखनामुळे फारशी वाचवत नाही. उदा. "जरा सेंटी मारली , तो बिचारा वितलळा" ह्यात "वितलळा" हा शब्द बघा, तुम्हाला ल आणि ळ दोन्ही अक्षरं लिहीता येतात असं दिसतं. पुढच्या वेळेला दोन तीन रिविजन झाल्याशिवाय पोस्ट करू नका.

विजुभाऊ Tue, 07/01/2014 - 09:01
आणैचा ,
हे वाचून " इकडून आणणे झाले का" असा प्रश्न ऐकू आला.
दुकानाच्या बाहेर पौल टाकल ना टाकला
तोच मोबाइल वाजला फोन पीक केला
,
तिकडून प्रश्न -- आत्ता कुठाई ?
वाक्या वाक्याला विकेट जातेय आमची.
हा प्रश्ना मणजे असा वाटला "अभिमन्यू चक्रउूह मे फास गया है तू" , सांगितला असता की दुकानाच्या बाहेर आहे , मणजे अजुन 5-7 नवीन आइटम्स च्या चक्रवीहुआत अडक्लो असतो .
हे मुद्दाम लिहीलय का माहीत नाही मात्र "मोकलाया दाही दिश्या" ला हे गद्य उत्तर आहे. झक्कास.

In reply to by विजुभाऊ

एस Wed, 07/02/2014 - 14:47
"मोकलाया दाही दिश्या" प्रमाणेच ह्याही लेखाला मिपावरील अजरामर लेख म्हणून वर्षानुवर्षे प्रसिद्धी मिळत राहो हीच समस्त सतीशगन्धर्वपिपासूंच्या चरणी प्रार्थना.

दिपक.कुवेत Tue, 07/01/2014 - 12:44
फक्कड जमलयं. असेच लिहिते रहा...आणि माझ्या मराठिच्या शब्दकोशात नवनविन शब्दांची भर घालत चला. ऑल दि बेस्ट!!! तर ह्या लेखामधुन शीकलेलॉ सॉरी सॉरी ते आपलं शीकलेले शब्दः "अलॉखे ,पिलॉख, मणजे, आणैचे, फ़ाइदे, खेलाईची गरझ....." छे बुवा दमलो लिहुन पण शब्द काई संपत नाईत

प्रसाद१९७१ Tue, 07/01/2014 - 19:04
भजीवाला कांद्याची पात का विकर होता ते कळले नाही. पण मिपावर च्या भाषापंडीतांना बोली भाषेचे कौतुकच नाही. सदाशिवपेठी मराठीच तेव्हडी बरोबर वाटते. :-)

In reply to by प्रसाद१९७१

बॅटमॅन Tue, 07/01/2014 - 19:06
भजीवाला कांद्याची पात का विक होता ते कळले नाही. पण मिपावर च्या भाषापंडीतांना बोली भाषेचे कौतुकच नाही. सदाशिवपेठी मराठीच तेव्हडी बरोबर वाटते. :)

In reply to by प्रसाद१९७१

सूड Tue, 07/01/2014 - 19:25
असो. पण तुमच्या या प्रतिसादामुळे मिपावर भाषापंडित आहेत आणि त्यांना सदाशिवपेठी मराठीच आवडते हे नव्याने कळलं.

चित्रगुप्त Fri, 07/04/2014 - 07:13
य लेखतील अमालाभा व्लेली कही साउन्दर्य स्थ स्ठले: ताणून द्याईचा प्लान होता...समान आणैईचा होता... अलॉखे ,पिलॉखे घेत ... 2 फ़ाइदे .... खेळ खेलाईची गरझ नाही ...उद्या जौन तुमच्या वर आरोप...समान आले अशी साही न शिक्का पण घ्यैला हरकत नई ऐक्नोलोज्मेन्त म्हणून ... त्या पासून सवरक्षण ... मोठ्या फुल्ल स्केप वाहीच्या कागदावर ... निघालो,किव्हा घरातून धकल्ल्या गेलो ... घरतून निघाल्याच्या 5 मिंटा पासून तुमचा ... एक गोष्टा आणैची होती ... ब्लूटूथ फार उपुओगला पडतो ...मला एक काळात नई ...अस वातट ... ... दुकानाच्या बाहेर पौल टाकल ना टाकला तोच... फोन पीक केला... आत्ता कुठाई ? ... अजुन काही आणैईचा होता का ? ... फ्रेश पातीचा कान्दआ ... भजिवाल्याने ... कै झला ? ...माझी व्ह्याचि ती फाजिती झॅलेली होती ... दूध होता अवेलबल ... दुकन्दाराला मी त्याचा किती इमानदार गीरैक् आहे ...जरा सेंटी मारली , तो बिचारा वितलळा ... मोठ्या फुशार्किनी सांगितल... मी म्हणल देने का बताओ ... मझा पूर्ण पानिपत....तिक्दुन शॉपिंग संपल्याचा तोफा काही वजणार नाहीत

श्रीगुरुजी Fri, 07/04/2014 - 21:04
वाचून खूप मजा आली. मराठीच्या पाठ्यपुस्तकातील चक्रधरांच्या "लीळाचरित्रा"तील एखादा पाठ वाचत असल्याचा भास झाला. अशुद्ध लेखनामुळे अनावधानाने लेख तुफान विनोदी झाला आहे. विशेषतः खालील वाक्ये/परिच्छेद वाचून बहुत मझा आला. ______________________________________________________________________________ थोडा समान आणैईचा होता मार्केट मधून .....!! अलॉखे ,पिलॉखे घेत का - कु करत हो म्हणत तयार झालो . ती मणजे बाहेर कोणतेही आणि कितीही समान आणैचे असल्यास , एक लिस्ट करून घ्यावी सामानाची . लिस्ट करण्याचे 2 फ़ाइदे , एक तर तुमाला स्मरण शक्तीचे खेळ खेलाईची गरझ नाही , आणि दुसर आणि महत्वाचा ,उद्या जौन तुमच्या वर आरोप होऊ शकतो की ही गोष्टा सांगितली होती आणि ती नई आणली , अशी साही न शिक्का पण घ्यैला हरकत नई ऐक्नोलोज्मेन्त म्हणून Smile हा सगळा सोपस्कार मणजे उद्या जौन तुमच्या वर हल्ला झला तर त्या पासून सवरक्षण , जस लहान असताना कपडे वाढत्या अंगाचे शिवतात तसा ,सामानाच्या लिस्ट चा कागद वाढत्या आइटम्स चा असु देत. किव्हा घरातून धकल्ल्या गेलो म्हणा ,आणि हो गाडीवर जाताना तुमच्या भ्रमण ध्वनी चा निल् दंत असेल मंजे मोबाइल चा ब्लूटूथ डिवाइस कानात लवािला असेल तर फार बर,कारण घरतून निघाल्याच्या 5 मिंटा पासून तुमचा मोबाइल वाजू लागेल , अजुन एक गोष्टा आणैची होती विसरलेच होते ..:-) अश्या वेळेस ब्लूटूथ फार उपुओगला पडतो , प्रतेक वेळेस गाडी बाजूला घेऊन बोलाईची गरझ नाही . संगाईला नकोच लिस्ट मधे आइटम्स ची वाढ होतच होती बॅकग्राउंड मधे. खारेदी करता करता आलो दाळींच्या खरेदीवर,बर मला एक काळात नई या डाली इतक्या प्रकारच्या का असतात , अस वातट मी जेव्हा जेव्हा किराणा आणतो तेवा जस्ट या नवीन दाळींचा शोध लागला आणि आताच रैक मधे आणून ठेवली आहे ,प्रॉब्लेम होतो हो डाली ओळखता ओळखता. अश्या प्रकारे कस तरी करून शॉपिंग पूर्ण केली आणि दुकानाच्या बाहेर पौल टाकल ना टाकला तोच मोबाइल वाजला फोन पीक केला , तिकडून प्रश्न -- आत्ता कुठाई ? हा प्रश्ना मणजे असा वाटला "अभिमन्यू चक्रउूह मे फास गया है तू" , सांगितला असता की दुकानाच्या बाहेर आहे , मणजे अजुन 5-7 नवीन आइटम्स च्या चक्रवीहुआत अडक्लो असतो . म्हणून मी कुठे आहेस या बआउन्सर ला मस्त हुक शॉट मार्ल्याच्या रुबाबात म्हणल , आलोचा खालीच आहे , मणजे नवीन काही आणैची कट कट नई. तिकडून -- अरे असा कसा कै , मी नाही पहिला येताना , मी तर केवा पासून गैलरित् च उभी आहे , गाडी नई दिसली. संपला मी मिडविकेट ला कॅच. वेळ मारुन नेत मी म्हणल आलो म्हणजे हे खाली चौकात , नाक्या जवळच आलो , अजुन काही आणैईचा होता का ? इथे जरा मझा आती फाजील पणा नडला , उगीच लिस्ट मधे नसताना फ्रेश पातीचा कान्दआ घेऊन घरी काही ब्रोउनि पॉइण्ट्स मिळवण्याच्या नादात भाजी वाल्याला विचारला कसा किलो दिला पातीचा कान्दआ ? भजिवाल्याने जणू माझ्या नो-बॉल वर सङ्कुन् फ्री हीट् मारावा तसा सिक्सर मारला भजीवाला : कोणत्या गावचे तुमि ? मेमी ईकडे तिकडे बघत कोणी पहिला तर नई ना ,थोडा सावरत विचारले . कै झला ? कुठले कै विचारता , पुण्याचा आहे. भजीवाला : नई पातीचा कान्दआ किलो च्या भावाने विचारता ? माझी व्ह्याचि ती फाजिती झॅलेली होती , आता शेवटचा आइटम तेवढा राहिला होता , 2 पॅकेट दूध .इथे मझा ओवर कॉन्फिडेन्स नदला .आधिच दूध नई घेतला , विचार केला दूध कै कुठेही मिळेल. एका दुकानात विचारले,दुसर्या,तिसर्या कुठेचा मिळेना.आता मात्र मझा ओवर मधला कॉन्फिडेन्स बराचा कमी झला होता एवहाणा नाहीसाच झाला होता. स्वतला दोष देत होतो सगळ्यात पहिले सूपर मार्केट मधे दूध होता अवेलबल तेव्हाच का नई घेतला महणून . मी उगीच त्या दुकन्दाराला मी त्याचा किती इमानदार गीरैक् आहे असा सांगत होतो "क्या भया ऐइयसा करते हो क्या ? मै हमेशा आपसे सामान लेता हु, 2 पॅकेट दूध नई दे राहे हो" जरा सेंटी मारली , तो बिचारा वितलळा आणि दिले त्याने 2 पॅकेट्स काढून. अश्या प्रकारे आलो घरी , आणि मोठ्या फुशार्किनी सांगितल की मी आज बारगेन करून तेल आणले . तिकडून प्रश्न - कितीला आणला 1 पॅकेट मी - 110 रुपियेला , 125 रुपियेला होता , मी म्हणल देने का बताओ , ( हे देणे का बताओ म्हणल की आपण किती मोठे बारगेन पटू झॅलो अस वाटत असत ) तर दुकानदारने 110 ला दिला . तिकडून उत्तर - आक्च्युयली सगळी कडे तेल 100 ला मिळत ,पण आपल्या नेहमीच्या दुकानात 98 ला च मिळत. मझा पूर्ण पानिपत. या अश्या फाजिती पासून वाचण्या साठी जर तुमि सोबत शॉपिंग ला जाईचा विचार करत असाल तर तुमचा बाजीप्रभू झालाच मानून समजा , बिलिंग च्या खिंडीत तुम्ही लढत राहाल पण तिक्दुन शॉपिंग संपल्याचा तोफा काही वजणार नाहीत. अश्या प्रकारे मझा शॉपिंग युक्त रविवार पूर्णा झाला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
रविवारची दुपार मस्त ताणून द्याईचा प्लान होता ,तितक्यात कानात काहीतरी कुजबुज होते थोडा समान आणैईचा होता मार्केट मधून .....!! अलॉखे ,पिलॉखे घेत का - कु करत हो म्हणत तयार झालो . थोड्या फार अनुभवा वरुन एक गोष्टा शिकलो , ती मणजे बाहेर कोणतेही आणि कितीही समान आणैचे असल्यास , एक लिस्ट करून घ्यावी सामानाची . लिस्ट करण्याचे 2 फ़ाइदे , एक तर तुमाला स्मरण शक्तीचे खेळ खेलाईची गरझ नाही , आणि दुसर आणि महत्वाचा ,उद्या जौन तुमच्या वर आरोप होऊ शकतो की ही गोष्टा सांगितली होती आणि ती नई आणली , ही लिस्ट प्रूफ म्हणुन दाखवू शकता. आणि जमले तर रिजिस्टर्ड पोस्ट प्रमाणे घरी आल्या वर त्या वर सगळे समान आले अशी साही न शिक

ड्रेस्डेन - प्राग - ३

मधुरा देशपांडे ·

खटपट्या Mon, 06/30/2014 - 22:27
खूप छान फोटो औरंगजेबाच्या दरबाराबद्दल मागे लोकप्रभा मध्ये सुंदर लेख छापून आला होता. त्याकाळी अख्या जगात औरंगजेबाचे नाव होते. आणि अशा बादशाहाला महाराजांनी टक्कर दिली….

यशो, रेवाक्का, बॅटमॅन, स्वॅप्स, स्वातीताई, अजया, इए काका, खटपट्या, धन्यवाद. औरंगजेबाविषयी आणि भारताविषयी इकडच्या लोकांमध्ये तेव्हाही प्रचंड उत्सुकता असावी असे वाटले. ज्या पुस्तकावरून हा देखावा साकारला गेला त्या लेखकाला आणि कारागिरांना मानावे लागेल. गुजरात मधून आणलेल्या वस्तूंचे वर्णन सुद्धा संपन्न, वैभवशाली भारतातून आयात केले गेलेले असे होते. भारताबाहेर हे सगळे अनुभवणे विशेष आनंददायी होते. :)
आणि अशा बादशाहाला महाराजांनी टक्कर दिली….
अगदी असेच आले होते मनात.

नंदन Wed, 07/02/2014 - 11:23
लेख आवडला. ड्रेस्डेन बॉम्बिंगच्या पार्श्वभूमीवरचं एक क्लासिक पुस्तक (स्लॉटरहाऊस-फाय) अलीकडेच वाचलं, त्यामुळे या शहराबद्दल विशेष उत्सुकता होती. या प्रवासवर्णनाने आणि फोटोंनी ती थोडीफार शमली असली तरी प्रत्यक्ष जायला कधी मिळेल अशी रूखरूखही लागून राहिली आहे.

चौकटराजा Wed, 07/02/2014 - 20:18
तुम्हाला युरोपात राहायला मिळत आहे व पाहायलाही मिळत आहे याचा हेवा आनंद सर्व आहे. युरोप ही सर्वच गोष्टींची खाण आहे पार तेथील ऑटम पासून गुन्हेगारी पर्यंत. हा लेख उत्तम. त्यातील दालनांचे फोटो सुरेख आलेयत.

स्नेहाताई, मदनबाण, धन्यवाद. @नंदन, पुस्तकाच्या माहितीसाठी धन्यवाद. वाचायला आवडेल. @चौकटराजा, सगळे फोटो आंतरजालावरून घेतलेत. फक्त प्रत्यक्ष पाहिल्याचं समाधान आहे. :) युरोप ही खाण आहे खरी. फक्त जगासमोर युरोप म्हणजे स्विस आणि बॉलीवूड हेच जास्त आलंय हे इथे राहिल्यानंतर जास्त जाणवलं. त्यामानाने काही तेवढी प्रसिद्ध नसलेली ठिकाणे देखील सुंदर आहेत. अनुभवण्यासारखी आहेत. ही लेखमाला लिहिताना तोच उद्देश होता की अशा स्थळांविषयी माहिती व्हावी. प्रोत्साहनासाठी आभार.

खटपट्या Mon, 06/30/2014 - 22:27
खूप छान फोटो औरंगजेबाच्या दरबाराबद्दल मागे लोकप्रभा मध्ये सुंदर लेख छापून आला होता. त्याकाळी अख्या जगात औरंगजेबाचे नाव होते. आणि अशा बादशाहाला महाराजांनी टक्कर दिली….

यशो, रेवाक्का, बॅटमॅन, स्वॅप्स, स्वातीताई, अजया, इए काका, खटपट्या, धन्यवाद. औरंगजेबाविषयी आणि भारताविषयी इकडच्या लोकांमध्ये तेव्हाही प्रचंड उत्सुकता असावी असे वाटले. ज्या पुस्तकावरून हा देखावा साकारला गेला त्या लेखकाला आणि कारागिरांना मानावे लागेल. गुजरात मधून आणलेल्या वस्तूंचे वर्णन सुद्धा संपन्न, वैभवशाली भारतातून आयात केले गेलेले असे होते. भारताबाहेर हे सगळे अनुभवणे विशेष आनंददायी होते. :)
आणि अशा बादशाहाला महाराजांनी टक्कर दिली….
अगदी असेच आले होते मनात.

नंदन Wed, 07/02/2014 - 11:23
लेख आवडला. ड्रेस्डेन बॉम्बिंगच्या पार्श्वभूमीवरचं एक क्लासिक पुस्तक (स्लॉटरहाऊस-फाय) अलीकडेच वाचलं, त्यामुळे या शहराबद्दल विशेष उत्सुकता होती. या प्रवासवर्णनाने आणि फोटोंनी ती थोडीफार शमली असली तरी प्रत्यक्ष जायला कधी मिळेल अशी रूखरूखही लागून राहिली आहे.

चौकटराजा Wed, 07/02/2014 - 20:18
तुम्हाला युरोपात राहायला मिळत आहे व पाहायलाही मिळत आहे याचा हेवा आनंद सर्व आहे. युरोप ही सर्वच गोष्टींची खाण आहे पार तेथील ऑटम पासून गुन्हेगारी पर्यंत. हा लेख उत्तम. त्यातील दालनांचे फोटो सुरेख आलेयत.

स्नेहाताई, मदनबाण, धन्यवाद. @नंदन, पुस्तकाच्या माहितीसाठी धन्यवाद. वाचायला आवडेल. @चौकटराजा, सगळे फोटो आंतरजालावरून घेतलेत. फक्त प्रत्यक्ष पाहिल्याचं समाधान आहे. :) युरोप ही खाण आहे खरी. फक्त जगासमोर युरोप म्हणजे स्विस आणि बॉलीवूड हेच जास्त आलंय हे इथे राहिल्यानंतर जास्त जाणवलं. त्यामानाने काही तेवढी प्रसिद्ध नसलेली ठिकाणे देखील सुंदर आहेत. अनुभवण्यासारखी आहेत. ही लेखमाला लिहिताना तोच उद्देश होता की अशा स्थळांविषयी माहिती व्हावी. प्रोत्साहनासाठी आभार.
ड्रेस्डेन - प्राग - १ ड्रेस्डेन - प्राग - २ सकाळी उठून पुन्हा ड्रेस्डेन च्या मुख्य स्थानकावर नाश्ता करून पुढे निघालो. फ्राउएनकिर्श (Frauenkirche) म्हणजेच येथील प्रमुख चर्च. जर्मन भाषेत फ़्राउ म्हणजे स्त्री. इंग्रजीत चर्च ऑफ अव्हर लेडी म्हणजेच मदर मेरी चे चर्च. ड्रेस्डेन मधील इतर इमारतींप्रमाणेच या चर्चला महायुद्धाचे परिणाम भोगावे लागले.

आपण सारे विक्रम (कथा: पृथ्वीचा अंत)

पगला गजोधर ·

पगला गजोधर Mon, 06/30/2014 - 17:47
४. कथेतील नातेवाईक व समाज आपण २३ व्या शतकात जगात आहोत याचे भान ठेऊन, त्यानुसार वर्तन करतील.

काळा पहाड Wed, 07/02/2014 - 00:11
१९५०-डीए ही उल्का प्रथम २३ फेब्रवारी २२४७ रोजीपासून सतत दिसली
२२८०-२२४३=३७ वर्षे. म्हणजे ही उल्का ३८०००*२४*३६०*३७=१२,१४७,८४०,००० मैल म्हणजे १२+ बिलियन मैल अंतरावरून सतत दिसत होती? उल्का? (टीपः सूर्यापासून पृथ्वीचं अंतरः ९२,९३५,७०० मैल अर्थात अंदाजे ९३ मिलियन मैल)

In reply to by काळा पहाड

पगला गजोधर गुरुवार, 07/03/2014 - 09:41
कालापहाड काका, मी उल्केच्या अंतराळातील प्रवासाच्या वेगाचा (Traveling Velocity) कुठेही उल्लेख केलेला नाही, (ताशी ३८ हजार मैलांच्या वेगाने आदळेल असा अंदाज impact velocity बाबत होता. आणि ह्या वाक्याबद्दल तुम्ही बोलत असावा कदाचित, चू भू दे घे ) तर (पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेच्या बाहेरील, अवकाशात तरंगणारे स्थिर ऑब्जेक्ट्स सुद्धा, एकदा का गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आले कि ते पृथ्वीवर आदळतात तेव्हा त्यांचा आदळण्याचा वेग (impact velocity), Gravitetional Acceleration मुळे कैक मैल प्रती तास, असू शकतो. बाकी तुम्ही या कथेतील विक्रमाच्या जागी असता, तर कोणता पर्याय निवडला आसता ? व का ? हे जाणून घ्यायला उत्सुक आहे !

In reply to by भृशुंडी

पगला गजोधर गुरुवार, 07/03/2014 - 09:41
भृशुंडीतात्या, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, परंतु तुम्ही या कथेतील विक्रमाच्या जागी असता, तर कोणता पर्याय निवडला आसता ? व का ? हे जाणून घ्यायला उत्सुक आहे !

नगरीनिरंजन Sun, 07/06/2014 - 14:57
कथा वाचून तिचे नाव "आपण सारे चक्रम" असे का नाही असे वाटले. अशुद्ध लेखनातून वाट काढत अर्थ समजून घ्यायची कसरत वाचकांना करावी लागेल इतका पगला लेखक असू नये असे माझे वैयक्तिक मत आहे. पण असो. जे काय लिहीलंय त्याचा अर्थ लावून झाल्यावर दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय १ जास्त वास्तविक वाटतो.

एस Sun, 07/06/2014 - 15:08
International Space Station गळफास लाऊन लटकावेल
नक्की?

तुमचा अभिषेक Sun, 07/06/2014 - 19:13
13689 वाचने ७ प्रतिसाद ??? माझ्याकडे वाचने चुकीची दिसताहेत का? कथेबद्दल बोलायचे झाल्यास, ते लोक काय करतील हे आपल्याला कसे सांगता येईल? आपण त्यांच्या जागी आहोत असा विचार करायचा आहे का? आणि मग नक्की कोणाच्या जागी? तसेही तांत्रिक गोष्टींनीच डोक्याचा जास्त भुगा केला आणि शेवटी निघाले वेगळेच :(

In reply to by तुमचा अभिषेक

पगला गजोधर Mon, 07/07/2014 - 09:32
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, परंतु तुम्ही या कथेतील विक्रमाच्या जागी असता, तर कोणता पर्याय निवडला आसता ? व का ? हे जाणून घ्यायला उत्सुक आहे !

भिंगरी Mon, 07/07/2014 - 10:09
कथेतील नातेवाईक व समाज आपण २३ व्या शतकात जगत असून,त्यानुसार वर्तन करतील मग आपण कशाला बोलून डोक्याची १०० शकले करून घ्यायची?

मराठी कथालेखक Mon, 07/07/2014 - 12:16
सन २३१४ म्हणजे २४ वे शतक २३ वे नव्हे !! बाकि तुम्ही काहीतरी काल्पनिक/विज्ञानकथा लिहीत आहात, त्यात वाचकांस प्रश्न विचारायचे प्रयोजन कळत नाही. खरेतर ही कथाच हवी ओढून ताणून काथ्याकूट का केला ते समजत नाही. आणि प्रश्न विचारायचाच तर तो ओपन क्वेश्चन राहू द्यायचा ना, चार पर्याय देवून वाचकाने त्यातूनच एक निवडावा हा हट्ट का ? वाचकांना त्यांची कल्पनाशक्ती लढवू द्या ना. माझ्या मते गोमेरीचा बाप , भाऊ ई संगणक तसेच आधूनिक यंत्र ई. च्या सहाय्याने गोमेरी च्या मेंदूंतून परशूरामाच्या भेटीच्या स्मृती अलगद नाहीशा करतील. गोमेरीच्या सर्व हार्मोन्स आणि जीन्सचा कसून अभ्यास केला जाईल आणि पुन्हा ती कुणा मानवाच्या प्रेमात पडू नये याकरिता तिच्या जीन्स व हार्मोन्स मध्ये आवश्यक ते बदल केले जातील. तसेच राजनैतिक दबाव वापरुन पृथ्वीवरील अधिकार्‍यांना अशाच प्रकारे परशूरामच्या मेंदूतून सदर स्मृती नष्ट करण्यास भाग पाडतील. आपण चांगले लिहू शकतो हा आत्मविश्वास असावा, पण आपण चांगले(च) लिहतो हा भ्रम असू नये. असो.पुलेशू.

In reply to by मराठी कथालेखक

तुमचा अभिषेक Mon, 07/07/2014 - 15:12
गोमेरी च्या मेंदूंतून परशूरामाच्या भेटीच्या स्मृती अलगद नाहीशा करतील.
पण तिने शहाणपणा दाखवून कुठेतरी बॅकअप घेऊन ठेवला असेल तर .. तसेही प्रेमाचा मेंदूशी काही संबंध नसतो, ते थेट हृदयातून उमलते. संदर्भासाठी सलमान आणि अरबाज खानबंधूंचा "हेल्लो ब्रदर" बघा.

बॅटमॅन Mon, 07/07/2014 - 15:19
पगला गजोधर माझा येरवड्याच्या शाळेतील विद्यार्थी. आधीपासूनच मोठा कल्पक, शिवाय जे शिकवेल ते लगेच आत्मसात करणार. मी असंबद्ध आणि तुटक-तुटक शिकवत असल्याने तोही पुढे तसेच करू लागला. एकदा शाळेचे इन्स्पेक्शन सुरू असताना दिपोटींनी माझ्या वर्गाला निबंध लिहायला सांगितला, "तुम्ही सुपरमॅन असता तर". झाले, गजोधरने लगेच निबंध लिहिला सर्वंआच्या अगोदर आणि दिपोटींना दाखवला. त्यात क्रिप्टॉन आणि लेक्स ल्यूथर वगैरेंचा उल्लेख सोडून तुम्ही चड्डी कशी घट्ट बांधली असती इ. चा उहापोह पाहून दिपोटी भडकले तर त्यांना हा म्हणतो कसा, ते सगळं जाऊद्या सर, त्याच्या जागी तुम्ही असता तर काय केले असतेत? झालं मग दिपोटी आणि हेडसर दोघेही भडकले आणि माझी पुन्हा नानावाड्यात बदली केली. -पोतदार-पावसकर म्याडम.

पगला गजोधर Mon, 07/07/2014 - 15:39
ब्याटम्यान गुर्जी, माझे गोथ्याम मधले आवडते शिक्षक. पण ते त्यांची लुना, सॉरी, आपलं हे ते, हा. . ब्याटमोबीलवरून गोथ्यामविद्यापीठ रोड वरून फिरायचे, विद्यार्थिनींना होस्टेलपर्यंत लिफ्ट द्यायचे, वर ४००० ब्याट - डॉलर्स रोख हातावर ठेवायचे. गोथ्यामविद्यापीठात त्यांचा ब्याटमोबीलसकट पूर्णाकृती पुतळा उभारूया का गुर्जी ? असं इचारल अन गुर्जी माझ्यावर रागावले.

In reply to by बबन ताम्बे

पगला गजोधर गुरुवार, 07/10/2014 - 15:57
पो.पा. मॅडम, लुनावाले ब्रम्हे बरोबरच, 'हागणदारीमुक्त वेगळा विदर्भ झालाच पाहिजे' म्हणणारा बबन पण मिपा वर फेमस आहे. ;)

In reply to by पगला गजोधर

बबन ताम्बे गुरुवार, 07/10/2014 - 18:12
हो. पण तो वेगळ्या विदर्भवाला बबन मी नव्हे बरं का ! मुपि वर त्याने प्रत्येक लेखाखालील प्रतिसादात वेगळ्या विदर्भाचे तुणतुणे लावलेय. अगदी सप्तर्षींच्या मांजरा च्या लेखातदेखील "वेगळा विदर्भ झालाच पाहीजे " अशी त्याची कॉमेंट सापडेल. लोक अक्षरशः पिडले आहेत .

In reply to by पगला गजोधर

बबन ताम्बे Fri, 07/11/2014 - 12:33
तुम्हाला माफ केलेय :-) बाकी तो वेगळ्या विदर्भवाला बबन वाचकांना मुद्दाम इर्रीटेट करायच्या भावनेने सतत ती एकच कॉमेंट सगळीकडे टाकत असावा. इग्नोअर करणे हेच उत्तम.

पगला गजोधर Mon, 06/30/2014 - 17:47
४. कथेतील नातेवाईक व समाज आपण २३ व्या शतकात जगात आहोत याचे भान ठेऊन, त्यानुसार वर्तन करतील.

काळा पहाड Wed, 07/02/2014 - 00:11
१९५०-डीए ही उल्का प्रथम २३ फेब्रवारी २२४७ रोजीपासून सतत दिसली
२२८०-२२४३=३७ वर्षे. म्हणजे ही उल्का ३८०००*२४*३६०*३७=१२,१४७,८४०,००० मैल म्हणजे १२+ बिलियन मैल अंतरावरून सतत दिसत होती? उल्का? (टीपः सूर्यापासून पृथ्वीचं अंतरः ९२,९३५,७०० मैल अर्थात अंदाजे ९३ मिलियन मैल)

In reply to by काळा पहाड

पगला गजोधर गुरुवार, 07/03/2014 - 09:41
कालापहाड काका, मी उल्केच्या अंतराळातील प्रवासाच्या वेगाचा (Traveling Velocity) कुठेही उल्लेख केलेला नाही, (ताशी ३८ हजार मैलांच्या वेगाने आदळेल असा अंदाज impact velocity बाबत होता. आणि ह्या वाक्याबद्दल तुम्ही बोलत असावा कदाचित, चू भू दे घे ) तर (पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेच्या बाहेरील, अवकाशात तरंगणारे स्थिर ऑब्जेक्ट्स सुद्धा, एकदा का गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आले कि ते पृथ्वीवर आदळतात तेव्हा त्यांचा आदळण्याचा वेग (impact velocity), Gravitetional Acceleration मुळे कैक मैल प्रती तास, असू शकतो. बाकी तुम्ही या कथेतील विक्रमाच्या जागी असता, तर कोणता पर्याय निवडला आसता ? व का ? हे जाणून घ्यायला उत्सुक आहे !

In reply to by भृशुंडी

पगला गजोधर गुरुवार, 07/03/2014 - 09:41
भृशुंडीतात्या, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, परंतु तुम्ही या कथेतील विक्रमाच्या जागी असता, तर कोणता पर्याय निवडला आसता ? व का ? हे जाणून घ्यायला उत्सुक आहे !

नगरीनिरंजन Sun, 07/06/2014 - 14:57
कथा वाचून तिचे नाव "आपण सारे चक्रम" असे का नाही असे वाटले. अशुद्ध लेखनातून वाट काढत अर्थ समजून घ्यायची कसरत वाचकांना करावी लागेल इतका पगला लेखक असू नये असे माझे वैयक्तिक मत आहे. पण असो. जे काय लिहीलंय त्याचा अर्थ लावून झाल्यावर दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय १ जास्त वास्तविक वाटतो.

एस Sun, 07/06/2014 - 15:08
International Space Station गळफास लाऊन लटकावेल
नक्की?

तुमचा अभिषेक Sun, 07/06/2014 - 19:13
13689 वाचने ७ प्रतिसाद ??? माझ्याकडे वाचने चुकीची दिसताहेत का? कथेबद्दल बोलायचे झाल्यास, ते लोक काय करतील हे आपल्याला कसे सांगता येईल? आपण त्यांच्या जागी आहोत असा विचार करायचा आहे का? आणि मग नक्की कोणाच्या जागी? तसेही तांत्रिक गोष्टींनीच डोक्याचा जास्त भुगा केला आणि शेवटी निघाले वेगळेच :(

In reply to by तुमचा अभिषेक

पगला गजोधर Mon, 07/07/2014 - 09:32
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, परंतु तुम्ही या कथेतील विक्रमाच्या जागी असता, तर कोणता पर्याय निवडला आसता ? व का ? हे जाणून घ्यायला उत्सुक आहे !

भिंगरी Mon, 07/07/2014 - 10:09
कथेतील नातेवाईक व समाज आपण २३ व्या शतकात जगत असून,त्यानुसार वर्तन करतील मग आपण कशाला बोलून डोक्याची १०० शकले करून घ्यायची?

मराठी कथालेखक Mon, 07/07/2014 - 12:16
सन २३१४ म्हणजे २४ वे शतक २३ वे नव्हे !! बाकि तुम्ही काहीतरी काल्पनिक/विज्ञानकथा लिहीत आहात, त्यात वाचकांस प्रश्न विचारायचे प्रयोजन कळत नाही. खरेतर ही कथाच हवी ओढून ताणून काथ्याकूट का केला ते समजत नाही. आणि प्रश्न विचारायचाच तर तो ओपन क्वेश्चन राहू द्यायचा ना, चार पर्याय देवून वाचकाने त्यातूनच एक निवडावा हा हट्ट का ? वाचकांना त्यांची कल्पनाशक्ती लढवू द्या ना. माझ्या मते गोमेरीचा बाप , भाऊ ई संगणक तसेच आधूनिक यंत्र ई. च्या सहाय्याने गोमेरी च्या मेंदूंतून परशूरामाच्या भेटीच्या स्मृती अलगद नाहीशा करतील. गोमेरीच्या सर्व हार्मोन्स आणि जीन्सचा कसून अभ्यास केला जाईल आणि पुन्हा ती कुणा मानवाच्या प्रेमात पडू नये याकरिता तिच्या जीन्स व हार्मोन्स मध्ये आवश्यक ते बदल केले जातील. तसेच राजनैतिक दबाव वापरुन पृथ्वीवरील अधिकार्‍यांना अशाच प्रकारे परशूरामच्या मेंदूतून सदर स्मृती नष्ट करण्यास भाग पाडतील. आपण चांगले लिहू शकतो हा आत्मविश्वास असावा, पण आपण चांगले(च) लिहतो हा भ्रम असू नये. असो.पुलेशू.

In reply to by मराठी कथालेखक

तुमचा अभिषेक Mon, 07/07/2014 - 15:12
गोमेरी च्या मेंदूंतून परशूरामाच्या भेटीच्या स्मृती अलगद नाहीशा करतील.
पण तिने शहाणपणा दाखवून कुठेतरी बॅकअप घेऊन ठेवला असेल तर .. तसेही प्रेमाचा मेंदूशी काही संबंध नसतो, ते थेट हृदयातून उमलते. संदर्भासाठी सलमान आणि अरबाज खानबंधूंचा "हेल्लो ब्रदर" बघा.

बॅटमॅन Mon, 07/07/2014 - 15:19
पगला गजोधर माझा येरवड्याच्या शाळेतील विद्यार्थी. आधीपासूनच मोठा कल्पक, शिवाय जे शिकवेल ते लगेच आत्मसात करणार. मी असंबद्ध आणि तुटक-तुटक शिकवत असल्याने तोही पुढे तसेच करू लागला. एकदा शाळेचे इन्स्पेक्शन सुरू असताना दिपोटींनी माझ्या वर्गाला निबंध लिहायला सांगितला, "तुम्ही सुपरमॅन असता तर". झाले, गजोधरने लगेच निबंध लिहिला सर्वंआच्या अगोदर आणि दिपोटींना दाखवला. त्यात क्रिप्टॉन आणि लेक्स ल्यूथर वगैरेंचा उल्लेख सोडून तुम्ही चड्डी कशी घट्ट बांधली असती इ. चा उहापोह पाहून दिपोटी भडकले तर त्यांना हा म्हणतो कसा, ते सगळं जाऊद्या सर, त्याच्या जागी तुम्ही असता तर काय केले असतेत? झालं मग दिपोटी आणि हेडसर दोघेही भडकले आणि माझी पुन्हा नानावाड्यात बदली केली. -पोतदार-पावसकर म्याडम.

पगला गजोधर Mon, 07/07/2014 - 15:39
ब्याटम्यान गुर्जी, माझे गोथ्याम मधले आवडते शिक्षक. पण ते त्यांची लुना, सॉरी, आपलं हे ते, हा. . ब्याटमोबीलवरून गोथ्यामविद्यापीठ रोड वरून फिरायचे, विद्यार्थिनींना होस्टेलपर्यंत लिफ्ट द्यायचे, वर ४००० ब्याट - डॉलर्स रोख हातावर ठेवायचे. गोथ्यामविद्यापीठात त्यांचा ब्याटमोबीलसकट पूर्णाकृती पुतळा उभारूया का गुर्जी ? असं इचारल अन गुर्जी माझ्यावर रागावले.

In reply to by बबन ताम्बे

पगला गजोधर गुरुवार, 07/10/2014 - 15:57
पो.पा. मॅडम, लुनावाले ब्रम्हे बरोबरच, 'हागणदारीमुक्त वेगळा विदर्भ झालाच पाहिजे' म्हणणारा बबन पण मिपा वर फेमस आहे. ;)

In reply to by पगला गजोधर

बबन ताम्बे गुरुवार, 07/10/2014 - 18:12
हो. पण तो वेगळ्या विदर्भवाला बबन मी नव्हे बरं का ! मुपि वर त्याने प्रत्येक लेखाखालील प्रतिसादात वेगळ्या विदर्भाचे तुणतुणे लावलेय. अगदी सप्तर्षींच्या मांजरा च्या लेखातदेखील "वेगळा विदर्भ झालाच पाहीजे " अशी त्याची कॉमेंट सापडेल. लोक अक्षरशः पिडले आहेत .

In reply to by पगला गजोधर

बबन ताम्बे Fri, 07/11/2014 - 12:33
तुम्हाला माफ केलेय :-) बाकी तो वेगळ्या विदर्भवाला बबन वाचकांना मुद्दाम इर्रीटेट करायच्या भावनेने सतत ती एकच कॉमेंट सगळीकडे टाकत असावा. इग्नोअर करणे हेच उत्तम.
१५ ऑगस्ट २९४७ रोजी, वेताळाच्या बेताल बोलण्याकडे दुर्लक्ष करीत राजा विक्रमादित्य भराभरा टायटन ग्रहाकडे चालू लागला. वेताळाने राजाला एक गोष्ट सांगायला सुरुवात केली.. पृथ्वीचा अंत १६ मार्च २२८० साली झाला. अनेक वर्षे पृथ्वीवरील खगोलशास्त्रज्ञ एका महाप्रचंड उल्केवर नजर ठेवून होते आणि ३ मैल व्यास असलेली (१९५०-डीए असे नामकरण केलेली) ही उल्का वरील दिवशी पृथ्वीवर ताशी ३८ हजार मैलांच्या वेगाने आदळेल असा अंदाज होता. १९५०-डीए ही उल्का प्रथम २३ फेब्रवारी २२४७ रोजीपासून सतत दिसली.

भारताला वाघा सीमारेषेवरील प्रात्यक्षिकाची खरंच गरज आहे काय?

प्रमोद देर्देकर ·

प्रसाद१९७१ Mon, 06/30/2014 - 16:22
दोन्ही बाजुंच्या माकडचेष्टांनी काय साध्य होते. >>>>>>>>>> तुमच्या प्रश्ना तच उत्तर आहे. "माकड"चेष्टा आहेत म्हणल्यावर त्यातुन साध्य काही होण्याची शक्यता नाहीच.

आतिवास Mon, 06/30/2014 - 16:47
"वाघा" समारंभ पाहिल्यानंतर 'हे प्रकरण बंद करायला पाहिजे' असं वाटलं होतं. पण आपल्याकडच्या तथाकथित देशभक्तांना हे असलं मत रूचणार नाही हे माहिती होतं (या वाक्याचा मोदी सरकारशी काही संबंध नाही.) 'टुरिस्ट इकॉनॉमी' मध्ये असल्या गोष्टी खपून जातात - आपणही तितकंच पाहायचं. लोकांकडून पैसे घेत नाहीत तोवर बोलणार तरी काय?

arunjoshi123 Mon, 06/30/2014 - 16:54
सांप्रतकालिन अनेक शासकीय, कॉर्पोरेट, इ इ प्रथा अनावश्यक आहेत. लेगसी इफेक्ट जबरदस्त असतो, एखादी गोष्ट मूर्खपणा आहे हे कळणे देखिल अवघड असते.

ऋषिकेश Mon, 06/30/2014 - 17:26
:) तिथे पर्यटकांनी जाणे बंद करणे हा एकमेव उपाय. (जो मी पाळतो, इतरांनी पाळावा अशी आशा असली तरी अपेक्षा नाही) जर पर्यटक जाताहेत तरी त्यांनी कार्यक्रम ठेऊ नये हे योग्य वाटत नाही. त्याद्वारे स्थानिकांना बराच रोजगार मिळत असतो. त्यापेक्षा सरकारने प्रवेश व आसनव्यवस्था अधिक सुरक्षित कराव्यात व शिस्तबद्धता यावी इतपत अपेक्षा ठीक.

इरसाल Mon, 06/30/2014 - 17:27
वाघा बॉर्डर पेक्षा अमृतसर जवळील हुसैनीवाला बॉर्डर वर गेलात तर कार्यक्रम तोच पण शांततेत, माफक घोषणा, संचलन (पाय आपटुनच याला पर्याय नाही) वर तिथेच भगतसिंह इ. च्या समाधी व्यवस्थित काळजी घेवुन राखलेल्या आहेत. तसेच पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धात तिथल्या इमारतींवर पडलेल्या तोफगोळ्यांच्या खुणाही पहावयास मिळतात. भगत सिंह व इतरांच्या समाधीवर उर अभिमानाने आणी डोळे पाण्याने भरुन येतात. ही तिच जागा आहे जिथे त्यांना "तडकाफडकी फाशी दिल्यानंतर" त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन आणुन अर्धवट जाळण्याचा प्रयत्न केला होता.

जे.पी.मॉर्गन Mon, 06/30/2014 - 17:51
माझाही अगदी हाच अनुभव. फरक हाच की ती गर्दी आणि तो थिल्लरपणा पाहून खूप वाईट वाटलं आणि कार्यक्रम बघायची इच्छाच मेली. मी आणि माझा मुलगा तिथल्या एका हॉटेलमध्ये निवांत गप्पा मारत बसलो. खूप उत्सुकता होती रिट्रीट परेड बघायची... पण तिकडचा माहोल बघितल्यावर पुढे जावंसं वाटलंच नाही. हुसैनीवालाबद्दल माहिती नव्हती. धन्यवाद इरसाल. फिरोझपुर अमृतसरपासून साधारण २ तासांवर आहे तेव्हा तिथे पोहोचणं फार कठीण नाही. पुढच्या येळी तिकडे. जे.पी.

कंजूस Mon, 06/30/2014 - 21:05
प्रत्येक पर्यटनस्थळी एक तरी पकाऊ जागा असते .टुअरमधून जाणाऱ्यांना ती टाळता येत नाही .ग्रुपमध्ये असलात तरी कोणाच्या इच्छेखातर सर्वाँची वरात निघते .स्वतंत्र जाणारे टाळू शकतात .

चित्रगुप्त Tue, 07/01/2014 - 08:34
जे ठिकाण (वा सिनेमा वगैरे सुद्धा) खूप गर्दी खेचणारे आणि लोकप्रिय वगैरे असेल, ते साफ टाळण्याचाच पायंडा फार वर्षांपासून पाळत असल्यामुळे असले एकही ठिकाण बघितलेले नाही. आपली ही सवय अगदी योग्यच असल्याचे असे लेख वगैरे वाचून वारंवार जाणवत आलेले आहे. देर्देकर साहेब, अश्या आणखी एका ठिकाणाची माहिती तुम्ही स्वतः अतोनात कष्ट झेलून दिल्याबद्दल आभार.

In reply to by चित्रगुप्त

ज्ञानव Tue, 07/01/2014 - 10:23
येण्याजोग्या जागा कोणत्या ते इथे जर प्रत्येकाने उद्धृत केल्या तर बराच फायदा होईल. जसे सूर्योदय सूर्यास्त केंद्रे हि पण एक टाळता येण्याजोगी किंवा मार्ग बदलून पर्यायी जागी जाऊन पाहता येण्याजोगी असतात. हुसैनिवाला हेसुद्धा इरसालजींनी दिलेले चांगले उदाहरण आहे म्हणजे जे पहायचे आहे ते पाहण्याचा आनंद हि मिळाला आणि गर्दीचा उपद्रव हि टाळता आला.

In reply to by ज्ञानव

चतुर्थीला सिद्धिविनायक, अष्टमीला महालक्ष्मी,दसरा दिवाळीला शिर्डी आणि १२ महीने तिरुपती बालाजी शिवय एकुणच यात्रांच्या वेळी देवदर्शन टाळावे या मताचा मी आहे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

एस Wed, 07/02/2014 - 14:52
महाराष्ट्रातील डोंगरयात्रींनी आता राजगड, तोरणा, हरिश्चंद्रगड, रायगड, राजमाची, लोहगड, कर्नाळा असे किल्ले निदान सुट्ट्यांच्या दिवशी टाळायला हवेत या मताचा मी आहे.

भडकमकर मास्तर Tue, 07/01/2014 - 10:02
माहितीबद्दल आभार .. गर्दी, ढकलाढकली आणि चेंगराचेंगरी, गोंधळ आणि या सार्‍यात लहान मुले घेऊन जाणे अगदीच अवघड... . पूर्वी कदाचित गेलो असतो, आता हे सारे वाचून अजिबात जाणार नाही..

सामान्यनागरिक Tue, 07/01/2014 - 10:25
कलियगामधे सगळेकाहेी विकले जाते.जेथे देवांचासुद्दधा बाजार मांडला जातो मग हेकाहेीचनाहेी !काहेी दिवसांतच पाचशे रुपयेसेीटानेतिथेबसायचेी जागाविकलेी जाईल. नाचण्याचे हजार रु एक्स्ट्रा. मग सगळे तथाकथित (! देशप्रेमेी लोकतिथे नाचायलाजातेील. जितके पैसे जास्त खर्च केल तेवढेी देशप्रेम जास्त ! त्याचे सर्टिफेकेट घेउन घरात टांगतेील !!!

सुबोध खरे Tue, 07/01/2014 - 11:35
प्रमोदराव अहो या २६ जानेवारी च्या ध्वज वंदनाच्या वेळी राष्ट्रगीत चालू असताना भ्रमण ध्वनीवर बोलणारे एक महाभाग मला सर्वाना २ वर्षे लष्करी शिक्षण सक्तीचे केले पाहिजे त्याशिवाय देश सुधारणार नाही हे सांगत होते. (एक मिनिटाच्या राष्ट्रगीताच्या वेळेत सुद्धा यांना सावधान मध्ये उभे राहता येत नाही. ) तेंव्हा मला खालील विनोदाची(मुळ विनोद इंग्रजीत आहे) आठवण झाली. एक मुलगी आपल्या मैत्रिणीला सांगते, "अग आजकाल लोकांना देवधर्म पावित्र्य इ बद्दल काहीच वाटेनासे झाले आहे. कालच मी चर्च मध्ये बसले होतो तेंव्हा एका दीड शहाण्याने तेथे सिगारेट पेटवली. मला इतका धक्का बसला कि माझ्या ग्लासातील बियर सांडली." आपण देश भक्त असणे जरुरीचे नाही पण "दाखवणे" मात्र जरुरीचे आहे.

सुबोध खरे - :- अगदी +१ आमच्या ऑफिसमध्ये रोज न चुकता १०.०० ठोक्याला "जन गण मन" चालु होते. त्यावेळी पुर्वसुचना दिली जाते की सगळ्यांनी उभे राहावे राष्ट्रगीत चालु होत आहे. तरी १० तले ३ जण तरी असे सापडतात की कोणी फोन वर बोलत असतात, काही जण पहिले कडवे चालु झाल्यावर सावकाश नाईलाजाने उठतात, तर काही जण शेवटचे कडवे पुर्ण होण्या आधीच धपकन खुर्चित बसातात. २ मि. त्यांना उभं राहवत नाही हो. हेच मॉलमध्ये भटकत असाताना, थिएटर मध्ये तिकिटाच्या रांगेत उभे असाताना, पॉपस्टारच्या गाण्याच्या प्रोग्राम तासंतास उभे राहुन पहाताना यांना काही होत नाही. काय बोलावे? भडकमकर मास्तर:- मी आणि माझ्या पत्नीने तेच मनात नक्की केलं की या पुढे कधी गर्दीच्या कोणत्याच ठिकाणी जायचं नाही,अगदी मंदिरात सुध्दा. कारण पुढे याच सहलीत काशीच्या विश्वनाथ मंदिरातही तोच अनुभव आला. तिथे तर एक ५० शीचा गृहस्थ (भैया होता) महिलांच्या रांगेत घुसायला पहात होता. ज्याला तिथल्या सिक्युरिटी गार्डच्या लोकांनी डोक्यावर खुप जोरात टपलीत मारत मारत त्याच्या कॉलरला पकडुन बाहेर काढले. तेव्हा खुप ढकलाढकली झाली आणि लहान मुलांना कसेबसे सावरत बाकीच्यांनी संयम दाखवला म्हणुन चंगरा चेंगरी झाली नाही. @ इरसालः- माहिती बद्द्ल धन्यवाद पुन्हा कधी योग आलाच तर नक्की तिथेच जाईन. (वाघा बॉर्डर रद्द) .

In reply to by प्रमोद देर्देकर

विषयांतर १: "जन गण मन" ला उभे राहिलेच पाहिजे असा कोठेही नियम नाही .... संविधान म्हणते की "आदर दाखवला पाहिजे" ...बस्स ... विषयांतर २: ज्यांना "जन गण मन" हे राष्ट्रगीत म्हणुन मान्यच नाही , ज्यांना अजुनही "वंदे मातरम " हेच राष्ट्रगीत म्हणुन हवे आहे त्यांच्यावर "जन गण मन" ला उभे राहण्याची सक्ती का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे Tue, 07/01/2014 - 13:56
विषयांतर १-- मंदिरात सिगारेट ओढली तर चालेल काय ? विषयांतर २-- स्त्रीरोग तज्ञाने अर्ध्या चड्डीत स्त्री रुग्ण तपासले तर चालतील काय? प्रत्येक गोष्टीचे एक औचित्य असते. आपला जर राष्ट्र ध्वज किंवा राष्ट्र गीतावर विश्वास/ श्रद्धा नसेल तर ध्वजारोहण किंवा तत्सम सार्वजनिक समारंभाला येउन हात दाखवून अवलक्षण करण्याचे कारण काय?

In reply to by सुबोध खरे

प्रत्येक गोष्टीचे एक औचित्य असते. आपला जर राष्ट्र ध्वज किंवा राष्ट्र गीतावर विश्वास/ श्रद्धा नसेल तर ध्वजारोहण किंवा तत्सम सार्वजनिक समारंभाला येउन हात दाखवून अवलक्षण करण्याचे कारण काय?
अहो थेटरात वाजवतात जन गन मन , त्यात आपलं कसलम आलय अवलक्षण ? २ मिनिटाच्या विरोधासाठी काय पिक्चर पाहणं सोडु ? ----------------------------------------- If we start throwing stones at every barking dog , we will never reach our destination , Better throw bread and move on ! पटत नाही त्या प्रत्येक गोष्टीवर कुठे आंदोलन करत बसा ? आपला विरोध नोंदवा आणि पुढे चला !!

In reply to by प्रसाद गोडबोले

थॉर माणूस Tue, 07/01/2014 - 14:49
विषयांतर १: Whenever the Anthem is sung or played, the audience shall stand to attention. However, when in the course of a newsreel or documentary the Anthem is played as a part of the film, it is not expected of the audience to stand as standing is bound to interrupt the exhibition of the film and would create disorder and confusion rather than add to the dignity of the Anthem. (संदर्भः knowindia.gov.in) विषयांतर २: वेगवेगळ्या जथ्यातल्या ***वाद्यांना त्यांचे प्रदेश भारताचा भाग असणे मान्यच नाही, त्यांना भारतातच असण्याची सक्ती का? उद्या एखाद्या हुशार माणसाला भारताचा तिरंगा झेंडा म्हणुन मान्यच नसेल त्याला चरखावाला नाहीतर गेलाबाजार सध्याच्या ट्रेंडनुसार कमळवाला झेंडाच भारताचा झेंडा म्हणुन हवा असेल तर त्याच्यावर तिरंग्याची सक्ती का?

कंजूस Tue, 07/01/2014 - 15:49
सूर्योदय/सूर्यास्त पाहण्याच्या जागा बद्दल खरं आहे . इतर ठिकाणे : वृंदावन (म्हैसूर) चे कारंजे (अतिशयोक्ती) , वृंदावन ( गलिच्छपणा) , अजमेर दर्गा (गर्दी ,पाकिटमारी) , नाथद्वारा (गर्दी ,कमी वेळ) , गुरुवायुर (गर्दी ,कमी वेळ) आणि शिर्डी येथे नाही गेलो तरी चालेल . इथली दैवते खरोखरच पावणारी असतील तर घरी बसून पावोत .

In reply to by कंजूस

प्रमोद देर्देकर गुरुवार, 07/03/2014 - 15:56
अहो कंजुस साहेब अजुन अशी कितीतरी ठिकाणांची नावे लिहता येतील की. एक स्थळ म्हणजे लालबागचा राजाचे देता येईल की. मी तर फक्त एकदाच गेलो होतो तिथपासुन कानाला खडा पुन्हा जायचे नाही यांची मुजोरीगिरी पहायला. घरी देव्हार्‍यात देव आहे ना त्याला नमस्कार करुया. आपण सर्वांनीच अशा ठिकाणी न जाण्याचा संकल्प केला पाहिजे.

भाते Wed, 07/02/2014 - 20:31
इतकी भयानक अवस्था आहे सध्या तिकडे. ऑक्टो-नोव्हे २००८ मध्ये तिकडे गेलो होतो. गर्दी बऱ्यापैकी होती. पण इतकी बेकार परिस्थिती नक्कीच नव्हती. कदाचित दोन कारणे असू शकतील. १. मुलानां शाळेच्या सुट्टया असल्याने सगळे पालक आपल्या मुलाबाळांना घेऊन तिथे जात असतील. २. अचानक सगळ्यांना देशप्रेमाचे भरते आले असेल. पण ते प्रात्यक्षिक पहायला छान वाटले होते.

समिर१२३ Tue, 07/15/2014 - 03:41
देशभक्ति जर लि॑क्विडेट करता आलि तर या जागेचि देशभक्ति एकत्र करून पूर्ण भारत-पाकिस्तान सीमेवर सारखि पेरावि. काहि वष्रानपुर्वि भूजला गेलो तेव्हा एक उनटवाला म्हणाला ५०० रुपयात कराचिला सोडतो. मी म्हणालो, पासपोर्ट, विसा नाहि. तो म्हणाला ते काहि नको, फ्कत पैसे द्या. ??? काहि नाहि हो प्रमोद- पेट्रिओटिझम अ‍ॅट ईट्स चिझियेस्ट लेवल.

In reply to by समिर१२३

सुबोध खरे Tue, 07/15/2014 - 13:08
समीर साहेब उंट वाला तुम्हाला उंटावर बसून कराचीला पाठवीण्याचे पैसे सांगत होता. (परत आणण्याचे पैसे विचारायचे). मध्ये गोळी बिळी लागली तर ती त्याची जबाबदारी नाही. पाचशे रुपयात सीमा सुरक्षा दलाचे जवान पटणे शक्य नाही. नंगा नहायेगा क्या और निचोडेगा क्या? हे उंट तेथे तस्करी करण्यासाठी वापरतात. अफघाणीस्तानातून पाकिस्तानात आणलेली अफू भारतात पोहोचवणे हे त्यांचे काम असते त्यासाठी ते उंटाच्या पोटाला अफूचे पोते बांधून पाकिस्तानातून भारतात पाठवतात. उंट तेथल्या रेताड जमिनीतून आरामात चालू शकतो जेथे जीप रुतून बसते. हे उंट शिकवलेले असतात ते पाकिस्तानात रिकामे जातात. दोन्ही बाजूना त्यांना व्यवस्थित खायला प्यायला दिले जाते. सीमा सुरक्षा दलाचे जवान सुध्दा उंटावरून गस्त घालतात. असा जवान दिसला कि उंट खाली बसतो म्हणजे त्यःच्या पोटाचे पोते दिसत नाही. शिवाय रणात कित्येक थकलेले उंट असे बसलेले दिसतात प्रत्येक उंटाला उठवून त्याच्या पोटाखालचे पोते तपासणे जवानांना शक्य नाही.( अशा तर्हेचा तस्करीतील पैसा हे गुजरात दंगलीचे एक कारण आहे) मुळात भारत पाकिस्तान सीमा वाघा सिमेसारखी व्यवस्थित रस्ते बांधलेली नसून जवळ जवळ ३,००० किमी लांब आणी अत्यंत दुर्गम वाळवंट, हिमशिखरे नद्या दलदली अशा तर्हेची आहे. तेथे दिवसरात्र गस्त घालणे हि गोष्ट आपण समजता तशी सोपी नाही. तेंव्हा ५०० रुपयात आपण पाकिस्तानात पोहोचाल हे खरे पण जिवंत कि मृत याचा भरवसा नाही आणी तेथे पोहोचल्यावर सरकारी पाहुणे झालात त्याची जबाबदारी आपलीच. तसे तर काय आपण ओख्यावरून किंवा कच्च्ह मधील मांडवी जाखाऊ ई ई बंदरातून होडके घेऊन कराचीला सुद्धा जाऊ शकाल. आना फ्री , जाना फ्री , पकडे गये तो (तुरुंगात) खाना फ्री. देशभक्ती सोडा हो. मी तुम्हाला गहू देतो शंभर मीटर अंतरावर एक एक गहू पेरा ३०,००० गव्हाचे दाणे पेरता पेरता आयुष्य संपेल

यशोधरा Tue, 07/15/2014 - 10:05
डिसेंबर २०१३ मध्ये मी बाघा सीमारेषा पाहण्यासाठी गेले होते. आपण म्हणता तशी गाणी वगैरे तिथे वाजत असलेली वा लोक नाचत वगैरे असलेले आठवत नाहीत. घोषणा आठवतात. हुल्लडबाजी मात्र अजिबात नव्हती हे ठळकपणे आठवते. उलट, काही लोकांनी जरुरीपेक्षा अधिक आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता तेथील एका सैनिकी अधिकार्‍याकडून व्यवस्थित काढली गेलेली खरडपट्टी चांगलीच आठवते. भयानक अवस्था वगैरे काही नाहीये. अतिशय उत्तम संचलन पाहताना अतिशय अभिमान वाटला होता. आपण म्हणता तशी गर्दीही होते, मी स्वतः परेडच्या रस्त्यावर जिथे ध्वज उतरवला जातो त्या दरवाजाच्या विरुद्ध बाजूच्या गेटपाशी बसून हा सोहळा पाहिला आहे, पण दर थोड्या अंतरावर सैन्यातील सैनिक, सुभेदार वगैरे असतात/ होते व गर्दीचे व्यवस्थित नियंत्रण करत होते, तसेच उगाच कोणाला उभे वगैरे राहू देत नव्हते. एकूणात बाघा बॉर्डरचा माझा अनुभव अतिशय उत्तम होता. पुन्हा एकदा भेट द्यायचे फार मनात आहे.

अनिता ठाकूर Tue, 07/15/2014 - 12:53
माझा अनुभव मध्यम आहे. आम्ही २०१० मध्ये अटारी सरहद्दीवर (आता वाघा सरहद्दीला अटारी सरहद्द म्हणतात.हे मी वर्तमानपत्रात वाचले आहे. तारीख सांगता येणार नाही.) गेलो होतो. ७ - ८ व्या पायरीवर बसायला जागा मिळाली होती. गाणी होती, फुगड्या, नाच, देशभक्तीपर गाणी, घोषणा..सर्व होतं. नंतर आलेल्या लोकांना त्रास झालाहि असेल. आमची तेथे पोहोचण्याची वेळ कदाचित नीट साधली गेली असेल.त्यामुळे आम्हाला फार त्रास झाला नाही.एव्ह्ढ्या संख्येने आलेल्या लोकांसमोर देशभक्तीपर वातावरण ठेवणे आवश्यकच आहे ना? त्यामुळे तशी गाणी, घोषणा इ. असावे. *clapping*

प्रसाद१९७१ Mon, 06/30/2014 - 16:22
दोन्ही बाजुंच्या माकडचेष्टांनी काय साध्य होते. >>>>>>>>>> तुमच्या प्रश्ना तच उत्तर आहे. "माकड"चेष्टा आहेत म्हणल्यावर त्यातुन साध्य काही होण्याची शक्यता नाहीच.

आतिवास Mon, 06/30/2014 - 16:47
"वाघा" समारंभ पाहिल्यानंतर 'हे प्रकरण बंद करायला पाहिजे' असं वाटलं होतं. पण आपल्याकडच्या तथाकथित देशभक्तांना हे असलं मत रूचणार नाही हे माहिती होतं (या वाक्याचा मोदी सरकारशी काही संबंध नाही.) 'टुरिस्ट इकॉनॉमी' मध्ये असल्या गोष्टी खपून जातात - आपणही तितकंच पाहायचं. लोकांकडून पैसे घेत नाहीत तोवर बोलणार तरी काय?

arunjoshi123 Mon, 06/30/2014 - 16:54
सांप्रतकालिन अनेक शासकीय, कॉर्पोरेट, इ इ प्रथा अनावश्यक आहेत. लेगसी इफेक्ट जबरदस्त असतो, एखादी गोष्ट मूर्खपणा आहे हे कळणे देखिल अवघड असते.

ऋषिकेश Mon, 06/30/2014 - 17:26
:) तिथे पर्यटकांनी जाणे बंद करणे हा एकमेव उपाय. (जो मी पाळतो, इतरांनी पाळावा अशी आशा असली तरी अपेक्षा नाही) जर पर्यटक जाताहेत तरी त्यांनी कार्यक्रम ठेऊ नये हे योग्य वाटत नाही. त्याद्वारे स्थानिकांना बराच रोजगार मिळत असतो. त्यापेक्षा सरकारने प्रवेश व आसनव्यवस्था अधिक सुरक्षित कराव्यात व शिस्तबद्धता यावी इतपत अपेक्षा ठीक.

इरसाल Mon, 06/30/2014 - 17:27
वाघा बॉर्डर पेक्षा अमृतसर जवळील हुसैनीवाला बॉर्डर वर गेलात तर कार्यक्रम तोच पण शांततेत, माफक घोषणा, संचलन (पाय आपटुनच याला पर्याय नाही) वर तिथेच भगतसिंह इ. च्या समाधी व्यवस्थित काळजी घेवुन राखलेल्या आहेत. तसेच पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धात तिथल्या इमारतींवर पडलेल्या तोफगोळ्यांच्या खुणाही पहावयास मिळतात. भगत सिंह व इतरांच्या समाधीवर उर अभिमानाने आणी डोळे पाण्याने भरुन येतात. ही तिच जागा आहे जिथे त्यांना "तडकाफडकी फाशी दिल्यानंतर" त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन आणुन अर्धवट जाळण्याचा प्रयत्न केला होता.

जे.पी.मॉर्गन Mon, 06/30/2014 - 17:51
माझाही अगदी हाच अनुभव. फरक हाच की ती गर्दी आणि तो थिल्लरपणा पाहून खूप वाईट वाटलं आणि कार्यक्रम बघायची इच्छाच मेली. मी आणि माझा मुलगा तिथल्या एका हॉटेलमध्ये निवांत गप्पा मारत बसलो. खूप उत्सुकता होती रिट्रीट परेड बघायची... पण तिकडचा माहोल बघितल्यावर पुढे जावंसं वाटलंच नाही. हुसैनीवालाबद्दल माहिती नव्हती. धन्यवाद इरसाल. फिरोझपुर अमृतसरपासून साधारण २ तासांवर आहे तेव्हा तिथे पोहोचणं फार कठीण नाही. पुढच्या येळी तिकडे. जे.पी.

कंजूस Mon, 06/30/2014 - 21:05
प्रत्येक पर्यटनस्थळी एक तरी पकाऊ जागा असते .टुअरमधून जाणाऱ्यांना ती टाळता येत नाही .ग्रुपमध्ये असलात तरी कोणाच्या इच्छेखातर सर्वाँची वरात निघते .स्वतंत्र जाणारे टाळू शकतात .

चित्रगुप्त Tue, 07/01/2014 - 08:34
जे ठिकाण (वा सिनेमा वगैरे सुद्धा) खूप गर्दी खेचणारे आणि लोकप्रिय वगैरे असेल, ते साफ टाळण्याचाच पायंडा फार वर्षांपासून पाळत असल्यामुळे असले एकही ठिकाण बघितलेले नाही. आपली ही सवय अगदी योग्यच असल्याचे असे लेख वगैरे वाचून वारंवार जाणवत आलेले आहे. देर्देकर साहेब, अश्या आणखी एका ठिकाणाची माहिती तुम्ही स्वतः अतोनात कष्ट झेलून दिल्याबद्दल आभार.

In reply to by चित्रगुप्त

ज्ञानव Tue, 07/01/2014 - 10:23
येण्याजोग्या जागा कोणत्या ते इथे जर प्रत्येकाने उद्धृत केल्या तर बराच फायदा होईल. जसे सूर्योदय सूर्यास्त केंद्रे हि पण एक टाळता येण्याजोगी किंवा मार्ग बदलून पर्यायी जागी जाऊन पाहता येण्याजोगी असतात. हुसैनिवाला हेसुद्धा इरसालजींनी दिलेले चांगले उदाहरण आहे म्हणजे जे पहायचे आहे ते पाहण्याचा आनंद हि मिळाला आणि गर्दीचा उपद्रव हि टाळता आला.

In reply to by ज्ञानव

चतुर्थीला सिद्धिविनायक, अष्टमीला महालक्ष्मी,दसरा दिवाळीला शिर्डी आणि १२ महीने तिरुपती बालाजी शिवय एकुणच यात्रांच्या वेळी देवदर्शन टाळावे या मताचा मी आहे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

एस Wed, 07/02/2014 - 14:52
महाराष्ट्रातील डोंगरयात्रींनी आता राजगड, तोरणा, हरिश्चंद्रगड, रायगड, राजमाची, लोहगड, कर्नाळा असे किल्ले निदान सुट्ट्यांच्या दिवशी टाळायला हवेत या मताचा मी आहे.

भडकमकर मास्तर Tue, 07/01/2014 - 10:02
माहितीबद्दल आभार .. गर्दी, ढकलाढकली आणि चेंगराचेंगरी, गोंधळ आणि या सार्‍यात लहान मुले घेऊन जाणे अगदीच अवघड... . पूर्वी कदाचित गेलो असतो, आता हे सारे वाचून अजिबात जाणार नाही..

सामान्यनागरिक Tue, 07/01/2014 - 10:25
कलियगामधे सगळेकाहेी विकले जाते.जेथे देवांचासुद्दधा बाजार मांडला जातो मग हेकाहेीचनाहेी !काहेी दिवसांतच पाचशे रुपयेसेीटानेतिथेबसायचेी जागाविकलेी जाईल. नाचण्याचे हजार रु एक्स्ट्रा. मग सगळे तथाकथित (! देशप्रेमेी लोकतिथे नाचायलाजातेील. जितके पैसे जास्त खर्च केल तेवढेी देशप्रेम जास्त ! त्याचे सर्टिफेकेट घेउन घरात टांगतेील !!!

सुबोध खरे Tue, 07/01/2014 - 11:35
प्रमोदराव अहो या २६ जानेवारी च्या ध्वज वंदनाच्या वेळी राष्ट्रगीत चालू असताना भ्रमण ध्वनीवर बोलणारे एक महाभाग मला सर्वाना २ वर्षे लष्करी शिक्षण सक्तीचे केले पाहिजे त्याशिवाय देश सुधारणार नाही हे सांगत होते. (एक मिनिटाच्या राष्ट्रगीताच्या वेळेत सुद्धा यांना सावधान मध्ये उभे राहता येत नाही. ) तेंव्हा मला खालील विनोदाची(मुळ विनोद इंग्रजीत आहे) आठवण झाली. एक मुलगी आपल्या मैत्रिणीला सांगते, "अग आजकाल लोकांना देवधर्म पावित्र्य इ बद्दल काहीच वाटेनासे झाले आहे. कालच मी चर्च मध्ये बसले होतो तेंव्हा एका दीड शहाण्याने तेथे सिगारेट पेटवली. मला इतका धक्का बसला कि माझ्या ग्लासातील बियर सांडली." आपण देश भक्त असणे जरुरीचे नाही पण "दाखवणे" मात्र जरुरीचे आहे.

सुबोध खरे - :- अगदी +१ आमच्या ऑफिसमध्ये रोज न चुकता १०.०० ठोक्याला "जन गण मन" चालु होते. त्यावेळी पुर्वसुचना दिली जाते की सगळ्यांनी उभे राहावे राष्ट्रगीत चालु होत आहे. तरी १० तले ३ जण तरी असे सापडतात की कोणी फोन वर बोलत असतात, काही जण पहिले कडवे चालु झाल्यावर सावकाश नाईलाजाने उठतात, तर काही जण शेवटचे कडवे पुर्ण होण्या आधीच धपकन खुर्चित बसातात. २ मि. त्यांना उभं राहवत नाही हो. हेच मॉलमध्ये भटकत असाताना, थिएटर मध्ये तिकिटाच्या रांगेत उभे असाताना, पॉपस्टारच्या गाण्याच्या प्रोग्राम तासंतास उभे राहुन पहाताना यांना काही होत नाही. काय बोलावे? भडकमकर मास्तर:- मी आणि माझ्या पत्नीने तेच मनात नक्की केलं की या पुढे कधी गर्दीच्या कोणत्याच ठिकाणी जायचं नाही,अगदी मंदिरात सुध्दा. कारण पुढे याच सहलीत काशीच्या विश्वनाथ मंदिरातही तोच अनुभव आला. तिथे तर एक ५० शीचा गृहस्थ (भैया होता) महिलांच्या रांगेत घुसायला पहात होता. ज्याला तिथल्या सिक्युरिटी गार्डच्या लोकांनी डोक्यावर खुप जोरात टपलीत मारत मारत त्याच्या कॉलरला पकडुन बाहेर काढले. तेव्हा खुप ढकलाढकली झाली आणि लहान मुलांना कसेबसे सावरत बाकीच्यांनी संयम दाखवला म्हणुन चंगरा चेंगरी झाली नाही. @ इरसालः- माहिती बद्द्ल धन्यवाद पुन्हा कधी योग आलाच तर नक्की तिथेच जाईन. (वाघा बॉर्डर रद्द) .

In reply to by प्रमोद देर्देकर

विषयांतर १: "जन गण मन" ला उभे राहिलेच पाहिजे असा कोठेही नियम नाही .... संविधान म्हणते की "आदर दाखवला पाहिजे" ...बस्स ... विषयांतर २: ज्यांना "जन गण मन" हे राष्ट्रगीत म्हणुन मान्यच नाही , ज्यांना अजुनही "वंदे मातरम " हेच राष्ट्रगीत म्हणुन हवे आहे त्यांच्यावर "जन गण मन" ला उभे राहण्याची सक्ती का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे Tue, 07/01/2014 - 13:56
विषयांतर १-- मंदिरात सिगारेट ओढली तर चालेल काय ? विषयांतर २-- स्त्रीरोग तज्ञाने अर्ध्या चड्डीत स्त्री रुग्ण तपासले तर चालतील काय? प्रत्येक गोष्टीचे एक औचित्य असते. आपला जर राष्ट्र ध्वज किंवा राष्ट्र गीतावर विश्वास/ श्रद्धा नसेल तर ध्वजारोहण किंवा तत्सम सार्वजनिक समारंभाला येउन हात दाखवून अवलक्षण करण्याचे कारण काय?

In reply to by सुबोध खरे

प्रत्येक गोष्टीचे एक औचित्य असते. आपला जर राष्ट्र ध्वज किंवा राष्ट्र गीतावर विश्वास/ श्रद्धा नसेल तर ध्वजारोहण किंवा तत्सम सार्वजनिक समारंभाला येउन हात दाखवून अवलक्षण करण्याचे कारण काय?
अहो थेटरात वाजवतात जन गन मन , त्यात आपलं कसलम आलय अवलक्षण ? २ मिनिटाच्या विरोधासाठी काय पिक्चर पाहणं सोडु ? ----------------------------------------- If we start throwing stones at every barking dog , we will never reach our destination , Better throw bread and move on ! पटत नाही त्या प्रत्येक गोष्टीवर कुठे आंदोलन करत बसा ? आपला विरोध नोंदवा आणि पुढे चला !!

In reply to by प्रसाद गोडबोले

थॉर माणूस Tue, 07/01/2014 - 14:49
विषयांतर १: Whenever the Anthem is sung or played, the audience shall stand to attention. However, when in the course of a newsreel or documentary the Anthem is played as a part of the film, it is not expected of the audience to stand as standing is bound to interrupt the exhibition of the film and would create disorder and confusion rather than add to the dignity of the Anthem. (संदर्भः knowindia.gov.in) विषयांतर २: वेगवेगळ्या जथ्यातल्या ***वाद्यांना त्यांचे प्रदेश भारताचा भाग असणे मान्यच नाही, त्यांना भारतातच असण्याची सक्ती का? उद्या एखाद्या हुशार माणसाला भारताचा तिरंगा झेंडा म्हणुन मान्यच नसेल त्याला चरखावाला नाहीतर गेलाबाजार सध्याच्या ट्रेंडनुसार कमळवाला झेंडाच भारताचा झेंडा म्हणुन हवा असेल तर त्याच्यावर तिरंग्याची सक्ती का?

कंजूस Tue, 07/01/2014 - 15:49
सूर्योदय/सूर्यास्त पाहण्याच्या जागा बद्दल खरं आहे . इतर ठिकाणे : वृंदावन (म्हैसूर) चे कारंजे (अतिशयोक्ती) , वृंदावन ( गलिच्छपणा) , अजमेर दर्गा (गर्दी ,पाकिटमारी) , नाथद्वारा (गर्दी ,कमी वेळ) , गुरुवायुर (गर्दी ,कमी वेळ) आणि शिर्डी येथे नाही गेलो तरी चालेल . इथली दैवते खरोखरच पावणारी असतील तर घरी बसून पावोत .

In reply to by कंजूस

प्रमोद देर्देकर गुरुवार, 07/03/2014 - 15:56
अहो कंजुस साहेब अजुन अशी कितीतरी ठिकाणांची नावे लिहता येतील की. एक स्थळ म्हणजे लालबागचा राजाचे देता येईल की. मी तर फक्त एकदाच गेलो होतो तिथपासुन कानाला खडा पुन्हा जायचे नाही यांची मुजोरीगिरी पहायला. घरी देव्हार्‍यात देव आहे ना त्याला नमस्कार करुया. आपण सर्वांनीच अशा ठिकाणी न जाण्याचा संकल्प केला पाहिजे.

भाते Wed, 07/02/2014 - 20:31
इतकी भयानक अवस्था आहे सध्या तिकडे. ऑक्टो-नोव्हे २००८ मध्ये तिकडे गेलो होतो. गर्दी बऱ्यापैकी होती. पण इतकी बेकार परिस्थिती नक्कीच नव्हती. कदाचित दोन कारणे असू शकतील. १. मुलानां शाळेच्या सुट्टया असल्याने सगळे पालक आपल्या मुलाबाळांना घेऊन तिथे जात असतील. २. अचानक सगळ्यांना देशप्रेमाचे भरते आले असेल. पण ते प्रात्यक्षिक पहायला छान वाटले होते.

समिर१२३ Tue, 07/15/2014 - 03:41
देशभक्ति जर लि॑क्विडेट करता आलि तर या जागेचि देशभक्ति एकत्र करून पूर्ण भारत-पाकिस्तान सीमेवर सारखि पेरावि. काहि वष्रानपुर्वि भूजला गेलो तेव्हा एक उनटवाला म्हणाला ५०० रुपयात कराचिला सोडतो. मी म्हणालो, पासपोर्ट, विसा नाहि. तो म्हणाला ते काहि नको, फ्कत पैसे द्या. ??? काहि नाहि हो प्रमोद- पेट्रिओटिझम अ‍ॅट ईट्स चिझियेस्ट लेवल.

In reply to by समिर१२३

सुबोध खरे Tue, 07/15/2014 - 13:08
समीर साहेब उंट वाला तुम्हाला उंटावर बसून कराचीला पाठवीण्याचे पैसे सांगत होता. (परत आणण्याचे पैसे विचारायचे). मध्ये गोळी बिळी लागली तर ती त्याची जबाबदारी नाही. पाचशे रुपयात सीमा सुरक्षा दलाचे जवान पटणे शक्य नाही. नंगा नहायेगा क्या और निचोडेगा क्या? हे उंट तेथे तस्करी करण्यासाठी वापरतात. अफघाणीस्तानातून पाकिस्तानात आणलेली अफू भारतात पोहोचवणे हे त्यांचे काम असते त्यासाठी ते उंटाच्या पोटाला अफूचे पोते बांधून पाकिस्तानातून भारतात पाठवतात. उंट तेथल्या रेताड जमिनीतून आरामात चालू शकतो जेथे जीप रुतून बसते. हे उंट शिकवलेले असतात ते पाकिस्तानात रिकामे जातात. दोन्ही बाजूना त्यांना व्यवस्थित खायला प्यायला दिले जाते. सीमा सुरक्षा दलाचे जवान सुध्दा उंटावरून गस्त घालतात. असा जवान दिसला कि उंट खाली बसतो म्हणजे त्यःच्या पोटाचे पोते दिसत नाही. शिवाय रणात कित्येक थकलेले उंट असे बसलेले दिसतात प्रत्येक उंटाला उठवून त्याच्या पोटाखालचे पोते तपासणे जवानांना शक्य नाही.( अशा तर्हेचा तस्करीतील पैसा हे गुजरात दंगलीचे एक कारण आहे) मुळात भारत पाकिस्तान सीमा वाघा सिमेसारखी व्यवस्थित रस्ते बांधलेली नसून जवळ जवळ ३,००० किमी लांब आणी अत्यंत दुर्गम वाळवंट, हिमशिखरे नद्या दलदली अशा तर्हेची आहे. तेथे दिवसरात्र गस्त घालणे हि गोष्ट आपण समजता तशी सोपी नाही. तेंव्हा ५०० रुपयात आपण पाकिस्तानात पोहोचाल हे खरे पण जिवंत कि मृत याचा भरवसा नाही आणी तेथे पोहोचल्यावर सरकारी पाहुणे झालात त्याची जबाबदारी आपलीच. तसे तर काय आपण ओख्यावरून किंवा कच्च्ह मधील मांडवी जाखाऊ ई ई बंदरातून होडके घेऊन कराचीला सुद्धा जाऊ शकाल. आना फ्री , जाना फ्री , पकडे गये तो (तुरुंगात) खाना फ्री. देशभक्ती सोडा हो. मी तुम्हाला गहू देतो शंभर मीटर अंतरावर एक एक गहू पेरा ३०,००० गव्हाचे दाणे पेरता पेरता आयुष्य संपेल

यशोधरा Tue, 07/15/2014 - 10:05
डिसेंबर २०१३ मध्ये मी बाघा सीमारेषा पाहण्यासाठी गेले होते. आपण म्हणता तशी गाणी वगैरे तिथे वाजत असलेली वा लोक नाचत वगैरे असलेले आठवत नाहीत. घोषणा आठवतात. हुल्लडबाजी मात्र अजिबात नव्हती हे ठळकपणे आठवते. उलट, काही लोकांनी जरुरीपेक्षा अधिक आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता तेथील एका सैनिकी अधिकार्‍याकडून व्यवस्थित काढली गेलेली खरडपट्टी चांगलीच आठवते. भयानक अवस्था वगैरे काही नाहीये. अतिशय उत्तम संचलन पाहताना अतिशय अभिमान वाटला होता. आपण म्हणता तशी गर्दीही होते, मी स्वतः परेडच्या रस्त्यावर जिथे ध्वज उतरवला जातो त्या दरवाजाच्या विरुद्ध बाजूच्या गेटपाशी बसून हा सोहळा पाहिला आहे, पण दर थोड्या अंतरावर सैन्यातील सैनिक, सुभेदार वगैरे असतात/ होते व गर्दीचे व्यवस्थित नियंत्रण करत होते, तसेच उगाच कोणाला उभे वगैरे राहू देत नव्हते. एकूणात बाघा बॉर्डरचा माझा अनुभव अतिशय उत्तम होता. पुन्हा एकदा भेट द्यायचे फार मनात आहे.

अनिता ठाकूर Tue, 07/15/2014 - 12:53
माझा अनुभव मध्यम आहे. आम्ही २०१० मध्ये अटारी सरहद्दीवर (आता वाघा सरहद्दीला अटारी सरहद्द म्हणतात.हे मी वर्तमानपत्रात वाचले आहे. तारीख सांगता येणार नाही.) गेलो होतो. ७ - ८ व्या पायरीवर बसायला जागा मिळाली होती. गाणी होती, फुगड्या, नाच, देशभक्तीपर गाणी, घोषणा..सर्व होतं. नंतर आलेल्या लोकांना त्रास झालाहि असेल. आमची तेथे पोहोचण्याची वेळ कदाचित नीट साधली गेली असेल.त्यामुळे आम्हाला फार त्रास झाला नाही.एव्ह्ढ्या संख्येने आलेल्या लोकांसमोर देशभक्तीपर वातावरण ठेवणे आवश्यकच आहे ना? त्यामुळे तशी गाणी, घोषणा इ. असावे. *clapping*
लेखनविषय:
यंदाच्या मे महिन्याच्या सुट्टीत मी उत्तरभारतात सहली निमित्त जावुन आलो. त्या सहली मध्ये एक ठिकाण हे "वाघा सीमारेषा (बॉर्डर)" होते . रोज संध्याकाळी सीमारेषेजवळ हा फक्त ६.०० ते ६.३० असा अर्ध्या तासाचा ध्वज संचालनाचा कार्यक्रम होतो. त्यासाठी अमृतसर येथुन २८ कि.मी. अंतर पार करुन सर्व पर्यटक खाजगी अथवा सार्वजनिक वाहन पकडुन दु. ३.०० वाजल्या पासुनच मुख्य कार्यक्रम स्थळाच्या सुमारे २.३० कि.मी. अलिकडे असलेल्या पहिल्या सुरक्षाकड्यापाशी रांग लावतात. आम्हालाही आमच्या संयोजकाने हा कार्यक्रम बघण्यासाठी दुपारी ४.३० ला तिथे नेले.

शायरी - भाग २

चिनार ·
लेखनविषय:
काव्यरस
मेरी जिंदगी मे तेरा वजूद कुछ ऐसा है, , के तू नही तो मेरा कोई वजूद नही ! तुझे पाने के ख्वाईश कुछ ऐसी है, , के तू नही तो कोई और ख्वाईश नही ! ! यू तो अकेला ही चला था मै एक राह पर , , हां ! ,तेरे मिलने से राहत मिली अब तेरे ना होने का गम तो नही, , पर सामने देखता हू तो कोई मंजिल भी नही ! ! एक और दिन बीत गया तेरे खयाल मे , एक और शाम ढल गयी तेरी याद मे , अब इस रात से डरता हू , कही ये भी ना गुजर जाये तेरे इन्तेजार मे ! ! एक दिन ,एक शाम, एक रात तो बीत जायेगी , कही सांस न रुक जाये तेरे इन्तेजार मे ! !

पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगती अकबर बीरबल कहाणी

विवेकपटाईत ·

विकास Mon, 06/30/2014 - 18:35
पंतप्रधानांनी आल्याआल्या "चाय पे चर्चा" चालू केली वाटतं! *biggrin* असो, बाकी तुम्ही खरेच पंतप्रधानांच्या कार्यालयात काम करत असलात तर आता मिपावर येण्यास वेळ कसा मिळवता ह्याबद्दल उत्सुकता आहे! *scratch_one-s_head*

चित्रगुप्त Mon, 06/30/2014 - 19:13
वा. असा पाहिजे पुढारी. त्या प्रसंगानंतर आता कसेकाय असते तुमच्या हापिसातले वातावरण ? लोक व्यवस्थित राहू लागले, की पुन्हा ये रे माझ्या मागल्या ? दिल्लीच्या सरकारी हापिसात दहा वर्षे काम केलेले असल्याने विचारतो आहे. तुम्हाला नव्या पंतप्रधानांबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल जेवढी माहिती देणे शक्य आणि योग्य असेल, ती अवश्य इथे देत रहावी, ही विनंती.

सुबोध खरे Tue, 07/01/2014 - 11:49
असाच प्रसंग विक्रांतवर झाला होता. कॅप्टन गणेश ( हे अणु पाणबुडी चक्र चे पहिले कमांडिंग अधिकारी होते तेथून ते सरळ विक्रांतचे कमांडिंग अधिकारी म्हणून आले होते ) विक्रांतची धुरा सांभाळली तेंव्हा त्यांना लक्षात आले कि काही अधिकारी वेळेचे पालन करीत नाहीत त्यावेळी ते जहाजाच्या शिडी शेजारी सकाळी ७. ५० ला उभे राहिले. मी ७.५५ ला आत आलो तर मला म्हणाले डॉक्टर जरा माझ्या शेजारी उभा राहा आणि गम्मत बघ. आम्ही गप्पा मारू लागलो. त्यांनी आपले मनगटी घड्याळ काढून खिशात ठेवले. कार्यालयाची वेळ ८. ०० ची होती. ८ नंतर आलेल्या प्रत्येक अधिकार्याला ते फक्त वेळ विचारत. अधिकारी काही सबब सांगू लागला कि ते फक्त म्हणत मी तुला उशीर का झाला ते विचारलेच नाही तू अधिकारी आहेस म्हणजे काही तरी कामासाठीच तुला उशीर झाला असणार. कारण सांगायची गरजच नाही. असे फक्त दोन दिवस त्यांनी केले पुढे एक वर्ष ते असे पर्यंत कोणाची उशिरा येण्याची हिम्मतही झाली नाही.

आतिवास Tue, 07/01/2014 - 18:33
मोदी साहेबांचं कौतुक करावं का? मला तर दया आली त्यांची. पटाईत साहेब, पुढचा प्रतिसाद वैयक्तिक घेऊ नका ही विनंती. या लेखातून दुसरीही बाजू कळते (जी मीही अनुभवली आहे) ती म्हणजे मंत्रालयांमध्ये अतिशय घाण असते. बाहेरून सुंदर दिसणा-या इमारतींचा दबदबा आत गेला की कमी होतो. सरकारची फायलिंगची पद्धत अतिशय जुनाट आहे. पहिल्यांदा 'संचार भवन'मध्ये जॉईंट सेक्रेटरीसोबत बोलणं चालू असताना केबिनमधून उंदीर आणि घुशी आरामात हिंडताना पाहून दचकले होते - पुढे त्याची सवय झाली ;-) इतर दोन-तीन मंत्रालयातही हीच परिस्थिती जवळून पाहिली. एवढ्या शिकल्यासवरल्या प्रौढ माणसांना "चहाचे कप असे इकडेतिकडे टाकू नका " असं देशाच्या पंतप्रधानांनी सांगायची वेळ येते - यातच देशाचा कारभार कसा चालतो याची झलक दिसते. मोदी फार कडक वागले तर हीच नोकरशाही त्यांना गोत्यात आणू शकते - त्यामुळे त्यांनी किती शिस्त लावायला बघावी हा मोठा प्रश्न आहे.

In reply to by आतिवास

सहमत.
एवढ्या शिकल्यासवरल्या प्रौढ माणसांना "चहाचे कप असे इकडेतिकडे टाकू नका " असं देशाच्या पंतप्रधानांनी सांगायची वेळ येते - यातच देशाचा कारभार कसा चालतो याची झलक दिसते.
अगदी नेमकं.

In reply to by आतिवास

बॅटमॅन Tue, 07/01/2014 - 18:47
एवढ्या शिकल्यासवरल्या प्रौढ माणसांना "चहाचे कप असे इकडेतिकडे टाकू नका " असं देशाच्या पंतप्रधानांनी सांगायची वेळ येते - यातच देशाचा कारभार कसा चालतो याची झलक दिसते.
लाखमोलाची बात. _/\_

In reply to by आतिवास

प्रसाद१९७१ Tue, 07/01/2014 - 18:56
एवढ्या शिकल्यासवरल्या प्रौढ माणसांना "चहाचे कप असे इकडेतिकडे टाकू नका " असं देशाच्या पंतप्रधानांनी सांगायची वेळ येते - यातच देशाचा कारभार कसा चालतो याची झलक दिसते.
देशाच्या कॅबिनेट मिनिस्टर ला मस्टर हातात घेउन बसावे लागले आज. २०० लोकांना सक्तीची सुट्टी टाकावी लागली.

In reply to by प्रसाद१९७१

शिद Tue, 07/01/2014 - 19:53
लेटलतीफ २०० कर्मचारी घरी! सौजन्यः म.टा.
मोदी फार कडक वागले तर हीच नोकरशाही त्यांना गोत्यात आणू शकते - त्यामुळे त्यांनी किती शिस्त लावायला बघावी हा मोठा प्रश्न आहे.
शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by आतिवास

एवढ्या शिकल्यासवरल्या प्रौढ माणसांना "चहाचे कप असे इकडेतिकडे टाकू नका " असं देशाच्या पंतप्रधानांनी सांगायची वेळ येते - यातच देशाचा कारभार कसा चालतो याची झलक दिसते. +१००

In reply to by आतिवास

मराठी कथालेखक Wed, 07/02/2014 - 12:38
चालू असताना केबिनमधून उंदीर आणि घुशी आरामात हिंडताना पाहून दचकले होते
उच्च न्यायालयातील अनुभव चांगला आहे : उंदीर घूशी दिसत नाहीत. बर्‍यापैकी स्वच्छता असते. कर्मचारी वेळेचे बंधनही पाळतात. मंत्रालयांनी प्रशासनात किमान न्यायालयाईतकी शिस्त आणावी.

राजेश घासकडवी Wed, 07/02/2014 - 00:06
मोदी फार कडक वागले तर हीच नोकरशाही त्यांना गोत्यात आणू शकते - त्यामुळे त्यांनी किती शिस्त लावायला बघावी हा मोठा प्रश्न आहे.
एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असा कडक शिस्तीचा बडगा बाळगणारा नेता लोकांना मनापासून आवडतो. त्यामुळे 'वेळेवर या' असं ठासून सांगणाराला काही गोत्यात येण्याच्या शक्यतेपेक्षा प्रतिमा सुधारल्याने जनतेकडून मिळणारा फायदा अधिक आहे. यापलिकडे जाऊन सरकारी बाबूंच्या हितसंबंधांवर गदा आणली तर मात्र प्रश्न येईल खरा. पण मला तरी वाटतं की मोदींचा मोट्टो हा 'रिझल्ट्स मिळवा, लोकांसमोर प्रतिमा चांगली ठेवा, आणि मग वाटेल ते करा' असा असेल.

In reply to by राजेश घासकडवी

प्रदीप Wed, 07/02/2014 - 08:43
मला तरी वाटतं की मोदींचा मोट्टो हा 'रिझल्ट्स मिळवा, लोकांसमोर प्रतिमा चांगली ठेवा, आणि मग वाटेल ते करा' असा असेल.
ह्यातील 'आणी मग वाटेल ते करा' हे आपल्यासारख्या सुबद्ध व्यक्तिस वाटले, त्यामागे काही evidence असणारच. तसा तो इथे कृपया दर्शवावा, ही विनंती.

In reply to by राजेश घासकडवी

पण मला तरी वाटतं की मोदींचा मोट्टो हा 'रिझल्ट्स मिळवा, लोकांसमोर प्रतिमा चांगली ठेवा, आणि मग वाटेल ते करा' असा असेल.
आणि मग वाटेल ते करा हे कोणत्या आधारावर? विदा द्या. की विदाच्या अभ्यासकांना स्वतः विदा द्यायचे बंधन नाही आणि इतरांकडे मात्र विदा मागायचे स्वातंत्र्य असे का?

In reply to by राजेश घासकडवी

'रिझल्ट्स मिळवा, लोकांसमोर प्रतिमा चांगली ठेवा, आणि मग वाटेल ते करा' 'रिझल्ट्स मिळवा' हे तर नोकरशाहीचे कामच आहे (अर्थात गेल्या काही दशकातल्या अनुभवाने आपण भारतिय ते पाsssर विसरून गेलो आहोत हेच वरच्या वाक्यात अधोरेखित झाले आहे :( ) 'मग वाटेल ते करा' असं करून 'लोकांसमोर प्रतिमा चांगली ठेवा' हे कसं काय बुवा करता येईल ??? बाकी सगळं जावूंद्या. पण कधी नव्हे ते चांगले काम करण्याची ग्वाही देवून त्याप्रमाणे कामाला लागलेल्या सरकारला एक महिना पुरा झाला न झाला तेव्हाच असा शेरा देण्यामागे समतोल विचार दिसला नाही :( . अर्थात हा गेल्या काही दशकांच्या अनुभवांच्या दणक्यांचा परिपाक असू शकतो. लोकांना त्या निराशावादातून वर यायला अजून बराच वेळ लागेल हेच खरे ;)

मदनबाण Wed, 07/02/2014 - 06:44
आपले प्रतंप्रधान स्वतः निर्णय घेउ शकतात हीच माझ्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे, इतके वर्ष खिचडी सरकार आणि इतरांच्या हातात नाड्या असलेला केविलवाणा प्रतंपधान पाहुन वैताग आणि कंटाळा आला होता... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- रिमझिम गिरे सावन... :- मंझिल

कलंत्री Wed, 07/02/2014 - 17:49
शेकडो गोष्टी उपलब्ध असताना अकबर बिरबलची गोष्ट नमोजींनी सांगणे म्हणजे अप्रत्यक्षपणे हिंदु मुस्लिम ऐक्याची गोष्ट असावी असे वाटते.

विकास Mon, 06/30/2014 - 18:35
पंतप्रधानांनी आल्याआल्या "चाय पे चर्चा" चालू केली वाटतं! *biggrin* असो, बाकी तुम्ही खरेच पंतप्रधानांच्या कार्यालयात काम करत असलात तर आता मिपावर येण्यास वेळ कसा मिळवता ह्याबद्दल उत्सुकता आहे! *scratch_one-s_head*

चित्रगुप्त Mon, 06/30/2014 - 19:13
वा. असा पाहिजे पुढारी. त्या प्रसंगानंतर आता कसेकाय असते तुमच्या हापिसातले वातावरण ? लोक व्यवस्थित राहू लागले, की पुन्हा ये रे माझ्या मागल्या ? दिल्लीच्या सरकारी हापिसात दहा वर्षे काम केलेले असल्याने विचारतो आहे. तुम्हाला नव्या पंतप्रधानांबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल जेवढी माहिती देणे शक्य आणि योग्य असेल, ती अवश्य इथे देत रहावी, ही विनंती.

सुबोध खरे Tue, 07/01/2014 - 11:49
असाच प्रसंग विक्रांतवर झाला होता. कॅप्टन गणेश ( हे अणु पाणबुडी चक्र चे पहिले कमांडिंग अधिकारी होते तेथून ते सरळ विक्रांतचे कमांडिंग अधिकारी म्हणून आले होते ) विक्रांतची धुरा सांभाळली तेंव्हा त्यांना लक्षात आले कि काही अधिकारी वेळेचे पालन करीत नाहीत त्यावेळी ते जहाजाच्या शिडी शेजारी सकाळी ७. ५० ला उभे राहिले. मी ७.५५ ला आत आलो तर मला म्हणाले डॉक्टर जरा माझ्या शेजारी उभा राहा आणि गम्मत बघ. आम्ही गप्पा मारू लागलो. त्यांनी आपले मनगटी घड्याळ काढून खिशात ठेवले. कार्यालयाची वेळ ८. ०० ची होती. ८ नंतर आलेल्या प्रत्येक अधिकार्याला ते फक्त वेळ विचारत. अधिकारी काही सबब सांगू लागला कि ते फक्त म्हणत मी तुला उशीर का झाला ते विचारलेच नाही तू अधिकारी आहेस म्हणजे काही तरी कामासाठीच तुला उशीर झाला असणार. कारण सांगायची गरजच नाही. असे फक्त दोन दिवस त्यांनी केले पुढे एक वर्ष ते असे पर्यंत कोणाची उशिरा येण्याची हिम्मतही झाली नाही.

आतिवास Tue, 07/01/2014 - 18:33
मोदी साहेबांचं कौतुक करावं का? मला तर दया आली त्यांची. पटाईत साहेब, पुढचा प्रतिसाद वैयक्तिक घेऊ नका ही विनंती. या लेखातून दुसरीही बाजू कळते (जी मीही अनुभवली आहे) ती म्हणजे मंत्रालयांमध्ये अतिशय घाण असते. बाहेरून सुंदर दिसणा-या इमारतींचा दबदबा आत गेला की कमी होतो. सरकारची फायलिंगची पद्धत अतिशय जुनाट आहे. पहिल्यांदा 'संचार भवन'मध्ये जॉईंट सेक्रेटरीसोबत बोलणं चालू असताना केबिनमधून उंदीर आणि घुशी आरामात हिंडताना पाहून दचकले होते - पुढे त्याची सवय झाली ;-) इतर दोन-तीन मंत्रालयातही हीच परिस्थिती जवळून पाहिली. एवढ्या शिकल्यासवरल्या प्रौढ माणसांना "चहाचे कप असे इकडेतिकडे टाकू नका " असं देशाच्या पंतप्रधानांनी सांगायची वेळ येते - यातच देशाचा कारभार कसा चालतो याची झलक दिसते. मोदी फार कडक वागले तर हीच नोकरशाही त्यांना गोत्यात आणू शकते - त्यामुळे त्यांनी किती शिस्त लावायला बघावी हा मोठा प्रश्न आहे.

In reply to by आतिवास

सहमत.
एवढ्या शिकल्यासवरल्या प्रौढ माणसांना "चहाचे कप असे इकडेतिकडे टाकू नका " असं देशाच्या पंतप्रधानांनी सांगायची वेळ येते - यातच देशाचा कारभार कसा चालतो याची झलक दिसते.
अगदी नेमकं.

In reply to by आतिवास

बॅटमॅन Tue, 07/01/2014 - 18:47
एवढ्या शिकल्यासवरल्या प्रौढ माणसांना "चहाचे कप असे इकडेतिकडे टाकू नका " असं देशाच्या पंतप्रधानांनी सांगायची वेळ येते - यातच देशाचा कारभार कसा चालतो याची झलक दिसते.
लाखमोलाची बात. _/\_

In reply to by आतिवास

प्रसाद१९७१ Tue, 07/01/2014 - 18:56
एवढ्या शिकल्यासवरल्या प्रौढ माणसांना "चहाचे कप असे इकडेतिकडे टाकू नका " असं देशाच्या पंतप्रधानांनी सांगायची वेळ येते - यातच देशाचा कारभार कसा चालतो याची झलक दिसते.
देशाच्या कॅबिनेट मिनिस्टर ला मस्टर हातात घेउन बसावे लागले आज. २०० लोकांना सक्तीची सुट्टी टाकावी लागली.

In reply to by प्रसाद१९७१

शिद Tue, 07/01/2014 - 19:53
लेटलतीफ २०० कर्मचारी घरी! सौजन्यः म.टा.
मोदी फार कडक वागले तर हीच नोकरशाही त्यांना गोत्यात आणू शकते - त्यामुळे त्यांनी किती शिस्त लावायला बघावी हा मोठा प्रश्न आहे.
शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by आतिवास

एवढ्या शिकल्यासवरल्या प्रौढ माणसांना "चहाचे कप असे इकडेतिकडे टाकू नका " असं देशाच्या पंतप्रधानांनी सांगायची वेळ येते - यातच देशाचा कारभार कसा चालतो याची झलक दिसते. +१००

In reply to by आतिवास

मराठी कथालेखक Wed, 07/02/2014 - 12:38
चालू असताना केबिनमधून उंदीर आणि घुशी आरामात हिंडताना पाहून दचकले होते
उच्च न्यायालयातील अनुभव चांगला आहे : उंदीर घूशी दिसत नाहीत. बर्‍यापैकी स्वच्छता असते. कर्मचारी वेळेचे बंधनही पाळतात. मंत्रालयांनी प्रशासनात किमान न्यायालयाईतकी शिस्त आणावी.

राजेश घासकडवी Wed, 07/02/2014 - 00:06
मोदी फार कडक वागले तर हीच नोकरशाही त्यांना गोत्यात आणू शकते - त्यामुळे त्यांनी किती शिस्त लावायला बघावी हा मोठा प्रश्न आहे.
एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असा कडक शिस्तीचा बडगा बाळगणारा नेता लोकांना मनापासून आवडतो. त्यामुळे 'वेळेवर या' असं ठासून सांगणाराला काही गोत्यात येण्याच्या शक्यतेपेक्षा प्रतिमा सुधारल्याने जनतेकडून मिळणारा फायदा अधिक आहे. यापलिकडे जाऊन सरकारी बाबूंच्या हितसंबंधांवर गदा आणली तर मात्र प्रश्न येईल खरा. पण मला तरी वाटतं की मोदींचा मोट्टो हा 'रिझल्ट्स मिळवा, लोकांसमोर प्रतिमा चांगली ठेवा, आणि मग वाटेल ते करा' असा असेल.

In reply to by राजेश घासकडवी

प्रदीप Wed, 07/02/2014 - 08:43
मला तरी वाटतं की मोदींचा मोट्टो हा 'रिझल्ट्स मिळवा, लोकांसमोर प्रतिमा चांगली ठेवा, आणि मग वाटेल ते करा' असा असेल.
ह्यातील 'आणी मग वाटेल ते करा' हे आपल्यासारख्या सुबद्ध व्यक्तिस वाटले, त्यामागे काही evidence असणारच. तसा तो इथे कृपया दर्शवावा, ही विनंती.

In reply to by राजेश घासकडवी

पण मला तरी वाटतं की मोदींचा मोट्टो हा 'रिझल्ट्स मिळवा, लोकांसमोर प्रतिमा चांगली ठेवा, आणि मग वाटेल ते करा' असा असेल.
आणि मग वाटेल ते करा हे कोणत्या आधारावर? विदा द्या. की विदाच्या अभ्यासकांना स्वतः विदा द्यायचे बंधन नाही आणि इतरांकडे मात्र विदा मागायचे स्वातंत्र्य असे का?

In reply to by राजेश घासकडवी

'रिझल्ट्स मिळवा, लोकांसमोर प्रतिमा चांगली ठेवा, आणि मग वाटेल ते करा' 'रिझल्ट्स मिळवा' हे तर नोकरशाहीचे कामच आहे (अर्थात गेल्या काही दशकातल्या अनुभवाने आपण भारतिय ते पाsssर विसरून गेलो आहोत हेच वरच्या वाक्यात अधोरेखित झाले आहे :( ) 'मग वाटेल ते करा' असं करून 'लोकांसमोर प्रतिमा चांगली ठेवा' हे कसं काय बुवा करता येईल ??? बाकी सगळं जावूंद्या. पण कधी नव्हे ते चांगले काम करण्याची ग्वाही देवून त्याप्रमाणे कामाला लागलेल्या सरकारला एक महिना पुरा झाला न झाला तेव्हाच असा शेरा देण्यामागे समतोल विचार दिसला नाही :( . अर्थात हा गेल्या काही दशकांच्या अनुभवांच्या दणक्यांचा परिपाक असू शकतो. लोकांना त्या निराशावादातून वर यायला अजून बराच वेळ लागेल हेच खरे ;)

मदनबाण Wed, 07/02/2014 - 06:44
आपले प्रतंप्रधान स्वतः निर्णय घेउ शकतात हीच माझ्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे, इतके वर्ष खिचडी सरकार आणि इतरांच्या हातात नाड्या असलेला केविलवाणा प्रतंपधान पाहुन वैताग आणि कंटाळा आला होता... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- रिमझिम गिरे सावन... :- मंझिल

कलंत्री Wed, 07/02/2014 - 17:49
शेकडो गोष्टी उपलब्ध असताना अकबर बिरबलची गोष्ट नमोजींनी सांगणे म्हणजे अप्रत्यक्षपणे हिंदु मुस्लिम ऐक्याची गोष्ट असावी असे वाटते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पंतप्रधान कार्यालयात मी ज्या केबिन मध्ये बसतो ती एका मोठ्या हाल मध्ये आहे. मधोमध दरवाजा आणि दोन्ही बाजूला साडेतीन फूट उन्च पार्टिशन असलेल्या सहा केबिन्स आहेत. त्यात सहा अधिकाऱ्यांचे निजी सचिव व अन्य कर्मचारी मिळून जवळपास २४-२५ स्टाफ बसतो. दरवाजा उघडल्या बरोबर समोर मी जिथे बसतो ती केबिन दिसते. हालचा दरवाजा उघडा असेल तर माझ्या समोरच्या केबिनचा काही भाग दरवाजाच्या मागे झाकला जातो, तिथे एक ३ फुट उंचीची अलमारी आहे. सहजासहजी कुणाला दिसत नसल्यामुळे, तिथला स्टाफ त्यांचे रिकामे चहाचे कप इत्यादी त्या अलमारीवर ठेवतो.

दमलेल्या तुमची आमची कहाणी

वेल्लाभट ·

रेवती Mon, 06/30/2014 - 04:25
लेखन पटलेय. यात न पटण्यासारखे काही नाही. तुम्ही यावर काय उपाय काढलाय हे वाचायला उत्सुक! जवळच्या मैत्रिणींना फक्त करियर, काम, पैसा यामागे धावताना बघून, तीशी पस्तीशीत वेगळाली आजारपणे पाठीशी लावून घेतलेली बघून बरीच ओरडले. वाईट ठरले, सिंगल आउट केली गेले. आता गप्प बसलेय. एकीचा नवरा ३७ व्या वर्षी गेला, दुसरीच्या नवर्‍याला चाळीशीत हृ. वि. झटका आला (त्यावर ती मला म्हणाली" मग काय झालं? आजकाल हे कॉमन आहे."), नवर्‍याचे दोन तीन मित्र चाळीशीत गेले. काही वर्षांपूर्वी एकीचा मुलगा १० व्या वर्षी आईच्या करियरला कंटाळून घरातून निघून गुपचुप माझ्या घरातल्या कोटस, शूजच्या क्लोजेटात लपलेला आढळला (रात्री ते माझ्या लक्षात आले नसते तर? हा विचार करणे आता सोडून दिलेय), नंतर कायदेशीर कारवाईत ओढले जाऊ नये म्हणून त्याच्या आईवडीलांनी हात जोडले, नवर्‍याने (लेक्चर मारून)तक्रार न करायचे कबूल केल्याने १० वर्षाच्या त्या मुलाने आपण होऊनच शाळेत कळवले व जे व्हायचे ते झाले. फार त्रास करून घ्यायचा नाही हे ठरवलेय. मला जे करायचेय ते करते तरी हे बघून मी खरच आनंदी आहे का हा प्रश्न पडलाय. माझा नवराही काही वर्षात हापिसातील काम घरी न आणण्याबाबत शिकला, रात्री बेरात्रीच्या मिटींगा आता घेत नाही तरी एखादी असतेच अठवड्यातून! असो, आम्ही शिकतोय. मी याबाबतीत गप्प बसायचे ठरवलेय तरी एवढे टंकलेच!

In reply to by रेवती

वेल्लाभट Mon, 06/30/2014 - 09:22
तुम्ही यावर काय उपाय काढलाय हे वाचायला उत्सुक!
वेल! कंपनीस वाईट सवयी न लावणे, आपली वेळ झाली की निघणे, केवळ कामाशी ईमान राखणे, वेल्ला म्हणे इतकंच पाळायचं. खरंच जेंव्हा गरज असेल तेंव्हा पुरेपूर झोकून द्यायचं. तिथे मागेपुढे नाही बघायचं. पण फुकट जर कुणी थांबायला वगैरे सांगत असेल तर मग ... हं !

In reply to by यशोधरा

प्रभाकर पेठकर Mon, 06/30/2014 - 13:04
कधी कधी काम वेळेत करणार्‍याच्या अंगावर बदाबदा जास्त काम येऊन पडतं. उपहारगृहाच्या व्यवसायात उतरण्याआधी मी एका खाजगी कंपनीत लेखा विभागात (अकाउंट्स) काम करीत होतो. मी नविन नोकरीला लागलो तेंव्हा ज्या माणसाने त्याचे काम माझ्यावर सोपविले त्याने दर महिन्याचे किरकोळ खर्चाचे (पेटी कॅशचे) हिशोब, आणि बँकांचे ताळमेळ (रिकन्सिलिएशन्स) पुढच्या महिन्याच्या २० तारखेपर्यंत साहेबांकडे सहीसाठी पाठवायचे असे बजावले. मी त्या प्रमाणे करीत होतो. आमच्या कचेरीची वेळ संध्याकाळी ५.३० पर्यंत होती. पण बाकी सर्व कर्मचारी रोज तासभर जास्त वेळ कचेरीत बसत आणि जास्तीच्या वेळेचा मोबदला (ओव्हर टाईम) कमावित. माझे काम ५.३० पर्यंत करून ही मी वेळच्यावेळेत कागदपत्रं साहेबांच्या सहीसाठी पाठवत होतो. साहेब खुश होते पण मी उशीरापर्यंत न बसता ५.३०ला जातो हे त्यांना खटकत होते. (कारण त्यांच्या खात्याचे कर्मचारी जास्तवेळ बसून काम करतात म्हणजे ते (साहेब) जास्त कार्यक्षम अशी त्यांची धारणा होती.) मी कचेरीच्या वेळेनंतर जास्त वेळ थांबून, जास्तीच्या वेळेचा मोबदला का कमावित नाही असे त्यांनी मला विचारले. त्यावर जर, 'माझे काम कचेरीच्या वेळेत मी संपवू शकत असेन तर उगीच कचेरीच्या वेळेत, वेळेचा अपव्यय करून (इथे तिथे भटकून), संध्याकाळी जास्तीचा मोबदला कमवायला बसणे माझ्या तत्वात बसत नाही. ज्या वेळेची मर्यादा मला घालूना दिली आहे (पुढच्या महिन्याची २० तारीख), त्या वेळेत मी माझे कागदपत्रं, कचेरीच्या वेळेतच पूरी करू शकत असल्याने उगीचच उशीरापर्यंत बसून कंपनीस लुटणे मला पटत नाही.' असे (बाणेदार) उत्तर दिले. दूसर्‍या महिन्यात माझी २० तारखेची मर्यादा १५ करण्यात आली. तरीही वेळेत कागदपत्रं सहीला पाठवून मी ५.३०लाच ऑफिस बाहेर पडायचो. पुढे ती तारीख १० त्यानंतर ५ आणि शेवटी १ करण्यात आली. पण मी वेळेची नवनविन बंधनं पाळूनही ५.३०ला ऑफिस बाहेर पडायचो. साहेब चक्रावले. त्यांनी मला बोलावून घेतले आणि विचारले 'हे कसे?', मी त्यांना सांगितले, 'मी रोजचे काम रोज करून ठेवतो. त्यामुळे महिन्याच्या शेवटच्या दिवशी माझ्याजवळ १ दिवसाचेच काम बाकी असते. माझ्या आधीचा कर्मचारी रोज बँकेत जाण्याच्या नांवावर २ तास बाहेर भटकायचा. मी बँकेची कामे फोन वर करतो. क्वचीत व्यक्तिशः बँकेत जावे लागते. दिवसभर टंगळमंगळ करीत ह्याच्या टेबलावर त्याच्या टेबलावर मी फिरत नाही. शिवाय फुकटची जास्तीची कमाई मला रुचत नाही. सर्वात शेवटी, मी इथे नोकरी करायला आलो आहे, कंपनीचा कैदी म्हणून नाही.' माझ्या आधीच्या कामचोर कर्मचार्‍याला प्रमोशन आणि पगारवाढ मिळाली होती. (त्याची कारणं वेगळी होती). माझ्यावर॑ कुठल्याच दबावाचा परिणाम होत नाही हे पाहून साहेबांनी मला अतिरिक्त जबाबदार्‍या दिल्या. शेवटी मी त्या साहेबांच्या वरच्या साहेबांजवळ बोलून माझे खाते बदलून घेतले. इथे माझा साहेब गोरा होता. तो एकच सांगायचा 'Go home at 5.30.' जुना साहेब हात चोळत बसला.

In reply to by प्रभाकर पेठकर

चौकटराजा Mon, 06/30/2014 - 14:11
माझे काम ५.३० पर्यंत करून ही मी वेळच्यावेळेत कागदपत्रं साहेबांच्या सहीसाठी पाठवत होतो. साहेब खुश होते पण मी उशीरापर्यंत न बसता ५.३०ला जातो हे त्यांना खटकत होते. पेठकर काका तुम्ही आमच्याच कंपनीच्या कोणत्या तरी सिस्टर मधे काम करीत होता काय? एकाने साहेबाना प्रशन केला होता एम एन सी चे उदाहरण कशाला देता ? तेथील शिपायाला तुमच्यापेक्षा जास्त पगार आहे.

In reply to by वेल्लाभट

तुमचा अभिषेक Sat, 07/05/2014 - 19:06
वेल! कंपनीस वाईट सवयी न लावणे, आपली वेळ झाली की निघणे, केवळ कामाशी ईमान राखणे, वेल्ला म्हणे
वेल्ला जरी ठिक म्हणत असला तर असे विचार करणार्‍याला दुर्दैवाने हल्ली वेडा म्हटले जाते. खूप मोठे दुष्टचक्र आहे हे ज्यात सारेच फसलेत. जे घडतेय त्याची कारणे पुन्हा पुन्हा उगाळण्यात अर्थ नाही, पण सद्यस्थितीत तुम्हाला या मुर्खांच्या स्पर्धेत धावायचे नसेल तर जिथे असे वर्क कल्चर नाही अश्याच ठिकाणी नोकरी करणे उत्तम. कारण एकट्याने बदल घडवायला गेलात तर तुमचीच कंपनीतून हकालपट्टी होईल जे साहजिकच आहे. बाकी आहे त्या नोकरीवर लाथ मारायची ताकद अंगी बाळगण्यासाठी पैसे हातात खु़ळखुळायला लागल्याक्षणीच ज्या अनावश्यक गरजा अंगी बाणवल्या आहेत त्यांना पहिला दूर सारायला हवे. मग ते पिझ्झासाठी २०० आणि कोकाकोलासाठी ५० रुपये मोजणे असो किंवा आपल्या पोरांना ६०-७० हजार वर्षाकाठी फी देऊन बालवाडीच्या शाळेत घालणे असो. मी आजवर अशी नोकरी केली नाही, पण सध्या अचानक आमच्याही कंपनीचे वर्क कल्चर बदलल्यासारखे वाटतेय, जर ते तसेच कायम राहीले तर नक्की सोडचिठ्ठी देणार .. अर्थात, जाताना गूडबाय मेल मध्ये हे कारण टाकून इतर गाढवांचे डोळे उघडायचा नक्की प्रयत्न राहील.

चौकटराजा Mon, 06/30/2014 - 06:04
हे चित्र औद्योगिक क्रांति झाल्यावर लगेचच आले का ? नक्कीच नाही. देश म्हणजे कंपन्यांचे जाळे ही कल्पना पाश्च्यात्य देशात रूजली.माणसाच्या सहा गरजा आहेत. तीन भौतिक व तीन मानसिक अन्न, वस्त्र, निवारा ,प्रेम, करमणूक, कौतुक या त्या होत. त्या भागण्यासाठी खरे तर फार मोठे काही करावे लागत नाही. अमोरिकेच्या धर्तीची अर्थव्यवस्था ही आवश्यक नसलेल्या गरजा निर्माण करते व आम्ही त्यातून रोजगार निर्माण करतो हा समाजावर एक मोठा उपकार करतो असे राज्यकर्त्याना , विचारवंताना पटवून देते. पुल देशपांडे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले होते." जगात समाजवादाचा झालेला पराभव ही माझ्या नजरेत २० व्या शतकातील सर्वात दु:खद घटना आहे" . आपल्या आजच्या संपन्नतेतील दुखण्याचे खरे कारण पुलना कळले होते. समाजवाद म्हणजे गळचेपी असे चित्र रशिया व चीन यांच्या सारख्या देशातील राज्यकरर्यानी निर्माण केल्याने समाजवाद भांडवलशाही पेक्षा कितीतरी मुल्याधिष्ठीत असूनही बदनाम ठरला. " शराब बुरी नही होती शराबी उसे बदनाम करते है!" असेच झाले. देशाचे धीरण आज त्या त्य देशातील उद्योग ठरवतात कारण उद्योग मोठा करण्यासाठी सहन कराव्या लागणार्‍या प्रसूतिवेदना राजकारण्याना नको असतात. १९९१ मधे अशा वेदना नरसिंह रावाना नको झाल्या होत्या. वाईट परिस्थीती आणून देशातील सरकारी उद्योग राजकारणी व नोकरशहा यानी मिली भगत करून बुडवायला सुरूवात केली शराब को शराबी लोगोने बदनाम किया. आज ठराविक समाजाला दोन दोन फ्लॅट्स गाड्या ई मिळत असले तरी आयटी मधील अभियंत्यामधे आत्महत्येचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. आजही आठ ते दहा मोठे उद्योग सरकारी बॅकांचे करोडो रुपये बुडवायला टपले आहेत. हे भांडवल शाही व समाजाच्या मालकीच्या बँका यांचे विचित्र साटोलोटे असल्याचे उत्तम उदाहरण आहे.

बहुगुणी Mon, 06/30/2014 - 07:48
थोडासा याच धर्तीचा Self-inflected त्रास म्हणजे कार्यालयीन इ-मेल्स.. त्यासंदर्भात खूप विचारांती मी माझी सोडवणूक स्वतःलाच नियम घालून केली आहे; माझा नियम माझ्या इ-मेल सिग्नेचर मध्ये असा आहे: Let us use e-mails wisely and stay away from the "electronic leash". Technology is supposed to give us free time, not make us digital slaves! My Rule: Outside of a work-day, access e-mails only at defined times and respond quickly only if urgent. All other time is 'my time' :-) Try it, it keeps you stress-free! सुरूवातीला काही वरिष्ठांनी/ सहकार्‍यांनी कुरकुर केली, पण 'तुम्हाला capable मी हवा असेन तर हे असंच असेल' हे ठणकावून सांगितल्यावर इतरही सहकारी थोड्याफार याच मार्गाने चालू लागले. मी स्वतः कार्यालयीन वेळेनंतर कोणाला 'केवळ आठवलं म्हणून' इ-मेल / फोन करत नाही, (असे tasks फोनवर दुसर्‍या दिवसासाठी नोंदवून ठेवतो), इतरांकडूनही तशीच अपेक्षा आहे हेही स्पष्ट केलंय, त्यामुळे बराच कमी उद्वेग होतो.

यशोधरा Mon, 06/30/2014 - 08:01
हे स्वतःवरच अवलंबून असते. एकूण अनुभव असा आहे की ठराविक वेळेनंतर काम करायला नकार दिला तर जबरदस्तीने तुमच्यावर कोणी काम थोपू शकत नाही. ऑफिसचे काम, इमेल्स घरी घेऊन जाणे, न जाणे हा निर्णय सर्वस्वी व्यक्तीचा असतो.

In reply to by यशोधरा

धन्या Mon, 06/30/2014 - 09:16
तुमच्या कामाच्या ठीकाणी ठराविक वेळेनंतर काम करावयास नकार दिला तर त्या व्यक्तीचे नाव यादीत टाकत नाहीत असं दिसतंय. :)

In reply to by धन्या

धन्या Mon, 06/30/2014 - 10:11
मी फ्रेशरची असतानाची गोष्ट. मुंबईत एका अतिशय लहान कंपनीत कामाला होतो. जेमतेम वीस बावीस सॉफ्टवेअर डेव्हलपर होते कंपनीत. पैसा वाचवण्यासाठी यातले बहूतांश फ्रेशर. कंपनीचा मालक मँनेजर आणि तीन सिनीयर डेव्हलपर्स टीम लीड. फ्रेशर्सना बरेच वेळा काम न उरकल्यामुळे उशिरा थांबावे लागे. मालकांची अपेक्षा फ्रेशर्सबरोबर लीडनीही थांबावे. दोन लीड थांबतही. तिसरा हुषार होता. मेहनती होता. त्याचे म्हणणे माझे काम नसताना मी का थांबू ? शेवटी व्हायचे तेच झाले. परफॉर्मन्सचे कारण पुढे करुन त्या लीडला कामावरुन कमी केले.

In reply to by धन्या

यशोधरा Mon, 06/30/2014 - 10:24
त्याच्याकडे स्वतःच्या कामाचे प्रूफ नव्हते का? कंपनी कोणती होती? बरेच फॅक्टर्स असावेत ह्यासाठी पण आजवर मी पाहिले आहे त्याप्रमाणे असे कोणाला कामावऱन कमी करता येत नाही.

In reply to by यशोधरा

सुबोध खरे Mon, 06/30/2014 - 12:01
तू नाही तर तुझ्या बापाने मला शिव्या दिल्या असतील हे सांगणाऱ्या लांडग्याची गोष्ट आहे ना. तसेच एकदा खाजगी कंपनीने ठरविले कि एखाद्याला काढून टाकायचे तर ते सरळ काढून टाकतात. मग कोर्टात जा किंवा काहीही करा काहीही होत नाही.

In reply to by सुबोध खरे

यशोधरा Mon, 06/30/2014 - 12:04
डॉ.साहेब, आजवर मी देशी, विदेशी कंपन्यांमधून नोकर्‍या केल्या आहेत, पण असे इतक्या सहजासहजी कोणाला विनाकारणाचे काढता येत नाही, अगदी एखाद्या व्यक्तीला काम योग्य नाही असे तोंददेखले कारण जरी देऊन काढायचे ठरवले असले तरीही त्याच्या/ तिच्या विरुद्ध केस उभी करावी लागते.

In reply to by यशोधरा

ब़जरबट्टू Mon, 06/30/2014 - 13:13
माझ्या मते असा कायदा भारतात तरी नाही.. माझ्याच कंपनीने फक्त तीन महिण्याचा पगार देऊन एका दिवसात ३५ लोक्स गायब केले होते..अगदी त्यादिवशी कंपनीने स्वखर्चाने डॉक्टर, अम्बुलंस, व घरी सोडायला गाडी ठेवली होती.. :) २००८ - २००९ मध्ये तर हे खुप जागी बघितलेत्य...

In reply to by ब़जरबट्टू

सौंदाळा Mon, 06/30/2014 - 13:52
+१ जर खरच काही कारण सापडले नाही तर कंपन्या रेजिग्नेशन लेटर टाइप करुन ठेवतात. ज्या माणसाला काढायचे आहे त्याला बोलवुन त्यावर सही करायला सांगतात. जर नकार दिला तर पुढील ३/६ महीन्याचा पगार देणार नाही (सही केली तर मात्र तो मिळेल), एक्स्पिरिअन्स सर्टीफिकेट, रिलीविंग लेटर वगैरे देणार नाहीत असे सांगतात. म्हणजे आर्थिक नुकसान प्लस पुढची नोकरी मिळणे अवघड :( काय करेल माणुस? तो सही करुन मोकळा होतो आणि नव्या नोकरीचा शोध चालु करतो. माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक नामवंत कंपन्यानी २००८ च्या मंदीच्या तडाख्यात हेच केले होते. यावर काही उपाय मला तरी माहीती नाही.

In reply to by ब़जरबट्टू

यशोधरा Mon, 06/30/2014 - 14:45
रिसेशनच्या काळात कंपनी कामावरुन कमी करते त्यासंबंधी कदाचित आपण बोलताय. तेह्वा नक्कीच शक्य असते. परंतु धन्या रिसेशनबद्दल बोलत नसावा वरच्या प्रतिसादात. ती केस वेगळी असावी. रिसेशनच्या काळात जेह्वा कंपनी कामावरुन कमी करते तेह्वाही तिला जो काही नोटीस पिरियड असेल तितके आगाऊ काँपेसेशन द्यावे लागते. न देता कामावरुन काढता येत नाही.

In reply to by यशोधरा

मृत्युन्जय Mon, 06/30/2014 - 13:42
छे छे. एका महिन्याची नोटिस किंवा एका महिन्याचा पगार यापैकी काहिही देउन कंपनी बाहेरचा रस्ता दाखवु शकते. अपेक्षेनुसार काम करण्याची क्षमता नाही हा ठप्पा मारणेही खुप सोप्पे आहे. आणि तुम्हाला ठेवुन घ्यायचे नसेल तर तुमचे आयुष्य खडतर करणे कंपनीसाठी खुप सोप्पे असते,

In reply to by मृत्युन्जय

प्रभाकर पेठकर Mon, 06/30/2014 - 14:04
'In reshuffling process your services are found excess, hence, hereby 30 days notice is being given....' हे आमच्या कंपनीतलं, एखाद्याला काढून टाकण्यासाठीचं, व्यवस्थापनाला सोयीचं असं वाक्य होतं.

In reply to by ब़जरबट्टू

यशोधरा Mon, 06/30/2014 - 15:36
बजरबट्टु, त्यातही मन मानेल तसे करता येत नाही. जी सर्व्हीस रिडंडट ठरलेली असते, त्या लोकांना जावे लागते, किंवा समजा भारतात एखादी प्रोसेस आहे, तीच जर कंपनीला इतरत्र अजूनही स्वस्तात मिळेल, तर ती प्रोसेस तिथे जाईल. कंपनी आपला फायदा पाहणार. भारतात आयटी जॉब्स असेच आले ना?

In reply to by यशोधरा

धन्या Mon, 06/30/2014 - 16:52
यशोतै, बहुतांशी आयटी कंपन्या तुम्ही म्हणताय ते आदर्श समोर ठेऊन नोकरांना नाही वागवत हो. तसे असते तर लोकांनी कामावरुन कसे कमी केले जाते यावर ईतके स्पष्ट आणि सविस्तर प्रतिसाद नसते दिले. :)

In reply to by यशोधरा

विजुभाऊ Tue, 07/01/2014 - 08:26
यशोधरा तै.. बहुतेक आयटी कम्पन्यांत नारळ देणे ही एक सामान्य प्रथा आहे. त्यासाठी एच आर नामक डिपार्ट मेंट असते. ते त्याला परफॉर्मन्स चे कारण किंवा कोणतेही कारण न देता एखाद्यावर अन्य प्रकारे दबाव आणून ( उदा तुला रेफरन्स चेक वाईट होईल , किंवा रीलीव्हिंग लेटर मधे "काढून टाकले आहे" असा शेरा देऊ ) एखाद्याला राजिनामा द्यायला भाग पाडतात. यात हे लोक क्षणाचाही विलम्ब लावत नाहीत. नोटीस पीरिअयड भले मग दोन / तीन महिन्यांचा असो एका दिवसात रीलीज देतात. एका कंपनीने निवडक लोकाना संध्याकाळी पार्टीला बोलावून त्याना तुम्हाला उद्या सकाळी राजिनामा द्यावयाचा आहे अशी प्रथा पाडली होती. या प्रकाराना सामान्य माणून कायद्याने आव्हान देऊ शकतो पण त्यामुळे होणारा मनस्ताप आणि वेळेचा अपव्यय आणि महत्वाचे म्हणजे पुढच्या जॉबवर होणारा परीणाम याचा विचार करून कोणीही तसे करत नाही. माझी इथल्या सर्वानाच एक विनंती आहे की तुम्हाला कंपनीने दिलेले ऑफर लेटर पुन्हा एकदा वाचा म्हणजे ते किती एकतर्फी आहे ते कळून येईल.

In reply to by यशोधरा

यसवायजी Mon, 06/30/2014 - 18:29
पण असे इतक्या सहजासहजी कोणाला विनाकारणाचे काढता येत नाही -१. अगदी क्षुल्लक कारणांवरुन हाकलले जाते. विदेशी बद्दल माहित नाही. पण देशी (पुण्यातल्या) कंपनीत घडलेली गोष्ट- माझ्या कंपनीची पार्टी चालू होती. कॉंट्रॅक्टवरचे सगळे इंजीनीयर पण होते. त्यातल्या एकाने, माझ्या बॉसच्या खांद्यावर हात ठेवत त्याला अजुन थोडी 'घ्यायचा' आग्रह केला. ब्बास. दुसर्‍या दिवशी त्याला त्याच्या कंपनीने काढून टाकले. तो कॉंट्रॅक्टवर असल्याने माझ्या कंपनीचा काहीच रोल नव्हता.

In reply to by आदूबाळ

यसवायजी Mon, 06/30/2014 - 19:17
तेच तर. काहीही कारणं चालतात कंपनीला. सगळीकडे असं होत नाही, पण प्रोप्रा. कंपन्यात सर्रास चालतो हा प्रकार. एका MNC च्या मॅनेजर (MG3) ग्रेड बॉसच्या खांद्यावर हात ठेवणे, (तेसुद्दा पिल्यावर टाईट होउन) हे त्याच्या कंपनीतल्यांना आवडलं नाही बहुतेक. (व्हॅल्यूज्-एथीक्स?) अवांतर- अजुन एका कंपनीत तर ३ वर्षांसाठी ओरीजनल मार्क्सकार्ड ठेउन घेतलेले पाहतोय. आणी कंपनी कधीही, काहीही कॉम्पेन्सेशन न देता काढून टाकू शकते. लिगल आहे का हे? नसले तरी काय करणार पोरं? जॉब मिळाला हेच नशीब म्हणतात.

In reply to by बॅटमॅन

अशा २ कंपन्या माहीती आहेत. याहून बेक्कार म्हणजे बाँड मधल्या अटी, तीन वर्ष सोडायची नाही. तो पर्यंत बाँड मधले पैसे पगारातून कापत रहाणार. जर का भारताबाहेर पाठवलं तर बाँडचा कालावधी वाढणार. या दोन्ही प्लेसमेंटला आल्या होत्या. पोरं बसलीच नाहीत,

In reply to by यशोधरा

सुबोध खरे Mon, 06/30/2014 - 23:27
यशोधरा ताई माझे वडील पर्सोनेल मैनेजर होते.(जमनालाल बजाज मधून व्यवस्थापनाची पदविका घेतलेले) आणि एल एल बी होते. ते एका कंपनीत असताना (१९७३ मध्ये जेंव्हा समाजवाद आपल्या शिखरावर होता) त्या कंपनीच्या मालकाला एका कामगाराचे वर्तन आक्षेपार्ह वाटले म्हणून त्याने त्याला कामावरून कमी केले. कायदे सल्लागार म्हणून वडिलांनी त्यांना सांगितले कि तुम्ही असे( विना चोकशी) काढून टाकलेत तर न्यायालय त्यांना परत पूर्ण पगारासहित कामावर घ्यायला सांगेल. त्यावर मालक म्हणाले मिस्टर खरे मला त्याचे तोंड बघायचे नाही. सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ . वडील म्हणाले पैसा उगाच तिप्पट खर्च होईल. त्यावर ते म्हणाले Mr khare money is not a problem I don’t want to see his face again. वडिलांनी शांतपणे त्या कामगाराला सांगितले कि न्याय मिळवण्याच्या प्रयत्नात तू धुतला जाशील त्या ऐवजी मिळतात ते सर्व पैसे घे आणि दुसरी नोकरी शोध. अंती सत्याचा जय होतो हे जरी सत्य असेल तरी जय होई पर्यंत बर्याच वेळेस सत्याचा अंत सुद्धा होतो. मी स्वतः दोन कॉर्पोरेट रुग्णालयात काम केले आहे पहिल्या ठिकाणी एक नर्स रुग्णाशी हिंदीत बोलली म्हणून तिला नारळ दिला गेला आणि दुसर्या ठिकाणी लैब तंत्रज्ञ रात्री दोन वाजता रिपोर्ट टंकन करताना मोबाईल वर गाणी ऐकत होता या कारणास्तव त्याला नारळ दिला गेला. तेंव्हा काहीही न करता नारळ दिला जातो न्यायालयात जायचे असेल तर कर्मचार्याला जाऊ द्या आपण बघून घेऊ हा साधा विचार असतो. आपण म्हणता ते फक्त सरकारी नोकरीत असते.

In reply to by सुबोध खरे

चित्रगुप्त Tue, 07/01/2014 - 02:33
एखाद्याला काढून टाकायचे तर ते सरळ काढून टाकतात. मग कोर्टात जा किंवा काहीही करा काहीही होत नाही.
अमेरिकन सरकारच्या भारतातल्या नोकरीतही असेच करतात. संध्याकाळी सव्वापाचला सांगतात, की आपले चंबूगबाळे आवरून आता घरी जा, उद्यापासून येण्याची गरज नाही.

पैसा Mon, 06/30/2014 - 08:21
बरेचजण यावर एवढा विचार न करता प्रवाहपतितासारखे वहात जातात. माझा यावरचा उपाय म्हणजे आमचे ऑफिशियल टाइमिंग १० ते ५ असल्याने ५ वाजेपर्यंत १००% काम करून बरोबर ५ वाजता बाहेर पडायचे. आमच्या एका सीएमडीने सर्क्युलर काढले होते की ऑफिसच्या वेळेबाहेर काम करणार्‍यांना मी अकार्यक्षम समजतो आणि त्या वेळेत ऑफिसमधे बसून तुम्ही ऑफिसची वीज, एसी, इंटरनेट यांचा गैरवापर करत आहात. अर्थात त्या सर्क्युलरकडे कोणीही लक्ष दिले नाही हे अपेक्षितच होते. मात्र गोष्ट विचार करण्यासारखी आहे खरी. मी स्वतःपुरता या रॅटरेसमधे न सापडण्याचा निर्णय घेतला. केवळ तेवढ्याचसाठी प्रमोशन्स घेतली नाहीत. आणि २५ वर्षे नोकरी करून नंतर स्वतःसाठी जगायचं हे आधीच ठरवलं होतं. त्यामुळे त्यादृष्टीने आवश्यक तेवढे पैसे साठवले आणि ठरल्याप्रमाणे नोकरी सोडून दिली. गेल्या एक दीड वर्षात त्याचा अजिबात पश्चात्ताप झालेला नाही. उलट हे अनुभव वाचले की मी स्वतःला सुदैवीच समजते.

In reply to by खटपट्या

पैसा Mon, 06/30/2014 - 09:13
पण फार डेरिंगची गरज नाही. कॅल्क्युलेटड रिस्क असते. मला डी ए लिंक्ड पेन्शन असल्याने हा निर्णय सोपा होता. ज्यांना पेन्शन नसते त्यांना मात्र पैशांचे व्यवस्थित नियोजन करावे लागेल. आपले आताचे उत्पन्न, राहणीमान आणि भविष्यातील गरजा यांच्याबद्दल स्पष्ट कल्पना डोक्यात असतील तर हा निर्णय फार कठीण नसावा!

In reply to by पैसा

रेवती Mon, 06/30/2014 - 17:05
आजकाल तुझी परवानगी न घेताच उदाहरण म्हणून तुझे नाव सांगते. फार अवघड नसते हे सुनियिजनाने तू साध्य केलेस हेही सांगते.

वेल्लाभट Mon, 06/30/2014 - 09:25
प्रतिसादांबद्दल आभार्स. आहेत अशा काही कंपन्या जिथे वेळा पाळल्या पाहिजेत असं ठासवण्याची 'वेळ' येत नाही. बाकी अशा अनेक्क्क्क कंपन्या आहेत जिथे ही वेळ रोजच येते. असो.

नगरीनिरंजन Mon, 06/30/2014 - 11:12
तरुण, लग्न न झालेल्या लोकांमध्ये रात्री उशीरापर्यंत बसायची हौस फार असते असे निरीक्षण आहे. आजकाल मुलांना वाढवतानाच 'गो-गेटर्स', स्मार्ट, हाय-परफॉर्मर वगैरे (साध्या भाषेत हावरट) करण्याचा प्रयत्न असतो. अशा मुलांना नोकरीला लागताच सरसर शिडी चढून जायची घाई असते. शिवाय करिअरशिवाय दुसरे काय करायचे हे माहितच नसल्याने संध्याकाळी घरी जाऊन छंद किंवा खेळ वगैरे खेळावेत हे डोक्यातच येत नाही. कंपन्याही याला उत्तेजन म्हणून रात्री उशीरा बसणार्‍यांसाठी फुकट जेवण व येण्या-जाण्याची सोय करुन ठेवतात. ही प्रवृत्ती आतातर खूप खोलवर रुजली आहे कारण उंदीर शर्यत आता आणखी तीव्र झाली आहे. नोकरी काय कॉलेज जॉईन करतानाच आपल्याला कायकाय घ्यायचंय याची यादी तयार असते. त्यात आता परिस्थिती बदलती आहे. ऊर्जा व इतर संसाधनांच्या टंचाईने जग एका अतिदीर्घ अशा आर्थिक संकटातून जात आहे. त्यामुळे विकसित देशांमध्येही नवीन बेरोजगार तरुणांची संख्या वाढत चालली आहे आणि तिथलीही कार्यसंस्कृती हळूहळू खराब होत चालली आहे. मध्यंतरी बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच या प्रख्यात कंपनीत काम करणार्‍या एका अमेरिकन तरुणाचा अतिकामाने मृत्यु झाला. त्यानंतर कंपनीने किमान रविवारीतरी सुट्टी घ्या असा आदेश काढला. ही घटना पुरेशी बोलकी आहे. अर्थात लोभाचे उदात्तीकरण इतके झाले आहे की त्यावरुन कोणी काही शिकेल अशी आशा करणे वेडेपणा आहे. याला विरोध करणे एकट्यादुकट्याचे काम नाही. विरोध करणार्‍याची अवस्था जीएंच्या हंस आणि कावळ्यांच्या गोष्टीतल्या हंसासारखी होते. जिथे लक्षावधी लोक वेडे आहेत तिथे वेडेपणालाच शहाणपणा म्हणतात.

सुबोध खरे Mon, 06/30/2014 - 11:57
आज परिस्थिती अशी आहे कि तुम्ही जास्त काम करीत नसाल तर तुमची जागा घेण्यास भरपूर लोक तयार असतात. त्यामुळे मी इतकाच वेळ काम करेन अशी "नवाबी" सर्व ठिकाणी चालत नाही. हि परिस्थिती बहुसंख्य क्षेत्रात आहे. दुर्दैवाने आजची पिढी आपल्या मुलांना वाढवताना "HE IS DOING WELL" म्हणजे भरपूर पैसे कमावतो या व्याख्येच्या आधाराने वाढवतात. मग जर मी हुशार आहे, जास्त पैसा कमावतो किंवा माझी आर्थिक सुस्थिती आहे तर माझ्या मुलाने पण भरपूर पैसा कमावला पाहिजे हिच अपेक्षा आहे या अपेक्षावर असलेली विचारांची बैठक घेऊन जर एखादे मुल आपल्या आयुष्याला सुरुवात करत असेल तर भरपूर पैसे कमावण्यासाठी वाटेल ते करायची तयारी त्याची आपसूक होते. मग दिवसाचे १५-१६ तास काम करणे हे त्याचा भागच झालेला आहे. माझ्यासारखे वेडे पीर फार कमी आहेत. १८ वर्षे सरकारी नोकरी करून विना निवृत्ती वेतन किंवा संतोष फंड(ग्रात्युइटी) बाहेर पडणारा माणूस किंवा मी ८ तासांच्या वर काम करणार नाही असे दोन कोर्पोरेट रुग्णालयांच्या मुलाखतीत सांगणारा माणूस एखादाच असतो. पण याचे मुळ कारण असे कि मला मोटार सायकल वर कोर्पोरेट रुग्णालयात विभाग प्रमुख म्हणूनहि जायला लाज वाटत नसे.किंवा मी माझ्या दवाखान्यात मोटार सायकलनेच जातो. आजही माझ्याकडे ८ वर्षे जुनी पेट्रोल इंडिका आहे. आपण आपल्या गरज वाढवून ठेवल्या कि त्या पूर्ण करण्यासाठी उरी फुटेस्तोवर धावतो आणि मग समाजाला दोष देतो. मुळात आपल्याला किती पैसा हवा आहे याचे कोणतेही मानक बहुसंख्य लोकांकडे नाही. एका विचारपूर्ण लेखात असे म्हटले होते कि आपल्याकडे असलेल्या गोष्टींपैकी ७० % गोष्टीचा आपण वापर करीत नाही. यात आपले घर किंवा कपडे किंवा बँकेत असलेला पैसा किंवा आपली मोटारगाडी आणि भ्रमणध्वनी या सर्व गोष्टींचा समावेश आहे.माझी गरज जरी मारुती स्वीफ्ट ने पुरी होत असेल तरी मी दुप्पट पैसे टाकून होंडा सिटी घेतो. कारण लोकांना दिसले पाहिजे कि I AM DOING WELL. मग या दुप्पट पैश्यांसाठी मला दुप्पट मेहनत करावी लागेल ते चालेल कारण "जमाने को दिखाना है". मी मुलुंड मधील डॉक्टराना २०१२ च्या नववर्षी एक संदेश पाठविला होता कि मरतेवेळी आपल्या बँक खात्यामध्ये असलेला पैसा हा आपण केलेल्या अनावश्यक मेहेनतीचे फळ आहे. (The amount of money in your bank account at the time of your death is the extra work you should not have done.). मूळ हि दुप्पट मेहनत एखाद्या शैक्षणिक पदवी किंवा कौशल्यासाठी वापरली तर आपण म्हणू त्या अटींवर आपल्याला नोकरी मिळवता येईल किंवा धंदा करता येईल. पण लक्षात कोण घेतो.

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर Mon, 06/30/2014 - 13:42
>>>>मी इतकाच वेळ काम करेन अशी "नवाबी" सर्व ठिकाणी चालत नाही. ह्या शेरेबाजीला अकारण नकारात्मक गंध चिकटला आहे. आपल्या तत्वांना जोपासणे म्हणजे "नवाबी" सवयी ठरतात का? त्या हिशोबाने साहेब आपणही, "मी ८ तासांच्या वर काम करणार नाही " असे ठणकावून सांगता तेंव्हा ती पण ''नवाबी" म्हणायची की तुमचे तत्व म्हणायचे? आपल्याकडे अमेरिकेप्रमाणे निवृत्तीनंतर सरकार आपली काळजी घेत नाही. आपली आपल्यालाच घ्यावी लागते. काम करायची ताकद शरीरात असतानाच, वार्धक्यात शरीर अक्षम असेल तेंव्हासाठी, जगण्याची सोय करून ठेवावी लागते. वाढती महागाई आणि ढासळते समाजस्वास्थ पाहता ज्याला त्याला आपल्या म्हातारपणाच्या आयुष्यासाठी तजवीज करावीच लागते. फार थोडे असतात जे उर फुटेस्तोवर धावतात. बहुसंख्य हे कांही करीत नाहीत अशीच तक्रार असते. प्रत्येकाच्या गरजा, जगण्याच्या कल्पना, आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. कसलाही अतिरेक करू नये हे मान्यच आहे. कित्येक जणांकडे कांही पर्याय नसतो. असही म्हणतात की, 'एखाद्या यंत्रात मोठी चाकं फिरतात तेंव्हा लहान चाकांना फिरावंच लागतं नाहीतर मोडून - तुटून पडावं लागतं.' ह्या आधुनिकतेच्या यंत्रातील आपण लहान-मोठी चाकं आहोत. 'पैसा म्हणजे सर्वस्व नाही' पण हे विधान करण्यापूर्वी आपण तो भरपूर कमावलेला असणं गरजेचं असतं. मी अतिमेहनत करून वारेमाप पैसा कमवावा अशा मताचा नाही. पण मेहनतीचा शाप अनेकांना परिस्थितीचा रेट्यात न मागता मिळत असतो. >>>>विचारपूर्ण लेखात असे म्हटले होते कि आपल्याकडे असलेल्या गोष्टींपैकी ७० % गोष्टीचा आपण वापर करीत नाही. यात आपले घर किंवा कपडे किंवा बँकेत असलेला पैसा किंवा आपली मोटारगाडी आणि भ्रमणध्वनी या सर्व गोष्टींचा समावेश आहे. हा लेख मुळापासून वाचावा लागेल. त्या लेखातून सुटे काढलेले वरील विधान पटत नाही. माझ्या घरात मी राहतो, कपडे मी वापरतो, बँकेतला पैसा अडीअडचणीला (आजारपणात, पै-पाहुणा आल्यास, मुलांच्या शिक्षणाची तजवीज म्हणून) मला उपयोगी पडतो, मोटारगाडी आणि भ्रमणध्वनी मी रोजच्या रोज वापरतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

चैतन्य ईन्या Mon, 06/30/2014 - 19:53
आपले प्रतिसाद नेहमीच आवडतात हे पहिले नमूद करू इच्छितो. थोडासा असहमत आहे. मुळात इंल्गंद आणि अमेरीकेच उदाहरण देणे चुकीचे आहे. १००-२०० वर्षांपूर्वी तिकडे असेच वातावरण होते. सगळ्या ब्रिटोन मधल्या खाणकामगारांची अवस्था प्रचंड वाईटच होती. हे आत्ता सगळे दिसते की मे ८ तास काम करणार वगैरे. त्यासाठी अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत. फक्त आपल्याला ते माहिती नसते. हे नियम तिकडे बनले म्हणून आपल्याकडे पण असेच पाहिजेल तसे होत नाही. कारण त्या मागची भावना त्या मागचा संघर्ष वगैरे माहितीच नाही आणि कधी अनुभवलेले नाही. मुळात गुलाम असलेल्या आपल्याला नाहीतरी राजे वा जमीनदार लोकांची अरेरावी सहन करण्याची शिकवण आपसूक मिळालेली आहे त्यामुळे हे असले नवाबीच म्हण्याला पाहिजेल

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे Mon, 06/30/2014 - 23:45
पेठकर साहेब आपल्या(वैयक्तिक रित्या आपल्याच नव्हे आपल्या माझ्या सर्वांच्या) सौ च्या कपाटातील ७० टक्के साड्या/ड्रेस हे नाही विकत घेतले तरी चालतील. आपल्या घरातील ७० टक्के भांडी आणि क्रोकरी वर्षातून फार तर एकदा दोनदा वापरली जातात. हीच गोष्ट दागिन्यांबाबत सत्य आहे. फार काय आपली कर सुद्धा २५० किमी वेगाने जाऊ शकते पण आपण १०० किम चा वेग किती वेळा पार करता? म्हणजे त्याच्या इंजिनाची क्षमता ७० टक्के वेळा वापरली जात नाही.आपल्या भ्रमण ध्वनिमध्ये असलेल्या सुविधापैकी १०० टक्के सुविधा मी पैजेवर सांगतो कि मिपावरील एकही सदस्याने वापरलेल्या नाहीत. साधारण पणे तुम्ही आम्ही ३०% च्या वर त्या वापरात नाही. फार काय अडी अडचणी साठी म्हणून ठेवला गेलेल्या पैशातील ७० टक्के पैसा सुद्धा वापरला जात नाही. अर्थात त्या पासून मिळणारी मानसिक शांतीची किमत करता येणार नाही हे खरे आहे पण तो वापरला जात नाही आणि पुढच्या पिढीसाठी ठेवला जातो हेही तितकेच खरे आहे.
"मी ८ तासांच्या वर काम करणार नाही " असे ठणकावून सांगता तेंव्हा ती पण ''नवाबी" म्हणायची की तुमचे तत्व म्हणायचे?
माझे तत्व म्हणून मी काम करणार नाही आणि कामावरून काढून टाकले तर उपाशी राहीन असे म्हणणे हि नवाबी होते. पण मला जेंव्हा नक्की माहिती असते कि हि नाही तर त्याच तोलामोलाची दुसरी नोकरी मला नक्की मिळणार आहे तेंव्हा मी असे म्हणू शकतो कि मी तत्ववादी आहे. लष्कराशी सर्वोच्च न्यायालयात लढून(दहा महिन्यांचा पूर्ण पगार वकिलाच्या फि मध्ये देऊन मी १८ वर्षांनी विना निवृत्ती वेतन आणि संतोष फंड(ग्रैच्युइटी) नोकरी सोडली आणि बाहेर पडलो तेंव्हा आपल्याला त्या तोलामोलाची नोकरी नक्की मिळणार आहे हि खात्री होती म्हणूनच. सामर्थ्य आहे बडबडीचे जो जो भकेल त्याचे परंतु तेथे दिडक्यांचे अधिष्ठान पाहिजे इति पु. ल..

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर Tue, 07/01/2014 - 02:39
>>>>सौ च्या कपाटातील ७० टक्के साड्या/ड्रेस हे नाही विकत घेतले तरी चालतील... हीच गोष्ट दागिन्यांबाबत सत्य आहे. खरे साहेब, अहो आपल्या 'स्वास्था'साठी ह्या गोष्टी घेणे अत्यंत गरजेचे असते. जन्मभर बायकोची कुरकुर सहन करीत आनंदात जगणे कोणाला शक्य आहे का? आपल्या स्वास्थात त्या सर्व गोष्टींची १०० ट्क्के गरज असते. शिवाय पुरुषांच्या कपडेविषयक गरजा आणि स्त्रियांच्या कपडेविषयक गरजा ह्या वेगळ्या असतात. लहानपणापासून स्त्रीचे नाते सौंदर्याशी आणि पुरुषाचे कर्तृत्वाशी जोडले आहे. स्त्रीने सुंदरच दिसले पाहीजे. आता सुंदर दिसायचे म्हणजे कपड्यातला तो अन तोच पणा चालेल का? त्यात वैविध्य पाहिजेच. आणि आपले मनःस्वास्थ्य जोपासण्यासाठी नवर्‍याला आपल्या बायकोसाठी ही सर्व खरेदी केलीच पाहिजे. तोच त्या कपाटातल्या 'कधीतरी' वापरल्या जाणार्‍या साड्यांचा १००% उपयोग असतो. >>>>आपल्या घरातील ७० टक्के भांडी आणि क्रोकरी वर्षातून फार तर एकदा दोनदा वापरली जातात. पाहुणेराऊळे रोज रोज येत नाहीत कधीतरी येतात. तेंव्हा कानतुटक्या कपात चहा, टवका उडालेल्या बशीत कांदेपोहे आणि मस्तं सुप केलं तर ते काय स्टीलच्या वाटीत देणार? त्या साठी राखीव संच लागतोच. मित्रांसोबत रम-व्हिस्की-बिअर स्टीलच्या पेल्यात आणि चखणा जेवणाच्या ताटात कसा दिसेल? १५-२० जणांचा ग्रूप आला (समजा मिसळपावचा कट्टा मला घरीच करावयाचा आहे, नुसतं समजा हं!) तर भांडीकुंडी काय भाड्याने आणायची? कधी मिसळपावचा ग्रूप येईल, कधी माझे नातेवाईक येतात, कधी बायकोचे माहेरचे नातेवाईक येतात, कधी मुलाचे कॉलेजचे मित्र-मैत्रीणी येतात, कधी सोसायटीची मिटिंग असते, कधी नाटकाची तालीम असते तर कधी गाण्याची बैठक असते. माणसं जमतात, वस्तु लागतातच. >>>>फार काय आपली कार सुद्धा २५० किमी वेगाने जाऊ शकते पण आपण १०० किम चा वेग किती वेळा पार करता? म्हणजे त्याच्या इंजिनाची क्षमता ७० टक्के वेळा वापरली जात नाही.आपल्या भ्रमण ध्वनिमध्ये असलेल्या सुविधापैकी १०० टक्के सुविधा मी पैजेवर सांगतो कि मिपावरील एकही सदस्याने वापरलेल्या नाहीत. खरे साहेब आपल्या मूळ प्रतिसादात आपण म्हंटले होते की त्या लेखात असे म्हंटले आहे की आपल्याकडे असलेल्या गोष्टींपैकी ७० % गोष्टीचा आपण वापर करीत नाही. आता आपण म्हणताय की त्या वस्तु आपण १०० % क्षमतेने वापरत नाही. वस्तूंचा वापर न करणं आणि वस्तूंचा पूर्ण क्षमतेने वापर न करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मी जर १०० किमी पेक्षा जास्त वेगाने गाडी पळवत नसेन तर मला १०० किमी हा उच्चतम वेग असलेली गाडी घेतली पाहीजे. ती मिळत नाही. मग जी उपलब्ध आहे तीच घेतली पाहीजे. म्हणजे तो माझा मूर्खपणा नसून ती माझी असहाय्यता आहे. बरं, आज मी १०० किमीच्या वेगाने गाडी चालवतो आहे म्हणजे उद्या १२० किंवा १३०च्या वेगाने पळविणारच नाही असेही नाही. गरज भासली तर? (कोणी आजारी आहे, कोणाला हॉस्पिटलला न्यायचे आहे) मग त्यावेळी काय करायचे? नविन गाडी घ्यायची? भ्रमणध्वनीतील सगळ्या सोयी वापरल्या जात नसतीलही कदाचीत, पण मला हव्या असलेल्या, वापरत असलेल्या सगळ्या सोयी त्यात असणं गरजेचं असतं. त्या बरोबर उत्पादक मला नको असलेल्या इतर कांही सोयी त्यात पुरवत असेल तर मी काय करायचं? माझ्या काटेकोर गरजे इतका भ्रमणध्वनी कुठून मिळवायचा? मी माझ्या भ्रमणध्वनीचा उपयोग कॉल्स करणे आणि रिसिव्ह करणे, ह्या बरोबर, छोटे मेसेजेस, व्हॉट्स अप, जीपीएस, रेडीओ, मिडिया प्लेअर, गुगल, मिसळपाव, याहू ईमेल, बॅटरी, घड्याळ, कॅलेंडर, लोकेशन, तापमान, हवामानखात्याचा अंदाज, अलार्म, रिमाईंडर्स, कॅमेरा, कॅलक्यूलेटर, फेसबुक, नोंदी, आवाज रेकॉर्डींग, व्हिडिओ प्लेअर, फोटो अल्बम, बार कोड स्कॅनर, डॉक्यूमेन्ट स्कॅनर, गाण्यांचा संग्रह, डिक्शनरी, रन किपर, कालनिर्णय कॅलेंडर, बँक व्यवहार, माझ्या ३ गाड्यांचे पोलीस फाईन, व्हिसा स्टेटस चेकअप्स, ड्रॉपबॉक्स ऑपरेशन्स, डाऊन लोड्स, नकाशे साठवणे वगैरे वगैरे अनंत कामांसाठी करतो. त्यामुळे ७०% वस्तूंचा वापर न करणं माझ्या तरी कल्पनेबाहेर आहे. वास्तवात ९०% वस्तूंचा वापर होतो. १० टक्के वस्तु खूप वेळा कुठून कुठून भेट म्हणून आलेल्या असतात. वापरताही येत नाहीत फेकताही येत नाहीत.

In reply to by सुबोध खरे

विटेकर Mon, 06/30/2014 - 15:26
नेहमीप्रमाणे डोक्टर साहेबांचा प्रतिसाद अप्रतिम !
मुळात आपल्याला किती पैसा हवा आहे याचे कोणतेही मानक बहुसंख्य लोकांकडे नाही.
हाच मुख्य प्रश्न आहे . उसकी सारी मेरे सारी से सफेद क्यू? इथेच सगळी गोची आहे. जेव्हा चैनीच्या गोष्टी गरज होतात तेव्हा ७० % नवे तर ९० % सरप्लस होते . आप ल्या धर्माने मानांकन दिले आहे .. त्येन तक्थेन भुंजिता.. ( शुद्ध्लेखनाची चूक द्यावी घ्यावी ) पण हे कितीजणांना मानवेल ? ज्याचे हे माना़ंकन खाली , तो सर्वात अधिक सुखी !

In reply to by सुबोध खरे

रेवती Mon, 06/30/2014 - 17:16
जवळ्जवळ सर्व प्रतिसादाशी सहमत. मनुष्य म्हटल्यावर त्यातील बाकीचे गुण, त्याचे छंद, आवडी निवडी, काही निवांतपणे करायच्या गोष्टी, नातेवाईकांना वेळ देणे हे सर्व आले. पण त्याकडे बघतो कोण? पैसे भरपूर कमावणेपेक्षा कमावतानाचा भास निर्माण करणे हेही लोकांना साध्य होत चाललेय. चकाचक दिसले पाहिजे हेच असते. मग परदेशातून भारत्भेटीला गेलेल्या मनुष्याला "अरे काय रे हे? असे साधेच का राहता तुम्ही?, अरे, अमूक एका देशात राहता ना? हे काय? इकडे यायचे तर साध्या आयब्रोज नीट कुरतडून नाही का येता आले?, वजन का वाढले?/कमी झाले?" वगैरे प्रश्नांचे काय करावे कळत नाही. तुम्ही सतत बिझी दिसणे महत्वाचे! कश्यात? ते काय माहित नाही. वेळ नसण्यात/रजा नसण्यात अभिमान वाटतो. "आम्हाला वेळ आहे" असे म्हटलेले फार दिवसात ऐकले नाही. अनेक वर्षांपूर्वी भारतभेटीच्यावेळी माझ्या मामेनणंदेनं फोन करून "वहिनी तुमच्यासाठी वेळ आहे बरं का. नक्की या" असे म्हटले. तिने सांगितले की वेळ आहे म्हटल्यावर तिचा व्यवसाय बरा चालत नाही वाटते अशा चर्चा व्हायच्या त्यामुळे लग्नाला, कार्यक्रमाला येणे जमले नाही असे मधून मधून म्हणावे लागते असे म्हणाली. विनोदी वाटते पण असे झालेय.

In reply to by रेवती

चित्रगुप्त Sat, 07/05/2014 - 07:32
वेळ आहे म्हटल्यावर तिचा व्यवसाय बरा चालत नाही वाटते अशा चर्चा व्हायच्या त्यामुळे लग्नाला, कार्यक्रमाला येणे जमले नाही असे मधून मधून म्हणावे लागते
... हे फारच खास.

बाबा पाटील Mon, 06/30/2014 - 12:00
डॉक्टरने २४ तास उपलब्ध असले पाहिजे,पोलिस सतत आपल्यासाठी हवा,इतर कुठल्याही सार्वजनिक सेवा कुठल्याही क्षणी हजरच हव्या मग स्वतःच्याच ऑफिसमध्ये जरा जास्त काम केल तर काय बिघडत्,जर स्वतःचाच धंदा असता तर.... आमच्या कडे म्हण आनो, दुसर्‍याकडची नोकरी म्हणजे आठ तासाचा धंदा आणी स्वतःचा धंदा म्हणजे २४ तासाची नोकरी. या सगळ्या व्यापातुन स्वतःसाठी नक्की वेळ काढता येतो.फक्त जरा भिकारचोट धंदे बंद केले की घरच्यांसाठी,स्वतःसाठी व ऑफिससाठीही योग्य तो वेळ नक्की देता येतो.

In reply to by बाबा पाटील

मृत्युन्जय Mon, 06/30/2014 - 13:37
एक फरक आहे पाटील आणि तो असा की डॉक्टर २४ हजर असायला हवा पण तो कधी जर तो इस्पितळात असेल तर किंवा कामावर असेल तर. फोन न लागल्यास दूसरा कोणीतरी येतो. हापिसात काम करणार्‍या मजूरांचा मुख्य पिराब्लेम हा असतो की घरी गेल्यानंतरही आलेल्या मेल्स ला उत्तरे दिली जावीत ही अपेक्षा असते, फोन न उचलल्यास दुसर्‍या दिवशी १० गोष्टी ऐकायला लागु शकतात. आपले काम संपल्यानंतरही आपण उपल्ब्ध असावे अशी अपेक्षा असते. डॉ़टरांकडुन तशी अपेक्षा नसते. डॉक्टर सुट्टीवर गेल्यावर तो सुट्टीवरच असतो कारण फोनवर कोणी सर्जरी कशी करायची किंवा लिव्हर कुठे ठेवले आहे असले प्रश्न विचारत नाही. डॉक्टर सुट्टीवर असताना त्याने दुसर्‍या इस्पितळातल्या डॉक्टरशी किंवा फार्मा कंपनीच्या सायंटिस्टशी लिंपो सिडिक ल्युकेमिया वर गहन चर्चा करणे अपेक्षित नसते. मुख्य म्हणजे डॉक्टर स्वतःच्या मर्जीचा मालक असतो. तो काही आयटी कंपनीतल्या टीम लीडर सारखा किंवा बँकेतल्या फायनांस अ‍ॅनालिस्ट सारखा किंवा रिलेशनशिप मॅनेजर सारखा किंवा कंपनीतल्या फायनांस म्यानेजरसारखा समोरच्याला दिवसरात्र उपल्ब्ध असण्याची गरजही नसते आणि अपेक्षाही नसते आणि तो असा कुणाच्या मर्जीचा नौकरही नसतो. सार्वजनिक सेवांप्रमाणे कंपनीही २४ तास चालू ठेवण्यात कोणालाही प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम तेव्हा असतो जेव्हा १२ महिने २४ तास एकाच माणसाने ड्ञुटी करण्याची अपेक्षा केली जाते. बाकी डॉक्टरकी करता करता इतर हापिसात काम करणारे लोक भिकारचोट धंदेच करतात अशी कल्पना करायला खुपच छान वाटते पण तसे अजिबात नसते. आणि मुख्य म्हणजे धाग्याचा आशय पाहिल्यास तुमच्या लक्षात येइल की स्वतःचे काम संपल्यावरही जे कायमस्वरुपी अव्हेलेबल रहायला लागते त्यावर लोकांचा आक्षेप आहे. गरजेनुसार अधिक उणे काम करण्याला नाही.

बाबा पाटील Mon, 06/30/2014 - 12:05
शेतकरी २४ तास राबतोच ना. दगडफोड्या उन्हातानात दगड फोडतोच ना.कामाचे योग्य नियोजन करा,आजच काम उद्यावर टाकु नका,वेळच्या वेळी आपल्या कामात १००% द्या.बरोबर वेळ काढता येतो.

समीरसूर Mon, 06/30/2014 - 12:17
मला वाटते की हव्यास हे एक मुख्य कारण आहे या गोंधळामागे. अधिक चांगल्या आयुष्याची मनीषा बाळगणे गैर नाही पण त्या हव्यासापोटी अधिक मोलाचे काही आपण गमावतो आहोत का हे पाहणे गरजेचे आहे असे वाटते. शेवटी भौतिक सुखाला मर्यादा नाही. निरनिराळी भौतिक सुखे निर्माण करणे, ती किती उपयुक्त आहेत हे ग्राहकांच्या गळी उतरवणे, आणि त्या भौतिक सुखांचा संबंध माणसाच्या प्रतिष्ठेशी जोडणे या तत्वावर मार्केट चालते. आपण याला किती बळी पडायचं हे ठरवलं तर बर्‍याच गोष्टी सुकर होतील असे वाटते. माझ्याकडे क्रेडीट कार्ड नाही. मला कधी गरज वाटली नाही. हे माझ्यापुरते मी ठरवल्यानंतर बाकी सगळे मुद्दे गौण ठरतात. क्रेडीट कार्डाचे फायदे असतीलही पण मला त्या फायद्यांसाठी खर्चाचे अजून एक दार सताड उघडे ठेवण्यात रस नव्हता. म्हणून क्रेडीट कार्ड कधी वापरलेच नाही. हे चूक की बरोबर हे माहित नाही पण त्यामुळे माझ्या मनाला बर्‍याच त्रासदायक विचारांपासून मी वाचवू शकलो आहे. :-)

चौकटराजा Mon, 06/30/2014 - 13:20
याचं कारण रत्नांग्रीत गेलेल बालपण .इथे सगळेच पंचेवाले पाहिलेले असल्याने. समाधानाची कला त्या भूमीत वास करून आहे.

‘वर्क हार्ड पार्टी हार्डर’
सध्यातरी हे मला पटते ... गच्चम काम करा , एक्ष्पीरीयन्स वाढवा , पैसा कमवा ....पैसा उडवा... पार्ट्या करा ...सेव्हिंग्सही करा ! कित्येकदा रात्र रात्र काम करतो काम नसेल तेव्हा अभ्यास करुन स्किल सेट वाढवतो :) एकदा पोराला नोकरी लागली की बस्स .... मग तेव्हा करोडोंचे पॅकेज का असेना की एमडीसीईओ का असेना .... सगळं सोडुन देणार ... सगळी इस्टेट बायकापोरांच्या नावावर करणार ... एक पैसाही स्वतःच्या नावावर नको....मग आपण मोकळे !! जीवनमुक्त !! लोकाम्णाआ काय म्हणायचे ते म्हणु द्या ...सो चुहे खाके बिल्ली चली हज को..... करुन सवरुन भागला अन देव पुजेला लागला ...काहीही पण आपल्याला काय फरक पडतो तेव्हा .... आपण तर जीवनमुक्त :) चलो... बॅक टु वर्क ! वर्क इस वर्शिप !

In reply to by प्रसाद गोडबोले

अनुप ढेरे Mon, 06/30/2014 - 13:32
सहमत आहे. काम करायला मजा येत असेल तर १२-१४ तास काम केलं तरी छान वाटतं. जरी ओव्हरटाईम वगैरे मिळत नसेल तरी.

ऑफिस हे मला कधी कधी नाटकाच्या रंगमंचाप्रमाणे वाटते.म्हणजे शो मस्ट गो ऑन...तुम्ही काम केले नाहीत किंवा टाळले तर दुसरा ते करायला उभाच असतो..फक्त टाळायची कला जमली पाहीजे. मात्र मग लोक आपल्याबद्दल पाठीमागे काय बोलतात, प्रमोशन,पगारवाढ वगैरेच्या फालतु चिंता करु नयेत. ठेविले अनंते तैसेची रहावे.. पण मी म्हणतो की ऑफिसमध्ये माणुस साधारण ११-१२ तास घालवतोच (येण्याजाण्याचा वेळ धरुन) शिवाय त्या त्या प्रोजेक्ट्च्या शिफ्ट पाळाव्याच लागतात म्हणजे ऑस्ट्रेलियन क्लायंट असेल तर पहाटे ५ ते दुपारी २, युके असेल तर १२ ते ९,युएस किंवा कॅनडा असेल तर रात्री ९ ते सकाळी ६...मग एवढा वेळ नुसते बसुन माश्या मारण्यापेक्षा अंग मोडुन काम केलेले काय वाईट? आणि एखादा शनिवार/रविवार टेलिफोनिक मीटिंग वगैरे असतील आणि त्यातुन तुमची ईमेज कंपनीत चांगली राहात असेल (आणि उरलेला दिवस फॅमिलीला किंवा तुमच्या छंदाला देता येत असेल) तरी हरकत नसावी.

प्रसाद१९७१ Mon, 06/30/2014 - 14:01
आयटी बद्दल तरी मी सांगु शकतो. लोक साडेदहा अकरा शिवाय ऑफिस ला येत नाहीत. दिवसात ३ वेळा तरी कँटीन ला जातात. बाकी नेट वर टाइमपास आहेच ( मी आत्ता करतोय तसा ). Right first Time चा अभाव. केलेल्या कामात भरपुर चुका असल्यामुळे त्या दुरुस्त करण्यातच जास्त वेळ जातो. जर वेळेत येउन आपले काम नीट केले तर ८ तासाचे काम खुप होउ शकते.

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद१९७१ Mon, 06/30/2014 - 14:02
आय्टी चा अजुन एक फायदा म्हणजे, गोरे क्लायंट असल्यामुळे ते तुमच्या कडुन उशीरा थांबण्याची अपेक्षा करत नाहीत.

In reply to by प्रसाद१९७१

धन्या Mon, 06/30/2014 - 14:23
अतिशय आकसपुर्ण आणि अज्ञानमुलक प्रतिसाद. बाहेरच्यांना आयटी म्हणजे एसीची गार हवा आणि अमेरिका वार्‍या एव्हढंच माहिती असतं. ज्याची जळते त्यालाच कळते. :)

In reply to by धन्या

प्रसाद१९७१ Mon, 06/30/2014 - 14:57
अहो मी १४ वर्ष आय्टी मधे आहे. पण तुमच्या सारखा आयटी मधेच जन्म झालेला नाही. आधी ९ वर्ष आयटीच्या बाहेरचे जग बघितले आहे. आयटी सारखा Money/Efforts आणि Money/Stress रेशो कुठेच नाही. आयटी सोडुन बाहेर ३-४ वर्ष काढा अगदी सरकारी नोकरीत काढलीत तरी चालेल. मग वास्तव लक्षात येइल.

In reply to by प्रसाद१९७१

आदूबाळ Mon, 06/30/2014 - 15:25
आयटी विरुद्ध आयटेतर हा तुमचा सूर वारंवार ऐकायला मिळतो. एकदा आपल्या अनुभवांवर विस्तृत लेख लिहून बालके दिनूंस उपकृत करावे ही नम्र विनंती.

In reply to by आदूबाळ

प्रसाद१९७१ Mon, 06/30/2014 - 16:03
मी आयटी मधे Stress नाही किंवा खुप काम करावे लागत नाही असे म्हणत नाही. फक्त मी वर म्हणल्या प्रमाणे Money/Efforts आणि Money/Stress ह्या दोन गोष्टी आजुबाजुला पडताळुन पहा. मग वाईट वाटणार नाही.

In reply to by आदूबाळ

धन्या Mon, 06/30/2014 - 16:48
प्रसादकाका, तुम्ही आयटेतर क्षेत्रात नऊ वर्शे अधिक आयटीत १४ वर्षे अशी २३ वर्शे काम केलंय. त्यामुळे तुम्ही मुकादमाच्याही खुप खुप वर असाल हो. आम्ही जे आयटीचे वर्णन करतो ते आयटी हमालाच्या दु:खाचं वर्णन असतं. तुमच्या हाताखालची लोकं ते तुमच्यापर्यंत पोहचूही देत नसतील. तुमच्यापर्यंत हेच पोहचत असेल, "काही नाही **ना नुसता पैसा हवा आहे. कामं करायला नकोत". त्यामुळे तुम्हाला सगळे आलबेल वाटते.

In reply to by धन्या

प्रसाद काकांशी 100% सहमत आहे. मुकादम असो किंवा हमाल, आयटी वाले उगाच आपले कष्ट ग्लोरीफाय करत असतात. मी दहा वर्षांचे निरिक्षण सांगतो आहे. ता.क. :- मी म्यानेजर नाही. डेव्हेलपर आहे. आता बोल :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

थॉर माणूस Tue, 07/01/2014 - 18:13
मी तर ऐकलं होतं ऐटीत चार वर्षात लीड अन सात-आठ वर्षात म्यानेजर वगैरे बनायला बघतं पब्लिक? बाकी ते ग्लोरीफिकेशन वगैरे बाबतीत अंशतः सहमत. काही ठराविक कंपन्यांमधे बरंच पब्लिक चकाट्या पिटत असतं मात्र सगळ्याच कंपन्यांमधे हे खरं नाही. माझ्या काही मित्रांचे गेल्या दोन-चार वर्षातले अनुभव वाईट आहेत. बहुदा प्रमाणाबाहेर अ‍ॅग्रेसिव एस्टीमेट देऊन बसतात आणि मग दिवस-रात्र राबतात. खरी चुक कुणाची माहिती नाही. पण घरी फक्त ५-६ तासासाठी येणं आणि बाकी वेळ कंपनी, मग त्याचे कौटूंबिक जीवनावरचे परीणाम पाहिल्यामुळे माझे तरी असे मत बनले आहे.

In reply to by थॉर माणूस

ज्यांना कोडिंग येत नाही/आवडत नाही ते लवकरात लवकर या रोल च्या बाहेर जाऊ पहातात. मी बाय चोईस या रोल मध्ये आहे. त्या साठी काही गोष्टींवर पाणी सोडले आहे. दूसरा मुद्दा अग्रेसिव्ह एस्टीमेटचा. का देतात/घेतात अशी एस्टीमेटस लोकं ? 1) योग्य एस्टीमेटस देण्याचे स्किल नसणे 2) एस्टीमेटस अयोग्य आहेत हे सांगण्याची, पटवून देण्याची कुवत/धमक नसणे 80% वेळा हिच कारणे असतात. दोष कुणाचा ?

नाखु Mon, 06/30/2014 - 14:21
थांबल्याने जशी कुंपनी वर येत न्हाई तशीच वेळेवर घरी गेल्याने खड्ड्यात जात नाही. खड्ड्यात घालायला वेगळी मानस अस्तात आणि ते आपल काम (मिटींगामधून) ईमान्दारीनं करीत असतात त्यामुळे.बिंधास्त.. नेमस्त (ना.खु.) वक्तपे आना वक्तपे जाना फिर क्युं रोना

आयुर्हित Mon, 06/30/2014 - 15:16
Mail sent by Narayan Murthy to all Infosys staff: It's half past 8 in the office but the lights are still on... PCs still running, coffee machines still buzzing.... And who's at work? Most of them ??? Take a closer look... All or most specimens are ?? Something male species of the human race... Look closer... again all or most of them are bachelors... And why are they sitting late? Working hard? No way!!! Any guesses??? Let's ask one of them... Here's what he says... "What's there 2 do after going home...Here we get to surf, AC, phone, food, coffee that is why I am working late...Importantly no bossssssss!!!!!!!!!!!" This is the scene in most research centers and software companies and other off-shore offices. Bachelors "Time-passing" during late hours in the office just bcoz they say they've nothing else to do... Now what r the consequences... "Working" (for the record only) late hours soon becomes part of the institute or company culture. With bosses more than eager to provide support to those "working" late in the form of taxi vouchers, food vouchers and of course good feedback, (oh, he's a hard worker... goes home only to change..!!). They aren't helping things too... To hell with bosses who don't understand the difference between "sitting" late and "working" late!!! Very soon, the boss start expecting all employees to put in extra working hours. So, My dear Bachelors let me tell you, life changes when u get married and start having a family... office is no longer a priority, family is... and That's when the problem starts... b'coz u start having commitments at home too. For your boss, the earlier "hardworking" guy suddenly seems to become a "early leaver" even if u leave an hour after regular time... after doing the same amount of work. People leaving on time after doing their tasks for the day are labelled as work-shirkers... Girls who thankfully always (its changing nowadays... though) leave on time are labelled as "not up to it". All the while, the bachelors pat their own backs and carry on "working" not realizing that they r spoiling the work culture at their own place and never realize that they would have to regret at one point of time. So what's the moral of the story?? * Very clear, LEAVE ON TIME!!! * Never put in extra time " unless really needed " * Don't stay back unnecessarily and spoil your company work culture which will in turn cause inconvenience to you and your colleagues. There are hundred other things to do in the evening.. Learn music... Learn a foreign language... Try a sport... TT, cricket......... Importantly,get a girl friend or boy friend, take him/her around town... * And for heaven's sake, net cafe rates have dropped to an all-time low (plus, no fire-walls) and try cooking for a change. Take a tip from the Smirnoff ad: *"Life's calling, where are you??"* Please pass on this message to all those colleagues and please do it before leaving time, don't stay back till midnight to forward this!!! IT'S A TYPICAL INDIAN MENTALITY THAT WORKING FOR LONG HOURS MEANS VERY HARD WORKING & 100% COMMITMENT ETC. PEOPLE WHO REGULARLY SIT LATE IN THE OFFICE DON'T KNOW TO MANAGE THEIR TIME. SIMPLE ! Regards, NARAYAN MURTHY. attribution http://www.citehr.com/181796-email-mr-narayan-murthy-worth-reading.html#ixzz36794TVK9

पिलीयन रायडर Mon, 06/30/2014 - 15:18
एक तर पहिल्यापासुनच आपला प्राधान्य क्रम ठरलेला हवा. आणि तो आपल्या बॉसला पण माहिती हवा. माझे प्राधान्य नेहमीच माझ्या मुलाला असल्याने मी जास्त काम अंगावर घेत नाही, ८ तासाच्या वर १ मिनिट थांबत नाही, माझ्या सोयीसाठी मी टिम पासुन दुर एका वेगळ्याच लोकेशन वरुन काम करते, त्याचे अनेक तोटे आहेत, पण मी ते मान्य केले आहेत. मी उगाच A / 1 रेटिंगची अपेक्षा करत नाही. बाकीचे टिममेट्स बॅचलर आहेत, १०-१० पर्यंत बसुन कामं करतात, इतर सांस्क्रुतिक वगैरे कार्य्क्रमात सुद्धा आघाडीवर असतात. मी फारतर एखाद्या कामात सहभाग घेते, तो ही मर्यादित.. पण मग अशा मुलांना अर्थातच जास्त चांगले रेटिंग्स मिळतात, मी अजिबात दु:ख मानत नाही.. किंवा स्वतःही त्या शर्यतीत सहभागी होत नाही. पण अर्थातच, जे मला अगदी छान जमतं आणि ज्यात उशीरा पर्यंत थांबण्याची गरज नाही अशा गोष्टी खुप करते.. जसं की काम वेळेत करते, कस्ट्मर सोबत अगदी गोड गोड बोलुन, वक्तशीर राहुन त्यात नेहमी हायेस्ट पाँईंट मिळवते, टीम मध्ये काही मॅनेजरीयल काम असतील जसं की टिम बिल्डिंग वगैरे.. ती स्वतःहुन करते.. टिम प्लेयर म्हणुन लांब बसुनही मेल्स मधुन लोकांशी सतत संपर्क ठेवते.. (टिप्स वगैरे शेअर करुन..) individual contributor म्हणुन मुख्यतः काम करते.. अशा development मध्ये जास्त असते जिथे बाकी लोकांशी कमी कामं असतात.. आपण आपल्या पद्धतीनी काम करुन सुद्धा उत्तम रिझल्ट्स देऊ शकतोच.. मी कधीही ८ तासावर न थांबता, वेगळ्याच लोकेशनला बसुनही, अबीरमुळे अनेक अटी मॅनेजरलाच घालुन काम करत असुनही सगळ्यांच्या छान संपर्कात असते आणि अगदी बेस्ट रेटिंग्स नसले तरी किमान चांगले रेटिंग्स मिळवते.. तेच माझं टारगेट आहे.. पुष्कळ झालं.. कारण १ रेटिंग मिळवायला सगळ्यातच चमकावं लागतं जे मला शक्य नाही.. पुढे जाउन "पार्ट टाईम" (५०% पेक्षा जास्त कितीही वेळ आणि कोणतेही वार तुम्ही काम करु शकता) किंवा "फिक्सड टाईम" मध्ये जाता येईल, अशी आम्च्या कंपनीत सोय आहे.. अशा सोयीचा वापर अगदी मोठ्या पदांवरचे लोक करताना मी पाहिलं आहे.. लोकांमध्ये स्विच मारण्याची सुद्धा क्रेझ असते.. त्यात पैसा जास्त मिळतो हे मान्य.. पण सध्या जिथे मी काम करते तिथे माझे सगळे प्रॉब्लेम्स (आणि नखरे) सांभाळुन घेतात. मुख्य म्हणजे कंपनीमधील वातावरण आणि मॅनेजर उत्तम आहे. स्विच करुन मी जास्त पैसे मिळवेन पण मी त्या नादात स्वतःला अजुन ताणात ढकलेन.. ज्याची गरज नाही.. खाऊन पिऊन खुष असु तर कशाला नसती यातायात करायची?

In reply to by पिलीयन रायडर

सुबोध खरे Mon, 06/30/2014 - 23:10
पिरा ताई, बर्याच वेळेस स्त्रियांचे उत्पन्न हे दुसरे उत्पन्न(second income) असते. त्यामुळे ते थोडेसे कमी असले (किंवा झाले) तर कुटुंबाला तेवढा फरक पडत नाही. आणि मुलांकडे लक्ष देणे हि तितकीच आवश्यक गोष्ट असल्याने बर्याच वेळेस स्त्रिया या वेळेबद्दल जास्त काटेकोर असल्याचे दिसते.(यात माझी बायको हि येते) बर्याच वेळेस बँक किंवा विमा क्षेत्रात स्त्रिया बदली नको म्हणून बढती नाकारताना दिसतात. हि जरी तडजोड असली किंवा दोन तारांवरची कसरत असली तरी स्त्रिया पुरुषांपेक्षा वेळेबाबत जास्त दक्ष असल्याचे दिसते. शिवाय वेळी अवेळी प्रवास करणे हे काही शहरांमध्ये तेवढे सुरक्षित नसल्यामुळे कंपन्यासुद्धा स्त्रियांबाबत तेवढी सुत देताना आढळतात

In reply to by सुबोध खरे

पिलीयन रायडर Tue, 07/01/2014 - 12:26
हे मला मान्य आहे.. कंपनीपण स्त्रीयांना बराच सपोर्ट करते आणि एकंदरीत जे टेन्शन माझा नवरा घेतो, तेवढं मी घेत नाही.. पण मुळात पुरुष घरातल्या जबाबदार्ञा घेत नाहीत किंवा "माझा मुलगा आजारी आहे, काहिही झालं तरी मी रजा घेणारच" असा स्टॅण्ड पण घेताना दिसत नाहीत. बर्‍याचदा ही जबाबदारी स्त्रीवर येते.. म्हणुन ह्याच पारंपारिक विचारांच प्रतिक ही स्त्रियांना कंपनी मध्येही सवलती असणे हे आहे.. बाकी उशीराचं काम असुरक्षित असल्याने तसंही थांबणे शक्य नसते ह्याच्याशी सहमत.. अर्थात हे ही तेवढंच खरय की स्त्रियांचं उत्पन्न नाही मिळालं तरी चालेल अशी परिस्थिती नसते. तो पगारही पुरुषां एवढाच महत्वाचा असतो. त्यामुळे पर्फॉर्मन्स प्रेशर आजकाल स्त्रियांमध्येही वाढत चालले आहे.

In reply to by पिलीयन रायडर

पैसा Tue, 07/01/2014 - 17:26
फक्त कामाच्या ठिकाणीच नाही तर घरीही सगळ्या परिस्थितीशी जास्त जुळवून घ्यायचे प्रेशर असते. लहान मुलांची काळजी घ्यावीच लागते, नवर्‍याचे नातेवाईक, घरातले इतर लोक यांच्या जास्तीच्या मागण्या असतात. स्त्रियांना तर घरातही भरपूर ताण असतो.

अमिताभ बच्चन बॉलीवुडचा बेताज बादशहा होता, पण अभिषेक बच्चनकडे ती कुवत नाही. पण म्हणुन अमिताभनेही त्याला उगाच प्रमोट केले नाही,त्याला त्याच्या जीवावर काय

रेवती Mon, 06/30/2014 - 04:25
लेखन पटलेय. यात न पटण्यासारखे काही नाही. तुम्ही यावर काय उपाय काढलाय हे वाचायला उत्सुक! जवळच्या मैत्रिणींना फक्त करियर, काम, पैसा यामागे धावताना बघून, तीशी पस्तीशीत वेगळाली आजारपणे पाठीशी लावून घेतलेली बघून बरीच ओरडले. वाईट ठरले, सिंगल आउट केली गेले. आता गप्प बसलेय. एकीचा नवरा ३७ व्या वर्षी गेला, दुसरीच्या नवर्‍याला चाळीशीत हृ. वि. झटका आला (त्यावर ती मला म्हणाली" मग काय झालं? आजकाल हे कॉमन आहे."), नवर्‍याचे दोन तीन मित्र चाळीशीत गेले. काही वर्षांपूर्वी एकीचा मुलगा १० व्या वर्षी आईच्या करियरला कंटाळून घरातून निघून गुपचुप माझ्या घरातल्या कोटस, शूजच्या क्लोजेटात लपलेला आढळला (रात्री ते माझ्या लक्षात आले नसते तर? हा विचार करणे आता सोडून दिलेय), नंतर कायदेशीर कारवाईत ओढले जाऊ नये म्हणून त्याच्या आईवडीलांनी हात जोडले, नवर्‍याने (लेक्चर मारून)तक्रार न करायचे कबूल केल्याने १० वर्षाच्या त्या मुलाने आपण होऊनच शाळेत कळवले व जे व्हायचे ते झाले. फार त्रास करून घ्यायचा नाही हे ठरवलेय. मला जे करायचेय ते करते तरी हे बघून मी खरच आनंदी आहे का हा प्रश्न पडलाय. माझा नवराही काही वर्षात हापिसातील काम घरी न आणण्याबाबत शिकला, रात्री बेरात्रीच्या मिटींगा आता घेत नाही तरी एखादी असतेच अठवड्यातून! असो, आम्ही शिकतोय. मी याबाबतीत गप्प बसायचे ठरवलेय तरी एवढे टंकलेच!

In reply to by रेवती

वेल्लाभट Mon, 06/30/2014 - 09:22
तुम्ही यावर काय उपाय काढलाय हे वाचायला उत्सुक!
वेल! कंपनीस वाईट सवयी न लावणे, आपली वेळ झाली की निघणे, केवळ कामाशी ईमान राखणे, वेल्ला म्हणे इतकंच पाळायचं. खरंच जेंव्हा गरज असेल तेंव्हा पुरेपूर झोकून द्यायचं. तिथे मागेपुढे नाही बघायचं. पण फुकट जर कुणी थांबायला वगैरे सांगत असेल तर मग ... हं !

In reply to by यशोधरा

प्रभाकर पेठकर Mon, 06/30/2014 - 13:04
कधी कधी काम वेळेत करणार्‍याच्या अंगावर बदाबदा जास्त काम येऊन पडतं. उपहारगृहाच्या व्यवसायात उतरण्याआधी मी एका खाजगी कंपनीत लेखा विभागात (अकाउंट्स) काम करीत होतो. मी नविन नोकरीला लागलो तेंव्हा ज्या माणसाने त्याचे काम माझ्यावर सोपविले त्याने दर महिन्याचे किरकोळ खर्चाचे (पेटी कॅशचे) हिशोब, आणि बँकांचे ताळमेळ (रिकन्सिलिएशन्स) पुढच्या महिन्याच्या २० तारखेपर्यंत साहेबांकडे सहीसाठी पाठवायचे असे बजावले. मी त्या प्रमाणे करीत होतो. आमच्या कचेरीची वेळ संध्याकाळी ५.३० पर्यंत होती. पण बाकी सर्व कर्मचारी रोज तासभर जास्त वेळ कचेरीत बसत आणि जास्तीच्या वेळेचा मोबदला (ओव्हर टाईम) कमावित. माझे काम ५.३० पर्यंत करून ही मी वेळच्यावेळेत कागदपत्रं साहेबांच्या सहीसाठी पाठवत होतो. साहेब खुश होते पण मी उशीरापर्यंत न बसता ५.३०ला जातो हे त्यांना खटकत होते. (कारण त्यांच्या खात्याचे कर्मचारी जास्तवेळ बसून काम करतात म्हणजे ते (साहेब) जास्त कार्यक्षम अशी त्यांची धारणा होती.) मी कचेरीच्या वेळेनंतर जास्त वेळ थांबून, जास्तीच्या वेळेचा मोबदला का कमावित नाही असे त्यांनी मला विचारले. त्यावर जर, 'माझे काम कचेरीच्या वेळेत मी संपवू शकत असेन तर उगीच कचेरीच्या वेळेत, वेळेचा अपव्यय करून (इथे तिथे भटकून), संध्याकाळी जास्तीचा मोबदला कमवायला बसणे माझ्या तत्वात बसत नाही. ज्या वेळेची मर्यादा मला घालूना दिली आहे (पुढच्या महिन्याची २० तारीख), त्या वेळेत मी माझे कागदपत्रं, कचेरीच्या वेळेतच पूरी करू शकत असल्याने उगीचच उशीरापर्यंत बसून कंपनीस लुटणे मला पटत नाही.' असे (बाणेदार) उत्तर दिले. दूसर्‍या महिन्यात माझी २० तारखेची मर्यादा १५ करण्यात आली. तरीही वेळेत कागदपत्रं सहीला पाठवून मी ५.३०लाच ऑफिस बाहेर पडायचो. पुढे ती तारीख १० त्यानंतर ५ आणि शेवटी १ करण्यात आली. पण मी वेळेची नवनविन बंधनं पाळूनही ५.३०ला ऑफिस बाहेर पडायचो. साहेब चक्रावले. त्यांनी मला बोलावून घेतले आणि विचारले 'हे कसे?', मी त्यांना सांगितले, 'मी रोजचे काम रोज करून ठेवतो. त्यामुळे महिन्याच्या शेवटच्या दिवशी माझ्याजवळ १ दिवसाचेच काम बाकी असते. माझ्या आधीचा कर्मचारी रोज बँकेत जाण्याच्या नांवावर २ तास बाहेर भटकायचा. मी बँकेची कामे फोन वर करतो. क्वचीत व्यक्तिशः बँकेत जावे लागते. दिवसभर टंगळमंगळ करीत ह्याच्या टेबलावर त्याच्या टेबलावर मी फिरत नाही. शिवाय फुकटची जास्तीची कमाई मला रुचत नाही. सर्वात शेवटी, मी इथे नोकरी करायला आलो आहे, कंपनीचा कैदी म्हणून नाही.' माझ्या आधीच्या कामचोर कर्मचार्‍याला प्रमोशन आणि पगारवाढ मिळाली होती. (त्याची कारणं वेगळी होती). माझ्यावर॑ कुठल्याच दबावाचा परिणाम होत नाही हे पाहून साहेबांनी मला अतिरिक्त जबाबदार्‍या दिल्या. शेवटी मी त्या साहेबांच्या वरच्या साहेबांजवळ बोलून माझे खाते बदलून घेतले. इथे माझा साहेब गोरा होता. तो एकच सांगायचा 'Go home at 5.30.' जुना साहेब हात चोळत बसला.

In reply to by प्रभाकर पेठकर

चौकटराजा Mon, 06/30/2014 - 14:11
माझे काम ५.३० पर्यंत करून ही मी वेळच्यावेळेत कागदपत्रं साहेबांच्या सहीसाठी पाठवत होतो. साहेब खुश होते पण मी उशीरापर्यंत न बसता ५.३०ला जातो हे त्यांना खटकत होते. पेठकर काका तुम्ही आमच्याच कंपनीच्या कोणत्या तरी सिस्टर मधे काम करीत होता काय? एकाने साहेबाना प्रशन केला होता एम एन सी चे उदाहरण कशाला देता ? तेथील शिपायाला तुमच्यापेक्षा जास्त पगार आहे.

In reply to by वेल्लाभट

तुमचा अभिषेक Sat, 07/05/2014 - 19:06
वेल! कंपनीस वाईट सवयी न लावणे, आपली वेळ झाली की निघणे, केवळ कामाशी ईमान राखणे, वेल्ला म्हणे
वेल्ला जरी ठिक म्हणत असला तर असे विचार करणार्‍याला दुर्दैवाने हल्ली वेडा म्हटले जाते. खूप मोठे दुष्टचक्र आहे हे ज्यात सारेच फसलेत. जे घडतेय त्याची कारणे पुन्हा पुन्हा उगाळण्यात अर्थ नाही, पण सद्यस्थितीत तुम्हाला या मुर्खांच्या स्पर्धेत धावायचे नसेल तर जिथे असे वर्क कल्चर नाही अश्याच ठिकाणी नोकरी करणे उत्तम. कारण एकट्याने बदल घडवायला गेलात तर तुमचीच कंपनीतून हकालपट्टी होईल जे साहजिकच आहे. बाकी आहे त्या नोकरीवर लाथ मारायची ताकद अंगी बाळगण्यासाठी पैसे हातात खु़ळखुळायला लागल्याक्षणीच ज्या अनावश्यक गरजा अंगी बाणवल्या आहेत त्यांना पहिला दूर सारायला हवे. मग ते पिझ्झासाठी २०० आणि कोकाकोलासाठी ५० रुपये मोजणे असो किंवा आपल्या पोरांना ६०-७० हजार वर्षाकाठी फी देऊन बालवाडीच्या शाळेत घालणे असो. मी आजवर अशी नोकरी केली नाही, पण सध्या अचानक आमच्याही कंपनीचे वर्क कल्चर बदलल्यासारखे वाटतेय, जर ते तसेच कायम राहीले तर नक्की सोडचिठ्ठी देणार .. अर्थात, जाताना गूडबाय मेल मध्ये हे कारण टाकून इतर गाढवांचे डोळे उघडायचा नक्की प्रयत्न राहील.

चौकटराजा Mon, 06/30/2014 - 06:04
हे चित्र औद्योगिक क्रांति झाल्यावर लगेचच आले का ? नक्कीच नाही. देश म्हणजे कंपन्यांचे जाळे ही कल्पना पाश्च्यात्य देशात रूजली.माणसाच्या सहा गरजा आहेत. तीन भौतिक व तीन मानसिक अन्न, वस्त्र, निवारा ,प्रेम, करमणूक, कौतुक या त्या होत. त्या भागण्यासाठी खरे तर फार मोठे काही करावे लागत नाही. अमोरिकेच्या धर्तीची अर्थव्यवस्था ही आवश्यक नसलेल्या गरजा निर्माण करते व आम्ही त्यातून रोजगार निर्माण करतो हा समाजावर एक मोठा उपकार करतो असे राज्यकर्त्याना , विचारवंताना पटवून देते. पुल देशपांडे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले होते." जगात समाजवादाचा झालेला पराभव ही माझ्या नजरेत २० व्या शतकातील सर्वात दु:खद घटना आहे" . आपल्या आजच्या संपन्नतेतील दुखण्याचे खरे कारण पुलना कळले होते. समाजवाद म्हणजे गळचेपी असे चित्र रशिया व चीन यांच्या सारख्या देशातील राज्यकरर्यानी निर्माण केल्याने समाजवाद भांडवलशाही पेक्षा कितीतरी मुल्याधिष्ठीत असूनही बदनाम ठरला. " शराब बुरी नही होती शराबी उसे बदनाम करते है!" असेच झाले. देशाचे धीरण आज त्या त्य देशातील उद्योग ठरवतात कारण उद्योग मोठा करण्यासाठी सहन कराव्या लागणार्‍या प्रसूतिवेदना राजकारण्याना नको असतात. १९९१ मधे अशा वेदना नरसिंह रावाना नको झाल्या होत्या. वाईट परिस्थीती आणून देशातील सरकारी उद्योग राजकारणी व नोकरशहा यानी मिली भगत करून बुडवायला सुरूवात केली शराब को शराबी लोगोने बदनाम किया. आज ठराविक समाजाला दोन दोन फ्लॅट्स गाड्या ई मिळत असले तरी आयटी मधील अभियंत्यामधे आत्महत्येचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. आजही आठ ते दहा मोठे उद्योग सरकारी बॅकांचे करोडो रुपये बुडवायला टपले आहेत. हे भांडवल शाही व समाजाच्या मालकीच्या बँका यांचे विचित्र साटोलोटे असल्याचे उत्तम उदाहरण आहे.

बहुगुणी Mon, 06/30/2014 - 07:48
थोडासा याच धर्तीचा Self-inflected त्रास म्हणजे कार्यालयीन इ-मेल्स.. त्यासंदर्भात खूप विचारांती मी माझी सोडवणूक स्वतःलाच नियम घालून केली आहे; माझा नियम माझ्या इ-मेल सिग्नेचर मध्ये असा आहे: Let us use e-mails wisely and stay away from the "electronic leash". Technology is supposed to give us free time, not make us digital slaves! My Rule: Outside of a work-day, access e-mails only at defined times and respond quickly only if urgent. All other time is 'my time' :-) Try it, it keeps you stress-free! सुरूवातीला काही वरिष्ठांनी/ सहकार्‍यांनी कुरकुर केली, पण 'तुम्हाला capable मी हवा असेन तर हे असंच असेल' हे ठणकावून सांगितल्यावर इतरही सहकारी थोड्याफार याच मार्गाने चालू लागले. मी स्वतः कार्यालयीन वेळेनंतर कोणाला 'केवळ आठवलं म्हणून' इ-मेल / फोन करत नाही, (असे tasks फोनवर दुसर्‍या दिवसासाठी नोंदवून ठेवतो), इतरांकडूनही तशीच अपेक्षा आहे हेही स्पष्ट केलंय, त्यामुळे बराच कमी उद्वेग होतो.

यशोधरा Mon, 06/30/2014 - 08:01
हे स्वतःवरच अवलंबून असते. एकूण अनुभव असा आहे की ठराविक वेळेनंतर काम करायला नकार दिला तर जबरदस्तीने तुमच्यावर कोणी काम थोपू शकत नाही. ऑफिसचे काम, इमेल्स घरी घेऊन जाणे, न जाणे हा निर्णय सर्वस्वी व्यक्तीचा असतो.

In reply to by यशोधरा

धन्या Mon, 06/30/2014 - 09:16
तुमच्या कामाच्या ठीकाणी ठराविक वेळेनंतर काम करावयास नकार दिला तर त्या व्यक्तीचे नाव यादीत टाकत नाहीत असं दिसतंय. :)

In reply to by धन्या

धन्या Mon, 06/30/2014 - 10:11
मी फ्रेशरची असतानाची गोष्ट. मुंबईत एका अतिशय लहान कंपनीत कामाला होतो. जेमतेम वीस बावीस सॉफ्टवेअर डेव्हलपर होते कंपनीत. पैसा वाचवण्यासाठी यातले बहूतांश फ्रेशर. कंपनीचा मालक मँनेजर आणि तीन सिनीयर डेव्हलपर्स टीम लीड. फ्रेशर्सना बरेच वेळा काम न उरकल्यामुळे उशिरा थांबावे लागे. मालकांची अपेक्षा फ्रेशर्सबरोबर लीडनीही थांबावे. दोन लीड थांबतही. तिसरा हुषार होता. मेहनती होता. त्याचे म्हणणे माझे काम नसताना मी का थांबू ? शेवटी व्हायचे तेच झाले. परफॉर्मन्सचे कारण पुढे करुन त्या लीडला कामावरुन कमी केले.

In reply to by धन्या

यशोधरा Mon, 06/30/2014 - 10:24
त्याच्याकडे स्वतःच्या कामाचे प्रूफ नव्हते का? कंपनी कोणती होती? बरेच फॅक्टर्स असावेत ह्यासाठी पण आजवर मी पाहिले आहे त्याप्रमाणे असे कोणाला कामावऱन कमी करता येत नाही.

In reply to by यशोधरा

सुबोध खरे Mon, 06/30/2014 - 12:01
तू नाही तर तुझ्या बापाने मला शिव्या दिल्या असतील हे सांगणाऱ्या लांडग्याची गोष्ट आहे ना. तसेच एकदा खाजगी कंपनीने ठरविले कि एखाद्याला काढून टाकायचे तर ते सरळ काढून टाकतात. मग कोर्टात जा किंवा काहीही करा काहीही होत नाही.

In reply to by सुबोध खरे

यशोधरा Mon, 06/30/2014 - 12:04
डॉ.साहेब, आजवर मी देशी, विदेशी कंपन्यांमधून नोकर्‍या केल्या आहेत, पण असे इतक्या सहजासहजी कोणाला विनाकारणाचे काढता येत नाही, अगदी एखाद्या व्यक्तीला काम योग्य नाही असे तोंददेखले कारण जरी देऊन काढायचे ठरवले असले तरीही त्याच्या/ तिच्या विरुद्ध केस उभी करावी लागते.

In reply to by यशोधरा

ब़जरबट्टू Mon, 06/30/2014 - 13:13
माझ्या मते असा कायदा भारतात तरी नाही.. माझ्याच कंपनीने फक्त तीन महिण्याचा पगार देऊन एका दिवसात ३५ लोक्स गायब केले होते..अगदी त्यादिवशी कंपनीने स्वखर्चाने डॉक्टर, अम्बुलंस, व घरी सोडायला गाडी ठेवली होती.. :) २००८ - २००९ मध्ये तर हे खुप जागी बघितलेत्य...

In reply to by ब़जरबट्टू

सौंदाळा Mon, 06/30/2014 - 13:52
+१ जर खरच काही कारण सापडले नाही तर कंपन्या रेजिग्नेशन लेटर टाइप करुन ठेवतात. ज्या माणसाला काढायचे आहे त्याला बोलवुन त्यावर सही करायला सांगतात. जर नकार दिला तर पुढील ३/६ महीन्याचा पगार देणार नाही (सही केली तर मात्र तो मिळेल), एक्स्पिरिअन्स सर्टीफिकेट, रिलीविंग लेटर वगैरे देणार नाहीत असे सांगतात. म्हणजे आर्थिक नुकसान प्लस पुढची नोकरी मिळणे अवघड :( काय करेल माणुस? तो सही करुन मोकळा होतो आणि नव्या नोकरीचा शोध चालु करतो. माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक नामवंत कंपन्यानी २००८ च्या मंदीच्या तडाख्यात हेच केले होते. यावर काही उपाय मला तरी माहीती नाही.

In reply to by ब़जरबट्टू

यशोधरा Mon, 06/30/2014 - 14:45
रिसेशनच्या काळात कंपनी कामावरुन कमी करते त्यासंबंधी कदाचित आपण बोलताय. तेह्वा नक्कीच शक्य असते. परंतु धन्या रिसेशनबद्दल बोलत नसावा वरच्या प्रतिसादात. ती केस वेगळी असावी. रिसेशनच्या काळात जेह्वा कंपनी कामावरुन कमी करते तेह्वाही तिला जो काही नोटीस पिरियड असेल तितके आगाऊ काँपेसेशन द्यावे लागते. न देता कामावरुन काढता येत नाही.

In reply to by यशोधरा

मृत्युन्जय Mon, 06/30/2014 - 13:42
छे छे. एका महिन्याची नोटिस किंवा एका महिन्याचा पगार यापैकी काहिही देउन कंपनी बाहेरचा रस्ता दाखवु शकते. अपेक्षेनुसार काम करण्याची क्षमता नाही हा ठप्पा मारणेही खुप सोप्पे आहे. आणि तुम्हाला ठेवुन घ्यायचे नसेल तर तुमचे आयुष्य खडतर करणे कंपनीसाठी खुप सोप्पे असते,

In reply to by मृत्युन्जय

प्रभाकर पेठकर Mon, 06/30/2014 - 14:04
'In reshuffling process your services are found excess, hence, hereby 30 days notice is being given....' हे आमच्या कंपनीतलं, एखाद्याला काढून टाकण्यासाठीचं, व्यवस्थापनाला सोयीचं असं वाक्य होतं.

In reply to by ब़जरबट्टू

यशोधरा Mon, 06/30/2014 - 15:36
बजरबट्टु, त्यातही मन मानेल तसे करता येत नाही. जी सर्व्हीस रिडंडट ठरलेली असते, त्या लोकांना जावे लागते, किंवा समजा भारतात एखादी प्रोसेस आहे, तीच जर कंपनीला इतरत्र अजूनही स्वस्तात मिळेल, तर ती प्रोसेस तिथे जाईल. कंपनी आपला फायदा पाहणार. भारतात आयटी जॉब्स असेच आले ना?

In reply to by यशोधरा

धन्या Mon, 06/30/2014 - 16:52
यशोतै, बहुतांशी आयटी कंपन्या तुम्ही म्हणताय ते आदर्श समोर ठेऊन नोकरांना नाही वागवत हो. तसे असते तर लोकांनी कामावरुन कसे कमी केले जाते यावर ईतके स्पष्ट आणि सविस्तर प्रतिसाद नसते दिले. :)

In reply to by यशोधरा

विजुभाऊ Tue, 07/01/2014 - 08:26
यशोधरा तै.. बहुतेक आयटी कम्पन्यांत नारळ देणे ही एक सामान्य प्रथा आहे. त्यासाठी एच आर नामक डिपार्ट मेंट असते. ते त्याला परफॉर्मन्स चे कारण किंवा कोणतेही कारण न देता एखाद्यावर अन्य प्रकारे दबाव आणून ( उदा तुला रेफरन्स चेक वाईट होईल , किंवा रीलीव्हिंग लेटर मधे "काढून टाकले आहे" असा शेरा देऊ ) एखाद्याला राजिनामा द्यायला भाग पाडतात. यात हे लोक क्षणाचाही विलम्ब लावत नाहीत. नोटीस पीरिअयड भले मग दोन / तीन महिन्यांचा असो एका दिवसात रीलीज देतात. एका कंपनीने निवडक लोकाना संध्याकाळी पार्टीला बोलावून त्याना तुम्हाला उद्या सकाळी राजिनामा द्यावयाचा आहे अशी प्रथा पाडली होती. या प्रकाराना सामान्य माणून कायद्याने आव्हान देऊ शकतो पण त्यामुळे होणारा मनस्ताप आणि वेळेचा अपव्यय आणि महत्वाचे म्हणजे पुढच्या जॉबवर होणारा परीणाम याचा विचार करून कोणीही तसे करत नाही. माझी इथल्या सर्वानाच एक विनंती आहे की तुम्हाला कंपनीने दिलेले ऑफर लेटर पुन्हा एकदा वाचा म्हणजे ते किती एकतर्फी आहे ते कळून येईल.

In reply to by यशोधरा

यसवायजी Mon, 06/30/2014 - 18:29
पण असे इतक्या सहजासहजी कोणाला विनाकारणाचे काढता येत नाही -१. अगदी क्षुल्लक कारणांवरुन हाकलले जाते. विदेशी बद्दल माहित नाही. पण देशी (पुण्यातल्या) कंपनीत घडलेली गोष्ट- माझ्या कंपनीची पार्टी चालू होती. कॉंट्रॅक्टवरचे सगळे इंजीनीयर पण होते. त्यातल्या एकाने, माझ्या बॉसच्या खांद्यावर हात ठेवत त्याला अजुन थोडी 'घ्यायचा' आग्रह केला. ब्बास. दुसर्‍या दिवशी त्याला त्याच्या कंपनीने काढून टाकले. तो कॉंट्रॅक्टवर असल्याने माझ्या कंपनीचा काहीच रोल नव्हता.

In reply to by आदूबाळ

यसवायजी Mon, 06/30/2014 - 19:17
तेच तर. काहीही कारणं चालतात कंपनीला. सगळीकडे असं होत नाही, पण प्रोप्रा. कंपन्यात सर्रास चालतो हा प्रकार. एका MNC च्या मॅनेजर (MG3) ग्रेड बॉसच्या खांद्यावर हात ठेवणे, (तेसुद्दा पिल्यावर टाईट होउन) हे त्याच्या कंपनीतल्यांना आवडलं नाही बहुतेक. (व्हॅल्यूज्-एथीक्स?) अवांतर- अजुन एका कंपनीत तर ३ वर्षांसाठी ओरीजनल मार्क्सकार्ड ठेउन घेतलेले पाहतोय. आणी कंपनी कधीही, काहीही कॉम्पेन्सेशन न देता काढून टाकू शकते. लिगल आहे का हे? नसले तरी काय करणार पोरं? जॉब मिळाला हेच नशीब म्हणतात.

In reply to by बॅटमॅन

अशा २ कंपन्या माहीती आहेत. याहून बेक्कार म्हणजे बाँड मधल्या अटी, तीन वर्ष सोडायची नाही. तो पर्यंत बाँड मधले पैसे पगारातून कापत रहाणार. जर का भारताबाहेर पाठवलं तर बाँडचा कालावधी वाढणार. या दोन्ही प्लेसमेंटला आल्या होत्या. पोरं बसलीच नाहीत,

In reply to by यशोधरा

सुबोध खरे Mon, 06/30/2014 - 23:27
यशोधरा ताई माझे वडील पर्सोनेल मैनेजर होते.(जमनालाल बजाज मधून व्यवस्थापनाची पदविका घेतलेले) आणि एल एल बी होते. ते एका कंपनीत असताना (१९७३ मध्ये जेंव्हा समाजवाद आपल्या शिखरावर होता) त्या कंपनीच्या मालकाला एका कामगाराचे वर्तन आक्षेपार्ह वाटले म्हणून त्याने त्याला कामावरून कमी केले. कायदे सल्लागार म्हणून वडिलांनी त्यांना सांगितले कि तुम्ही असे( विना चोकशी) काढून टाकलेत तर न्यायालय त्यांना परत पूर्ण पगारासहित कामावर घ्यायला सांगेल. त्यावर मालक म्हणाले मिस्टर खरे मला त्याचे तोंड बघायचे नाही. सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ . वडील म्हणाले पैसा उगाच तिप्पट खर्च होईल. त्यावर ते म्हणाले Mr khare money is not a problem I don’t want to see his face again. वडिलांनी शांतपणे त्या कामगाराला सांगितले कि न्याय मिळवण्याच्या प्रयत्नात तू धुतला जाशील त्या ऐवजी मिळतात ते सर्व पैसे घे आणि दुसरी नोकरी शोध. अंती सत्याचा जय होतो हे जरी सत्य असेल तरी जय होई पर्यंत बर्याच वेळेस सत्याचा अंत सुद्धा होतो. मी स्वतः दोन कॉर्पोरेट रुग्णालयात काम केले आहे पहिल्या ठिकाणी एक नर्स रुग्णाशी हिंदीत बोलली म्हणून तिला नारळ दिला गेला आणि दुसर्या ठिकाणी लैब तंत्रज्ञ रात्री दोन वाजता रिपोर्ट टंकन करताना मोबाईल वर गाणी ऐकत होता या कारणास्तव त्याला नारळ दिला गेला. तेंव्हा काहीही न करता नारळ दिला जातो न्यायालयात जायचे असेल तर कर्मचार्याला जाऊ द्या आपण बघून घेऊ हा साधा विचार असतो. आपण म्हणता ते फक्त सरकारी नोकरीत असते.

In reply to by सुबोध खरे

चित्रगुप्त Tue, 07/01/2014 - 02:33
एखाद्याला काढून टाकायचे तर ते सरळ काढून टाकतात. मग कोर्टात जा किंवा काहीही करा काहीही होत नाही.
अमेरिकन सरकारच्या भारतातल्या नोकरीतही असेच करतात. संध्याकाळी सव्वापाचला सांगतात, की आपले चंबूगबाळे आवरून आता घरी जा, उद्यापासून येण्याची गरज नाही.

पैसा Mon, 06/30/2014 - 08:21
बरेचजण यावर एवढा विचार न करता प्रवाहपतितासारखे वहात जातात. माझा यावरचा उपाय म्हणजे आमचे ऑफिशियल टाइमिंग १० ते ५ असल्याने ५ वाजेपर्यंत १००% काम करून बरोबर ५ वाजता बाहेर पडायचे. आमच्या एका सीएमडीने सर्क्युलर काढले होते की ऑफिसच्या वेळेबाहेर काम करणार्‍यांना मी अकार्यक्षम समजतो आणि त्या वेळेत ऑफिसमधे बसून तुम्ही ऑफिसची वीज, एसी, इंटरनेट यांचा गैरवापर करत आहात. अर्थात त्या सर्क्युलरकडे कोणीही लक्ष दिले नाही हे अपेक्षितच होते. मात्र गोष्ट विचार करण्यासारखी आहे खरी. मी स्वतःपुरता या रॅटरेसमधे न सापडण्याचा निर्णय घेतला. केवळ तेवढ्याचसाठी प्रमोशन्स घेतली नाहीत. आणि २५ वर्षे नोकरी करून नंतर स्वतःसाठी जगायचं हे आधीच ठरवलं होतं. त्यामुळे त्यादृष्टीने आवश्यक तेवढे पैसे साठवले आणि ठरल्याप्रमाणे नोकरी सोडून दिली. गेल्या एक दीड वर्षात त्याचा अजिबात पश्चात्ताप झालेला नाही. उलट हे अनुभव वाचले की मी स्वतःला सुदैवीच समजते.

In reply to by खटपट्या

पैसा Mon, 06/30/2014 - 09:13
पण फार डेरिंगची गरज नाही. कॅल्क्युलेटड रिस्क असते. मला डी ए लिंक्ड पेन्शन असल्याने हा निर्णय सोपा होता. ज्यांना पेन्शन नसते त्यांना मात्र पैशांचे व्यवस्थित नियोजन करावे लागेल. आपले आताचे उत्पन्न, राहणीमान आणि भविष्यातील गरजा यांच्याबद्दल स्पष्ट कल्पना डोक्यात असतील तर हा निर्णय फार कठीण नसावा!

In reply to by पैसा

रेवती Mon, 06/30/2014 - 17:05
आजकाल तुझी परवानगी न घेताच उदाहरण म्हणून तुझे नाव सांगते. फार अवघड नसते हे सुनियिजनाने तू साध्य केलेस हेही सांगते.

वेल्लाभट Mon, 06/30/2014 - 09:25
प्रतिसादांबद्दल आभार्स. आहेत अशा काही कंपन्या जिथे वेळा पाळल्या पाहिजेत असं ठासवण्याची 'वेळ' येत नाही. बाकी अशा अनेक्क्क्क कंपन्या आहेत जिथे ही वेळ रोजच येते. असो.

नगरीनिरंजन Mon, 06/30/2014 - 11:12
तरुण, लग्न न झालेल्या लोकांमध्ये रात्री उशीरापर्यंत बसायची हौस फार असते असे निरीक्षण आहे. आजकाल मुलांना वाढवतानाच 'गो-गेटर्स', स्मार्ट, हाय-परफॉर्मर वगैरे (साध्या भाषेत हावरट) करण्याचा प्रयत्न असतो. अशा मुलांना नोकरीला लागताच सरसर शिडी चढून जायची घाई असते. शिवाय करिअरशिवाय दुसरे काय करायचे हे माहितच नसल्याने संध्याकाळी घरी जाऊन छंद किंवा खेळ वगैरे खेळावेत हे डोक्यातच येत नाही. कंपन्याही याला उत्तेजन म्हणून रात्री उशीरा बसणार्‍यांसाठी फुकट जेवण व येण्या-जाण्याची सोय करुन ठेवतात. ही प्रवृत्ती आतातर खूप खोलवर रुजली आहे कारण उंदीर शर्यत आता आणखी तीव्र झाली आहे. नोकरी काय कॉलेज जॉईन करतानाच आपल्याला कायकाय घ्यायचंय याची यादी तयार असते. त्यात आता परिस्थिती बदलती आहे. ऊर्जा व इतर संसाधनांच्या टंचाईने जग एका अतिदीर्घ अशा आर्थिक संकटातून जात आहे. त्यामुळे विकसित देशांमध्येही नवीन बेरोजगार तरुणांची संख्या वाढत चालली आहे आणि तिथलीही कार्यसंस्कृती हळूहळू खराब होत चालली आहे. मध्यंतरी बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच या प्रख्यात कंपनीत काम करणार्‍या एका अमेरिकन तरुणाचा अतिकामाने मृत्यु झाला. त्यानंतर कंपनीने किमान रविवारीतरी सुट्टी घ्या असा आदेश काढला. ही घटना पुरेशी बोलकी आहे. अर्थात लोभाचे उदात्तीकरण इतके झाले आहे की त्यावरुन कोणी काही शिकेल अशी आशा करणे वेडेपणा आहे. याला विरोध करणे एकट्यादुकट्याचे काम नाही. विरोध करणार्‍याची अवस्था जीएंच्या हंस आणि कावळ्यांच्या गोष्टीतल्या हंसासारखी होते. जिथे लक्षावधी लोक वेडे आहेत तिथे वेडेपणालाच शहाणपणा म्हणतात.

सुबोध खरे Mon, 06/30/2014 - 11:57
आज परिस्थिती अशी आहे कि तुम्ही जास्त काम करीत नसाल तर तुमची जागा घेण्यास भरपूर लोक तयार असतात. त्यामुळे मी इतकाच वेळ काम करेन अशी "नवाबी" सर्व ठिकाणी चालत नाही. हि परिस्थिती बहुसंख्य क्षेत्रात आहे. दुर्दैवाने आजची पिढी आपल्या मुलांना वाढवताना "HE IS DOING WELL" म्हणजे भरपूर पैसे कमावतो या व्याख्येच्या आधाराने वाढवतात. मग जर मी हुशार आहे, जास्त पैसा कमावतो किंवा माझी आर्थिक सुस्थिती आहे तर माझ्या मुलाने पण भरपूर पैसा कमावला पाहिजे हिच अपेक्षा आहे या अपेक्षावर असलेली विचारांची बैठक घेऊन जर एखादे मुल आपल्या आयुष्याला सुरुवात करत असेल तर भरपूर पैसे कमावण्यासाठी वाटेल ते करायची तयारी त्याची आपसूक होते. मग दिवसाचे १५-१६ तास काम करणे हे त्याचा भागच झालेला आहे. माझ्यासारखे वेडे पीर फार कमी आहेत. १८ वर्षे सरकारी नोकरी करून विना निवृत्ती वेतन किंवा संतोष फंड(ग्रात्युइटी) बाहेर पडणारा माणूस किंवा मी ८ तासांच्या वर काम करणार नाही असे दोन कोर्पोरेट रुग्णालयांच्या मुलाखतीत सांगणारा माणूस एखादाच असतो. पण याचे मुळ कारण असे कि मला मोटार सायकल वर कोर्पोरेट रुग्णालयात विभाग प्रमुख म्हणूनहि जायला लाज वाटत नसे.किंवा मी माझ्या दवाखान्यात मोटार सायकलनेच जातो. आजही माझ्याकडे ८ वर्षे जुनी पेट्रोल इंडिका आहे. आपण आपल्या गरज वाढवून ठेवल्या कि त्या पूर्ण करण्यासाठी उरी फुटेस्तोवर धावतो आणि मग समाजाला दोष देतो. मुळात आपल्याला किती पैसा हवा आहे याचे कोणतेही मानक बहुसंख्य लोकांकडे नाही. एका विचारपूर्ण लेखात असे म्हटले होते कि आपल्याकडे असलेल्या गोष्टींपैकी ७० % गोष्टीचा आपण वापर करीत नाही. यात आपले घर किंवा कपडे किंवा बँकेत असलेला पैसा किंवा आपली मोटारगाडी आणि भ्रमणध्वनी या सर्व गोष्टींचा समावेश आहे.माझी गरज जरी मारुती स्वीफ्ट ने पुरी होत असेल तरी मी दुप्पट पैसे टाकून होंडा सिटी घेतो. कारण लोकांना दिसले पाहिजे कि I AM DOING WELL. मग या दुप्पट पैश्यांसाठी मला दुप्पट मेहनत करावी लागेल ते चालेल कारण "जमाने को दिखाना है". मी मुलुंड मधील डॉक्टराना २०१२ च्या नववर्षी एक संदेश पाठविला होता कि मरतेवेळी आपल्या बँक खात्यामध्ये असलेला पैसा हा आपण केलेल्या अनावश्यक मेहेनतीचे फळ आहे. (The amount of money in your bank account at the time of your death is the extra work you should not have done.). मूळ हि दुप्पट मेहनत एखाद्या शैक्षणिक पदवी किंवा कौशल्यासाठी वापरली तर आपण म्हणू त्या अटींवर आपल्याला नोकरी मिळवता येईल किंवा धंदा करता येईल. पण लक्षात कोण घेतो.

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर Mon, 06/30/2014 - 13:42
>>>>मी इतकाच वेळ काम करेन अशी "नवाबी" सर्व ठिकाणी चालत नाही. ह्या शेरेबाजीला अकारण नकारात्मक गंध चिकटला आहे. आपल्या तत्वांना जोपासणे म्हणजे "नवाबी" सवयी ठरतात का? त्या हिशोबाने साहेब आपणही, "मी ८ तासांच्या वर काम करणार नाही " असे ठणकावून सांगता तेंव्हा ती पण ''नवाबी" म्हणायची की तुमचे तत्व म्हणायचे? आपल्याकडे अमेरिकेप्रमाणे निवृत्तीनंतर सरकार आपली काळजी घेत नाही. आपली आपल्यालाच घ्यावी लागते. काम करायची ताकद शरीरात असतानाच, वार्धक्यात शरीर अक्षम असेल तेंव्हासाठी, जगण्याची सोय करून ठेवावी लागते. वाढती महागाई आणि ढासळते समाजस्वास्थ पाहता ज्याला त्याला आपल्या म्हातारपणाच्या आयुष्यासाठी तजवीज करावीच लागते. फार थोडे असतात जे उर फुटेस्तोवर धावतात. बहुसंख्य हे कांही करीत नाहीत अशीच तक्रार असते. प्रत्येकाच्या गरजा, जगण्याच्या कल्पना, आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. कसलाही अतिरेक करू नये हे मान्यच आहे. कित्येक जणांकडे कांही पर्याय नसतो. असही म्हणतात की, 'एखाद्या यंत्रात मोठी चाकं फिरतात तेंव्हा लहान चाकांना फिरावंच लागतं नाहीतर मोडून - तुटून पडावं लागतं.' ह्या आधुनिकतेच्या यंत्रातील आपण लहान-मोठी चाकं आहोत. 'पैसा म्हणजे सर्वस्व नाही' पण हे विधान करण्यापूर्वी आपण तो भरपूर कमावलेला असणं गरजेचं असतं. मी अतिमेहनत करून वारेमाप पैसा कमवावा अशा मताचा नाही. पण मेहनतीचा शाप अनेकांना परिस्थितीचा रेट्यात न मागता मिळत असतो. >>>>विचारपूर्ण लेखात असे म्हटले होते कि आपल्याकडे असलेल्या गोष्टींपैकी ७० % गोष्टीचा आपण वापर करीत नाही. यात आपले घर किंवा कपडे किंवा बँकेत असलेला पैसा किंवा आपली मोटारगाडी आणि भ्रमणध्वनी या सर्व गोष्टींचा समावेश आहे. हा लेख मुळापासून वाचावा लागेल. त्या लेखातून सुटे काढलेले वरील विधान पटत नाही. माझ्या घरात मी राहतो, कपडे मी वापरतो, बँकेतला पैसा अडीअडचणीला (आजारपणात, पै-पाहुणा आल्यास, मुलांच्या शिक्षणाची तजवीज म्हणून) मला उपयोगी पडतो, मोटारगाडी आणि भ्रमणध्वनी मी रोजच्या रोज वापरतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

चैतन्य ईन्या Mon, 06/30/2014 - 19:53
आपले प्रतिसाद नेहमीच आवडतात हे पहिले नमूद करू इच्छितो. थोडासा असहमत आहे. मुळात इंल्गंद आणि अमेरीकेच उदाहरण देणे चुकीचे आहे. १००-२०० वर्षांपूर्वी तिकडे असेच वातावरण होते. सगळ्या ब्रिटोन मधल्या खाणकामगारांची अवस्था प्रचंड वाईटच होती. हे आत्ता सगळे दिसते की मे ८ तास काम करणार वगैरे. त्यासाठी अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत. फक्त आपल्याला ते माहिती नसते. हे नियम तिकडे बनले म्हणून आपल्याकडे पण असेच पाहिजेल तसे होत नाही. कारण त्या मागची भावना त्या मागचा संघर्ष वगैरे माहितीच नाही आणि कधी अनुभवलेले नाही. मुळात गुलाम असलेल्या आपल्याला नाहीतरी राजे वा जमीनदार लोकांची अरेरावी सहन करण्याची शिकवण आपसूक मिळालेली आहे त्यामुळे हे असले नवाबीच म्हण्याला पाहिजेल

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे Mon, 06/30/2014 - 23:45
पेठकर साहेब आपल्या(वैयक्तिक रित्या आपल्याच नव्हे आपल्या माझ्या सर्वांच्या) सौ च्या कपाटातील ७० टक्के साड्या/ड्रेस हे नाही विकत घेतले तरी चालतील. आपल्या घरातील ७० टक्के भांडी आणि क्रोकरी वर्षातून फार तर एकदा दोनदा वापरली जातात. हीच गोष्ट दागिन्यांबाबत सत्य आहे. फार काय आपली कर सुद्धा २५० किमी वेगाने जाऊ शकते पण आपण १०० किम चा वेग किती वेळा पार करता? म्हणजे त्याच्या इंजिनाची क्षमता ७० टक्के वेळा वापरली जात नाही.आपल्या भ्रमण ध्वनिमध्ये असलेल्या सुविधापैकी १०० टक्के सुविधा मी पैजेवर सांगतो कि मिपावरील एकही सदस्याने वापरलेल्या नाहीत. साधारण पणे तुम्ही आम्ही ३०% च्या वर त्या वापरात नाही. फार काय अडी अडचणी साठी म्हणून ठेवला गेलेल्या पैशातील ७० टक्के पैसा सुद्धा वापरला जात नाही. अर्थात त्या पासून मिळणारी मानसिक शांतीची किमत करता येणार नाही हे खरे आहे पण तो वापरला जात नाही आणि पुढच्या पिढीसाठी ठेवला जातो हेही तितकेच खरे आहे.
"मी ८ तासांच्या वर काम करणार नाही " असे ठणकावून सांगता तेंव्हा ती पण ''नवाबी" म्हणायची की तुमचे तत्व म्हणायचे?
माझे तत्व म्हणून मी काम करणार नाही आणि कामावरून काढून टाकले तर उपाशी राहीन असे म्हणणे हि नवाबी होते. पण मला जेंव्हा नक्की माहिती असते कि हि नाही तर त्याच तोलामोलाची दुसरी नोकरी मला नक्की मिळणार आहे तेंव्हा मी असे म्हणू शकतो कि मी तत्ववादी आहे. लष्कराशी सर्वोच्च न्यायालयात लढून(दहा महिन्यांचा पूर्ण पगार वकिलाच्या फि मध्ये देऊन मी १८ वर्षांनी विना निवृत्ती वेतन आणि संतोष फंड(ग्रैच्युइटी) नोकरी सोडली आणि बाहेर पडलो तेंव्हा आपल्याला त्या तोलामोलाची नोकरी नक्की मिळणार आहे हि खात्री होती म्हणूनच. सामर्थ्य आहे बडबडीचे जो जो भकेल त्याचे परंतु तेथे दिडक्यांचे अधिष्ठान पाहिजे इति पु. ल..

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर Tue, 07/01/2014 - 02:39
>>>>सौ च्या कपाटातील ७० टक्के साड्या/ड्रेस हे नाही विकत घेतले तरी चालतील... हीच गोष्ट दागिन्यांबाबत सत्य आहे. खरे साहेब, अहो आपल्या 'स्वास्था'साठी ह्या गोष्टी घेणे अत्यंत गरजेचे असते. जन्मभर बायकोची कुरकुर सहन करीत आनंदात जगणे कोणाला शक्य आहे का? आपल्या स्वास्थात त्या सर्व गोष्टींची १०० ट्क्के गरज असते. शिवाय पुरुषांच्या कपडेविषयक गरजा आणि स्त्रियांच्या कपडेविषयक गरजा ह्या वेगळ्या असतात. लहानपणापासून स्त्रीचे नाते सौंदर्याशी आणि पुरुषाचे कर्तृत्वाशी जोडले आहे. स्त्रीने सुंदरच दिसले पाहीजे. आता सुंदर दिसायचे म्हणजे कपड्यातला तो अन तोच पणा चालेल का? त्यात वैविध्य पाहिजेच. आणि आपले मनःस्वास्थ्य जोपासण्यासाठी नवर्‍याला आपल्या बायकोसाठी ही सर्व खरेदी केलीच पाहिजे. तोच त्या कपाटातल्या 'कधीतरी' वापरल्या जाणार्‍या साड्यांचा १००% उपयोग असतो. >>>>आपल्या घरातील ७० टक्के भांडी आणि क्रोकरी वर्षातून फार तर एकदा दोनदा वापरली जातात. पाहुणेराऊळे रोज रोज येत नाहीत कधीतरी येतात. तेंव्हा कानतुटक्या कपात चहा, टवका उडालेल्या बशीत कांदेपोहे आणि मस्तं सुप केलं तर ते काय स्टीलच्या वाटीत देणार? त्या साठी राखीव संच लागतोच. मित्रांसोबत रम-व्हिस्की-बिअर स्टीलच्या पेल्यात आणि चखणा जेवणाच्या ताटात कसा दिसेल? १५-२० जणांचा ग्रूप आला (समजा मिसळपावचा कट्टा मला घरीच करावयाचा आहे, नुसतं समजा हं!) तर भांडीकुंडी काय भाड्याने आणायची? कधी मिसळपावचा ग्रूप येईल, कधी माझे नातेवाईक येतात, कधी बायकोचे माहेरचे नातेवाईक येतात, कधी मुलाचे कॉलेजचे मित्र-मैत्रीणी येतात, कधी सोसायटीची मिटिंग असते, कधी नाटकाची तालीम असते तर कधी गाण्याची बैठक असते. माणसं जमतात, वस्तु लागतातच. >>>>फार काय आपली कार सुद्धा २५० किमी वेगाने जाऊ शकते पण आपण १०० किम चा वेग किती वेळा पार करता? म्हणजे त्याच्या इंजिनाची क्षमता ७० टक्के वेळा वापरली जात नाही.आपल्या भ्रमण ध्वनिमध्ये असलेल्या सुविधापैकी १०० टक्के सुविधा मी पैजेवर सांगतो कि मिपावरील एकही सदस्याने वापरलेल्या नाहीत. खरे साहेब आपल्या मूळ प्रतिसादात आपण म्हंटले होते की त्या लेखात असे म्हंटले आहे की आपल्याकडे असलेल्या गोष्टींपैकी ७० % गोष्टीचा आपण वापर करीत नाही. आता आपण म्हणताय की त्या वस्तु आपण १०० % क्षमतेने वापरत नाही. वस्तूंचा वापर न करणं आणि वस्तूंचा पूर्ण क्षमतेने वापर न करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मी जर १०० किमी पेक्षा जास्त वेगाने गाडी पळवत नसेन तर मला १०० किमी हा उच्चतम वेग असलेली गाडी घेतली पाहीजे. ती मिळत नाही. मग जी उपलब्ध आहे तीच घेतली पाहीजे. म्हणजे तो माझा मूर्खपणा नसून ती माझी असहाय्यता आहे. बरं, आज मी १०० किमीच्या वेगाने गाडी चालवतो आहे म्हणजे उद्या १२० किंवा १३०च्या वेगाने पळविणारच नाही असेही नाही. गरज भासली तर? (कोणी आजारी आहे, कोणाला हॉस्पिटलला न्यायचे आहे) मग त्यावेळी काय करायचे? नविन गाडी घ्यायची? भ्रमणध्वनीतील सगळ्या सोयी वापरल्या जात नसतीलही कदाचीत, पण मला हव्या असलेल्या, वापरत असलेल्या सगळ्या सोयी त्यात असणं गरजेचं असतं. त्या बरोबर उत्पादक मला नको असलेल्या इतर कांही सोयी त्यात पुरवत असेल तर मी काय करायचं? माझ्या काटेकोर गरजे इतका भ्रमणध्वनी कुठून मिळवायचा? मी माझ्या भ्रमणध्वनीचा उपयोग कॉल्स करणे आणि रिसिव्ह करणे, ह्या बरोबर, छोटे मेसेजेस, व्हॉट्स अप, जीपीएस, रेडीओ, मिडिया प्लेअर, गुगल, मिसळपाव, याहू ईमेल, बॅटरी, घड्याळ, कॅलेंडर, लोकेशन, तापमान, हवामानखात्याचा अंदाज, अलार्म, रिमाईंडर्स, कॅमेरा, कॅलक्यूलेटर, फेसबुक, नोंदी, आवाज रेकॉर्डींग, व्हिडिओ प्लेअर, फोटो अल्बम, बार कोड स्कॅनर, डॉक्यूमेन्ट स्कॅनर, गाण्यांचा संग्रह, डिक्शनरी, रन किपर, कालनिर्णय कॅलेंडर, बँक व्यवहार, माझ्या ३ गाड्यांचे पोलीस फाईन, व्हिसा स्टेटस चेकअप्स, ड्रॉपबॉक्स ऑपरेशन्स, डाऊन लोड्स, नकाशे साठवणे वगैरे वगैरे अनंत कामांसाठी करतो. त्यामुळे ७०% वस्तूंचा वापर न करणं माझ्या तरी कल्पनेबाहेर आहे. वास्तवात ९०% वस्तूंचा वापर होतो. १० टक्के वस्तु खूप वेळा कुठून कुठून भेट म्हणून आलेल्या असतात. वापरताही येत नाहीत फेकताही येत नाहीत.

In reply to by सुबोध खरे

विटेकर Mon, 06/30/2014 - 15:26
नेहमीप्रमाणे डोक्टर साहेबांचा प्रतिसाद अप्रतिम !
मुळात आपल्याला किती पैसा हवा आहे याचे कोणतेही मानक बहुसंख्य लोकांकडे नाही.
हाच मुख्य प्रश्न आहे . उसकी सारी मेरे सारी से सफेद क्यू? इथेच सगळी गोची आहे. जेव्हा चैनीच्या गोष्टी गरज होतात तेव्हा ७० % नवे तर ९० % सरप्लस होते . आप ल्या धर्माने मानांकन दिले आहे .. त्येन तक्थेन भुंजिता.. ( शुद्ध्लेखनाची चूक द्यावी घ्यावी ) पण हे कितीजणांना मानवेल ? ज्याचे हे माना़ंकन खाली , तो सर्वात अधिक सुखी !

In reply to by सुबोध खरे

रेवती Mon, 06/30/2014 - 17:16
जवळ्जवळ सर्व प्रतिसादाशी सहमत. मनुष्य म्हटल्यावर त्यातील बाकीचे गुण, त्याचे छंद, आवडी निवडी, काही निवांतपणे करायच्या गोष्टी, नातेवाईकांना वेळ देणे हे सर्व आले. पण त्याकडे बघतो कोण? पैसे भरपूर कमावणेपेक्षा कमावतानाचा भास निर्माण करणे हेही लोकांना साध्य होत चाललेय. चकाचक दिसले पाहिजे हेच असते. मग परदेशातून भारत्भेटीला गेलेल्या मनुष्याला "अरे काय रे हे? असे साधेच का राहता तुम्ही?, अरे, अमूक एका देशात राहता ना? हे काय? इकडे यायचे तर साध्या आयब्रोज नीट कुरतडून नाही का येता आले?, वजन का वाढले?/कमी झाले?" वगैरे प्रश्नांचे काय करावे कळत नाही. तुम्ही सतत बिझी दिसणे महत्वाचे! कश्यात? ते काय माहित नाही. वेळ नसण्यात/रजा नसण्यात अभिमान वाटतो. "आम्हाला वेळ आहे" असे म्हटलेले फार दिवसात ऐकले नाही. अनेक वर्षांपूर्वी भारतभेटीच्यावेळी माझ्या मामेनणंदेनं फोन करून "वहिनी तुमच्यासाठी वेळ आहे बरं का. नक्की या" असे म्हटले. तिने सांगितले की वेळ आहे म्हटल्यावर तिचा व्यवसाय बरा चालत नाही वाटते अशा चर्चा व्हायच्या त्यामुळे लग्नाला, कार्यक्रमाला येणे जमले नाही असे मधून मधून म्हणावे लागते असे म्हणाली. विनोदी वाटते पण असे झालेय.

In reply to by रेवती

चित्रगुप्त Sat, 07/05/2014 - 07:32
वेळ आहे म्हटल्यावर तिचा व्यवसाय बरा चालत नाही वाटते अशा चर्चा व्हायच्या त्यामुळे लग्नाला, कार्यक्रमाला येणे जमले नाही असे मधून मधून म्हणावे लागते
... हे फारच खास.

बाबा पाटील Mon, 06/30/2014 - 12:00
डॉक्टरने २४ तास उपलब्ध असले पाहिजे,पोलिस सतत आपल्यासाठी हवा,इतर कुठल्याही सार्वजनिक सेवा कुठल्याही क्षणी हजरच हव्या मग स्वतःच्याच ऑफिसमध्ये जरा जास्त काम केल तर काय बिघडत्,जर स्वतःचाच धंदा असता तर.... आमच्या कडे म्हण आनो, दुसर्‍याकडची नोकरी म्हणजे आठ तासाचा धंदा आणी स्वतःचा धंदा म्हणजे २४ तासाची नोकरी. या सगळ्या व्यापातुन स्वतःसाठी नक्की वेळ काढता येतो.फक्त जरा भिकारचोट धंदे बंद केले की घरच्यांसाठी,स्वतःसाठी व ऑफिससाठीही योग्य तो वेळ नक्की देता येतो.

In reply to by बाबा पाटील

मृत्युन्जय Mon, 06/30/2014 - 13:37
एक फरक आहे पाटील आणि तो असा की डॉक्टर २४ हजर असायला हवा पण तो कधी जर तो इस्पितळात असेल तर किंवा कामावर असेल तर. फोन न लागल्यास दूसरा कोणीतरी येतो. हापिसात काम करणार्‍या मजूरांचा मुख्य पिराब्लेम हा असतो की घरी गेल्यानंतरही आलेल्या मेल्स ला उत्तरे दिली जावीत ही अपेक्षा असते, फोन न उचलल्यास दुसर्‍या दिवशी १० गोष्टी ऐकायला लागु शकतात. आपले काम संपल्यानंतरही आपण उपल्ब्ध असावे अशी अपेक्षा असते. डॉ़टरांकडुन तशी अपेक्षा नसते. डॉक्टर सुट्टीवर गेल्यावर तो सुट्टीवरच असतो कारण फोनवर कोणी सर्जरी कशी करायची किंवा लिव्हर कुठे ठेवले आहे असले प्रश्न विचारत नाही. डॉक्टर सुट्टीवर असताना त्याने दुसर्‍या इस्पितळातल्या डॉक्टरशी किंवा फार्मा कंपनीच्या सायंटिस्टशी लिंपो सिडिक ल्युकेमिया वर गहन चर्चा करणे अपेक्षित नसते. मुख्य म्हणजे डॉक्टर स्वतःच्या मर्जीचा मालक असतो. तो काही आयटी कंपनीतल्या टीम लीडर सारखा किंवा बँकेतल्या फायनांस अ‍ॅनालिस्ट सारखा किंवा रिलेशनशिप मॅनेजर सारखा किंवा कंपनीतल्या फायनांस म्यानेजरसारखा समोरच्याला दिवसरात्र उपल्ब्ध असण्याची गरजही नसते आणि अपेक्षाही नसते आणि तो असा कुणाच्या मर्जीचा नौकरही नसतो. सार्वजनिक सेवांप्रमाणे कंपनीही २४ तास चालू ठेवण्यात कोणालाही प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम तेव्हा असतो जेव्हा १२ महिने २४ तास एकाच माणसाने ड्ञुटी करण्याची अपेक्षा केली जाते. बाकी डॉक्टरकी करता करता इतर हापिसात काम करणारे लोक भिकारचोट धंदेच करतात अशी कल्पना करायला खुपच छान वाटते पण तसे अजिबात नसते. आणि मुख्य म्हणजे धाग्याचा आशय पाहिल्यास तुमच्या लक्षात येइल की स्वतःचे काम संपल्यावरही जे कायमस्वरुपी अव्हेलेबल रहायला लागते त्यावर लोकांचा आक्षेप आहे. गरजेनुसार अधिक उणे काम करण्याला नाही.

बाबा पाटील Mon, 06/30/2014 - 12:05
शेतकरी २४ तास राबतोच ना. दगडफोड्या उन्हातानात दगड फोडतोच ना.कामाचे योग्य नियोजन करा,आजच काम उद्यावर टाकु नका,वेळच्या वेळी आपल्या कामात १००% द्या.बरोबर वेळ काढता येतो.

समीरसूर Mon, 06/30/2014 - 12:17
मला वाटते की हव्यास हे एक मुख्य कारण आहे या गोंधळामागे. अधिक चांगल्या आयुष्याची मनीषा बाळगणे गैर नाही पण त्या हव्यासापोटी अधिक मोलाचे काही आपण गमावतो आहोत का हे पाहणे गरजेचे आहे असे वाटते. शेवटी भौतिक सुखाला मर्यादा नाही. निरनिराळी भौतिक सुखे निर्माण करणे, ती किती उपयुक्त आहेत हे ग्राहकांच्या गळी उतरवणे, आणि त्या भौतिक सुखांचा संबंध माणसाच्या प्रतिष्ठेशी जोडणे या तत्वावर मार्केट चालते. आपण याला किती बळी पडायचं हे ठरवलं तर बर्‍याच गोष्टी सुकर होतील असे वाटते. माझ्याकडे क्रेडीट कार्ड नाही. मला कधी गरज वाटली नाही. हे माझ्यापुरते मी ठरवल्यानंतर बाकी सगळे मुद्दे गौण ठरतात. क्रेडीट कार्डाचे फायदे असतीलही पण मला त्या फायद्यांसाठी खर्चाचे अजून एक दार सताड उघडे ठेवण्यात रस नव्हता. म्हणून क्रेडीट कार्ड कधी वापरलेच नाही. हे चूक की बरोबर हे माहित नाही पण त्यामुळे माझ्या मनाला बर्‍याच त्रासदायक विचारांपासून मी वाचवू शकलो आहे. :-)

चौकटराजा Mon, 06/30/2014 - 13:20
याचं कारण रत्नांग्रीत गेलेल बालपण .इथे सगळेच पंचेवाले पाहिलेले असल्याने. समाधानाची कला त्या भूमीत वास करून आहे.

‘वर्क हार्ड पार्टी हार्डर’
सध्यातरी हे मला पटते ... गच्चम काम करा , एक्ष्पीरीयन्स वाढवा , पैसा कमवा ....पैसा उडवा... पार्ट्या करा ...सेव्हिंग्सही करा ! कित्येकदा रात्र रात्र काम करतो काम नसेल तेव्हा अभ्यास करुन स्किल सेट वाढवतो :) एकदा पोराला नोकरी लागली की बस्स .... मग तेव्हा करोडोंचे पॅकेज का असेना की एमडीसीईओ का असेना .... सगळं सोडुन देणार ... सगळी इस्टेट बायकापोरांच्या नावावर करणार ... एक पैसाही स्वतःच्या नावावर नको....मग आपण मोकळे !! जीवनमुक्त !! लोकाम्णाआ काय म्हणायचे ते म्हणु द्या ...सो चुहे खाके बिल्ली चली हज को..... करुन सवरुन भागला अन देव पुजेला लागला ...काहीही पण आपल्याला काय फरक पडतो तेव्हा .... आपण तर जीवनमुक्त :) चलो... बॅक टु वर्क ! वर्क इस वर्शिप !

In reply to by प्रसाद गोडबोले

अनुप ढेरे Mon, 06/30/2014 - 13:32
सहमत आहे. काम करायला मजा येत असेल तर १२-१४ तास काम केलं तरी छान वाटतं. जरी ओव्हरटाईम वगैरे मिळत नसेल तरी.

ऑफिस हे मला कधी कधी नाटकाच्या रंगमंचाप्रमाणे वाटते.म्हणजे शो मस्ट गो ऑन...तुम्ही काम केले नाहीत किंवा टाळले तर दुसरा ते करायला उभाच असतो..फक्त टाळायची कला जमली पाहीजे. मात्र मग लोक आपल्याबद्दल पाठीमागे काय बोलतात, प्रमोशन,पगारवाढ वगैरेच्या फालतु चिंता करु नयेत. ठेविले अनंते तैसेची रहावे.. पण मी म्हणतो की ऑफिसमध्ये माणुस साधारण ११-१२ तास घालवतोच (येण्याजाण्याचा वेळ धरुन) शिवाय त्या त्या प्रोजेक्ट्च्या शिफ्ट पाळाव्याच लागतात म्हणजे ऑस्ट्रेलियन क्लायंट असेल तर पहाटे ५ ते दुपारी २, युके असेल तर १२ ते ९,युएस किंवा कॅनडा असेल तर रात्री ९ ते सकाळी ६...मग एवढा वेळ नुसते बसुन माश्या मारण्यापेक्षा अंग मोडुन काम केलेले काय वाईट? आणि एखादा शनिवार/रविवार टेलिफोनिक मीटिंग वगैरे असतील आणि त्यातुन तुमची ईमेज कंपनीत चांगली राहात असेल (आणि उरलेला दिवस फॅमिलीला किंवा तुमच्या छंदाला देता येत असेल) तरी हरकत नसावी.

प्रसाद१९७१ Mon, 06/30/2014 - 14:01
आयटी बद्दल तरी मी सांगु शकतो. लोक साडेदहा अकरा शिवाय ऑफिस ला येत नाहीत. दिवसात ३ वेळा तरी कँटीन ला जातात. बाकी नेट वर टाइमपास आहेच ( मी आत्ता करतोय तसा ). Right first Time चा अभाव. केलेल्या कामात भरपुर चुका असल्यामुळे त्या दुरुस्त करण्यातच जास्त वेळ जातो. जर वेळेत येउन आपले काम नीट केले तर ८ तासाचे काम खुप होउ शकते.

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद१९७१ Mon, 06/30/2014 - 14:02
आय्टी चा अजुन एक फायदा म्हणजे, गोरे क्लायंट असल्यामुळे ते तुमच्या कडुन उशीरा थांबण्याची अपेक्षा करत नाहीत.

In reply to by प्रसाद१९७१

धन्या Mon, 06/30/2014 - 14:23
अतिशय आकसपुर्ण आणि अज्ञानमुलक प्रतिसाद. बाहेरच्यांना आयटी म्हणजे एसीची गार हवा आणि अमेरिका वार्‍या एव्हढंच माहिती असतं. ज्याची जळते त्यालाच कळते. :)

In reply to by धन्या

प्रसाद१९७१ Mon, 06/30/2014 - 14:57
अहो मी १४ वर्ष आय्टी मधे आहे. पण तुमच्या सारखा आयटी मधेच जन्म झालेला नाही. आधी ९ वर्ष आयटीच्या बाहेरचे जग बघितले आहे. आयटी सारखा Money/Efforts आणि Money/Stress रेशो कुठेच नाही. आयटी सोडुन बाहेर ३-४ वर्ष काढा अगदी सरकारी नोकरीत काढलीत तरी चालेल. मग वास्तव लक्षात येइल.

In reply to by प्रसाद१९७१

आदूबाळ Mon, 06/30/2014 - 15:25
आयटी विरुद्ध आयटेतर हा तुमचा सूर वारंवार ऐकायला मिळतो. एकदा आपल्या अनुभवांवर विस्तृत लेख लिहून बालके दिनूंस उपकृत करावे ही नम्र विनंती.

In reply to by आदूबाळ

प्रसाद१९७१ Mon, 06/30/2014 - 16:03
मी आयटी मधे Stress नाही किंवा खुप काम करावे लागत नाही असे म्हणत नाही. फक्त मी वर म्हणल्या प्रमाणे Money/Efforts आणि Money/Stress ह्या दोन गोष्टी आजुबाजुला पडताळुन पहा. मग वाईट वाटणार नाही.

In reply to by आदूबाळ

धन्या Mon, 06/30/2014 - 16:48
प्रसादकाका, तुम्ही आयटेतर क्षेत्रात नऊ वर्शे अधिक आयटीत १४ वर्षे अशी २३ वर्शे काम केलंय. त्यामुळे तुम्ही मुकादमाच्याही खुप खुप वर असाल हो. आम्ही जे आयटीचे वर्णन करतो ते आयटी हमालाच्या दु:खाचं वर्णन असतं. तुमच्या हाताखालची लोकं ते तुमच्यापर्यंत पोहचूही देत नसतील. तुमच्यापर्यंत हेच पोहचत असेल, "काही नाही **ना नुसता पैसा हवा आहे. कामं करायला नकोत". त्यामुळे तुम्हाला सगळे आलबेल वाटते.

In reply to by धन्या

प्रसाद काकांशी 100% सहमत आहे. मुकादम असो किंवा हमाल, आयटी वाले उगाच आपले कष्ट ग्लोरीफाय करत असतात. मी दहा वर्षांचे निरिक्षण सांगतो आहे. ता.क. :- मी म्यानेजर नाही. डेव्हेलपर आहे. आता बोल :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

थॉर माणूस Tue, 07/01/2014 - 18:13
मी तर ऐकलं होतं ऐटीत चार वर्षात लीड अन सात-आठ वर्षात म्यानेजर वगैरे बनायला बघतं पब्लिक? बाकी ते ग्लोरीफिकेशन वगैरे बाबतीत अंशतः सहमत. काही ठराविक कंपन्यांमधे बरंच पब्लिक चकाट्या पिटत असतं मात्र सगळ्याच कंपन्यांमधे हे खरं नाही. माझ्या काही मित्रांचे गेल्या दोन-चार वर्षातले अनुभव वाईट आहेत. बहुदा प्रमाणाबाहेर अ‍ॅग्रेसिव एस्टीमेट देऊन बसतात आणि मग दिवस-रात्र राबतात. खरी चुक कुणाची माहिती नाही. पण घरी फक्त ५-६ तासासाठी येणं आणि बाकी वेळ कंपनी, मग त्याचे कौटूंबिक जीवनावरचे परीणाम पाहिल्यामुळे माझे तरी असे मत बनले आहे.

In reply to by थॉर माणूस

ज्यांना कोडिंग येत नाही/आवडत नाही ते लवकरात लवकर या रोल च्या बाहेर जाऊ पहातात. मी बाय चोईस या रोल मध्ये आहे. त्या साठी काही गोष्टींवर पाणी सोडले आहे. दूसरा मुद्दा अग्रेसिव्ह एस्टीमेटचा. का देतात/घेतात अशी एस्टीमेटस लोकं ? 1) योग्य एस्टीमेटस देण्याचे स्किल नसणे 2) एस्टीमेटस अयोग्य आहेत हे सांगण्याची, पटवून देण्याची कुवत/धमक नसणे 80% वेळा हिच कारणे असतात. दोष कुणाचा ?

नाखु Mon, 06/30/2014 - 14:21
थांबल्याने जशी कुंपनी वर येत न्हाई तशीच वेळेवर घरी गेल्याने खड्ड्यात जात नाही. खड्ड्यात घालायला वेगळी मानस अस्तात आणि ते आपल काम (मिटींगामधून) ईमान्दारीनं करीत असतात त्यामुळे.बिंधास्त.. नेमस्त (ना.खु.) वक्तपे आना वक्तपे जाना फिर क्युं रोना

आयुर्हित Mon, 06/30/2014 - 15:16
Mail sent by Narayan Murthy to all Infosys staff: It's half past 8 in the office but the lights are still on... PCs still running, coffee machines still buzzing.... And who's at work? Most of them ??? Take a closer look... All or most specimens are ?? Something male species of the human race... Look closer... again all or most of them are bachelors... And why are they sitting late? Working hard? No way!!! Any guesses??? Let's ask one of them... Here's what he says... "What's there 2 do after going home...Here we get to surf, AC, phone, food, coffee that is why I am working late...Importantly no bossssssss!!!!!!!!!!!" This is the scene in most research centers and software companies and other off-shore offices. Bachelors "Time-passing" during late hours in the office just bcoz they say they've nothing else to do... Now what r the consequences... "Working" (for the record only) late hours soon becomes part of the institute or company culture. With bosses more than eager to provide support to those "working" late in the form of taxi vouchers, food vouchers and of course good feedback, (oh, he's a hard worker... goes home only to change..!!). They aren't helping things too... To hell with bosses who don't understand the difference between "sitting" late and "working" late!!! Very soon, the boss start expecting all employees to put in extra working hours. So, My dear Bachelors let me tell you, life changes when u get married and start having a family... office is no longer a priority, family is... and That's when the problem starts... b'coz u start having commitments at home too. For your boss, the earlier "hardworking" guy suddenly seems to become a "early leaver" even if u leave an hour after regular time... after doing the same amount of work. People leaving on time after doing their tasks for the day are labelled as work-shirkers... Girls who thankfully always (its changing nowadays... though) leave on time are labelled as "not up to it". All the while, the bachelors pat their own backs and carry on "working" not realizing that they r spoiling the work culture at their own place and never realize that they would have to regret at one point of time. So what's the moral of the story?? * Very clear, LEAVE ON TIME!!! * Never put in extra time " unless really needed " * Don't stay back unnecessarily and spoil your company work culture which will in turn cause inconvenience to you and your colleagues. There are hundred other things to do in the evening.. Learn music... Learn a foreign language... Try a sport... TT, cricket......... Importantly,get a girl friend or boy friend, take him/her around town... * And for heaven's sake, net cafe rates have dropped to an all-time low (plus, no fire-walls) and try cooking for a change. Take a tip from the Smirnoff ad: *"Life's calling, where are you??"* Please pass on this message to all those colleagues and please do it before leaving time, don't stay back till midnight to forward this!!! IT'S A TYPICAL INDIAN MENTALITY THAT WORKING FOR LONG HOURS MEANS VERY HARD WORKING & 100% COMMITMENT ETC. PEOPLE WHO REGULARLY SIT LATE IN THE OFFICE DON'T KNOW TO MANAGE THEIR TIME. SIMPLE ! Regards, NARAYAN MURTHY. attribution http://www.citehr.com/181796-email-mr-narayan-murthy-worth-reading.html#ixzz36794TVK9

पिलीयन रायडर Mon, 06/30/2014 - 15:18
एक तर पहिल्यापासुनच आपला प्राधान्य क्रम ठरलेला हवा. आणि तो आपल्या बॉसला पण माहिती हवा. माझे प्राधान्य नेहमीच माझ्या मुलाला असल्याने मी जास्त काम अंगावर घेत नाही, ८ तासाच्या वर १ मिनिट थांबत नाही, माझ्या सोयीसाठी मी टिम पासुन दुर एका वेगळ्याच लोकेशन वरुन काम करते, त्याचे अनेक तोटे आहेत, पण मी ते मान्य केले आहेत. मी उगाच A / 1 रेटिंगची अपेक्षा करत नाही. बाकीचे टिममेट्स बॅचलर आहेत, १०-१० पर्यंत बसुन कामं करतात, इतर सांस्क्रुतिक वगैरे कार्य्क्रमात सुद्धा आघाडीवर असतात. मी फारतर एखाद्या कामात सहभाग घेते, तो ही मर्यादित.. पण मग अशा मुलांना अर्थातच जास्त चांगले रेटिंग्स मिळतात, मी अजिबात दु:ख मानत नाही.. किंवा स्वतःही त्या शर्यतीत सहभागी होत नाही. पण अर्थातच, जे मला अगदी छान जमतं आणि ज्यात उशीरा पर्यंत थांबण्याची गरज नाही अशा गोष्टी खुप करते.. जसं की काम वेळेत करते, कस्ट्मर सोबत अगदी गोड गोड बोलुन, वक्तशीर राहुन त्यात नेहमी हायेस्ट पाँईंट मिळवते, टीम मध्ये काही मॅनेजरीयल काम असतील जसं की टिम बिल्डिंग वगैरे.. ती स्वतःहुन करते.. टिम प्लेयर म्हणुन लांब बसुनही मेल्स मधुन लोकांशी सतत संपर्क ठेवते.. (टिप्स वगैरे शेअर करुन..) individual contributor म्हणुन मुख्यतः काम करते.. अशा development मध्ये जास्त असते जिथे बाकी लोकांशी कमी कामं असतात.. आपण आपल्या पद्धतीनी काम करुन सुद्धा उत्तम रिझल्ट्स देऊ शकतोच.. मी कधीही ८ तासावर न थांबता, वेगळ्याच लोकेशनला बसुनही, अबीरमुळे अनेक अटी मॅनेजरलाच घालुन काम करत असुनही सगळ्यांच्या छान संपर्कात असते आणि अगदी बेस्ट रेटिंग्स नसले तरी किमान चांगले रेटिंग्स मिळवते.. तेच माझं टारगेट आहे.. पुष्कळ झालं.. कारण १ रेटिंग मिळवायला सगळ्यातच चमकावं लागतं जे मला शक्य नाही.. पुढे जाउन "पार्ट टाईम" (५०% पेक्षा जास्त कितीही वेळ आणि कोणतेही वार तुम्ही काम करु शकता) किंवा "फिक्सड टाईम" मध्ये जाता येईल, अशी आम्च्या कंपनीत सोय आहे.. अशा सोयीचा वापर अगदी मोठ्या पदांवरचे लोक करताना मी पाहिलं आहे.. लोकांमध्ये स्विच मारण्याची सुद्धा क्रेझ असते.. त्यात पैसा जास्त मिळतो हे मान्य.. पण सध्या जिथे मी काम करते तिथे माझे सगळे प्रॉब्लेम्स (आणि नखरे) सांभाळुन घेतात. मुख्य म्हणजे कंपनीमधील वातावरण आणि मॅनेजर उत्तम आहे. स्विच करुन मी जास्त पैसे मिळवेन पण मी त्या नादात स्वतःला अजुन ताणात ढकलेन.. ज्याची गरज नाही.. खाऊन पिऊन खुष असु तर कशाला नसती यातायात करायची?

In reply to by पिलीयन रायडर

सुबोध खरे Mon, 06/30/2014 - 23:10
पिरा ताई, बर्याच वेळेस स्त्रियांचे उत्पन्न हे दुसरे उत्पन्न(second income) असते. त्यामुळे ते थोडेसे कमी असले (किंवा झाले) तर कुटुंबाला तेवढा फरक पडत नाही. आणि मुलांकडे लक्ष देणे हि तितकीच आवश्यक गोष्ट असल्याने बर्याच वेळेस स्त्रिया या वेळेबद्दल जास्त काटेकोर असल्याचे दिसते.(यात माझी बायको हि येते) बर्याच वेळेस बँक किंवा विमा क्षेत्रात स्त्रिया बदली नको म्हणून बढती नाकारताना दिसतात. हि जरी तडजोड असली किंवा दोन तारांवरची कसरत असली तरी स्त्रिया पुरुषांपेक्षा वेळेबाबत जास्त दक्ष असल्याचे दिसते. शिवाय वेळी अवेळी प्रवास करणे हे काही शहरांमध्ये तेवढे सुरक्षित नसल्यामुळे कंपन्यासुद्धा स्त्रियांबाबत तेवढी सुत देताना आढळतात

In reply to by सुबोध खरे

पिलीयन रायडर Tue, 07/01/2014 - 12:26
हे मला मान्य आहे.. कंपनीपण स्त्रीयांना बराच सपोर्ट करते आणि एकंदरीत जे टेन्शन माझा नवरा घेतो, तेवढं मी घेत नाही.. पण मुळात पुरुष घरातल्या जबाबदार्ञा घेत नाहीत किंवा "माझा मुलगा आजारी आहे, काहिही झालं तरी मी रजा घेणारच" असा स्टॅण्ड पण घेताना दिसत नाहीत. बर्‍याचदा ही जबाबदारी स्त्रीवर येते.. म्हणुन ह्याच पारंपारिक विचारांच प्रतिक ही स्त्रियांना कंपनी मध्येही सवलती असणे हे आहे.. बाकी उशीराचं काम असुरक्षित असल्याने तसंही थांबणे शक्य नसते ह्याच्याशी सहमत.. अर्थात हे ही तेवढंच खरय की स्त्रियांचं उत्पन्न नाही मिळालं तरी चालेल अशी परिस्थिती नसते. तो पगारही पुरुषां एवढाच महत्वाचा असतो. त्यामुळे पर्फॉर्मन्स प्रेशर आजकाल स्त्रियांमध्येही वाढत चालले आहे.

In reply to by पिलीयन रायडर

पैसा Tue, 07/01/2014 - 17:26
फक्त कामाच्या ठिकाणीच नाही तर घरीही सगळ्या परिस्थितीशी जास्त जुळवून घ्यायचे प्रेशर असते. लहान मुलांची काळजी घ्यावीच लागते, नवर्‍याचे नातेवाईक, घरातले इतर लोक यांच्या जास्तीच्या मागण्या असतात. स्त्रियांना तर घरातही भरपूर ताण असतो.

अमिताभ बच्चन बॉलीवुडचा बेताज बादशहा होता, पण अभिषेक बच्चनकडे ती कुवत नाही. पण म्हणुन अमिताभनेही त्याला उगाच प्रमोट केले नाही,त्याला त्याच्या जीवावर काय
लेखनविषय:
लेखनप्रकार
परवा मला माझा एक जुना मित्र भेटला. तो परदेशात राहातो, सध्या इथे भारतात आला होता. गेली अनेक वष्रे तो परदेशात होता, त्यामुळे अर्थातच तिथल्या अनेक गोष्टी त्याला सांगायच्या होत्या आणि मला त्या ऐकायच्या होत्या. असाच गप्पांचा विषय नोकरी आणि तिथली माणसं, तिथलं वातावरण, संस्कृती, या बाबींकडे वळला. साधारणपणे आपलं हेच मत असतं की, तिथे म्हणजे परदेशात आरामाचं आयुष्य असतं, वेळच्या वेळी घरी येता येतं, शनिवार-रविवार फिरायला जाता येतं, भरपूर वेळ मिळतो, इत्यादी.

<पोरगीपटावशास्त्र - लग्न तरुणी, भावखाऊ तरुणी आणि इतर षोडशवर्ष तरुणी >

राजेश घासकडवी ·

In reply to by धन्या

चित्रगुप्त Mon, 06/30/2014 - 09:19
पोरगीपटाव शास्त्र अर्थात 'पोपशास्त्र' हे सुप्रसिद्ध 'कोकशास्त्र' याचा प्रथम अध्याय आहे. भारतीय संस्कृतीत या शास्त्राचा उगम शंकर-उमा यांच्या प्रणयातून झाला, असे समजले जाते. पाश्चात्त्य संस्कृतीत या शास्त्राचा आद्य पुरुष 'आदम' वा अ‍ॅडम हा असून त्याने ईव्ह नामेकरून पोरगीस पटविले, असे त्यांच्या 'ओल्ड टेस्टामेंट' नामक प्राचीन ग्रंथात प्रतिपादित केलेले आहे. पोपशास्त्रात अत्यंत प्रवीण असलेल्यास 'पोप' असे म्हणत, आणि ते लोक 'कोक' नामक पेय पीत. कालांतराने त्यांच्या प्रमुख धर्मगुरूस 'पोप' म्हणू लागले. ...

In reply to by चित्रगुप्त

विजुभाऊ Tue, 07/01/2014 - 08:04
पहिल्या चित्रतील माणुस त्या म्हातार्‍या माणसाला का उचलतोय ? तो त्याचा होउ घातलेला सासरा किवा त्या खाली पडलेल्या स्त्रीचा पिता आहे का? तज्ञानी अज्ञांना खुलासा करावा

In reply to by विजुभाऊ

चित्रगुप्त Tue, 07/01/2014 - 08:18
अहो तो म्हातारा दाढीवाला म्हणजे चक्क सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, परम दयाळू 'गॉड' आहे, आणि त्यानेच बनवलेल्या आदमने पोपशास्त्रात प्राविण्य मिळवून ईव्हला पटवल्याने संतापून तो त्या दोघांची हाकालपट्टी करतो आहे हेवन मधून. गॉडचे लांबलचक अंगरखे वगैरे सावरायला देवदूत तत्परतेने हजर आहेत. च्यामारी, त्या सर्वज्ञ, सर्वशक्तिमान गॉडास आधीच कसे कळले नाही, हे असले लफडे होणार म्हणून.

In reply to by चित्रगुप्त

विजुभाऊ Tue, 07/01/2014 - 08:52
गॉडचे लांबलचक अंगरखे वगैरे सावरायला देवदूत तत्परतेने हजर आहेत.
हे बरीक मजेशीर हो. ज्याला स्वतःचे अंगवस्त्र. अर्र चुकलो अंगरखा सावरता येत नाही त्याला गॉड म्हणायचे?

In reply to by विजुभाऊ

तो म्हातारा त्या बिचार्‍या स्त्रीच्या डोक्यावर पडू नये म्हणून त्या लहान मुलाचा प्रयत्न चालला आहे असेच दिसते आहे :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस गुरुवार, 07/03/2014 - 00:08
तो म्हातारा त्या बिचार्‍या स्त्रीच्या डोक्यावर पडू नये म्हणून त्या लहान मुलाचा प्रयत्न चालला आहे असेच दिसते आहे
अगदी अगदी! मलाही हे चित्र पाहिल्यापाहिल्या असंच वाटलं होतं... Mona Lisa *ROFL*

In reply to by धन्या

राजेश घासकडवी Mon, 06/30/2014 - 09:39
धन्या तु वैट्ट वैट्ट आहेस ... आमच्या होमिऑपॅथी ला शास्त्र मानत नाहीस , ज्योतिष शास्त्राला शास्त्र मानत नाहीस ... इथपर्यंत ठीक आहे. पण पोरगीपटाव शास्त्राला तू शास्त्र मानत नाहीस? आमच्या भावना दुखावल्या. आणि आमच्या भावना मरू देत. पण स्वतःला काही अनुभव नाही आला म्हणून शास्त्रच नाकारायचं? हे काही बरोबर नाही.

In reply to by राजेश घासकडवी

धन्या तु वैट्ट वैट्ट आहेस ... आमच्या होमिऑपॅथी ला शास्त्र मानत नाहीस , ज्योतिष शास्त्राला शास्त्र मानत नाहीस ... इथपर्यंत ठीक आहे. पण पोरगीपटाव शास्त्राला तू शास्त्र मानत नाहीस? आमच्या भावना दुखावल्या. धन्या , थांब तुझ्यावर राखी सावंतच सोडतो *biggrin* a

In reply to by बाळ सप्रे

राजेश घासकडवी Mon, 06/30/2014 - 16:05
सगळे भंपक नाही, काही जण भंपक आहेत. ते शास्त्र कसं वापरायचं हे त्यांना कळत नाही. त्याांना चांगले अनुभव येत नाही. आणि मग त्या गोष्टीतल्या कोल्ह्याप्रमाणे 'शास्त्रच आंबट' म्हणतात.

चित्रगुप्त Mon, 06/30/2014 - 10:00
सुंदर पण भाव खाऊ तरुणी मध्ये नक्की काय बघायचे असते??
आम्ही वरती दिलेल्या दोन चित्रांतून याचे उत्तर मिळावे.

In reply to by चित्रगुप्त

मारवा Mon, 06/30/2014 - 11:09
काय बघायच त्याचा थोडासा अंदाज आलाय चित्रांवरुन पण अहो अस कुणी दाखवत का ? बघणारे लाख होते कालिंदीच्या तटाला ज्याला दाखविले प्रेम गोपींनी तो एकच कृष्ण होता. बाकी तुमची चित्र अतिशय सात्विक आणि उत्कट भाव उत्पन्न करणारी अशी आहेत. सत्यम शिवम सुंदरम चा प्रत्यय देणारी व कुठल्याही नियंत्रणाची गरज नसलेली आहेत. याने कुणाच्याही भावना दुखावु शकत नाहीत व ही अश्लील तर मुळीच नाहीत. आणी याने मिपा हे संस्थळ कीती प्रगल्भ सर्वसमावेशक मुक्त आधुनिक लोकशाहीवादी आहे याचा व मला इथे वावरता येते याचा अभिमान वाटतो.

In reply to by मारवा

चित्रगुप्त Mon, 06/30/2014 - 14:40
अस कुणी दाखवत का ?
बघावसं तर वाटतं, पण बघायला मिळत नाही, म्हणूनच चित्र, शिल्प, सिनेमा यातून प्रेक्षक ही हौस भागवून घेत असतात. काही आदिवासी जमातीत सर्व स्त्रीपुरुष अनावृत्त रहातात, ते चित्रे वगैरे काढत नाहीत. मी आर्टस्कुलात शिकत होतो, तेंव्हा आमचे सक्सेना सर सांगायचे, घरी बसू नका, नदीवर जा, आणि तिथे स्नान करणारांची स्केचेस करत जा. मंदिरांमधून प्राचीन मूर्तीकारांनी घडवलेल्या सुंदर मूर्तींना पुजारी, भक्त वगैरे बटबटीत वस्त्रे चढवून ठेवतात, ते मला अत्यंत अश्लील वाटते, आणि त्या मूर्तीकारांच्या कलेचा अपमान वाटतो. खालील चित्र बघा: याचे नाव 'Sacred and Profane Love असे आहे, आणि विषेश म्हणजे डावीकडील सवस्त्र स्त्री लौकिक/अपवित्र प्रेमाचे प्रतीक, तर उजवीकडील निर्वस्त्र स्त्री अलौकिक/पवित्र प्रेमाचे प्रतीक आहे. . चित्रकारः Titian ( c. 1514) Oil on canvas 118 × 279 cm (46.5 × 109.8 in) या चित्राबद्दल वाचताना अचानक मला आणखी एक चित्र दिसले, त्याचा या धाग्याशी तसा संबंध नसला, तरी वाचकांनी ते बघावे असे वाटले, म्हणून देतो आहे: . चित्रकारः Joseph Anton Koch (1768 – 1839) 'Jacob Encountering Rachel with her Father's Herds' (1836) Oil on canvas, 66 x 92 cm -- Österreichische Galerie, Vienna

In reply to by चित्रगुप्त

मंदिरांमधून प्राचीन मूर्तीकारांनी घडवलेल्या सुंदर मूर्तींना पुजारी, भक्त वगैरे बटबटीत वस्त्रे चढवून ठेवतात, ते मला अत्यंत अश्लील वाटते, आणि त्या मूर्तीकारांच्या कलेचा अपमान वाटतो.
१००% सहमत आहे ! काही मंदिरात काकड आरतीला उपस्थिर तहाण्याचा योग आल्याने देवांव्या निर्वस्त्र मुर्ती पाहण्याचे सौभाग्य मिळालेले आहे आणि त्या वस्त्रे घातलेल्या मुर्तींपेक्षा १०० पट जास्त सुंदर असतात ह्यात काहीच शंका नाही !! अवांतर १: चित्र क्रमा़ंक १ वरुन जे मुलतःच सुंदर नसतात त्यांनाच त्यांची कुरुपता लपवायला कपड्यांची गरज पडते असे अनुमान काढता येईल काय ? अवांतर २ : दुसरे चित्र लईच सुंदर आहे :)

मारवा Mon, 06/30/2014 - 10:48
राजेश घासकडवी जी ही चर्चा एसी अक्षरे वर न करता मिसळपाव हे संस्थळ या चर्चेसाठी निवडण्या मागे नेमके कुठले मनो-सामाजिक-राजकीय घटक कार्यरत आहेत यावर कृपया प्रकाश टाकावा. यामध्ये १- संस्थळाकडे बघण्याचा द्रुष्टीकोण २- सदस्यांकडे बघण्याचा द्रुष्टीकोण ३- विषय उचलला पाडणे जाण्यासंदर्भातील अदमास. ४- राजकीय भुमिका ५- कप्पेबंद मानसिकता या वरील खास पैलुंसंदर्भात खुलासा केल्यास संस्थळाकलन वाढीस मदत होइल व सदस्यांचे संस्थळ वाइज आचरण भिन्न का असते याचे ही आकलन होइल. हा प्रश्न कृपया व्यक्तीगत घेउ नये अनेक सदस्यांचे संस्थळ सापेक्ष वर्तन लेखन बदलते कसे का व कुठल्या घटकांच्या प्रभावाखाली याची एक उत्सुकता मला नेहमीच वाटत आली आहे म्हणुन हा प्रश्न विचारला पुन्हा एकदा विनंती प्रश्न पातिनिधीक आहे व्यक्तीगत घेउ नये माणुस पावलो पावली संस्थळी संस्थळी का वेगळा वागतो असा तात्विक आहे.

In reply to by मारवा

दिनेश सायगल Mon, 06/30/2014 - 13:37
मिपाला कुठच्याच विषयाचं वावडं नाही हे ध्यानात ठेवा!! धन्यवाद!!!
लेखकमहोदयांना या विषयावर चर्चा अपेक्षित होती. तुम्ही मिपाकर वैट्ट आहात. भलत्याच गोष्टींबद्दल चर्चा करत बसलाय! शिवाय लेखकमजकूरांचं मिपावर किती प्रेम आहे हे विसरलात काय? ते एकवेळ स्वतःच्या सायटीवर लॉग इन करणार नाहीत, पण मीपावर नक्कीच करतात!

In reply to by मारवा

राजेश घासकडवी Mon, 06/30/2014 - 16:00
ही चर्चा एसी अक्षरे वर न करता मिसळपाव हे संस्थळ या चर्चेसाठी निवडण्या मागे नेमके कुठले मनो-सामाजिक-राजकीय घटक कार्यरत आहेत यावर कृपया प्रकाश टाकावा.
याचं उत्तर सोपं आहे. मिपावरच्या लेखाचं विडंबन करायचं तर ते मिपावरच करावं या मताचा मी आहे. एक म्हणजे इथल्या मूळ लेखाचे, त्यावर झालेल्या चर्चेचे संदर्भ इथेच ताजे असतात. दुसरं म्हणजे इतरत्र विडंबन केलं तर त्याला 'इथली धुणी तिथे धुण्याचा' वास येतो. माणूस संस्थळी संस्थळी वेगळा का वागतो याचं कारण प्रत्येक संस्थळाची प्रकृती वेगळी असते. असो, अवांतर आणि गंभीर चर्चा फार झाली. तुम्हाला पोरगीपटावशास्त्राबद्दल काही बोलायचं असेल तर बोला. नाहीतर या चर्चेपासून दूरच रहा. धन्यवाद.

नगरीनिरंजन Mon, 06/30/2014 - 11:25
भारतीय सुसंस्कृत तारुण्य हे भारतीय पहरावावरून पाहिले जाते. तसेच व्यक्तीच्या जन्माच्या वेळी आईवडिलांचे जे चारित्र्य असते तेच त्या व्यक्तीचे जन्म चारित्र्य समजले जाते. मात्र इंग्रजी चित्रपटांमधे जे लैंगिक/सामाजिक/भावनिक वगैरे तारुण्य येते त्यामधले चारित्र्य इंग्रजी संस्कृतीच्या धारणांवरुन ठरते. त्यामुळे भारतीय सुसंस्कृत तारुण्य आणि पश्चिमात्य तारुण्य यांच्यात सुसुत्रता असण्याची काही शक्यता असते का? तार्किकदृष्टया विचार करता ती तशी नसणार हे उघड आहे. मात्र काही सांगड घालणार्‍या बाबी असतील तर त्या जाणून घेण्यास उत्सुक आहे.

In reply to by नगरीनिरंजन

थॉर माणूस Mon, 06/30/2014 - 14:02
पश्चिमात्य संस्कृतीत जर ५० घटकांचा विचार होत असेल तर भारतीय संस्कृतीत ५०० घटकांचा विचार होत असतो. त्यामुळे भारतीय संस्कृतीत फारच सर्वंकश विचार होतो असे वाटते. फक्त गुणमिलनाचा(फीचर्स) विचार करणे म्हणजे फक्त ठराविक घटक विचारात घेणे होय. पोरगीपटाव शास्त्र कोणत्या भाषेत आहे त्या पेक्षा सल्ले कोणी आणि कोणता आधार मानून दिले आहेत हे महत्वाचे आहे. उदा: सल्लुमियां हे गुणमिलन आधार मानुनच पोरी पटवितात.

In reply to by थॉर माणूस

राजेश घासकडवी Tue, 07/01/2014 - 01:42
हा प्रतिसाद किमान तीनदा यायला हवा होता, श्री थॉर माणूस. त्याशिवाय पुरेसा सर्वंकश विचार होत नाही. भारतीय संस्कृतीत गुणमीलनाचा विचार लग्न तरुणीच्या बाबतीत केला जातो. बाकीच्या तरुणींबाबत निव्वळ मीलनाचा विचार केला जातो. पोरगीपटावशास्त्राचे साधक अनेक वेळा याचमुळे असफल होतात. आणि मग शास्त्रालाच दोष देत बसतात.

In reply to by नगरीनिरंजन

चित्रगुप्त Mon, 06/30/2014 - 14:45
भारतीय सुसंस्कृत तारुण्य आणि पश्चिमात्य तारुण्य यांच्यात सुसुत्रता असण्याची काही शक्यता असते का?
इथे कोणते 'पश्चिमात्य तारुण्य' अभिप्रेत आहे, सुसंस्कृत की असंस्कृत ?

In reply to by चित्रगुप्त

सुसंस्कृत की असंस्कृत ? असा प्रश्न तुम्हाला का बरे पडला. दोन्हीं शब्दांची "संस्कृत" हीच जननी आहे हे तर त्या शब्दांवरून सिद्ध होते आहे. ते तारुण्य आहे एवढेच आताच्या धाग्यावर व्दिशतक करायला पुरेसे नाही काय ? मग ते 'अ' किंवा 'सु' काहीही 'असु' देत. काय फरक पडतो ???

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विजुभाऊ Tue, 07/01/2014 - 08:11
ते 'अ' किंवा 'सु' काहीही 'असु' देत. काय फरक पडतो ???
इस्पिकचा एक्का भाउ. खूप मोठा फरक पडतो हो. सु किंवा अ असल्यामुळे हेच घ्याना. सुंदर आणि अंदर हे दोन काय समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द नाहिय्येत. आपण म्हणताना ती कन्या सुंदर आहे असे म्हणतो. ती कन्या अंदर आहे असे म्हंटले तर वेगळाच अर्थ होतो. किंवा मग सुदूर दृष्टी आणि अदूरदृष्टी. लहानमुलाना लघवी करायची का असा प्रश्न विचारताना आया "सु " जायचे का असेच विचारतात." अ" ला जायचे का असे नाही विचारत. तात्पर्य काय सु आणि अ हे दोन स्वतन्त्र उपसर्ग आहेत त्यात गल्लत करुन चालणार नाही.

मारवा Mon, 06/30/2014 - 11:33
पोपशास्त्रात अत्यंत प्रवीण असलेल्यास 'पोप' असे म्हणत तुम्ही पोप या शब्दाचा उलगडुन दाखविलेला अर्थ तर तुमच्या कलाकाराच्या खास दुर्मिळ अशा अनिर्बंध कल्पनाशक्तीचा अविष्कार च आहे याने सर्व ख्रिश्चन बांधव साइभक्तांसारखे आनंदुन जातील फादर फ्रान्सीस दिब्रीटों व सिसीलिया कार्व्हालो यांचा तर पोप या शब्दाची ही नविन व्युत्पत्ती वाचुन उर आनंदाने अभिमानाने भरुन येइल अशीच आहे. पोप या शब्दाला तुम्ही दिलेला हा नविन पवित्र आयाम तर सर्व ख्रिश्चन बांधवांना तुमच कायमच प्रेम मिळवुन देइल. शिवाय तुमचा सेन्स ऑफ ह्युमर ही परत एकदा वाखाणला जाइल शिवाय याने मिपा या संस्थळाची सर्वधर्म समभावा प्रति असलेली जाणीव जागरुकता व संवेदनशीलता पण दिसुन येइल.यानंतर मिपा च्या लेखनातील सेन्स ऑफ ह्युमर ला कोणीही आव्हान देउ शकणार नाही आफ्टर ऑल ह्युमर इज द ग्रेटेस्ट रीलीजन इन द वर्ल्ड

एस Mon, 06/30/2014 - 14:21
स्त्रियांना अशी भोगवस्तू बनवणं काय पटलं नाय बुवा. पोरगी पटवणंबिटवणं काय? तरुणीला प्रेमाची गळ घालणं असं सांस्कृतिक बोला की. पोरी पण माणूसच असतात की. त्यांच्या मनाचा काय विचार हाय का नाय?

In reply to by एस

बॅटमॅन Mon, 06/30/2014 - 14:34
तरुणीला प्रेमाची गळ घालणं असं सांस्कृतिक बोला की.
तरुणीला प्रेमाचा गळ टाकून ओढून घेणे हे रूपकच मुळात स्त्रीद्वेष्टे आणि पुरुषप्रधान आहे. स्त्रिया जणू कुठल्या तलावात तरंगत असतात आणि पुरुष क्रूरपणे त्यांना या पाशात ओढून घेतात हे रूपक हिंसक पुरुषी वृत्ती दर्शविते. तुम्ही ते 'द सेकंड केक्स' वाचा, सुप्राकॉन्शसच्या लेव्हलवरून ऑकल्ट एक्स्पीरिअन्सेस घेताना समजून जाईल बघा.. ;)

In reply to by बॅटमॅन

सामान्यनागरिक Tue, 07/01/2014 - 10:40
परत एकदा अशी पुस्तके वाचायचा प्रयत्न करताय म्हणजे चाळीशी म्हणजे दुसरी जवानी आली की काय ? पण हल्लीच्या पोरी जरा अवघडच असतात हे ध्यानांत घ्यावे ! 'चल भिडु , पुढे जाण्यापूर्वी एकदा टेस्ट ड्राईव्ह करु या' म्हणाली तर तयारी आहेका?

In reply to by सामान्यनागरिक

बॅटमॅन Tue, 07/01/2014 - 12:14
वय आणि चष्मा या दोन्हीही अर्थी आम्ही चाळिशीपासून कोसो दूर आहोत. बाकी टेस्ट/स्ट्रेट/कव्हर ड्राईव्हचे काय ते आम्ही आणि तरुणी पाहून घेऊ ना, तुम्हांला भारी चवकशा? टेस्ट ड्राईव्हच्या प्रपोजलने घाबरलेलात की काय ओ तुम्ही?

In reply to by एस

अवांतर :
त्यांच्या मनाचा काय विचार हाय का नाय?
खरयं...पोरी पण माणूसच असतात ... मन आणि स्वभाव चांगले असले की झाले ह्यावरुन , कॉलेजात असताना पोरं "मन" आणि "स्वभाव" हे दोन शब्द द्वयर्थी वापारायचे त्याची आठवण झाली ;)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

वाडीचे सावंत Mon, 06/30/2014 - 23:08
वरील शब्दांच्या अर्थाचा सांकेतिक भाषेत खुलासा कराल का ? नाही म्हणजे माझा सार्थ शब्दसमूह वाढेल..

१)एखादी स्त्री आपल्याकडे पाहुन हसत असेल तर ती कोणत्या स्थानात आहे...असे समजावे? ;) २) एखादी स्त्री आपल्याकडे पाहुन गप्प बसत असेल तर (मग) ती कोणत्या स्थानात आहे...असे समजावे? ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

२) एखादी स्त्री आपल्याकडे पाहुन गप्प बसत असेल तर (मग) ती कोणत्या स्थानात आहे...असे समजावे?
अरे आत्मु :- इथे सुध्दा ती स्त्री नाही तर पहाणाराच कोणत्या स्थानात आहे हेच पहायला हवे. आठव तो धागा आठव ना स्त्रीची काहीच चुक नसते.

In reply to by अत्रुप्त आत्मा

यशोधरा Mon, 06/30/2014 - 16:34
ते कदाचित तुमच्याकडे पाहून असे नसू शकते. तुम्हांला पाहून असे असू शकते! *pardon* हलके घ्या अ आ!

In reply to by खटपट्या

सामान्यनागरिक Tue, 07/01/2014 - 10:45
कुत्र्याला फिरायला नेणारी पोरगी पटवण्याचा प्रयत्नं करु नये ! पोरी आधी कुत्र्याला पटवावे लागते हे माहीत असावे लागते !

In reply to by मृत्युन्जय

राजेश घासकडवी Mon, 06/30/2014 - 17:04
मूळ लेखात डिस्क्लेमर देऊनही शास्त्राबद्दलच शंका घेणं थांबवलेलं नाही. काय म्हणावं याला? तुम्हा नास्तिकांचा नसेल विश्वास तर सोडून द्या. पण ज्यांना विश्वास ठेवून चर्चा करायची आहे त्यांना तर करू द्यात! असो, पोरगीपटावशास्त्राची व्याख्या अशी नाही, पण गेली लाखो वर्षं या शास्त्राचे अभ्यासक मनोभावे त्याच्या सूत्रांचं पालन करत आलेले आहेत. किंबहुना जर हे शास्त्रच नसतं तर मनुष्यजात पिढ्यानपिढ्या टिकली असती का ते तुम्ही आधी सांगा! मनुष्यजात सोडाच, पण या शास्त्राची तत्त्वं अत्यंत मूलभूत पातळीवर सगळेच जीव (काही आत्मसंतुष्ट जीव सोडले तर) पाळतात. एवढं असूनही शास्त्राची व्याख्या करत बसण्याची हौस आहे तुम्हाला. मी म्हणतो थियरी मरो, प्रॅक्टिकल करा, प्रॅक्टिकल. अनुभव घ्या. मग आपोआप तुमचे प्रश्न दूर होतील.

In reply to by राजेश घासकडवी

तां संगलां जांव द्या! :-/ आदी मी वर दोन प्रश्न इचारले तेचा उत्तर द्या! :-/ जल्लां धांगा कारतांव तों कांरतांव ... आनी उत्तर पन नाय सांगत??? :-/

In reply to by राजेश घासकडवी

यसवायजी Mon, 06/30/2014 - 17:46
जर हे शास्त्रच नसतं तर मनुष्यजात पिढ्यानपिढ्या टिकली असती का मनुष्यजात पिढ्यानपिढ्या टिकली ती पोरगीपटावशास्त्रामुळे? आमच्या मास्तरनं जीवशास्त्रात कायतरी वेगळं सांगीतल्यालं. फकस्त पटवून काय उप्योग? :)) मी म्हणतो थियरी मरो, प्रॅक्टिकल करा, प्रॅक्टिकल. अनुभव घ्या हे बराबर..

In reply to by राजेश घासकडवी

विजुभाऊ Tue, 07/01/2014 - 08:16
श्री घा.क. काका एखाद्या विषयाला शास्त्र म्हंटले किंवा नाही म्हंटले तरी त्याची प्रगती थाम्बत नाही. उर्टचा ढग आहे म्हंटल्यावर त्याचे आस्तित्व मागणारे इथे बसून उर्टचा ढग दाखव नाहीतर अमान्य कर असे म्हणतात. तुम्ही त्याना उर्टच्या ढगात पाठवायची व्यवस्था करा म्हणजे किमान तुम्हाला २० , ३० पिढ्या तरी तसल्या शंकासुराम्चा त्रास होणार नाहीत. एक शंका: सुर आणि सुरा यांच्यात काही बदरीकाष्ठजन्य सम्बन्ध उद्भवतो का? तज्ञानी अज्ञांना मार्गदर्शन करावे.

थॉर माणूस Tue, 07/01/2014 - 10:12
'मिसळ्पाव' हे संस्थळ पोरगीपटावशास्त्र या विषयावर चर्चा करण्यासाठी नाही हे एव्हाना आपल्या लक्षात यायला हवे होते. खास पोरगीपटावशास्त्रासाठीचे असे काही नावाजलेले (पांचट , बेशिस्तबद्ध ,अनियंत्रित) चर्चा समुह आस्तित्वात आहेत ('मचाक' नाही !), ज्या ठिकाणी फक्त पोरगीपटावशास्त्र या विषयावरच चर्चा होते, आपले प्रश्न तिथे उपस्थित केल्यास चांगली अभ्यासपूर्ण उत्तरे नक्कीच मिळू शकतील. आपण विचारलेले प्रश्न त्या संस्थळांवर आधिच विचारले गेले आहेत व त्यावर बरीच चर्चाही झालेली आहे , ती जरी वाचली तरी आपले शंका निरसन होईल. ही संस्थळे जगातल्या सर्व भाषांत आहेत त्यामुळे आपल्याला ती अडचण भासणार नाही.

In reply to by धन्या

चित्रगुप्त Mon, 06/30/2014 - 09:19
पोरगीपटाव शास्त्र अर्थात 'पोपशास्त्र' हे सुप्रसिद्ध 'कोकशास्त्र' याचा प्रथम अध्याय आहे. भारतीय संस्कृतीत या शास्त्राचा उगम शंकर-उमा यांच्या प्रणयातून झाला, असे समजले जाते. पाश्चात्त्य संस्कृतीत या शास्त्राचा आद्य पुरुष 'आदम' वा अ‍ॅडम हा असून त्याने ईव्ह नामेकरून पोरगीस पटविले, असे त्यांच्या 'ओल्ड टेस्टामेंट' नामक प्राचीन ग्रंथात प्रतिपादित केलेले आहे. पोपशास्त्रात अत्यंत प्रवीण असलेल्यास 'पोप' असे म्हणत, आणि ते लोक 'कोक' नामक पेय पीत. कालांतराने त्यांच्या प्रमुख धर्मगुरूस 'पोप' म्हणू लागले. ...

In reply to by चित्रगुप्त

विजुभाऊ Tue, 07/01/2014 - 08:04
पहिल्या चित्रतील माणुस त्या म्हातार्‍या माणसाला का उचलतोय ? तो त्याचा होउ घातलेला सासरा किवा त्या खाली पडलेल्या स्त्रीचा पिता आहे का? तज्ञानी अज्ञांना खुलासा करावा

In reply to by विजुभाऊ

चित्रगुप्त Tue, 07/01/2014 - 08:18
अहो तो म्हातारा दाढीवाला म्हणजे चक्क सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, परम दयाळू 'गॉड' आहे, आणि त्यानेच बनवलेल्या आदमने पोपशास्त्रात प्राविण्य मिळवून ईव्हला पटवल्याने संतापून तो त्या दोघांची हाकालपट्टी करतो आहे हेवन मधून. गॉडचे लांबलचक अंगरखे वगैरे सावरायला देवदूत तत्परतेने हजर आहेत. च्यामारी, त्या सर्वज्ञ, सर्वशक्तिमान गॉडास आधीच कसे कळले नाही, हे असले लफडे होणार म्हणून.

In reply to by चित्रगुप्त

विजुभाऊ Tue, 07/01/2014 - 08:52
गॉडचे लांबलचक अंगरखे वगैरे सावरायला देवदूत तत्परतेने हजर आहेत.
हे बरीक मजेशीर हो. ज्याला स्वतःचे अंगवस्त्र. अर्र चुकलो अंगरखा सावरता येत नाही त्याला गॉड म्हणायचे?

In reply to by विजुभाऊ

तो म्हातारा त्या बिचार्‍या स्त्रीच्या डोक्यावर पडू नये म्हणून त्या लहान मुलाचा प्रयत्न चालला आहे असेच दिसते आहे :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस गुरुवार, 07/03/2014 - 00:08
तो म्हातारा त्या बिचार्‍या स्त्रीच्या डोक्यावर पडू नये म्हणून त्या लहान मुलाचा प्रयत्न चालला आहे असेच दिसते आहे
अगदी अगदी! मलाही हे चित्र पाहिल्यापाहिल्या असंच वाटलं होतं... Mona Lisa *ROFL*

In reply to by धन्या

राजेश घासकडवी Mon, 06/30/2014 - 09:39
धन्या तु वैट्ट वैट्ट आहेस ... आमच्या होमिऑपॅथी ला शास्त्र मानत नाहीस , ज्योतिष शास्त्राला शास्त्र मानत नाहीस ... इथपर्यंत ठीक आहे. पण पोरगीपटाव शास्त्राला तू शास्त्र मानत नाहीस? आमच्या भावना दुखावल्या. आणि आमच्या भावना मरू देत. पण स्वतःला काही अनुभव नाही आला म्हणून शास्त्रच नाकारायचं? हे काही बरोबर नाही.

In reply to by राजेश घासकडवी

धन्या तु वैट्ट वैट्ट आहेस ... आमच्या होमिऑपॅथी ला शास्त्र मानत नाहीस , ज्योतिष शास्त्राला शास्त्र मानत नाहीस ... इथपर्यंत ठीक आहे. पण पोरगीपटाव शास्त्राला तू शास्त्र मानत नाहीस? आमच्या भावना दुखावल्या. धन्या , थांब तुझ्यावर राखी सावंतच सोडतो *biggrin* a

In reply to by बाळ सप्रे

राजेश घासकडवी Mon, 06/30/2014 - 16:05
सगळे भंपक नाही, काही जण भंपक आहेत. ते शास्त्र कसं वापरायचं हे त्यांना कळत नाही. त्याांना चांगले अनुभव येत नाही. आणि मग त्या गोष्टीतल्या कोल्ह्याप्रमाणे 'शास्त्रच आंबट' म्हणतात.

चित्रगुप्त Mon, 06/30/2014 - 10:00
सुंदर पण भाव खाऊ तरुणी मध्ये नक्की काय बघायचे असते??
आम्ही वरती दिलेल्या दोन चित्रांतून याचे उत्तर मिळावे.

In reply to by चित्रगुप्त

मारवा Mon, 06/30/2014 - 11:09
काय बघायच त्याचा थोडासा अंदाज आलाय चित्रांवरुन पण अहो अस कुणी दाखवत का ? बघणारे लाख होते कालिंदीच्या तटाला ज्याला दाखविले प्रेम गोपींनी तो एकच कृष्ण होता. बाकी तुमची चित्र अतिशय सात्विक आणि उत्कट भाव उत्पन्न करणारी अशी आहेत. सत्यम शिवम सुंदरम चा प्रत्यय देणारी व कुठल्याही नियंत्रणाची गरज नसलेली आहेत. याने कुणाच्याही भावना दुखावु शकत नाहीत व ही अश्लील तर मुळीच नाहीत. आणी याने मिपा हे संस्थळ कीती प्रगल्भ सर्वसमावेशक मुक्त आधुनिक लोकशाहीवादी आहे याचा व मला इथे वावरता येते याचा अभिमान वाटतो.

In reply to by मारवा

चित्रगुप्त Mon, 06/30/2014 - 14:40
अस कुणी दाखवत का ?
बघावसं तर वाटतं, पण बघायला मिळत नाही, म्हणूनच चित्र, शिल्प, सिनेमा यातून प्रेक्षक ही हौस भागवून घेत असतात. काही आदिवासी जमातीत सर्व स्त्रीपुरुष अनावृत्त रहातात, ते चित्रे वगैरे काढत नाहीत. मी आर्टस्कुलात शिकत होतो, तेंव्हा आमचे सक्सेना सर सांगायचे, घरी बसू नका, नदीवर जा, आणि तिथे स्नान करणारांची स्केचेस करत जा. मंदिरांमधून प्राचीन मूर्तीकारांनी घडवलेल्या सुंदर मूर्तींना पुजारी, भक्त वगैरे बटबटीत वस्त्रे चढवून ठेवतात, ते मला अत्यंत अश्लील वाटते, आणि त्या मूर्तीकारांच्या कलेचा अपमान वाटतो. खालील चित्र बघा: याचे नाव 'Sacred and Profane Love असे आहे, आणि विषेश म्हणजे डावीकडील सवस्त्र स्त्री लौकिक/अपवित्र प्रेमाचे प्रतीक, तर उजवीकडील निर्वस्त्र स्त्री अलौकिक/पवित्र प्रेमाचे प्रतीक आहे. . चित्रकारः Titian ( c. 1514) Oil on canvas 118 × 279 cm (46.5 × 109.8 in) या चित्राबद्दल वाचताना अचानक मला आणखी एक चित्र दिसले, त्याचा या धाग्याशी तसा संबंध नसला, तरी वाचकांनी ते बघावे असे वाटले, म्हणून देतो आहे: . चित्रकारः Joseph Anton Koch (1768 – 1839) 'Jacob Encountering Rachel with her Father's Herds' (1836) Oil on canvas, 66 x 92 cm -- Österreichische Galerie, Vienna

In reply to by चित्रगुप्त

मंदिरांमधून प्राचीन मूर्तीकारांनी घडवलेल्या सुंदर मूर्तींना पुजारी, भक्त वगैरे बटबटीत वस्त्रे चढवून ठेवतात, ते मला अत्यंत अश्लील वाटते, आणि त्या मूर्तीकारांच्या कलेचा अपमान वाटतो.
१००% सहमत आहे ! काही मंदिरात काकड आरतीला उपस्थिर तहाण्याचा योग आल्याने देवांव्या निर्वस्त्र मुर्ती पाहण्याचे सौभाग्य मिळालेले आहे आणि त्या वस्त्रे घातलेल्या मुर्तींपेक्षा १०० पट जास्त सुंदर असतात ह्यात काहीच शंका नाही !! अवांतर १: चित्र क्रमा़ंक १ वरुन जे मुलतःच सुंदर नसतात त्यांनाच त्यांची कुरुपता लपवायला कपड्यांची गरज पडते असे अनुमान काढता येईल काय ? अवांतर २ : दुसरे चित्र लईच सुंदर आहे :)

मारवा Mon, 06/30/2014 - 10:48
राजेश घासकडवी जी ही चर्चा एसी अक्षरे वर न करता मिसळपाव हे संस्थळ या चर्चेसाठी निवडण्या मागे नेमके कुठले मनो-सामाजिक-राजकीय घटक कार्यरत आहेत यावर कृपया प्रकाश टाकावा. यामध्ये १- संस्थळाकडे बघण्याचा द्रुष्टीकोण २- सदस्यांकडे बघण्याचा द्रुष्टीकोण ३- विषय उचलला पाडणे जाण्यासंदर्भातील अदमास. ४- राजकीय भुमिका ५- कप्पेबंद मानसिकता या वरील खास पैलुंसंदर्भात खुलासा केल्यास संस्थळाकलन वाढीस मदत होइल व सदस्यांचे संस्थळ वाइज आचरण भिन्न का असते याचे ही आकलन होइल. हा प्रश्न कृपया व्यक्तीगत घेउ नये अनेक सदस्यांचे संस्थळ सापेक्ष वर्तन लेखन बदलते कसे का व कुठल्या घटकांच्या प्रभावाखाली याची एक उत्सुकता मला नेहमीच वाटत आली आहे म्हणुन हा प्रश्न विचारला पुन्हा एकदा विनंती प्रश्न पातिनिधीक आहे व्यक्तीगत घेउ नये माणुस पावलो पावली संस्थळी संस्थळी का वेगळा वागतो असा तात्विक आहे.

In reply to by मारवा

दिनेश सायगल Mon, 06/30/2014 - 13:37
मिपाला कुठच्याच विषयाचं वावडं नाही हे ध्यानात ठेवा!! धन्यवाद!!!
लेखकमहोदयांना या विषयावर चर्चा अपेक्षित होती. तुम्ही मिपाकर वैट्ट आहात. भलत्याच गोष्टींबद्दल चर्चा करत बसलाय! शिवाय लेखकमजकूरांचं मिपावर किती प्रेम आहे हे विसरलात काय? ते एकवेळ स्वतःच्या सायटीवर लॉग इन करणार नाहीत, पण मीपावर नक्कीच करतात!

In reply to by मारवा

राजेश घासकडवी Mon, 06/30/2014 - 16:00
ही चर्चा एसी अक्षरे वर न करता मिसळपाव हे संस्थळ या चर्चेसाठी निवडण्या मागे नेमके कुठले मनो-सामाजिक-राजकीय घटक कार्यरत आहेत यावर कृपया प्रकाश टाकावा.
याचं उत्तर सोपं आहे. मिपावरच्या लेखाचं विडंबन करायचं तर ते मिपावरच करावं या मताचा मी आहे. एक म्हणजे इथल्या मूळ लेखाचे, त्यावर झालेल्या चर्चेचे संदर्भ इथेच ताजे असतात. दुसरं म्हणजे इतरत्र विडंबन केलं तर त्याला 'इथली धुणी तिथे धुण्याचा' वास येतो. माणूस संस्थळी संस्थळी वेगळा का वागतो याचं कारण प्रत्येक संस्थळाची प्रकृती वेगळी असते. असो, अवांतर आणि गंभीर चर्चा फार झाली. तुम्हाला पोरगीपटावशास्त्राबद्दल काही बोलायचं असेल तर बोला. नाहीतर या चर्चेपासून दूरच रहा. धन्यवाद.

नगरीनिरंजन Mon, 06/30/2014 - 11:25
भारतीय सुसंस्कृत तारुण्य हे भारतीय पहरावावरून पाहिले जाते. तसेच व्यक्तीच्या जन्माच्या वेळी आईवडिलांचे जे चारित्र्य असते तेच त्या व्यक्तीचे जन्म चारित्र्य समजले जाते. मात्र इंग्रजी चित्रपटांमधे जे लैंगिक/सामाजिक/भावनिक वगैरे तारुण्य येते त्यामधले चारित्र्य इंग्रजी संस्कृतीच्या धारणांवरुन ठरते. त्यामुळे भारतीय सुसंस्कृत तारुण्य आणि पश्चिमात्य तारुण्य यांच्यात सुसुत्रता असण्याची काही शक्यता असते का? तार्किकदृष्टया विचार करता ती तशी नसणार हे उघड आहे. मात्र काही सांगड घालणार्‍या बाबी असतील तर त्या जाणून घेण्यास उत्सुक आहे.

In reply to by नगरीनिरंजन

थॉर माणूस Mon, 06/30/2014 - 14:02
पश्चिमात्य संस्कृतीत जर ५० घटकांचा विचार होत असेल तर भारतीय संस्कृतीत ५०० घटकांचा विचार होत असतो. त्यामुळे भारतीय संस्कृतीत फारच सर्वंकश विचार होतो असे वाटते. फक्त गुणमिलनाचा(फीचर्स) विचार करणे म्हणजे फक्त ठराविक घटक विचारात घेणे होय. पोरगीपटाव शास्त्र कोणत्या भाषेत आहे त्या पेक्षा सल्ले कोणी आणि कोणता आधार मानून दिले आहेत हे महत्वाचे आहे. उदा: सल्लुमियां हे गुणमिलन आधार मानुनच पोरी पटवितात.

In reply to by थॉर माणूस

राजेश घासकडवी Tue, 07/01/2014 - 01:42
हा प्रतिसाद किमान तीनदा यायला हवा होता, श्री थॉर माणूस. त्याशिवाय पुरेसा सर्वंकश विचार होत नाही. भारतीय संस्कृतीत गुणमीलनाचा विचार लग्न तरुणीच्या बाबतीत केला जातो. बाकीच्या तरुणींबाबत निव्वळ मीलनाचा विचार केला जातो. पोरगीपटावशास्त्राचे साधक अनेक वेळा याचमुळे असफल होतात. आणि मग शास्त्रालाच दोष देत बसतात.

In reply to by नगरीनिरंजन

चित्रगुप्त Mon, 06/30/2014 - 14:45
भारतीय सुसंस्कृत तारुण्य आणि पश्चिमात्य तारुण्य यांच्यात सुसुत्रता असण्याची काही शक्यता असते का?
इथे कोणते 'पश्चिमात्य तारुण्य' अभिप्रेत आहे, सुसंस्कृत की असंस्कृत ?

In reply to by चित्रगुप्त

सुसंस्कृत की असंस्कृत ? असा प्रश्न तुम्हाला का बरे पडला. दोन्हीं शब्दांची "संस्कृत" हीच जननी आहे हे तर त्या शब्दांवरून सिद्ध होते आहे. ते तारुण्य आहे एवढेच आताच्या धाग्यावर व्दिशतक करायला पुरेसे नाही काय ? मग ते 'अ' किंवा 'सु' काहीही 'असु' देत. काय फरक पडतो ???

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विजुभाऊ Tue, 07/01/2014 - 08:11
ते 'अ' किंवा 'सु' काहीही 'असु' देत. काय फरक पडतो ???
इस्पिकचा एक्का भाउ. खूप मोठा फरक पडतो हो. सु किंवा अ असल्यामुळे हेच घ्याना. सुंदर आणि अंदर हे दोन काय समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द नाहिय्येत. आपण म्हणताना ती कन्या सुंदर आहे असे म्हणतो. ती कन्या अंदर आहे असे म्हंटले तर वेगळाच अर्थ होतो. किंवा मग सुदूर दृष्टी आणि अदूरदृष्टी. लहानमुलाना लघवी करायची का असा प्रश्न विचारताना आया "सु " जायचे का असेच विचारतात." अ" ला जायचे का असे नाही विचारत. तात्पर्य काय सु आणि अ हे दोन स्वतन्त्र उपसर्ग आहेत त्यात गल्लत करुन चालणार नाही.

मारवा Mon, 06/30/2014 - 11:33
पोपशास्त्रात अत्यंत प्रवीण असलेल्यास 'पोप' असे म्हणत तुम्ही पोप या शब्दाचा उलगडुन दाखविलेला अर्थ तर तुमच्या कलाकाराच्या खास दुर्मिळ अशा अनिर्बंध कल्पनाशक्तीचा अविष्कार च आहे याने सर्व ख्रिश्चन बांधव साइभक्तांसारखे आनंदुन जातील फादर फ्रान्सीस दिब्रीटों व सिसीलिया कार्व्हालो यांचा तर पोप या शब्दाची ही नविन व्युत्पत्ती वाचुन उर आनंदाने अभिमानाने भरुन येइल अशीच आहे. पोप या शब्दाला तुम्ही दिलेला हा नविन पवित्र आयाम तर सर्व ख्रिश्चन बांधवांना तुमच कायमच प्रेम मिळवुन देइल. शिवाय तुमचा सेन्स ऑफ ह्युमर ही परत एकदा वाखाणला जाइल शिवाय याने मिपा या संस्थळाची सर्वधर्म समभावा प्रति असलेली जाणीव जागरुकता व संवेदनशीलता पण दिसुन येइल.यानंतर मिपा च्या लेखनातील सेन्स ऑफ ह्युमर ला कोणीही आव्हान देउ शकणार नाही आफ्टर ऑल ह्युमर इज द ग्रेटेस्ट रीलीजन इन द वर्ल्ड

एस Mon, 06/30/2014 - 14:21
स्त्रियांना अशी भोगवस्तू बनवणं काय पटलं नाय बुवा. पोरगी पटवणंबिटवणं काय? तरुणीला प्रेमाची गळ घालणं असं सांस्कृतिक बोला की. पोरी पण माणूसच असतात की. त्यांच्या मनाचा काय विचार हाय का नाय?

In reply to by एस

बॅटमॅन Mon, 06/30/2014 - 14:34
तरुणीला प्रेमाची गळ घालणं असं सांस्कृतिक बोला की.
तरुणीला प्रेमाचा गळ टाकून ओढून घेणे हे रूपकच मुळात स्त्रीद्वेष्टे आणि पुरुषप्रधान आहे. स्त्रिया जणू कुठल्या तलावात तरंगत असतात आणि पुरुष क्रूरपणे त्यांना या पाशात ओढून घेतात हे रूपक हिंसक पुरुषी वृत्ती दर्शविते. तुम्ही ते 'द सेकंड केक्स' वाचा, सुप्राकॉन्शसच्या लेव्हलवरून ऑकल्ट एक्स्पीरिअन्सेस घेताना समजून जाईल बघा.. ;)

In reply to by बॅटमॅन

सामान्यनागरिक Tue, 07/01/2014 - 10:40
परत एकदा अशी पुस्तके वाचायचा प्रयत्न करताय म्हणजे चाळीशी म्हणजे दुसरी जवानी आली की काय ? पण हल्लीच्या पोरी जरा अवघडच असतात हे ध्यानांत घ्यावे ! 'चल भिडु , पुढे जाण्यापूर्वी एकदा टेस्ट ड्राईव्ह करु या' म्हणाली तर तयारी आहेका?

In reply to by सामान्यनागरिक

बॅटमॅन Tue, 07/01/2014 - 12:14
वय आणि चष्मा या दोन्हीही अर्थी आम्ही चाळिशीपासून कोसो दूर आहोत. बाकी टेस्ट/स्ट्रेट/कव्हर ड्राईव्हचे काय ते आम्ही आणि तरुणी पाहून घेऊ ना, तुम्हांला भारी चवकशा? टेस्ट ड्राईव्हच्या प्रपोजलने घाबरलेलात की काय ओ तुम्ही?

In reply to by एस

अवांतर :
त्यांच्या मनाचा काय विचार हाय का नाय?
खरयं...पोरी पण माणूसच असतात ... मन आणि स्वभाव चांगले असले की झाले ह्यावरुन , कॉलेजात असताना पोरं "मन" आणि "स्वभाव" हे दोन शब्द द्वयर्थी वापारायचे त्याची आठवण झाली ;)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

वाडीचे सावंत Mon, 06/30/2014 - 23:08
वरील शब्दांच्या अर्थाचा सांकेतिक भाषेत खुलासा कराल का ? नाही म्हणजे माझा सार्थ शब्दसमूह वाढेल..

१)एखादी स्त्री आपल्याकडे पाहुन हसत असेल तर ती कोणत्या स्थानात आहे...असे समजावे? ;) २) एखादी स्त्री आपल्याकडे पाहुन गप्प बसत असेल तर (मग) ती कोणत्या स्थानात आहे...असे समजावे? ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

२) एखादी स्त्री आपल्याकडे पाहुन गप्प बसत असेल तर (मग) ती कोणत्या स्थानात आहे...असे समजावे?
अरे आत्मु :- इथे सुध्दा ती स्त्री नाही तर पहाणाराच कोणत्या स्थानात आहे हेच पहायला हवे. आठव तो धागा आठव ना स्त्रीची काहीच चुक नसते.

In reply to by अत्रुप्त आत्मा

यशोधरा Mon, 06/30/2014 - 16:34
ते कदाचित तुमच्याकडे पाहून असे नसू शकते. तुम्हांला पाहून असे असू शकते! *pardon* हलके घ्या अ आ!

In reply to by खटपट्या

सामान्यनागरिक Tue, 07/01/2014 - 10:45
कुत्र्याला फिरायला नेणारी पोरगी पटवण्याचा प्रयत्नं करु नये ! पोरी आधी कुत्र्याला पटवावे लागते हे माहीत असावे लागते !

In reply to by मृत्युन्जय

राजेश घासकडवी Mon, 06/30/2014 - 17:04
मूळ लेखात डिस्क्लेमर देऊनही शास्त्राबद्दलच शंका घेणं थांबवलेलं नाही. काय म्हणावं याला? तुम्हा नास्तिकांचा नसेल विश्वास तर सोडून द्या. पण ज्यांना विश्वास ठेवून चर्चा करायची आहे त्यांना तर करू द्यात! असो, पोरगीपटावशास्त्राची व्याख्या अशी नाही, पण गेली लाखो वर्षं या शास्त्राचे अभ्यासक मनोभावे त्याच्या सूत्रांचं पालन करत आलेले आहेत. किंबहुना जर हे शास्त्रच नसतं तर मनुष्यजात पिढ्यानपिढ्या टिकली असती का ते तुम्ही आधी सांगा! मनुष्यजात सोडाच, पण या शास्त्राची तत्त्वं अत्यंत मूलभूत पातळीवर सगळेच जीव (काही आत्मसंतुष्ट जीव सोडले तर) पाळतात. एवढं असूनही शास्त्राची व्याख्या करत बसण्याची हौस आहे तुम्हाला. मी म्हणतो थियरी मरो, प्रॅक्टिकल करा, प्रॅक्टिकल. अनुभव घ्या. मग आपोआप तुमचे प्रश्न दूर होतील.

In reply to by राजेश घासकडवी

तां संगलां जांव द्या! :-/ आदी मी वर दोन प्रश्न इचारले तेचा उत्तर द्या! :-/ जल्लां धांगा कारतांव तों कांरतांव ... आनी उत्तर पन नाय सांगत??? :-/

In reply to by राजेश घासकडवी

यसवायजी Mon, 06/30/2014 - 17:46
जर हे शास्त्रच नसतं तर मनुष्यजात पिढ्यानपिढ्या टिकली असती का मनुष्यजात पिढ्यानपिढ्या टिकली ती पोरगीपटावशास्त्रामुळे? आमच्या मास्तरनं जीवशास्त्रात कायतरी वेगळं सांगीतल्यालं. फकस्त पटवून काय उप्योग? :)) मी म्हणतो थियरी मरो, प्रॅक्टिकल करा, प्रॅक्टिकल. अनुभव घ्या हे बराबर..

In reply to by राजेश घासकडवी

विजुभाऊ Tue, 07/01/2014 - 08:16
श्री घा.क. काका एखाद्या विषयाला शास्त्र म्हंटले किंवा नाही म्हंटले तरी त्याची प्रगती थाम्बत नाही. उर्टचा ढग आहे म्हंटल्यावर त्याचे आस्तित्व मागणारे इथे बसून उर्टचा ढग दाखव नाहीतर अमान्य कर असे म्हणतात. तुम्ही त्याना उर्टच्या ढगात पाठवायची व्यवस्था करा म्हणजे किमान तुम्हाला २० , ३० पिढ्या तरी तसल्या शंकासुराम्चा त्रास होणार नाहीत. एक शंका: सुर आणि सुरा यांच्यात काही बदरीकाष्ठजन्य सम्बन्ध उद्भवतो का? तज्ञानी अज्ञांना मार्गदर्शन करावे.

थॉर माणूस Tue, 07/01/2014 - 10:12
'मिसळ्पाव' हे संस्थळ पोरगीपटावशास्त्र या विषयावर चर्चा करण्यासाठी नाही हे एव्हाना आपल्या लक्षात यायला हवे होते. खास पोरगीपटावशास्त्रासाठीचे असे काही नावाजलेले (पांचट , बेशिस्तबद्ध ,अनियंत्रित) चर्चा समुह आस्तित्वात आहेत ('मचाक' नाही !), ज्या ठिकाणी फक्त पोरगीपटावशास्त्र या विषयावरच चर्चा होते, आपले प्रश्न तिथे उपस्थित केल्यास चांगली अभ्यासपूर्ण उत्तरे नक्कीच मिळू शकतील. आपण विचारलेले प्रश्न त्या संस्थळांवर आधिच विचारले गेले आहेत व त्यावर बरीच चर्चाही झालेली आहे , ती जरी वाचली तरी आपले शंका निरसन होईल. ही संस्थळे जगातल्या सर्व भाषांत आहेत त्यामुळे आपल्याला ती अडचण भासणार नाही.
महत्वाची सुचना: पोरगीपटाव शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा.... चर्चेचा विषयच मुळात पोरगीपटाव शास्त्राशी संबंधीत आहे. त्यामुळे येथे "पोरगीपटाव शास्त्र खरे की खोटे" किंवा "पोरगीपटाव शास्त्राचा उपयोग होतो की नाही" यावर चर्चा अपेक्षित नाही. तेव्हा खबरदार जर कोणी याविरुद्ध बोलाल तर. मिपाला कुठच्याच विषयाचं वावडं नाही हे ध्यानात ठेवा!!

मिपा सहल पळसदरी

सुबोध खरे ·

किसन शिंदे Sun, 06/29/2014 - 12:50
व्वा!! मस्तच झाली की सहल.! आम्ही पण पाऊस येईल या आशेने गेल्या रविवारी माहुलीला गेलो होतो, पण पावसाने हूलकावणी दिलीच. धाग्याचं नाव आणि स्वामी समर्थांच्या मठाचा उल्लेख पाहून आमच्या शाळेची सहल आठवली.

एस Sun, 06/29/2014 - 12:54
मस्त कट्टा. आता उरलेले बांधकाम लवकर पूर्ण करा! :-)

दिपक.कुवेत Sun, 06/29/2014 - 13:46
जा माणुस कोणत्या जन्माचं उट्ट भरुन काढतोय देव जाणे!!! *dash1* असो फोटो व वृत्तांत आवडला. पाउस नसल्यामुळे जळजळ जरा कमी झाली आहे.

In reply to by प्रचेतस

प्रभाकर पेठकर Sun, 06/29/2014 - 15:38
'पळसदरी' की 'पळसधरी' नक्की नांव काय आहे? पळसदरी मराठी नांव वाटते आहे. पण ज्यावरुन 'पळसदरी' हे नांव पडले असण्याची शक्यता आहे ती पळसाची झाडे छायाचित्रांमध्ये दिसली नाहीत त्याने उगीचच मनाला रुखरुख लागली. मुवि मी सगळे कट्टे मोजून ठेवतोय.

In reply to by प्रचेतस

प्रभाकर पेठकर Sun, 06/29/2014 - 16:52
मलाही तेच वाटले होते. पण स्थानकाच्या फलकांमध्ये कुठे 'पलसधरी' आहे तर कुठे 'पळसदरी'. दुसरे नांव हिन्दी भाषेत आहे असे मानले तरी मराठी 'दरी'चे हिन्दीत 'धरी' होत नसावे. संबंधीत अधिकारी इकडे लक्ष देतील का?

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रदीप Sun, 06/29/2014 - 17:36
संबंधीत अधिकारी इकडे लक्ष देतील का?
संबंधित अधिकार्‍यांनी मूळ मराठी नाव लिहीले आहे, आणि तेही वरती, हेच खूप झाले. प. रे. वर, तर मी शेवटी पाहिले तेव्हा (म्हणजे ८० च्या दशकात), सर्व स्थानकांवर गुजरातीतून नावे वर, आणी खाली 'देवनागरीतून' (मराठी अथवा हिंदी) होती. आता ही परिस्थिती सुधारली असली, तर आनंदच आहे.

रेवती Sun, 06/29/2014 - 16:35
छोटीशी सहल आवडली. फोटू जळजळकारक असूनही आवडले. आता मिपा सदस्यच नव्हे तर त्यांचे कुटुंबीयही वाढत्या संख्येने येत असल्याचे पाहून आम्हाला यावेसे वाटू लागले आहे.

अजया Sun, 06/29/2014 - 19:53
मुविंचे सौदीहून येण्याअधीच पळसदरी कट्टा सेटींग ठरले होते! कधी नव्हे ते माझ्या घराजवळचा कट्टा तो ही हाफ डे म्हणून जायचच असं ठरवलं! कर्जत स्टेशनवर बरोब्बर आठ वाजता पोहोचले,समोर पळसदरीला जाणारी गाडी उभी,मी तिकिट काढुन येइपर्यन्त तिची निघायची वेळ झालेली,मुवि आणि मंडळी दिसेनात्,मला वाटलं मला उशीर झालाय, गाडीत असतील्,आत चढले आणि गाडी सुटली.आता फोन करुन कोणत्या डब्यात आहेत ते पाहु म्हणून फोन हातात घेतला तर तो आदल्याच दिवशी घेतलेला नवा मोटो ई! त्यात फक्त सिमचे काँटॅक्ट्स, त्यात कोणाचेच नं नाहीत! त्यात अगदी पाच मिनिटात पळसदरी स्टेशन आलं.आक्ख्या गाडीतून मी एकटीच उतरले होते तिथे!! विचारायला पण स्टेशनवर माणसं नाहीत.पूर्वी एकदा आल्याने समर्थांच्या मठकडे जाणारा रस्ता महिती होता,त्यामुळे तशीच रमतगमत मठात गेले.आजुबाजुला मस्त हिरवळ्,कौलारू घरं,डोंगर,अशा निसर्गरम्य ठिकाणी हा मठ आहे. तिथेही मी एकटीच! दर्शन घेतले आणि बाहेर येउन बसले तेव्हा इतर मंडळी निघाल्याचे कळले.तोपर्यन्त मठातले सेवेकरीच मी एकटी आल्याने हैराण!! त्यांच्याबरोबर गप्पा मारत चहा पीत बसले, डॉक्टर असल्याने सल्ले दिले.तोपर्यंत बाकीची मंडळी आली.त्यांनी दर्शन घेतल्यावर जवळच दरेकर यांच्यकडे गप्पांचा अड्डा ठोकला ,मस्त जेवलो .धरणावरून चालत आलो, स्टेशन जवळ मस्त वारा घालणार्‍या झाडांपाशी एक आसरा आहे ,तिथे बसुन गप्पा झाल्या. दुपारी दोनच्या गाडीने परत!पावसाळ्यात परत जायचा विचार आहेच! . . . . . . . . . स्टेशनवर हे झाड दिसले. झाड लावुन त्याभोवती पिंजरा असतो. झाडाने मोठं झाल्यावर पिंजराही सामावुन घेतलाय! .

सुबोध खरे Sun, 06/29/2014 - 20:55
सहलीचा पुढच्या अर्ध्या भागाचा वृत्तांत नूलकर साहेबानी (आणि भटक्या खेड वाला) लवकर लिहावा अशी मी त्यांना विनंती करीत आहे. यात तेथील वनस्पती( चंदनाची पळसाची झाडे ई) जीवसृष्टी आणि सभोवतालचा निसर्ग असे महत्त्वाचे भाग येतिल.

म्हणजे मस्त कट्टा करता येईल व त्यांची भेट सुद्धा होईल. फोटोतली अनेक परिचित चेहरे पाहून माझ्या डोंबिवली कट्ट्याच्या स्मृती चाळवल्या. खाण्याचे फोटो इतके स्पष्ट पहिल्याने जळजळ झाली, येथे नवल उन्हाळा असला तरी काही दीवस सतत दिवसभर पाऊस पडत आहे , हवा असल्यास भारतात घेऊन जा आणि अंगाची लाही लाही होते असा उन्हाळा पाठवा .

सुधीर Mon, 06/30/2014 - 13:00
व्यस्त असल्याने मिपावर येणं थोडं कमी झाले आहे. पण तेवढाच वृत्तांत वाचून सहभागी होता येतं.

सूड Mon, 06/30/2014 - 14:48
मस्त कट्टा. वीकांतास मिपाकर व काही वाचनमात्र मिपाकरांसोबत छोटा कट्टा व खादाडी (तीही डोंबिवलीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी)झाल्याने जळजळ वैगरे झाली नाही. ;)

भाते Mon, 06/30/2014 - 20:16
सहलीचे ठिकाण आणि दिवस यांवर व्यनिमधुन बरीच चर्चा झाली. ठिकाण आणि दिवस यांवर बरीच चर्चा झाल्यावर कंजूस काकांनी पुढाकार घेऊन पळसदरी हे ठिकाण नक्की केले. पाऊस पडत नसल्याने मला शेवटपर्यंत ह्या सहलीची शाश्वती नव्हती. पण मुवि यांबूमधुन परत आल्यावर त्यांच्याकडुन सहलीचे नक्की समजल्यावर हायसे वाटले. 'प्रत्येक मिपा कट्टा मला बरेच काही शिकवुन जातो.' मिपाच्या माझ्या या पहिल्या सहलीत मला बरेच काही शिकायला मिळाले. कंजूस काका आणि भटक्या खेडवाला यांची अप्रतिम जुगलबंदी मी आणि मुविंनी अनुभवली. ट्रेकसाठी कुठल्याही ठिकाणाचा ऊल्लेख केल्यावर कोण जास्त लवकर आणि जास्त माहिती देतो याची दोघांमध्ये चढाओढ लागत होती आणि त्याचा फायदा अर्थात आम्हाला होत होता. :) नूलकर काकांची आणि भटक्या खेडवाला निसर्गाची माहिती अप्रतिम. पुढचा सचित्र वृत्तांत नूलकर काका किंवा भटक्या खेडवाला यांच्या कडुन येईलच. तेव्हा बाकीचा प्रतिसाद नंतर… धन्यवाद, मुवि आणि भटक्या खेडवाला

In reply to by सानिकास्वप्निल

सूड Wed, 07/02/2014 - 15:11
रातांब्यांची (कोकमांची) सालं लालसर दिसतात वाळवून. हे फारतर सालीसकट वाळवलेल्या कैर्‍या/आंबोशी सारखं दिसतंय, पण अर्थात तेही सहलीला कोण का आणेल असं वाटलं, म्हणून वाळलेली सफरचंदं म्हटलं मी!! हेही अंदाजच म्हणा. धागाकर्ते काय सांगतात बघू. ;)

मुक्त विहारि गुरुवार, 07/03/2014 - 18:43
सत्यनारायण आणि माझी भुमिका.... खरे तर आपले पुर्वज फार हुषार होते.बर्‍याच वेळा आपल्या आजूबाजूच्या लोकांनी (शेजार्‍यांनी, परीचितांनी आणि नातेवाइकांनी) आपल्याला मदत केलेली असते आणि तीही कुठल्याही प्रकारच्या परतफेडीची अपेक्षा न ठेवता.अशा वेळी सत्यनारायण किंवा मेहूण जेवण किंवा लग्न्-मुंज इ. समारंभांना अशा व्यक्तींना बोलावून, त्यांचा योग्य तो आदरसत्कार करून यजमानाने त्यांचे ऋण फेडावे, ह्यासाठीच सत्यनारायण चालू केला असावा. मला पण श्रीं.नुलकर (मुलाला ओरीगामी शिकवली, आम्हाला झाडे-झुडपे बघायला शिकवली.), श्री.भटक्या खेडवाला (ह्यांनी मला ट्रेकिंग शिकवले.शिवाय मुलाला पण ट्रेकिंग साठी मनालीला नेले.) श्री. कंजूस (ह्यांनी मला कमीत-कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत प्रवास कसा करावा, हे शिकवले.) आणि डॉ.खरे आणि डॉ.अजया ताईंनी आमच्या वैद्यकीय माहीतीत भर घातली. अशा बहू आयामी व्यक्तींमुळे माझ्या कुंटुंबियांना बराच फायदा झाला. असाच फायदा इतरांनाही व्हावा ह्या उद्देशाने श्री.भाते आणि इतर मंडळींना पण बोलावले. घरी असा सत्यनारायण घालणे शक्य न्हवते.कारण घरची स्त्री अशावेळी स्वैपाक-कामातच गुंतून राहते आणि चार हरहुन्नरी माणसांच्या गप्पा गोष्टीत तिला इच्छा असून पण भाग घेता येत नाही.म्हणून हा सत्यनारायण कुठेतरी, निसर्गाच्या सानिध्यात साजरा करावा, अशी माझी इच्छा होती.ह्या अशा प्रकारे सत्यनारायण घालायच्या इच्छेला माझ्या अर्धांगीने समजून घेतले. श्री.कंजूस आणि भटक्या खेडवाला, ह्यांनी योग्य ठिकाण निवडले. अशा प्रकारे आमचा सत्यनारायण, मिपाकरांसहीत संपन्न झाला. (श्री. मुवि, पोखरा, नेपाळ)

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/03/2014 - 18:58
अरेरे! वेळीच मुविंना कांही शिकविले असते तर आज ह्या सत्यनारायणाला मीही निमंत्रीत असतो. जाऊदे. मुवि, पुन्हा भेटू तेंव्हा २-४ पाककृती शिकवेन म्हणतो. (आमची धाव कुंपणापर्यंतच.)

In reply to by प्रभाकर पेठकर

मुक्त विहारि गुरुवार, 07/03/2014 - 19:31
तुम्ही आणि तुमच्या सारखे बरेच मिपाकर , मला शिकवत असता. योग्य वेळ येताच, खुलासा करीन.

किसन शिंदे Sun, 06/29/2014 - 12:50
व्वा!! मस्तच झाली की सहल.! आम्ही पण पाऊस येईल या आशेने गेल्या रविवारी माहुलीला गेलो होतो, पण पावसाने हूलकावणी दिलीच. धाग्याचं नाव आणि स्वामी समर्थांच्या मठाचा उल्लेख पाहून आमच्या शाळेची सहल आठवली.

एस Sun, 06/29/2014 - 12:54
मस्त कट्टा. आता उरलेले बांधकाम लवकर पूर्ण करा! :-)

दिपक.कुवेत Sun, 06/29/2014 - 13:46
जा माणुस कोणत्या जन्माचं उट्ट भरुन काढतोय देव जाणे!!! *dash1* असो फोटो व वृत्तांत आवडला. पाउस नसल्यामुळे जळजळ जरा कमी झाली आहे.

In reply to by प्रचेतस

प्रभाकर पेठकर Sun, 06/29/2014 - 15:38
'पळसदरी' की 'पळसधरी' नक्की नांव काय आहे? पळसदरी मराठी नांव वाटते आहे. पण ज्यावरुन 'पळसदरी' हे नांव पडले असण्याची शक्यता आहे ती पळसाची झाडे छायाचित्रांमध्ये दिसली नाहीत त्याने उगीचच मनाला रुखरुख लागली. मुवि मी सगळे कट्टे मोजून ठेवतोय.

In reply to by प्रचेतस

प्रभाकर पेठकर Sun, 06/29/2014 - 16:52
मलाही तेच वाटले होते. पण स्थानकाच्या फलकांमध्ये कुठे 'पलसधरी' आहे तर कुठे 'पळसदरी'. दुसरे नांव हिन्दी भाषेत आहे असे मानले तरी मराठी 'दरी'चे हिन्दीत 'धरी' होत नसावे. संबंधीत अधिकारी इकडे लक्ष देतील का?

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रदीप Sun, 06/29/2014 - 17:36
संबंधीत अधिकारी इकडे लक्ष देतील का?
संबंधित अधिकार्‍यांनी मूळ मराठी नाव लिहीले आहे, आणि तेही वरती, हेच खूप झाले. प. रे. वर, तर मी शेवटी पाहिले तेव्हा (म्हणजे ८० च्या दशकात), सर्व स्थानकांवर गुजरातीतून नावे वर, आणी खाली 'देवनागरीतून' (मराठी अथवा हिंदी) होती. आता ही परिस्थिती सुधारली असली, तर आनंदच आहे.

रेवती Sun, 06/29/2014 - 16:35
छोटीशी सहल आवडली. फोटू जळजळकारक असूनही आवडले. आता मिपा सदस्यच नव्हे तर त्यांचे कुटुंबीयही वाढत्या संख्येने येत असल्याचे पाहून आम्हाला यावेसे वाटू लागले आहे.

अजया Sun, 06/29/2014 - 19:53
मुविंचे सौदीहून येण्याअधीच पळसदरी कट्टा सेटींग ठरले होते! कधी नव्हे ते माझ्या घराजवळचा कट्टा तो ही हाफ डे म्हणून जायचच असं ठरवलं! कर्जत स्टेशनवर बरोब्बर आठ वाजता पोहोचले,समोर पळसदरीला जाणारी गाडी उभी,मी तिकिट काढुन येइपर्यन्त तिची निघायची वेळ झालेली,मुवि आणि मंडळी दिसेनात्,मला वाटलं मला उशीर झालाय, गाडीत असतील्,आत चढले आणि गाडी सुटली.आता फोन करुन कोणत्या डब्यात आहेत ते पाहु म्हणून फोन हातात घेतला तर तो आदल्याच दिवशी घेतलेला नवा मोटो ई! त्यात फक्त सिमचे काँटॅक्ट्स, त्यात कोणाचेच नं नाहीत! त्यात अगदी पाच मिनिटात पळसदरी स्टेशन आलं.आक्ख्या गाडीतून मी एकटीच उतरले होते तिथे!! विचारायला पण स्टेशनवर माणसं नाहीत.पूर्वी एकदा आल्याने समर्थांच्या मठकडे जाणारा रस्ता महिती होता,त्यामुळे तशीच रमतगमत मठात गेले.आजुबाजुला मस्त हिरवळ्,कौलारू घरं,डोंगर,अशा निसर्गरम्य ठिकाणी हा मठ आहे. तिथेही मी एकटीच! दर्शन घेतले आणि बाहेर येउन बसले तेव्हा इतर मंडळी निघाल्याचे कळले.तोपर्यन्त मठातले सेवेकरीच मी एकटी आल्याने हैराण!! त्यांच्याबरोबर गप्पा मारत चहा पीत बसले, डॉक्टर असल्याने सल्ले दिले.तोपर्यंत बाकीची मंडळी आली.त्यांनी दर्शन घेतल्यावर जवळच दरेकर यांच्यकडे गप्पांचा अड्डा ठोकला ,मस्त जेवलो .धरणावरून चालत आलो, स्टेशन जवळ मस्त वारा घालणार्‍या झाडांपाशी एक आसरा आहे ,तिथे बसुन गप्पा झाल्या. दुपारी दोनच्या गाडीने परत!पावसाळ्यात परत जायचा विचार आहेच! . . . . . . . . . स्टेशनवर हे झाड दिसले. झाड लावुन त्याभोवती पिंजरा असतो. झाडाने मोठं झाल्यावर पिंजराही सामावुन घेतलाय! .

सुबोध खरे Sun, 06/29/2014 - 20:55
सहलीचा पुढच्या अर्ध्या भागाचा वृत्तांत नूलकर साहेबानी (आणि भटक्या खेड वाला) लवकर लिहावा अशी मी त्यांना विनंती करीत आहे. यात तेथील वनस्पती( चंदनाची पळसाची झाडे ई) जीवसृष्टी आणि सभोवतालचा निसर्ग असे महत्त्वाचे भाग येतिल.

म्हणजे मस्त कट्टा करता येईल व त्यांची भेट सुद्धा होईल. फोटोतली अनेक परिचित चेहरे पाहून माझ्या डोंबिवली कट्ट्याच्या स्मृती चाळवल्या. खाण्याचे फोटो इतके स्पष्ट पहिल्याने जळजळ झाली, येथे नवल उन्हाळा असला तरी काही दीवस सतत दिवसभर पाऊस पडत आहे , हवा असल्यास भारतात घेऊन जा आणि अंगाची लाही लाही होते असा उन्हाळा पाठवा .

सुधीर Mon, 06/30/2014 - 13:00
व्यस्त असल्याने मिपावर येणं थोडं कमी झाले आहे. पण तेवढाच वृत्तांत वाचून सहभागी होता येतं.

सूड Mon, 06/30/2014 - 14:48
मस्त कट्टा. वीकांतास मिपाकर व काही वाचनमात्र मिपाकरांसोबत छोटा कट्टा व खादाडी (तीही डोंबिवलीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी)झाल्याने जळजळ वैगरे झाली नाही. ;)

भाते Mon, 06/30/2014 - 20:16
सहलीचे ठिकाण आणि दिवस यांवर व्यनिमधुन बरीच चर्चा झाली. ठिकाण आणि दिवस यांवर बरीच चर्चा झाल्यावर कंजूस काकांनी पुढाकार घेऊन पळसदरी हे ठिकाण नक्की केले. पाऊस पडत नसल्याने मला शेवटपर्यंत ह्या सहलीची शाश्वती नव्हती. पण मुवि यांबूमधुन परत आल्यावर त्यांच्याकडुन सहलीचे नक्की समजल्यावर हायसे वाटले. 'प्रत्येक मिपा कट्टा मला बरेच काही शिकवुन जातो.' मिपाच्या माझ्या या पहिल्या सहलीत मला बरेच काही शिकायला मिळाले. कंजूस काका आणि भटक्या खेडवाला यांची अप्रतिम जुगलबंदी मी आणि मुविंनी अनुभवली. ट्रेकसाठी कुठल्याही ठिकाणाचा ऊल्लेख केल्यावर कोण जास्त लवकर आणि जास्त माहिती देतो याची दोघांमध्ये चढाओढ लागत होती आणि त्याचा फायदा अर्थात आम्हाला होत होता. :) नूलकर काकांची आणि भटक्या खेडवाला निसर्गाची माहिती अप्रतिम. पुढचा सचित्र वृत्तांत नूलकर काका किंवा भटक्या खेडवाला यांच्या कडुन येईलच. तेव्हा बाकीचा प्रतिसाद नंतर… धन्यवाद, मुवि आणि भटक्या खेडवाला

In reply to by सानिकास्वप्निल

सूड Wed, 07/02/2014 - 15:11
रातांब्यांची (कोकमांची) सालं लालसर दिसतात वाळवून. हे फारतर सालीसकट वाळवलेल्या कैर्‍या/आंबोशी सारखं दिसतंय, पण अर्थात तेही सहलीला कोण का आणेल असं वाटलं, म्हणून वाळलेली सफरचंदं म्हटलं मी!! हेही अंदाजच म्हणा. धागाकर्ते काय सांगतात बघू. ;)

मुक्त विहारि गुरुवार, 07/03/2014 - 18:43
सत्यनारायण आणि माझी भुमिका.... खरे तर आपले पुर्वज फार हुषार होते.बर्‍याच वेळा आपल्या आजूबाजूच्या लोकांनी (शेजार्‍यांनी, परीचितांनी आणि नातेवाइकांनी) आपल्याला मदत केलेली असते आणि तीही कुठल्याही प्रकारच्या परतफेडीची अपेक्षा न ठेवता.अशा वेळी सत्यनारायण किंवा मेहूण जेवण किंवा लग्न्-मुंज इ. समारंभांना अशा व्यक्तींना बोलावून, त्यांचा योग्य तो आदरसत्कार करून यजमानाने त्यांचे ऋण फेडावे, ह्यासाठीच सत्यनारायण चालू केला असावा. मला पण श्रीं.नुलकर (मुलाला ओरीगामी शिकवली, आम्हाला झाडे-झुडपे बघायला शिकवली.), श्री.भटक्या खेडवाला (ह्यांनी मला ट्रेकिंग शिकवले.शिवाय मुलाला पण ट्रेकिंग साठी मनालीला नेले.) श्री. कंजूस (ह्यांनी मला कमीत-कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत प्रवास कसा करावा, हे शिकवले.) आणि डॉ.खरे आणि डॉ.अजया ताईंनी आमच्या वैद्यकीय माहीतीत भर घातली. अशा बहू आयामी व्यक्तींमुळे माझ्या कुंटुंबियांना बराच फायदा झाला. असाच फायदा इतरांनाही व्हावा ह्या उद्देशाने श्री.भाते आणि इतर मंडळींना पण बोलावले. घरी असा सत्यनारायण घालणे शक्य न्हवते.कारण घरची स्त्री अशावेळी स्वैपाक-कामातच गुंतून राहते आणि चार हरहुन्नरी माणसांच्या गप्पा गोष्टीत तिला इच्छा असून पण भाग घेता येत नाही.म्हणून हा सत्यनारायण कुठेतरी, निसर्गाच्या सानिध्यात साजरा करावा, अशी माझी इच्छा होती.ह्या अशा प्रकारे सत्यनारायण घालायच्या इच्छेला माझ्या अर्धांगीने समजून घेतले. श्री.कंजूस आणि भटक्या खेडवाला, ह्यांनी योग्य ठिकाण निवडले. अशा प्रकारे आमचा सत्यनारायण, मिपाकरांसहीत संपन्न झाला. (श्री. मुवि, पोखरा, नेपाळ)

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/03/2014 - 18:58
अरेरे! वेळीच मुविंना कांही शिकविले असते तर आज ह्या सत्यनारायणाला मीही निमंत्रीत असतो. जाऊदे. मुवि, पुन्हा भेटू तेंव्हा २-४ पाककृती शिकवेन म्हणतो. (आमची धाव कुंपणापर्यंतच.)

In reply to by प्रभाकर पेठकर

मुक्त विहारि गुरुवार, 07/03/2014 - 19:31
तुम्ही आणि तुमच्या सारखे बरेच मिपाकर , मला शिकवत असता. योग्य वेळ येताच, खुलासा करीन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल दिनांक २८ जून २०१४ रोजी उत्साही मिपाकर पळसदरी येथे वर्षा सहलीसाठी गेलो. पण वर्षा नसल्याने तिला नुसती सहल म्हणत आहोत हि नोंद घ्यावी. अर्थात मूळ कल्पना मुवि यांची होती आणि त्यानी सौदी मधुन व्यनि करून आमच्यासारख्या आळशी लोकांना जागे केले. ७. ४२ ला डोंबिवली ला येणारी कर्जत गाडीच्या कल्याण डब्यात ठरले.