मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ओरल इन्शुलिन

उडन खटोला ·

भिंगरी Wed, 07/23/2014 - 00:50
दोन कोटी उंटांसाठी किती मोठे वाळवंट लागेल? आणि ते वाळवंट बिल्डरनी हडपल तर मधुमेह कोणाला होईल? या प्रश्नांची उत्तरे द्या नाहीतर तुमच्या डोक्याची शंभर शकले होऊन तुमच्याच पायाशी लोळण घेतील. मै चली>>>>>>>>>>>>>>>>

In reply to by भिंगरी

ऊडन खटोला यांनी स्वतःसाठी एक उंटीण पाळली तर तिला दुभती करण्यासाठी दुसरा उंट पाळावा लागेल. या उंटांच्या जोडप्याला स्वतःच्या घरात बांधण्यासाठी त्यांना वरचा मजला विकत घेऊन, मधली स्लॅब तोडावी लागेल. उंट आणि उंटीण बेडरुम मधे झोपल्यावर, उडन खटोला काय करतील? या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर, धाग्याची भिंगरी झाल्याशिवाय राहणार नाही.

भिंगरी Wed, 07/23/2014 - 01:15
हे क्काय बै,सारखं सारखं माझ्या मागे येणं? भिंगरीचे धागे लाजून लाजून काळे निळे झाले की!

खटपट्या Wed, 07/23/2014 - 03:29
कुक्कुट पालनासारखा उंट पालन व्यवसाय करावा म्हणतोय ! बाहेर पाटी लावणार "येथे उंटाचे (का उंटीणीचे?) धारोष्ण दुध मिळेल" "उंटाचे दुध प्या मधुमेह टाळा"

vrushali n Wed, 07/23/2014 - 09:24
insulin is a peptide,it is degraded in g.i.t(intestine),if taken orally, अस आम्हाला शिकवतात,(third year ,md pharmacology)

सुबोध खरे Wed, 07/23/2014 - 10:22
माझे दोन शब्द सर्व सस्तन प्राण्यांच्या दुधात इन्शुलीन असते. हे इन्शुलिन पोटातील विकरांमुळे(enzyme) मुळे विघटन पावते आणि शरीरात शोषले जात नाही. उन्टीणीच्या दुधात असलेले इन्शुलिन सहज पणे विघटन पावत नाही किंवा ते नानो पार्टीकल च्या स्वरुपात असते असा अंदाज आहे त्यामुळे ते शरीरात थोड्या फार प्रमाणात शोषले जाऊ शकते. प्राथमिक संशोधनात असे आढळले आहे कि उंटीणीचे दुध (यात इन्शुलिन किंवा इन्शुलिन सदृश्य पदार्थ असतात) किंवा त्यात इन्शुलिन मिसळून दिले असता मधुमेहाच्या रुग्णाची इन्शुलिनची गरज कमी होते किंवा पूर्ण नाहीशी होऊ शकते. यावर बरेच संशोधन होणे अजून बाकी आहे. ( इतक्या कमी संशोधनावर निष्कर्ष काढणे हे तितकेसे बरोबर नाही असे बर्याच शास्त्रज्ञांचे मत आहे). राहता राहिला एक प्रश्न या बर्याचशा संशोधनात उंटीणीचे दुध हे न तापवता/ उकळता वापरले आहे. कारण दुध उकळले कि त्यातील इन्शुलिन किंवा इन्शुलिन सदृश्य पदार्थ नष्ट पावतात. भारतीय मनोवृत्ती अशी आहे कि दुध हे न तापवता वापरले जात नाही. याचा फायदा म्हणजे दुधातून येणारे क्षयरोगाचे आणि इतर रोगांचे उदा ब्रुसेलोसिस जीवाणू उकळल्यामुळे मारले जातात. म्हणजे आपल्याला आत्ताच्या स्थितीत एकतर मधुमेह बरा करायचा( हे जेंव्हा सिद्ध होईल तेंव्हा) कि क्षयरोग ओढवून घ्यायचा ते ठरवावे लागेल. कारण जोवर आपले पशुधन हे काटेकोरपणे आरोग्यदायक वातावरणात वाढवून दुग्ध निर्मिती करता येत नाही तोवर दुध उकळून पिणे हे सुरक्षित आहे असे मला वाटते. राहिली गोष्ट -- भारतात उंटीणीच्या दुधाच्या विक्रीला प्रतिबंध आहे असे वाटत नाही कारण बिकानेरला उंट संशोधन केंद्र आहे आणि ते लोक तेथे उंटीणीच्या दुशावर संशिधान आणि त्याचे विपणन विक्री याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात. दुर्दैवाने उंटीणीच्या दुधाला एक विचित्र वास आणि थोडीशी खारट चव असते( ती कदाचित तेथल्या मचूळ पाण्यामुळे/ पाण्यातील क्षारामुळे असेल) आणि ते आपण फार आवडीने पिऊ शकू असे मला तरी वाटत नाही. आणि मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला रोज ५००-७०० मिली दुध पिणे आवश्यक आहे. भारतात असलेल्या मधुमेही रुग्णांची संख्या पाहता तेवढ्या लोकांना ताजे ( न तापवलेले) उंटीणीचे दुध भारतभर पुरवणे हे कमीत कमी सहा पंचवार्षिक योजनांचे काम असावे. त्यामुळे यात बहुराष्ट्रीय कंपन्यांचा डाव आहे असे समजणे हे फारच ओढून ताणल्यासारखे वाटते.

In reply to by सुबोध खरे

चिगो Wed, 07/23/2014 - 11:06
खरेसाहेबांचा (नेहमीप्रमाणेच) संतुलित आणि अभ्यासू प्रतिसाद आवडला.. सुप्परलाईक.. (भावी मधुमेही) चिगो..

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर Wed, 07/23/2014 - 11:53
सविस्तर आणि चांगला प्रतिसाद. उंटीणीचे दूध इथे (मस्कतमध्ये) सुपरमार्केट मध्ये पाहिले आहे. पण कधी चव घेतली नाही. पण क्षयरोगाची वगैरे भिती असेल तर नकोच उगीच विषाची परिक्षा.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे Wed, 07/23/2014 - 12:41
पेठकर साहेब एखादे वेळेस प्यायल्याने नक्कीच क्षय रोग होणार नाही. चव घेऊन पहा. जर विचित्रच (मचूळ) असते. लोक त्याच प्राण्याचे( घरच्या गायीचे/ म्हशीचे) दूध न उकळता बरेच दिवस प्यायले तर तो होऊ शकतो अर्थात त्या प्राण्याला क्षयरोग असेल तरच.

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर Wed, 07/23/2014 - 15:12
>>>> दुध उकळले कि त्यातील इन्शुलिन किंवा इन्शुलिन सदृश्य पदार्थ नष्ट पावतात. आणि न तापवता/उकळता उंटीणीचे दूध पिणे धोकादायक आहे असे आपल्याच प्रतिसादात आहे. >>>>मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला रोज ५००-७०० मिली दुध पिणे आवश्यक आहे. रोज एव्हढे दूध न तापविता प्यायल्यास पचवू शकेन का ही शंकाच आहे. जाउ द्या. चालणे, पोहणे आणि मेट्फॉर्मिनचा खुराक सध्या चालू आहे.

In reply to by सुबोध खरे

पगला गजोधर Wed, 07/23/2014 - 15:19
माझी आपली ऐक कल्पना हं, कृ ह घ्या, सहज पणे विघटन न पावणारे (किंवा ते नानो पार्टीकल च्या स्वरुपातील), इन्सुलिन (की जे आतड्यात शोषले जाऊ शकते), असे इन्सुलिन, 'अमुल कुल' वै. सारख्या प्याकेज्ड/पाश्चराईस्ड/सुगंधी/गोड दुग्ध पेयांमध्ये मिसळून बाजारात आणले तर ? म्हणजे सरकारने तसे करण्यासाठी प्रोत्साहन दिले तर ?

सुबोध खरे Wed, 07/23/2014 - 11:42
एक चूक क्षमस्व उंटीणीच्या दुधाला अजून कायदेशीर मान्यता नाही हे सत्य आहे. पहा http://timesofindia.indiatimes.com/india/Camel-milk-Cant-get-over-the-hump/articleshow/38777202.cms. पण त्यावरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवलेली आहे. ( म्हणजे ते बेकायदेशीर नाही पण मग नक्की ते कायदेशीर आहे कि नाही?) हे मला तरी सांगता येणार नाही. असो. बिकानेरचे उंट संशोधन केंद्र हे दुध विकते हे सत्य आहे आणी हि गोष्ट कायदेशीर करण्यसाठी त्यांचे सरकार दरबारी प्रयत्न चालू आहेत.

मुक्त विहारि Wed, 07/23/2014 - 22:48
चला मान्य करू या की, उंटीणीचे दूध प्यायला मुळे, मधूमेह आटोक्यात राहतो किंवा मधूमेह होत नाही. म्हणजेच राजस्थान किंवा जगातील इतर भागांत, जिथे उंटीणीचे दूध जास्त प्रमाणांत प्यायला जाते, त्या भागातील लोकांत मधूमेहाचे प्रमाण कमी असायला हवे. हाकानाका...

स्वप्नांची राणी गुरुवार, 07/24/2014 - 01:46
कतार हा जगातला एक श्रीमंत देश आहे. पण जगाच्या नकाशात अक्षरशः एक टिंब असणार्‍या या देशात स्थुलतेचं आणि त्यामुळेच मधुमेहाच प्रमाण भयावह आहे. याबाबतित त्यांनी अमेरिकेलाही मागे टाकलय. एकंदरित स्थानिक (कतारी) लोकसंख्येच्या सुमारे १७% लोक मधुमेही आहेत, (अमेरिकेत ८% आहेत). अतिशय लहान वयात मधुमेह होतो या लोकांना. त्यामागे विशिष्ट जेनेटीक संरचना आणि जवळ्च्या नात्यांमधे विवाह करणे हि २ प्रमुख कारणे आहेत असे आता संशोधनाअंती मानले जाते. या देशाचा विकास गेल्या अवघ्या ३५-४० वर्षातला आहे. म्हणजे गेल्या जेमतेम २ पिढ्या हे ऐश्वर्य भोगतायेत. त्याआधी तर वाळ्वंटातच राहात होते आणि बहुतेक उंटांवरच पुर्ण उपजिविका अवलंबुन होती. आणि मधुमेह तर पिढ्यानपिढ्या आहे असं म्हणतायेत (जेनेटिक पूल). म्हणजे सांडणीमातेच दुध हा काही फारसा परिणामकारक उपाय नसावा असे आपले माझे मत!!

सुनील गुरुवार, 07/24/2014 - 08:29
एक सांडणी दिवसाला साधारणपणे किती शेर दुध देते? टीप - सांडणी बिकानेरी बर्र्का, कोकणातील नव्हे!

भिंगरी Wed, 07/23/2014 - 00:50
दोन कोटी उंटांसाठी किती मोठे वाळवंट लागेल? आणि ते वाळवंट बिल्डरनी हडपल तर मधुमेह कोणाला होईल? या प्रश्नांची उत्तरे द्या नाहीतर तुमच्या डोक्याची शंभर शकले होऊन तुमच्याच पायाशी लोळण घेतील. मै चली>>>>>>>>>>>>>>>>

In reply to by भिंगरी

ऊडन खटोला यांनी स्वतःसाठी एक उंटीण पाळली तर तिला दुभती करण्यासाठी दुसरा उंट पाळावा लागेल. या उंटांच्या जोडप्याला स्वतःच्या घरात बांधण्यासाठी त्यांना वरचा मजला विकत घेऊन, मधली स्लॅब तोडावी लागेल. उंट आणि उंटीण बेडरुम मधे झोपल्यावर, उडन खटोला काय करतील? या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर, धाग्याची भिंगरी झाल्याशिवाय राहणार नाही.

भिंगरी Wed, 07/23/2014 - 01:15
हे क्काय बै,सारखं सारखं माझ्या मागे येणं? भिंगरीचे धागे लाजून लाजून काळे निळे झाले की!

खटपट्या Wed, 07/23/2014 - 03:29
कुक्कुट पालनासारखा उंट पालन व्यवसाय करावा म्हणतोय ! बाहेर पाटी लावणार "येथे उंटाचे (का उंटीणीचे?) धारोष्ण दुध मिळेल" "उंटाचे दुध प्या मधुमेह टाळा"

vrushali n Wed, 07/23/2014 - 09:24
insulin is a peptide,it is degraded in g.i.t(intestine),if taken orally, अस आम्हाला शिकवतात,(third year ,md pharmacology)

सुबोध खरे Wed, 07/23/2014 - 10:22
माझे दोन शब्द सर्व सस्तन प्राण्यांच्या दुधात इन्शुलीन असते. हे इन्शुलिन पोटातील विकरांमुळे(enzyme) मुळे विघटन पावते आणि शरीरात शोषले जात नाही. उन्टीणीच्या दुधात असलेले इन्शुलिन सहज पणे विघटन पावत नाही किंवा ते नानो पार्टीकल च्या स्वरुपात असते असा अंदाज आहे त्यामुळे ते शरीरात थोड्या फार प्रमाणात शोषले जाऊ शकते. प्राथमिक संशोधनात असे आढळले आहे कि उंटीणीचे दुध (यात इन्शुलिन किंवा इन्शुलिन सदृश्य पदार्थ असतात) किंवा त्यात इन्शुलिन मिसळून दिले असता मधुमेहाच्या रुग्णाची इन्शुलिनची गरज कमी होते किंवा पूर्ण नाहीशी होऊ शकते. यावर बरेच संशोधन होणे अजून बाकी आहे. ( इतक्या कमी संशोधनावर निष्कर्ष काढणे हे तितकेसे बरोबर नाही असे बर्याच शास्त्रज्ञांचे मत आहे). राहता राहिला एक प्रश्न या बर्याचशा संशोधनात उंटीणीचे दुध हे न तापवता/ उकळता वापरले आहे. कारण दुध उकळले कि त्यातील इन्शुलिन किंवा इन्शुलिन सदृश्य पदार्थ नष्ट पावतात. भारतीय मनोवृत्ती अशी आहे कि दुध हे न तापवता वापरले जात नाही. याचा फायदा म्हणजे दुधातून येणारे क्षयरोगाचे आणि इतर रोगांचे उदा ब्रुसेलोसिस जीवाणू उकळल्यामुळे मारले जातात. म्हणजे आपल्याला आत्ताच्या स्थितीत एकतर मधुमेह बरा करायचा( हे जेंव्हा सिद्ध होईल तेंव्हा) कि क्षयरोग ओढवून घ्यायचा ते ठरवावे लागेल. कारण जोवर आपले पशुधन हे काटेकोरपणे आरोग्यदायक वातावरणात वाढवून दुग्ध निर्मिती करता येत नाही तोवर दुध उकळून पिणे हे सुरक्षित आहे असे मला वाटते. राहिली गोष्ट -- भारतात उंटीणीच्या दुधाच्या विक्रीला प्रतिबंध आहे असे वाटत नाही कारण बिकानेरला उंट संशोधन केंद्र आहे आणि ते लोक तेथे उंटीणीच्या दुशावर संशिधान आणि त्याचे विपणन विक्री याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात. दुर्दैवाने उंटीणीच्या दुधाला एक विचित्र वास आणि थोडीशी खारट चव असते( ती कदाचित तेथल्या मचूळ पाण्यामुळे/ पाण्यातील क्षारामुळे असेल) आणि ते आपण फार आवडीने पिऊ शकू असे मला तरी वाटत नाही. आणि मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला रोज ५००-७०० मिली दुध पिणे आवश्यक आहे. भारतात असलेल्या मधुमेही रुग्णांची संख्या पाहता तेवढ्या लोकांना ताजे ( न तापवलेले) उंटीणीचे दुध भारतभर पुरवणे हे कमीत कमी सहा पंचवार्षिक योजनांचे काम असावे. त्यामुळे यात बहुराष्ट्रीय कंपन्यांचा डाव आहे असे समजणे हे फारच ओढून ताणल्यासारखे वाटते.

In reply to by सुबोध खरे

चिगो Wed, 07/23/2014 - 11:06
खरेसाहेबांचा (नेहमीप्रमाणेच) संतुलित आणि अभ्यासू प्रतिसाद आवडला.. सुप्परलाईक.. (भावी मधुमेही) चिगो..

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर Wed, 07/23/2014 - 11:53
सविस्तर आणि चांगला प्रतिसाद. उंटीणीचे दूध इथे (मस्कतमध्ये) सुपरमार्केट मध्ये पाहिले आहे. पण कधी चव घेतली नाही. पण क्षयरोगाची वगैरे भिती असेल तर नकोच उगीच विषाची परिक्षा.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे Wed, 07/23/2014 - 12:41
पेठकर साहेब एखादे वेळेस प्यायल्याने नक्कीच क्षय रोग होणार नाही. चव घेऊन पहा. जर विचित्रच (मचूळ) असते. लोक त्याच प्राण्याचे( घरच्या गायीचे/ म्हशीचे) दूध न उकळता बरेच दिवस प्यायले तर तो होऊ शकतो अर्थात त्या प्राण्याला क्षयरोग असेल तरच.

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर Wed, 07/23/2014 - 15:12
>>>> दुध उकळले कि त्यातील इन्शुलिन किंवा इन्शुलिन सदृश्य पदार्थ नष्ट पावतात. आणि न तापवता/उकळता उंटीणीचे दूध पिणे धोकादायक आहे असे आपल्याच प्रतिसादात आहे. >>>>मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला रोज ५००-७०० मिली दुध पिणे आवश्यक आहे. रोज एव्हढे दूध न तापविता प्यायल्यास पचवू शकेन का ही शंकाच आहे. जाउ द्या. चालणे, पोहणे आणि मेट्फॉर्मिनचा खुराक सध्या चालू आहे.

In reply to by सुबोध खरे

पगला गजोधर Wed, 07/23/2014 - 15:19
माझी आपली ऐक कल्पना हं, कृ ह घ्या, सहज पणे विघटन न पावणारे (किंवा ते नानो पार्टीकल च्या स्वरुपातील), इन्सुलिन (की जे आतड्यात शोषले जाऊ शकते), असे इन्सुलिन, 'अमुल कुल' वै. सारख्या प्याकेज्ड/पाश्चराईस्ड/सुगंधी/गोड दुग्ध पेयांमध्ये मिसळून बाजारात आणले तर ? म्हणजे सरकारने तसे करण्यासाठी प्रोत्साहन दिले तर ?

सुबोध खरे Wed, 07/23/2014 - 11:42
एक चूक क्षमस्व उंटीणीच्या दुधाला अजून कायदेशीर मान्यता नाही हे सत्य आहे. पहा http://timesofindia.indiatimes.com/india/Camel-milk-Cant-get-over-the-hump/articleshow/38777202.cms. पण त्यावरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवलेली आहे. ( म्हणजे ते बेकायदेशीर नाही पण मग नक्की ते कायदेशीर आहे कि नाही?) हे मला तरी सांगता येणार नाही. असो. बिकानेरचे उंट संशोधन केंद्र हे दुध विकते हे सत्य आहे आणी हि गोष्ट कायदेशीर करण्यसाठी त्यांचे सरकार दरबारी प्रयत्न चालू आहेत.

मुक्त विहारि Wed, 07/23/2014 - 22:48
चला मान्य करू या की, उंटीणीचे दूध प्यायला मुळे, मधूमेह आटोक्यात राहतो किंवा मधूमेह होत नाही. म्हणजेच राजस्थान किंवा जगातील इतर भागांत, जिथे उंटीणीचे दूध जास्त प्रमाणांत प्यायला जाते, त्या भागातील लोकांत मधूमेहाचे प्रमाण कमी असायला हवे. हाकानाका...

स्वप्नांची राणी गुरुवार, 07/24/2014 - 01:46
कतार हा जगातला एक श्रीमंत देश आहे. पण जगाच्या नकाशात अक्षरशः एक टिंब असणार्‍या या देशात स्थुलतेचं आणि त्यामुळेच मधुमेहाच प्रमाण भयावह आहे. याबाबतित त्यांनी अमेरिकेलाही मागे टाकलय. एकंदरित स्थानिक (कतारी) लोकसंख्येच्या सुमारे १७% लोक मधुमेही आहेत, (अमेरिकेत ८% आहेत). अतिशय लहान वयात मधुमेह होतो या लोकांना. त्यामागे विशिष्ट जेनेटीक संरचना आणि जवळ्च्या नात्यांमधे विवाह करणे हि २ प्रमुख कारणे आहेत असे आता संशोधनाअंती मानले जाते. या देशाचा विकास गेल्या अवघ्या ३५-४० वर्षातला आहे. म्हणजे गेल्या जेमतेम २ पिढ्या हे ऐश्वर्य भोगतायेत. त्याआधी तर वाळ्वंटातच राहात होते आणि बहुतेक उंटांवरच पुर्ण उपजिविका अवलंबुन होती. आणि मधुमेह तर पिढ्यानपिढ्या आहे असं म्हणतायेत (जेनेटिक पूल). म्हणजे सांडणीमातेच दुध हा काही फारसा परिणामकारक उपाय नसावा असे आपले माझे मत!!

सुनील गुरुवार, 07/24/2014 - 08:29
एक सांडणी दिवसाला साधारणपणे किती शेर दुध देते? टीप - सांडणी बिकानेरी बर्र्का, कोकणातील नव्हे!
आज एक धक्कादायक माहिती मिळाली. भारतात मोठ्या प्रमाणावर ओरल इन्शुलिन उपलब्ध आहे. पण ते विकायला बंदी आहे. सस्तन प्राण्यांच्या दुधात इन्शुलिन असते पण ते जठरात गेल्यावर नष्ट होते. फक्त उंटीणीच्या दुधातील इन्शुलिन पोटात नष्ट न होता रक्तात मिसळते. म्हणू हे दुध पिणाऱ्या लोकांना मधुमेह होत नाही. पण या दुधावर विक्री बंदी आहे हे आज कळले. भारतातील काही डॉक्टर्स हे दुध हवाबंद पिशव्यातून विकण्याच्या प्रयत्नात असून त्या साठी दोन कोटी उंटांची गरज आहे असा त्यांचा अंदाज आहे. आज जगभर ओरल इन्शुलिन बनवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत.

रश्श्याचे नामकरण

भिंगरी ·

प्रभाकर पेठकर Wed, 07/23/2014 - 01:41
कुठलाही शब्द ज्याच्या वापराने भाजीच्या रंगरुपाची कल्पना येईल तो योग्य. अजून कांही शब्द आहेत जसे, 'दबदबित' आणि 'लिप्त'.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Wed, 07/23/2014 - 12:18
ठीके. पुढच्या वेळी तुमच्याशी बंद दाराआड ४५ मिनिटे चर्चा करुन परवानगी असली तरच प्रतिसाद टंकत जाईन. ;)

अधिराज Wed, 07/23/2014 - 10:14
धाग्याचे शीर्षक वाचून वाटले कि लेखकाने काल्पनिक पाककृती तयार करून कल्पनेतच कसलातरी रस्सा बनवलाय आणि त्या रस्स्याला नाव देण्यासाठी मिपाकरांना कामाला लावलं आहे. ठिक आहे, "गिचगिचीत रस्सा" हे नाव चालू शकेल.

In reply to by पक्या

वामन देशमुख Wed, 07/23/2014 - 11:40
आमच्याकडे अंगरस्सा म्हणतात.. थोडासाच पण दाट रस्सा असेल तर.
दाट रस्सा असेल तर अंगरस्सा म्हणा, हरकत नाही; पण तो दाट रस्सा अंगवस्त्रावर... आपलं ते हे, अंगावरच्या वस्त्रावर पडू देऊ नका म्हणजे झालं!

सुबोध खरे गुरुवार, 07/24/2014 - 09:54
अरेच्च्या, मी पहिल्यांदा "रस्त्याचे नामकरण" वाचले. धागा उघडून पाहतो तर काय अगदीच पचपचीत

राही Fri, 07/25/2014 - 14:22
दाटसर, जाडसर पातळसर...उतळसर, चिखलसर, दहीसर, अमृतसर......

प्रभाकर पेठकर Wed, 07/23/2014 - 01:41
कुठलाही शब्द ज्याच्या वापराने भाजीच्या रंगरुपाची कल्पना येईल तो योग्य. अजून कांही शब्द आहेत जसे, 'दबदबित' आणि 'लिप्त'.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Wed, 07/23/2014 - 12:18
ठीके. पुढच्या वेळी तुमच्याशी बंद दाराआड ४५ मिनिटे चर्चा करुन परवानगी असली तरच प्रतिसाद टंकत जाईन. ;)

अधिराज Wed, 07/23/2014 - 10:14
धाग्याचे शीर्षक वाचून वाटले कि लेखकाने काल्पनिक पाककृती तयार करून कल्पनेतच कसलातरी रस्सा बनवलाय आणि त्या रस्स्याला नाव देण्यासाठी मिपाकरांना कामाला लावलं आहे. ठिक आहे, "गिचगिचीत रस्सा" हे नाव चालू शकेल.

In reply to by पक्या

वामन देशमुख Wed, 07/23/2014 - 11:40
आमच्याकडे अंगरस्सा म्हणतात.. थोडासाच पण दाट रस्सा असेल तर.
दाट रस्सा असेल तर अंगरस्सा म्हणा, हरकत नाही; पण तो दाट रस्सा अंगवस्त्रावर... आपलं ते हे, अंगावरच्या वस्त्रावर पडू देऊ नका म्हणजे झालं!

सुबोध खरे गुरुवार, 07/24/2014 - 09:54
अरेच्च्या, मी पहिल्यांदा "रस्त्याचे नामकरण" वाचले. धागा उघडून पाहतो तर काय अगदीच पचपचीत

राही Fri, 07/25/2014 - 14:22
दाटसर, जाडसर पातळसर...उतळसर, चिखलसर, दहीसर, अमृतसर......
आज पाहुण्यांसाठी वांग्याची भाजी केली भाजीला थोडासाच पण दाट(घट्ट) रस्सा केला. अशा रश्श्याला आम्ही 'लपथपित' असे म्हणतो. पाहुणे म्हणाले आम्ही 'लबलबित' म्हणतो.मग आणखी कोण काय म्हणतात यावर चर्चा झाली. तेंव्हा आणखी शब्द मिळाले, 'अंगापुरता रस्सा' 'थपथपित 'दाटसर' 'जाडसर' असेच आणखीही शब्द असतील जाणकारांनी माहिती द्यावी. आम्ही अशा शब्दांची मज्जा घेऊ.

निसर्गकन्या : लावणी

गंगाधर मुटे ·

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआअ..............म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म....... धूंन्न्न्न्न्न्न्न्न्दददद.....चीं..............ब जाहलो.........!!!

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआअ..............म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म....... धूंन्न्न्न्न्न्न्न्न्दददद.....चीं..............ब जाहलो.........!!!
लेखनविषय:
निसर्गकन्या : लावणी

चांदणं गारा, श्रावण धारा, वादळवारा प्याली
मेघांची गडगड, विजांची कडकड, ऐकून ठुमकत आली
पावसात भिजली, तरी न विझली, ज्योत मनी चेतलेली
भान हरपली आणि थिरकली, वयाची वलसावली

आली निसर्गकन्या आली, ठुमकत आली, थिरकत आली .... ॥धृ०॥

हिरवळ ल्याली, पावसात न्हाली, न्हाऊन चिंबचिंब झाली
मुरडत आली, लचकत आली, लाजून पाठमोरी झाली ...... कोरस

निसवता जोंधळा जणू, दाटली तनू, चोळीला भार
उगवती वल्लरी जशी, कांती लुसलुशी, अंग सुकुमार
वनी विहरली, दिशांत फिरली, तरूवर पिंगण घाली .... ॥१॥

’मी...ग़ालिब' ला भेटताना...

रमताराम ·

मनिष Tue, 07/22/2014 - 23:15
तिथलीच प्रतिक्रिया इथे देतो. बरेच दिवस झालेत हा प्रयोग अक्षरनंदन मधे पाहिला होता आणि ब्लॉगवर ३-४ ओळी खरडल्या होत्या. असो. मी कित्येक संदर्भ विसरलो होतो ते ह्या लेखाच्या निमित्ताने आठवले. testosterone आणी पोलिसांचा प्रसंग तू म्हटल्याप्रमाणेच अतिशय अस्थानी आणि एकूणच प्रयोगाला मारक. ह्या नाटकात (माझ्या मते) हायलाईट म्हनजे ओम भूतकर (हा नाटकाचा लेखकही आहे) ह्याला जाणवलेली 'बुत खुश, तो मै खुश' (इगो) ही इनसाईट - आणि एक अभिनेता म्हणूनही ओमने तो प्रसंग छान निभावलेला आहे. पण हा 'जर्म' नीटसा काळजीपुर्वक जोपासला नाही, असे मला वाटते. नाटक रंगभुमीवर आणतांना संहिता अजून नेमकी आणि बांधेसुद व्हायला हवी होती असे मला वातते. तुकड्या-तुकड्यात नाटक सुरेख आहे - काही खूप छान प्रसंग आणि कल्पना आहेत. पण संपुर्ण एकसंध नाटक फार परिणामकारक नाही वाटले. अर्थातच वेगळे प्रयोग करण्याबद्ल 'नाटक कंपनी'चे कौतुक आहेच - पण मला वाटते त्यांनी थोडे संहितेवर, उच्चारांवर अजून मेहनत करायला हवी. नाटककाराला 'भावलेला' ग़ालिब ह्या सबबीखाली काहिही सुट घ्यायला नको (जसे चुकीचे ऐतिहासिक संदर्भ). शब्दप्रधान ग़जल, आणि गायकीप्रधान कव्वाली ह्याबद्द्ल १०१ टक्के तुझ्याशी सहमत आहे - पण तरीही ह्या नाटकातील गायन/संगीत ह्याला एका वेगळ्याच उंचीवर नेतात. अफलातून गायकी आणि संगीत आहे. ग़ालिबच्या शब्दातील वैफल्य/दु:ख आणि स्वरांची/गायनाची आर्तता ह्या नाटकाला जो 'पॅथॉस' देतात, ते मुळातुनच अनुभवण्यासारखे आहे!

तुम मेरे पास होते हो गोया जब कोई दूसरा नहीं होता मोमीन खां मोमीनच्या या अफलातून शेरची सारी जादू, गोया (जणू काही) या शब्दात सामावली आहे. गोया या शब्दामुळे तो तीन प्रकारे लिहीला (किंवा समजला) जाऊ शकतो, म्हणून त्याचे तीन अर्थ आहेत : जब कोई दूसरा नहीं होता, गोया, तुम मेरे पास होते हो जेव्हा मी एकटा असतो (दुसरं कुणीही नसतं) तेव्हा, (तू नसतांना देखिल), जणू काही, तूच माझ्या समीप असतेस. _____________________ तुम मेरे पास होते हो गोया जब, कोई दूसरा नहीं होता तूच माझ्या समीप असतेस, तेव्हा जणू, माझ्यासाठी दुनिया विलीन झालेली असते, दुसरं कुणीच माझ्या जवळ नसतं. ____________________ आणि, ज्या अत्यंतिक अर्थासाठी ग़ालिबनं त्याची सारी शायरी या एका शेरवर कुर्बान केली, तो असा आहे. जेंव्हा तुम्ही प्रियेच्या सहवासात असता आणि तुमचं तिच्यावर नि:सिम प्रेम असतं, तेव्हा तिची उपस्थिती तुम्हाला जाणवत नाही. बुद्ध म्हणतो त्या अवस्थेला तुम्ही येता. There is no body in any body! खरं प्रेम म्हणजे दुसर्‍याची अनुपस्थिती. खरं प्रेम म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी दोघंही एकमेकात विलीन होणं आणि... कुणीही न उरणं. तुम मेरे पास होते हो, गोया जब, कोई दूसरा नहीं होता. तू माझ्या जवळ असते तेंव्हा, जणू काही, कुणीही माझ्या जवळ नसतं.

पैसा Sat, 08/02/2014 - 00:02
नाटक गालिबच्या आयुष्यावर नव्हे तर नाटककाराला भावलेला गालिब असं दिसतं आहे. काही उल्लेखांवरून नाटककाराला व्यावसायिकता आणायची आहे, की प्रायोगिकतेचा अतिरेक झाला आहे असा काहीसा गोंधळ जाणवला. गालिब हा प्रचंड मोठा विषय असताना नाटकातील लेखकाचे समांतर आयुष्य त्यात कसे काय जोडले गेले आहे (म्हणजे नीट सांधे जोडले आहेत की कसे) याबद्दल कुतुहल वाटले. गज्ल आणि कव्वाली एकत्रीकरण ऐकायला नक्कीच विचित्र वाटेल. एखादी गजल अशीच भजनाच्या तालात म्हणून बघा म्हणजे नेमके काय विचित्र आहे ते कळेल!

मनिष Tue, 07/22/2014 - 23:15
तिथलीच प्रतिक्रिया इथे देतो. बरेच दिवस झालेत हा प्रयोग अक्षरनंदन मधे पाहिला होता आणि ब्लॉगवर ३-४ ओळी खरडल्या होत्या. असो. मी कित्येक संदर्भ विसरलो होतो ते ह्या लेखाच्या निमित्ताने आठवले. testosterone आणी पोलिसांचा प्रसंग तू म्हटल्याप्रमाणेच अतिशय अस्थानी आणि एकूणच प्रयोगाला मारक. ह्या नाटकात (माझ्या मते) हायलाईट म्हनजे ओम भूतकर (हा नाटकाचा लेखकही आहे) ह्याला जाणवलेली 'बुत खुश, तो मै खुश' (इगो) ही इनसाईट - आणि एक अभिनेता म्हणूनही ओमने तो प्रसंग छान निभावलेला आहे. पण हा 'जर्म' नीटसा काळजीपुर्वक जोपासला नाही, असे मला वाटते. नाटक रंगभुमीवर आणतांना संहिता अजून नेमकी आणि बांधेसुद व्हायला हवी होती असे मला वातते. तुकड्या-तुकड्यात नाटक सुरेख आहे - काही खूप छान प्रसंग आणि कल्पना आहेत. पण संपुर्ण एकसंध नाटक फार परिणामकारक नाही वाटले. अर्थातच वेगळे प्रयोग करण्याबद्ल 'नाटक कंपनी'चे कौतुक आहेच - पण मला वाटते त्यांनी थोडे संहितेवर, उच्चारांवर अजून मेहनत करायला हवी. नाटककाराला 'भावलेला' ग़ालिब ह्या सबबीखाली काहिही सुट घ्यायला नको (जसे चुकीचे ऐतिहासिक संदर्भ). शब्दप्रधान ग़जल, आणि गायकीप्रधान कव्वाली ह्याबद्द्ल १०१ टक्के तुझ्याशी सहमत आहे - पण तरीही ह्या नाटकातील गायन/संगीत ह्याला एका वेगळ्याच उंचीवर नेतात. अफलातून गायकी आणि संगीत आहे. ग़ालिबच्या शब्दातील वैफल्य/दु:ख आणि स्वरांची/गायनाची आर्तता ह्या नाटकाला जो 'पॅथॉस' देतात, ते मुळातुनच अनुभवण्यासारखे आहे!

तुम मेरे पास होते हो गोया जब कोई दूसरा नहीं होता मोमीन खां मोमीनच्या या अफलातून शेरची सारी जादू, गोया (जणू काही) या शब्दात सामावली आहे. गोया या शब्दामुळे तो तीन प्रकारे लिहीला (किंवा समजला) जाऊ शकतो, म्हणून त्याचे तीन अर्थ आहेत : जब कोई दूसरा नहीं होता, गोया, तुम मेरे पास होते हो जेव्हा मी एकटा असतो (दुसरं कुणीही नसतं) तेव्हा, (तू नसतांना देखिल), जणू काही, तूच माझ्या समीप असतेस. _____________________ तुम मेरे पास होते हो गोया जब, कोई दूसरा नहीं होता तूच माझ्या समीप असतेस, तेव्हा जणू, माझ्यासाठी दुनिया विलीन झालेली असते, दुसरं कुणीच माझ्या जवळ नसतं. ____________________ आणि, ज्या अत्यंतिक अर्थासाठी ग़ालिबनं त्याची सारी शायरी या एका शेरवर कुर्बान केली, तो असा आहे. जेंव्हा तुम्ही प्रियेच्या सहवासात असता आणि तुमचं तिच्यावर नि:सिम प्रेम असतं, तेव्हा तिची उपस्थिती तुम्हाला जाणवत नाही. बुद्ध म्हणतो त्या अवस्थेला तुम्ही येता. There is no body in any body! खरं प्रेम म्हणजे दुसर्‍याची अनुपस्थिती. खरं प्रेम म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी दोघंही एकमेकात विलीन होणं आणि... कुणीही न उरणं. तुम मेरे पास होते हो, गोया जब, कोई दूसरा नहीं होता. तू माझ्या जवळ असते तेंव्हा, जणू काही, कुणीही माझ्या जवळ नसतं.

पैसा Sat, 08/02/2014 - 00:02
नाटक गालिबच्या आयुष्यावर नव्हे तर नाटककाराला भावलेला गालिब असं दिसतं आहे. काही उल्लेखांवरून नाटककाराला व्यावसायिकता आणायची आहे, की प्रायोगिकतेचा अतिरेक झाला आहे असा काहीसा गोंधळ जाणवला. गालिब हा प्रचंड मोठा विषय असताना नाटकातील लेखकाचे समांतर आयुष्य त्यात कसे काय जोडले गेले आहे (म्हणजे नीट सांधे जोडले आहेत की कसे) याबद्दल कुतुहल वाटले. गज्ल आणि कव्वाली एकत्रीकरण ऐकायला नक्कीच विचित्र वाटेल. एखादी गजल अशीच भजनाच्या तालात म्हणून बघा म्हणजे नेमके काय विचित्र आहे ते कळेल!
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिर्ज़ा असदुल्ला ख़ान ग़ालिब! आपण अस्सल तुर्की वंशाचे आहोत असा अहंकारमिश्रित समज असलेला, नबाबाच्या घराण्यात जन्मलेला आणि त्यामुळेच जगण्यासाठी कमवावे लागते याची गंधवार्ता नसलेला.

कोणी आहे का इच्छुक

कबीरा ·

कपिलमुनी Tue, 07/22/2014 - 20:12
डिट्टेल वारी प्लॅन लिहा.. १. भटकंतीच्या जागा . २. जागांची ओळख ( अवघड आहे का ? तयारी काय लागेल? धबधबे आहेत का? ई.) ३. जाण्या-येण्याचे मार्ग .. ४.वाहने (ब्रह्म्यांची लुना चालेल की मनरावांची बुलेट ? कशा प्रकारची वाहने) ५. अंतर - एकुण अंदाजे अंतर किती किमी होइल ? ६.खर्च ;) असा बेशिक डिट्टेल वारी लिहा, बाकी मिपाकर्स टेंपोत बशिवतीलच.

सुजित पवार Wed, 07/23/2014 - 20:02
कोयना नगर ला परवाच जाउन आलो. कोयने पासुन १० किमि वर ओझर्डे धबधबा आहे. रस्त्यावर खुप सारे धबधबे आहेत. पुने ते कोयना अन्तर साधारन २०० किमि आहे. पुने - सातारा - ऊम्बरज - पाटण - कोयना.

पैसा Sat, 08/02/2014 - 22:43
कबीरा एवढं मनापासून विचारत होते आणि कोणीच निघाले नाहीत? कबीरा, तुम्ही कुठून निघणार, आणि इतर प्लॅन काय ते लिहा म्हणजे आणखी कोणी येतील.

कपिलमुनी Tue, 07/22/2014 - 20:12
डिट्टेल वारी प्लॅन लिहा.. १. भटकंतीच्या जागा . २. जागांची ओळख ( अवघड आहे का ? तयारी काय लागेल? धबधबे आहेत का? ई.) ३. जाण्या-येण्याचे मार्ग .. ४.वाहने (ब्रह्म्यांची लुना चालेल की मनरावांची बुलेट ? कशा प्रकारची वाहने) ५. अंतर - एकुण अंदाजे अंतर किती किमी होइल ? ६.खर्च ;) असा बेशिक डिट्टेल वारी लिहा, बाकी मिपाकर्स टेंपोत बशिवतीलच.

सुजित पवार Wed, 07/23/2014 - 20:02
कोयना नगर ला परवाच जाउन आलो. कोयने पासुन १० किमि वर ओझर्डे धबधबा आहे. रस्त्यावर खुप सारे धबधबे आहेत. पुने ते कोयना अन्तर साधारन २०० किमि आहे. पुने - सातारा - ऊम्बरज - पाटण - कोयना.

पैसा Sat, 08/02/2014 - 22:43
कबीरा एवढं मनापासून विचारत होते आणि कोणीच निघाले नाहीत? कबीरा, तुम्ही कुठून निघणार, आणि इतर प्लॅन काय ते लिहा म्हणजे आणखी कोणी येतील.
९-१० ऑगस्ट ला कोयना नगर ला दुचाकी वर रपेट मारून यावी अशी इच्छा आहे. कोयना नगर ला पावसाळ्यात सुंदरच वातावरण असेल. कोणी मिपाकर आहे का इच्छुक ? डिट्टेलवारी अजून काहीच नाही. जसे मावळे जमतील तस ठरवूया.

अभिजात भाषा सप्ताह कधी ?

पगला गजोधर ·

एस Tue, 07/22/2014 - 19:58
एक प्राचीन परंतु, जवळ जवळ मृतप्राय भाषा यापलीकडे संस्कृतच भारतात काय स्थान ?
संस्कृत आवडते. पण ती प्राचीन व सुंदर असली तरी मृतप्राय भाषा आहे हे दुर्दैवाने खरे आहे. आणि संस्कृत सर्वश्रेष्ठ वा सर्व भाषांची जन्मदात्री आहे हे मत काही मान्य नाही.

In reply to by एस

पगला गजोधर Wed, 07/23/2014 - 10:23
आजची इजिप्तची संस्कृति बाबिलोनियन संस्कृतीपासूनच निघाली आहे, ख्रिस्तपूर्व ६-७ हजार दरम्यान, बाबिलोनियन संस्कृतीचे 'सुमेर' हे केंद्रस्थान होते. बाबिलोनियामध्यें बऱ्याच उत्तरकालापर्यंत सुमेर येथील सुमेरियन भाषा पवित्र/देवांची (गीर्वाण वाणी) मानली जात असे. सर्व प्राचीन शिलालेख त्याच भाषेंत खोदलेले आहेत. तशीच प्राचीन राजांची नांवेहि सुमेरियन आहेत. संस्कृतप्रमाणेच सुमेरियन हि सुंदर भाषा. संस्कृत सुंदर आहे एकदम मान्य. परंतु आजच्या आधुनिक जगात इजिप्तमध्ये सुमेरियनला, पुरातन-भाषा म्हणूनच ओळख आहे, कोणी तिचा सामाजिक/ राजनैतिक प्रोपागेंडासाठी किंवा सांस्कृतिक अस्मितेचा बागुलबुवासाठी, वापर करताना आढळत नाही.

संस्कृत सप्ताह पाळायचा म्हणजे काय करायचे?आमच्यासारखे घरी बसणारे 'गीता प्रेस गोरखपूर'चे एखादे पुस्तक जवळ ठेवतील पण कामावर जाणार्‍यांनी? बॅगेत भग्वद्गीता ठेवायची? की तुमच्या त्या वॉलपेपरवर 'आय लव्ह सॅन्स्क्रीट' टंकायचे?

एस Tue, 07/22/2014 - 19:58
एक प्राचीन परंतु, जवळ जवळ मृतप्राय भाषा यापलीकडे संस्कृतच भारतात काय स्थान ?
संस्कृत आवडते. पण ती प्राचीन व सुंदर असली तरी मृतप्राय भाषा आहे हे दुर्दैवाने खरे आहे. आणि संस्कृत सर्वश्रेष्ठ वा सर्व भाषांची जन्मदात्री आहे हे मत काही मान्य नाही.

In reply to by एस

पगला गजोधर Wed, 07/23/2014 - 10:23
आजची इजिप्तची संस्कृति बाबिलोनियन संस्कृतीपासूनच निघाली आहे, ख्रिस्तपूर्व ६-७ हजार दरम्यान, बाबिलोनियन संस्कृतीचे 'सुमेर' हे केंद्रस्थान होते. बाबिलोनियामध्यें बऱ्याच उत्तरकालापर्यंत सुमेर येथील सुमेरियन भाषा पवित्र/देवांची (गीर्वाण वाणी) मानली जात असे. सर्व प्राचीन शिलालेख त्याच भाषेंत खोदलेले आहेत. तशीच प्राचीन राजांची नांवेहि सुमेरियन आहेत. संस्कृतप्रमाणेच सुमेरियन हि सुंदर भाषा. संस्कृत सुंदर आहे एकदम मान्य. परंतु आजच्या आधुनिक जगात इजिप्तमध्ये सुमेरियनला, पुरातन-भाषा म्हणूनच ओळख आहे, कोणी तिचा सामाजिक/ राजनैतिक प्रोपागेंडासाठी किंवा सांस्कृतिक अस्मितेचा बागुलबुवासाठी, वापर करताना आढळत नाही.

संस्कृत सप्ताह पाळायचा म्हणजे काय करायचे?आमच्यासारखे घरी बसणारे 'गीता प्रेस गोरखपूर'चे एखादे पुस्तक जवळ ठेवतील पण कामावर जाणार्‍यांनी? बॅगेत भग्वद्गीता ठेवायची? की तुमच्या त्या वॉलपेपरवर 'आय लव्ह सॅन्स्क्रीट' टंकायचे?
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्यांमधील मुख्य सचिवांना पत्र पाठवून '7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट', या काळात संस्कृत सप्ताह पाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पत्रानंतर ऐका राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानी केंद्राच्या या सूचनेला विरोध करत, त्यामध्ये सुधारणा करण्याची विनंती केंद्राला केली आहे. "आमच्या राज्यात सरकारी स्तरावर अधिकृतपणे संस्कृत सप्ताह पाळणे अत्यंत चुकीचे आहे.

भटकंती दरम्यान काढलेली काही छायाचित्रे !

कबीरा ·

कपिलमुनी Tue, 07/22/2014 - 16:18
मिपावर स्वागत :) पहिला प्रयत्न छान आहे.. फोटो सुंदर आहेत. फोटो सोबत तो कुठे काढला त्या ठिकाणांची नावे लिहिली असती तर माहितीमधे भर पडली असती.. बाकी तुमच्याकडे एफ-झी आहे वाटतं ;)

कपिलमुनी Tue, 07/22/2014 - 16:18
मिपावर स्वागत :) पहिला प्रयत्न छान आहे.. फोटो सुंदर आहेत. फोटो सोबत तो कुठे काढला त्या ठिकाणांची नावे लिहिली असती तर माहितीमधे भर पडली असती.. बाकी तुमच्याकडे एफ-झी आहे वाटतं ;)
Karwar Road (With Bike) Dandeli-Karwar Road Karwar Beach

आपल्या सर्वोच्च अस्मिता काय आहेत?

arunjoshi123 ·

एस Tue, 07/22/2014 - 14:07
एक पाटलांची होती, बॉयकटवाली. पण आडनाव पाहून आमचं अवसान गळपटलं होतं त्याकाळी. नको त्या आठवणी! जीवनभौंच्या कथा वाचाव्या लागणार आता उतारा म्हणून... :-( (कृहघ्या!)

In reply to by पगला गजोधर

एस Tue, 07/22/2014 - 18:49
पण जळगाववाले पुण्यात येत असत अधूनमधून. *man_in_love* बाकी माऊंनी दटावल्याप्रमाणे आम्ही आमची अस्मिता अजिबात उघड करून दाखवणार नाही. *secret*

In reply to by कवितानागेश

एस Tue, 07/22/2014 - 15:24
खरंच की! अशा >>> म्हणजे कशा? आपल्या >>> आपापल्या! इथे >>> ह्म्म्म् डेन्जरस >>> धोका समजला...! आमचा पहिला प्रतिसाद उडवा हो प्लीज!!!!!!!!!!! ;-)

In reply to by कवितानागेश

arunjoshi123 Tue, 07/22/2014 - 15:58
ज्या अस्मिता स्वतःसोबत जाहिरपणे घेऊनही जाता येत नाहीत त्या सच्च्या अस्मिता नव्हेत वा तो (ती) सच्ची अस्मिताधारी नव्हे.

In reply to by कवितानागेश

विटेकर Wed, 07/23/2014 - 10:20
काल विटुकाकूने विचारले ना .. कोण रे ही अस्मिता म्हणून ! बाब्बौ.. कशी-बशी वेळ मारुन नेली ... च्यायला लोक पण ना.. काहीही धागे कहाडतात.. लोकाले कायं... ....

आयुर्हित Tue, 07/22/2014 - 15:41
अरुणजी, नागरभाव, जगातल्या सरासरी माणसाची आधुनिक जीवनशैली (सर्वोच्च), मानवी व्यवहारांच्या पूर्ततेसाठी स्थापलेली अपयशी अर्थव्यवस्था, नैतिकतेशी नि मूल्यांशी फारकत असलेली न्यायव्यवस्था, मूर्खपणाचा कहर असलेली राज्यव्यवस्था, बेसूत्र, अपूर्ण नि संभ्रम माजवणारे विज्ञान, आधुनिक सरासरी जीवनविषयक दृष्टीकोन. यातला एकही शब्दार्थ कळलेला नाहि! असे मोघम शब्द विस्कटुन सांगा कि राव.....

In reply to by आयुर्हित

arunjoshi123 Tue, 07/22/2014 - 16:54
१. नागरभाव = आपण शहरी, सभ्य, सुशिक्षित, सुसंस्कृत, कळते लोक आहोत नि खेड्यात/जंगलात राहणारे लोक मूर्ख, अज्ञानी, दु:खी जीवन जगणारे, ज्यावर दया वा कीव यावी असे जीवन जगणारे, अभागी, गरीब, इ इ आहेत असा माझ्या भोवतीच्या शहरात जन्मल्या वाढलेल्या काही लोकांचा, क्वचित प्रसंगी तुच्छतेचा, भाव. २. जगातल्या सरासरी माणसाची आधुनिक जीवनशैली (सर्वोच्च)- आर्थिक नेट वर्थ अधिकतम करणे हेच जीवनाचे उद्दिष्ट मानून, काही सुखे प्राप्त करण्यासाठी बरीच अन्य सुखे न विचार करता त्यागण्याची वृत्ती. मूल्येच नसणे. मूल्ये दृढ नसणे. वाईट मूल्ये असणे. ३. मानवी व्यवहारांच्या पूर्ततेसाठी स्थापलेली अपयशी अर्थव्यवस्था - तंत्रज्ञानामुळे मानवांच्या गरजा गतकाळापेक्षा वेगळ्या झाल्या आहेत. त्यांची पूर्ती करण्यासाठी काँप्लेक्स संस्था असायला हव्यात. म्हणजे मला टीवी आवडत असला तरी मी घरात बनवू शकत नाही नि प्रोग्राम्स देखिल घरात बनवू शकत नाही. मग देवाणघेवाणीसाठी जी व्यवस्था नि नियम बनवले आहेत तिचे अनपेक्षित नि वाईट परिणाम मूळ उद्देशांपेक्षा जास्त आहेत. उदाहरण म्हणून बिस्किटपुड्याच्या किमतीत एकूण किती कर आहे नि किती श्रममूल्य/मार्जिन्स कोणाकोणाच्या आहेत याचा पाई चार्ट रोचक ठरावा. ३. नैतिकतेशी नि मूल्यांशी फारकत असलेली न्यायव्यवस्था- न्यायदानात नैतिकतेला जागा नाही. जेव्हा कायदे बदलतात तेव्हा मूल्ये बदलतात कि प्रोसिजर्स? शिवाय सगळी शुद्ध पोथिनिष्ठा आहे. ४. मूर्खपणाचा कहर असलेली राज्यव्यवस्था - कोणी राज्य करावे, कसे कसे करावे, इ इ बद्दलचे विचित्र नियम. राज्यकर्ते कसे निवडावेत, ते काय काय करू शकत नाहीत, इ इ बद्दलचे नियम. ५. बेसूत्र, अपूर्ण नि संभ्रम माजवणारे विज्ञान - विज्ञानातल्या जितक्या गोष्टींचे वास्तवात उपयोजन झाले आहे त्याला नि ज्याचे होऊ शकते त्याला मी तंत्रज्ञान म्हणतो. वर सांगीतल्याप्रमाणे ती माझी पॉझिटीव अस्मिता आहे. पण विज्ञान जेव्हा अबस्ट्रॅक्ट डोमेन मधे जाते तेव्हा गडबड होते. तिथेही "प्रयोगशाळेतील" विधानांबद्दल माझी काही हरकत नाही. पण वैज्ञानिक शोध मानवतेला लावताना जी सबूरी हवी ती आढळत नाही. याने मानवी मूल्ये योग्य दिशेने बदलत आहेत का हे कळत नाही हे एक. दुसरे म्हणजे कल्याणात्मक विज्ञानाच्या जागी विज्ञान + अर्थकारण + राजकारण यांचा डेडली काँबो वापरून स्वार्थ साधणे. ६. आधुनिक सरासरी जीवनविषयक दृष्टीकोन - नंतर कधीतरी सांगेन.
कृपया लक्षात घ्या कि माझा हा सगळा अस्मिताद्वेष हा आधुनिक मानवी संस्थांतील फ्रॉडशी नाही. त्याबद्दल न बोलणेच उचित. माझा विरोध फक्त विशुद्ध स्वरुपात वरील तथाकथिक चांगल्या संस्थांना जे अभिप्रेत आहे त्याला आहे.

In reply to by arunjoshi123

आयुर्हित Tue, 07/22/2014 - 20:46
मनूष्य हा एक प्राणिच आहे. त्यामूळे तो मूळात स्वार्थीच असणार आहे. त्यासोबत तो जन्मतः अज्ञानी देखिल आहे. परंतू त्याला योग्य वेळी योग्य ते ज्ञान व मार्गदर्शन मिळाले तर तो नक्किच आपल्या आजुबाजुचे जग बदलवू शकतो हे ही तितकेच खरे आहे. यातील काही उदाहरणे देणारे निवडक धागे मिपावर आहेतच कि. एक एक मनूष्य एकत्र येवुनच समाज बनत असतो. जर एक एक मनूष्य जर ज्ञान मिळवण्यासाठी आग्रही असेल तर तो समाजही प्रगतिशिल असणार आहे. मूलभुत प्रव्रुत्ती समजुन न घेता जर अशा अज्ञानी व अनुभवहीन समाजाकडुन फक्त अपेक्षा ठेवल्या तर आपल्या वाट्याला अपेक्षाभंगाचे दु:ख हे येणारच! त्यापेक्षा ह्या सार्‍या गोष्टी कशा लवकरात लवकर बदलता येतील हा सारासार विचार व त्यावर कार्यवाही देखील प्रत्येकाकडुन आवश्यक आहे.नाहीतर आपले हे सारे मुद्दे फोल ठरतील. आपण मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर एक वेगळा धागा काढला तर सोदाहरण अजुन विस्त्रूत प्रतिसाद देता येइल.

साती Tue, 07/22/2014 - 18:19
हीन अस्मिता काय त्या कळल्या नाहीत.किंवा त्या शब्दांना अस्मिता म्हणावे का ते ही कळले नाही. असो. सध्या कुठल्याही अस्मिता नाहीत. ज्याला तुम्ही माझे छोटेसे जग म्हणता तसे छोटेसे जग आहेच. पण त्याबद्दल 'प्रेम' वाटते. अस्मिता वैगेरे नाही.उद्या कुणी तुझ्या मुलाला पटकन काही समजत नाहि म्हटलं किंवा नवर्यातील असलेले फोष दाखविले किंवा हॉप्सिट्लातल्या एखाद्या खरोखर असलेल्या गैरसोयीबद्दल बोलले तर माझ्या अस्मिता दुखावणार नाहीत. फार फार पूर्वी स्वतःचा प्रांत, भाषा, धर्म , जात आणि स्त्रीत्व याबद्दल थोड्याफार अस्मिता होत्या, आता त्या काहिही राहिल्या नाहीत. :)

In reply to by साती

समीरसूर गुरुवार, 07/24/2014 - 11:20
आवडला. मराठी असल्यामुळे मराठी लोकांनी मराठी लोकांशी मराठीतच बोलावे, घरातल्या इंग्रजी शाळांत शिकणार्‍या मुलांनादेखील व्यवस्थित मराठी लिहिता-वाचता यावे, बाहेर कुठेही मराठीची खिल्ली उडवली जाऊ नये, मराठी वाचनाला कमी लेखले जाऊ नये, सरसकट हिंदीच्या प्रभावाखाली आपली मराठी ओळख पुसली जाऊ नये, वगैरे मनोमन वाटते. यात अस्मितेचा भाग किती नक्की सांगता यायचे नाही पण मला वाटते जे आपल्याला व्यवस्थित येते त्याचा आग्रह धरणे ही काय अस्मिता असू शकत नाही. आणि मराठी असलो म्हणून अमराठी व्यक्तीशी अट्टहासाने मराठीच बोलण्याचा अस्मिताकळस नसावा असे वाटते. किंवा महाराष्ट्रात असणार्‍या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे असा बालिश आग्रहदेखील नाही. मी बेंगळूरुला होतो तेव्हा मी कन्नड शिकलो होतो का? नाही! मग मी अशी अपेक्षा कशी काय ठेवू शकतो. पण सलग १०-१५-२० वर्षे महाराष्ट्रात राहणार्‍यांना नेहमीच्या बोलीतली मराठी नेटकी यावी ही अपेक्षा अगदीच रास्त आहे. पण म्हणून इतर भाषांचा राग नाही. हे माझ्या भाषेवरचं प्रेम झालं कारण मी मराठीच बोलत आलोय जन्मापासून. साहजिकच मी मराठीमधून सगळ्यात चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकत असेन तर माझे त्या भाषेवर प्रेम असणारच. हे प्रेम ठीक आहे पण अस्मितेच्या नावाखाली बालिश अपेक्षा ठेवणे तितकेसे बरोबर नाही असे वाटते. एक मित्र माझी इमारतीबाहेर वाट बघत उभा होता. मी बाहेर आलो आणि म्हटलं, "चला, जाऊया". आम्ही निघालो. पाऊस पडत होता. मी म्हटलं, "अब कैसे जायेंगे भैय्या?". त्याला राग आला. मी अगदी सहजच हे वाक्य बोललो होतो. तोडणारी अशी निरर्थक अस्मिता नसलेलीच बरी.

आयुर्हित Tue, 07/22/2014 - 21:03
१)आसेतू हिमाचल अखंड भारत व भारताचे सार्वभौमत्व २)विज्ञाननिष्ठ हिंदू धर्म व धार्मीक परंपरा ३)हिंदवि स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज ४)भारताचा जाज्वल्य इतिहास ५)आपण सारे भारतिय नागरीक. ६)महाराष्ट्राची संत परंपरा ७)मराठी भाषा

In reply to by आयुर्हित

भृशुंडी Wed, 07/23/2014 - 02:49
१)आसेतू हिमाचल अखंड भारत व भारताचे सार्वभौमत्व ४)भारताचा जाज्वल्य इतिहास ५)आपण सारे भारतिय नागरीक.
समजा तुम्ही अझरबैजानला जन्मला असतात तर तुमच्या वरच्या तीन अस्मितांमध्ये "अझरबैजान" आला असतात की "भारत"च राहिला असता?
२)विज्ञाननिष्ठ हिंदू धर्म व धार्मीक परंपरा ३)हिंदवि स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज
समजा तुम्ही केरळात किंवा आसामात अहिंदू (मुसलमान, ख्रिश्चन, यहुदी) जन्मला असतात तर वरच्या वाक्यांत तदनुरुप बदल झाला असता का?

In reply to by भृशुंडी

आयुर्हित Wed, 07/23/2014 - 10:08
फक्त जन्म घेवुन काही फरक पडत नाही, तर त्या सोबत चांगले संस्कारही घडले पाहिजेत, तरच "अस्मिता" तयार होतात. मला या पवित्र भुमीत जन्म मिळण्यासोबतच योग्य मार्गदर्शन करणारे आजी,आजोबा,आई,वडिल,गुरुजन, स्नेहि,मार्गदर्शक भेटत गेले आहेत व सत्य-असत्य, मंगल-अमंगल,हित-अहित याची जाण निर्माण झाली असल्यानेच माझ्या या अस्मिता बनल्या आहेत. यामूळे फक्त जन्मठिकाण वा धर्म महत्त्वाचा नाहि, असे वाटते. पण तरीही प्रत्येक प्रांतात व धर्मात बर्‍याच चांगल्या गोष्टी आहेत त्याचा अभिमान बाळगुन असलेल्या त्रूटि दुर करण्यासाठी नक्किच काहितरि केले असते, हेही तेव्हढेच खरे.

In reply to by भृशुंडी

arunjoshi123 Wed, 07/23/2014 - 10:43
व्यक्तिच्या जन्माच्या वा कार्याच्या वातावरणातील काही अस्मिता या इन्-बिल्ट असू शकतात. म्हणून त्या गैर ठरत नाहीत.

In reply to by भृशुंडी

विटेकर Wed, 07/23/2014 - 11:07
समजा तुम्ही अझरबैजानला जन्मला असतात तर तुमच्या वरच्या तीन अस्मितांमध्ये "अझरबैजान" आला असतात की "भारत"च राहिला असता?
आदरणीय भृशुण्डी , भारतची अस्मिता असे जेव्हा आपण म्हणतो , तेव्हा ती सारे विषव सामावून घेणारी अस्मिता असते . कृण्वन्तो विश्वमार्यम.. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर... त्यामुळे "अझरबैझान " आणि " भारत " अशी तुलना उदाहरण म्हणून देखील होऊ शकत नाही ! हिन्दू आणि अहिन्दू अहिन्दू केरळ मधे कसे असतील ? त्यांच्या उपासना पद्धती आणि कर्मकांडाचे आचरण भिन्न असू शकेल पण त्यामुळे ते अहिन्दू ठरत नाहीत. ही भारत भूमी ज्याची मातृभूमी आहे तो अहिन्दू कसा ? आणि जे भारतीय आहेत त्यांना इथल्या समृद्ध परंपरांचा ( सन्दर्भ - पतिज्ञा) अभिमान असायलाच हवा.( उदा. छत्रपती शिवाजी महाराज ) केरळातील मुस्लिम आणि आसामातील ख्रिश्चन हे अनुक्रमे पाकीस्तान आणि इटली तून आलेले नाहीत ! आमच्या लेखी हिन्दू आणि भारतीय समानार्थी शब्द आहेत !

In reply to by विटेकर

भृशुंडी Wed, 07/23/2014 - 23:59
भारतची अस्मिता असे जेव्हा आपण म्हणतो , तेव्हा ती सारे विषव सामावून घेणारी अस्मिता असते . कृण्वन्तो विश्वमार्यम..हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर...
म्हणजे तुम्ही "भारत गणराज्य" ह्या अर्थी भारत म्हणत नाही आहात तर. तुमच्या कल्पनेतील भारत हा माझ्या आणि सध्याच्या वास्तवातील भारतापेक्षा वेगळा आहे. ठीक आहे मग त्या अर्थाने खरं तर भारत ही अस्मिताच उरणार नाही कारण संपूर्ण विश्वच तुम्ही भारताशी जोडले आहे
ही भारत भूमी ज्याची मातृभूमी आहे तो अहिन्दू कसा ? आणि जे भारतीय आहेत त्यांना इथल्या समृद्ध परंपरांचा ( सन्दर्भ - पतिज्ञा) अभिमान असायलाच हवा
अमान्य. केवळ भारतात जन्मलो म्हणून कुठल्याही परंपरा वगैरेचा अभिमान बाळगायलाच हवा हे चूक. "काही" परंपरांचा अभिमान व्यक्तिसापे़क्ष वाटू शकतो, पण ते ऐच्छिक आहे. तुमच्या लेखी हिंदू आणि भारतीय हे समान शब्द असले तरी घटना तसं मानीत नाही. उदा, एक संपूर्ण नास्तिक मनुष्य स्वतःला भारतीय म्हणतो (त्याचा पासपोर्ट भारताचा आहे म्हणून) पण त्याल हिंदू ह्या संकल्पनेशी जोडायची अजिबात गरज भासणार नाही.

In reply to by कवितानागेश

बाळ सप्रे गुरुवार, 07/24/2014 - 13:36
हिन्दू असल्यानी इतका मुक्त असू शकतो
मोठ्ठा गैरसमज !! हिंदूधर्म/जीवनपद्धती नसलेले भारतातील किंवा इतरत्रही लोक असे मुक्त असतात !!!

In reply to by भृशुंडी

विटेकर Fri, 07/25/2014 - 13:40
मी प्रतिवाद करणार नाही .. कारण : १. It is like sacred cow for me ! २. मिठाचा खडा टाकून केवळ विरोधाला विरोध करणारे लोक आलेले आहेत, त्यामुळे आपला पास्स !

In reply to by भृशुंडी

विटेकर गुरुवार, 07/31/2014 - 12:58
तुम्ही नोंद घेतली आहे याची दखल घेतली आहे.. इथे मिपावर य वेळा हा विषय चघळून झाला आहे. तेच ते आणि तेच ते कितीवेळा करायचे ? काही लोकाना समजून न घेता नुसताच काड्या सारण्यात विन्ट्रेस्ट आहे .. मी त्यांच्यासाठी माझी ब्यांड्विड्थ कशाला वाया घालवू ?

In reply to by भृशुंडी

यशोधरा Sat, 07/26/2014 - 02:46
एक संपूर्ण नास्तिक मनुष्य स्वतःला भारतीय म्हणतो (त्याचा पासपोर्ट भारताचा आहे म्हणून) पण त्याल हिंदू ह्या संकल्पनेशी जोडायची अजिबात गरज भासणार नाही.
हिंदू ही संकल्पना तुमच्या मते काय आहे? जेन्यूइन प्रश्न आहे.

In reply to by यशोधरा

भृशुंडी Sat, 07/26/2014 - 04:05
हिंदू ही काहीही आणि कशीही defined संकल्पना असू दे. जर मी नास्तिक असेन (देव/धर्म/अध्यात्म इ.इ.) ह्यांवर विश्वास नसणारा, तरी मला स्वतःला भारतीय म्हणता येतेच नाही का? मग त्यासाठी "हिंदू काय आहे" असा प्रश्नच यायला नको. @हिंदू - नक्की माहिती नाही. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी भाषिते केली आहेत, त्यामुळे सरळसोट व्याख्या कधीच मिळाली नाही.

In reply to by भृशुंडी

यशोधरा Sat, 07/26/2014 - 04:32
मला स्वतःला भारतीय म्हणता येतेच नाही का? >> अर्थात. :) >>मग त्यासाठी "हिंदू काय आहे" असा प्रश्नच यायला नको. >> LOL. त्यासाठी विचारले नाही मी. इतकी गृहीतके बांधू नका दणादणा. तुम्ही ज्या ठामपणे विधान केले त्यावरुन मला जाणून घ्यायची उत्सुकता होती की हिंदू ह्या शब्दाविषयी तुमची काय संकल्पना आहे. इतरांनी केलेया व्याख्या सोडून द्या, ते त्यांचे पर्सेप्शन, मत. पण तुमचे 'स्वतःचे' काही मत आहे का किंवा बनले आहे का ह्याविषयी हे जाणून घ्यायचा प्रयत्न होता. आता नक्की माहित नाही, हे कळाले. धन्यवाद :)

In reply to by भृशुंडी

अर्धवटराव Sat, 07/26/2014 - 07:56
सत्याप्रति जिज्ञासेवर आधारीत एका प्राचीन जीवन प्रणालीचं नाव आहे "हिंदु". देव, धर्म (रिलीजन या अर्थाने) वगैरेशी तिचा काहि डायरेक्ट संबंध नाहि. आस्तिक-नास्तिक वादाशी तर मुळीच संबंध नाहि. (आस्तिक-नास्तिक वादाचा पारावरच्या टाईमपास गप्पा मारण्याव्यतिरिक्त तसाही काहि उपयोग नाहि)

समीरसूर गुरुवार, 07/24/2014 - 11:09
अस्मिता, अभिमान, स्वत्व, स्वाभिमान वगैरे संकल्पना तशा थोड्या 'हँण्डल विथ केअर' असतात. थोडा मनमानीपणा केला की अनर्थ ओढवतात. मला गौतम बुद्धांचं चित्र असलेलं फेसबुक पोस्ट आठवते. त्यात लिहिलं होतं, "आय अ‍ॅम अ बुद्धिस्ट. आय हॅव नो प्राईड". मला खूप आवडलं ते पोस्ट. अस्मिता, अभिमान वगैरे जाज्वल्य झाले की आपोआपच त्यातून इतरांच्या अस्मिता, अभिमान हीन आणि दुय्यम आहेत अशा भावना जन्माला येतात आणि मग हाहाकार उडतो. जगातली सध्याची हिंसा या अस्मितेपोटी आणि अभिमानापोटीच सुरु आहे. आजच्याच टाईम्समध्ये बर्नॉड शॉचा विचार आलेला आहे. "You will never have a quiet world till you knock the patriotism out of the human race". हा विचार मला प्रचंड पटला. मला खूप आधीपासून असे वाटत असे. जर या देशाभिमानाच्या आणि धर्माभिमानाच्या इतक्या तीव्र भावना नसत्या तर इतकी हिंसा, युद्धे झालीच नसती. हकनाक बळी जाणारे सैनिक पाहिले की जीव हळहळतो. या ब्रह्मांडातली कुठलीच गोष्ट अशी नाही की त्यासाठी एखाद्या व्यक्तीचा (खरं म्हणजे समस्त सजीवांचा) बळी जावा. असो. माझ्या अस्मिता अशा काही विशेष नाहीत. जात, धर्म, कुटुंब या अस्मिता अजिबातच नाहीत. यात माझं काहीच नाही. परंपरा-बिरंपरा सगळाच फालतू प्रकार आहे हे व्यवस्थित समजले आहे. फुटकळ कुवतीची अस्मिता बाळगणे म्हणजे उंदराने स्वतःला ऐरावत समजण्यासारखे आहे. आणि ढीग कुवत, हुशारी, कर्तबगारी असती तरी त्यात अभिमान वगैरे वाटण्यासारखे काही नाही. गोष्टी आवडतात किंवा आवडत नाहीत. प्रेम असतं किंवा तिरस्कार असतो. काही गोष्टी हव्याहव्याशा वाटतात, काही अगदी नको-नकोशा होऊन जातात. बस्स एवढंच! :-) यापलिकडे काही नाही.

In reply to by समीरसूर

आयुर्हित Fri, 07/25/2014 - 12:31
अस्मिता, अभिमान वगैरे जाज्वल्य झाले की आपोआपच त्यातून इतरांच्या अस्मिता, अभिमान हीन आणि दुय्यम आहेत अशा भावना जन्माला येतात आणि मग हाहाकार उडतो.
येथे आपली अभिमान आणि दुराभीमान यात गल्लत होत आहे. माझ्या स्वतःच्या धर्म, प्रांत, भाषा याबद्दल अस्मिता जाग्रुत आहेत असे म्हटले कि आपोआप इतरांनाही त्या तशा अस्मिता,भावना, अभिमान असेल/असाव्यात अशीच विचारसरणी आहे व हवी. त्यासाठी सर्वांना योग्य तो संस्कार व धर्माची शिकवण मिळणेही गरजेचे आहे व ते अमलात आणले जात आहे म्ह्णुन जागरुकता हि हवीच. "गदर" या चित्रपटात सन्नी देवोल "पकिस्तान जिंदाबाद" देखिल म्हणतो हे आपल्या लक्षात आले असेलच. Hindustan Zindabad - Gadar Hindustan Zindabad - Gadar

In reply to by आयुर्हित

समीरसूर Fri, 07/25/2014 - 13:35
तुमचे बरोबर आहे पण १०० पैकी ९० वेळेस बहुतेकांना दुराभिमानच असतो. लोकांना अभिमान आणि दुराभिमान यातली पुसट सीमारेषा कळत नाही. आणि त्यातून संघर्ष घडतो. धर्म, जात या अत्यंत खाजगी बाबी असल्या पाहिजेत. धर्माच्या आणि जातीच्या अस्मितेचा ज्वर तसा घातकच. आज महाराष्ट्रात जी 'नाद करायचा नाही, बाद करून टाकीन' ही ब्रिगेडी वृत्ती फोफावली आहे त्याला हा उन्मादच कारणीभूत आहे. अस्मितेचे (किंवा अभिमानाचे, प्रेमाचे, वगैरे) रुपांतर उन्मादात न होऊ देणे महत्वाचे. माझ्या भाषेवर माझे प्रेम आहे म्हणा किंवा माझी मराठी अस्मिता म्हणा, फरक काहीच नाही. हे जे काय आहे त्याचा ज्वर होऊन बेभान होणे टाळले पाहिजे.

In reply to by समीरसूर

arunjoshi123 Fri, 07/25/2014 - 15:06
तुमचे बरोबर आहे पण १०० पैकी ९० वेळेस बहुतेकांना दुराभिमानच असतो.
आपले परस्परविरोधी विचारसरणींचे स्नेही आहेत काय? म्हणजे तुम्ही न्यूट्रल, एक कट्टर साम्यवादी नि एक कट्टर स्वातंत्र्यवादी, इ इ ? तुम्ही तिघे एकत्र असताना कसे वागता? ९०% लोकांना किंवा ९०% वेळेस दुराभिमान असेल तर जगाची काय गत होईल याची कल्पना आहे का? ज्या गोष्टीला मी अस्मिता म्हणतो त्याला तुम्ही दुराभिमान म्हणताय. पण हे तुमचं जजमेंट झालं. माझ्या अस्मितेचा आधार काय आहे हे पहायची तुमची अनिच्छा हा देखिल दुराभिमान, इ इ असू शकतो.

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/24/2014 - 12:20
बारावीत असताना एक अस्मिता आमच्या वर्गात होती .... काय सुंदर दिसायची काय सांगु *man_in_love* ! पण कॉलेजात असताना कधी बोलली नाही अन आता अगदी थांबुन बोलते गप्पा मारते पण आता काय उपयोग :( *beee*

In reply to by arunjoshi123

जेव्हा उपयोग होता तेव्हा तिची अस्मिता मधे आली. आणि आता तिला अस्मिताच नाही म्हटल्यावर, मिळवायला यांची अस्मिता जागी होत नाही!

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 14:37
सगुण अवतारावर श्रद्धा ठेवणारेच सर्वज्ञ असतात असं नाही हे कळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

In reply to by बॅटमॅन

एकदम इतक्या जणांनी ब्यॅटींगला उतरु नका रे ... माझ्यासारख्या लिंबु टिंबु खेळाडुचा घोळ होतो ना भाऊ =))

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Fri, 07/25/2014 - 14:58
तो 'कळत नाही' वाला प्रतिसाद पेस्ट करुन घ्या तिकडच्या धाग्यातला. ;) तुम्हाला वादिहाशु. प्रगो, जरा सपोर्ट करायचा की राव. श्या! =))

In reply to by संजय क्षीरसागर

जेव्हा उपयोग होता तेव्हा तिची अस्मिता मधे आली. आणि आता तिला अस्मिताच नाही म्हटल्यावर, मिळवायला यांची अस्मिता जागी होत नाही!
येकझ्यॅक्टली ! हेच म्हणणार होतो मी ! =))

अर्धवटराव Sat, 07/26/2014 - 07:51
कुठल्याही सिस्टीममधे संपन्नतेचे आणि सुरक्षेचे म्हणुन काहि विशिष्ट घटक असतात. जेव्हा सिस्टीम मोडायची वेळ येते तेव्हा या घटकांवरचा घाला एक प्रोटोटाईप म्हणुन टेस्ट केल्या जातो. त्यावरुन त्या सिस्टीमची रेसीप्रोकेट करण्याची सिध्दता जोखता येते. अशा घटकांपासुन अस्मिता तयार होतात. सिस्टीममधले जे लोक या घटकांविषयी (आवष्यक किंवा अनावष्यक... कसेही) जागृत असतात ते अस्मितांप्रती सजगता दाखवतात (परत.. अनावष्यक किंवा आवष्यक... कसेही). इतरांनी तसच असावं असा दंडक जरी नसला तरी संकटाची चाहुल ओळखण्याएव्हढी सावधगिरी बाळगली तरी पुरे असतं. जसंजसं हे सुरक्षेचे आणि संपन्नतेचे घटक बदलतात तसं तसं अस्मिता देखील बदलायला लागतात, व जेंव्हा असे बदल घडत नाहि तेंव्हा अस्मितांच्या माथी कालबाह्यतेचे शिक्के उमटतात.

मंदार कात्रे Fri, 08/01/2014 - 10:41
अस्मिता असावी पण अहंकार आणि अभिनिवेष असू नये ... स्वतःची अस्मिता जपताना दुसर्याची अस्मिता देखील दुखावली जाणार नाही , हे बघणे महत्त्वाचे !

एस Tue, 07/22/2014 - 14:07
एक पाटलांची होती, बॉयकटवाली. पण आडनाव पाहून आमचं अवसान गळपटलं होतं त्याकाळी. नको त्या आठवणी! जीवनभौंच्या कथा वाचाव्या लागणार आता उतारा म्हणून... :-( (कृहघ्या!)

In reply to by पगला गजोधर

एस Tue, 07/22/2014 - 18:49
पण जळगाववाले पुण्यात येत असत अधूनमधून. *man_in_love* बाकी माऊंनी दटावल्याप्रमाणे आम्ही आमची अस्मिता अजिबात उघड करून दाखवणार नाही. *secret*

In reply to by कवितानागेश

एस Tue, 07/22/2014 - 15:24
खरंच की! अशा >>> म्हणजे कशा? आपल्या >>> आपापल्या! इथे >>> ह्म्म्म् डेन्जरस >>> धोका समजला...! आमचा पहिला प्रतिसाद उडवा हो प्लीज!!!!!!!!!!! ;-)

In reply to by कवितानागेश

arunjoshi123 Tue, 07/22/2014 - 15:58
ज्या अस्मिता स्वतःसोबत जाहिरपणे घेऊनही जाता येत नाहीत त्या सच्च्या अस्मिता नव्हेत वा तो (ती) सच्ची अस्मिताधारी नव्हे.

In reply to by कवितानागेश

विटेकर Wed, 07/23/2014 - 10:20
काल विटुकाकूने विचारले ना .. कोण रे ही अस्मिता म्हणून ! बाब्बौ.. कशी-बशी वेळ मारुन नेली ... च्यायला लोक पण ना.. काहीही धागे कहाडतात.. लोकाले कायं... ....

आयुर्हित Tue, 07/22/2014 - 15:41
अरुणजी, नागरभाव, जगातल्या सरासरी माणसाची आधुनिक जीवनशैली (सर्वोच्च), मानवी व्यवहारांच्या पूर्ततेसाठी स्थापलेली अपयशी अर्थव्यवस्था, नैतिकतेशी नि मूल्यांशी फारकत असलेली न्यायव्यवस्था, मूर्खपणाचा कहर असलेली राज्यव्यवस्था, बेसूत्र, अपूर्ण नि संभ्रम माजवणारे विज्ञान, आधुनिक सरासरी जीवनविषयक दृष्टीकोन. यातला एकही शब्दार्थ कळलेला नाहि! असे मोघम शब्द विस्कटुन सांगा कि राव.....

In reply to by आयुर्हित

arunjoshi123 Tue, 07/22/2014 - 16:54
१. नागरभाव = आपण शहरी, सभ्य, सुशिक्षित, सुसंस्कृत, कळते लोक आहोत नि खेड्यात/जंगलात राहणारे लोक मूर्ख, अज्ञानी, दु:खी जीवन जगणारे, ज्यावर दया वा कीव यावी असे जीवन जगणारे, अभागी, गरीब, इ इ आहेत असा माझ्या भोवतीच्या शहरात जन्मल्या वाढलेल्या काही लोकांचा, क्वचित प्रसंगी तुच्छतेचा, भाव. २. जगातल्या सरासरी माणसाची आधुनिक जीवनशैली (सर्वोच्च)- आर्थिक नेट वर्थ अधिकतम करणे हेच जीवनाचे उद्दिष्ट मानून, काही सुखे प्राप्त करण्यासाठी बरीच अन्य सुखे न विचार करता त्यागण्याची वृत्ती. मूल्येच नसणे. मूल्ये दृढ नसणे. वाईट मूल्ये असणे. ३. मानवी व्यवहारांच्या पूर्ततेसाठी स्थापलेली अपयशी अर्थव्यवस्था - तंत्रज्ञानामुळे मानवांच्या गरजा गतकाळापेक्षा वेगळ्या झाल्या आहेत. त्यांची पूर्ती करण्यासाठी काँप्लेक्स संस्था असायला हव्यात. म्हणजे मला टीवी आवडत असला तरी मी घरात बनवू शकत नाही नि प्रोग्राम्स देखिल घरात बनवू शकत नाही. मग देवाणघेवाणीसाठी जी व्यवस्था नि नियम बनवले आहेत तिचे अनपेक्षित नि वाईट परिणाम मूळ उद्देशांपेक्षा जास्त आहेत. उदाहरण म्हणून बिस्किटपुड्याच्या किमतीत एकूण किती कर आहे नि किती श्रममूल्य/मार्जिन्स कोणाकोणाच्या आहेत याचा पाई चार्ट रोचक ठरावा. ३. नैतिकतेशी नि मूल्यांशी फारकत असलेली न्यायव्यवस्था- न्यायदानात नैतिकतेला जागा नाही. जेव्हा कायदे बदलतात तेव्हा मूल्ये बदलतात कि प्रोसिजर्स? शिवाय सगळी शुद्ध पोथिनिष्ठा आहे. ४. मूर्खपणाचा कहर असलेली राज्यव्यवस्था - कोणी राज्य करावे, कसे कसे करावे, इ इ बद्दलचे विचित्र नियम. राज्यकर्ते कसे निवडावेत, ते काय काय करू शकत नाहीत, इ इ बद्दलचे नियम. ५. बेसूत्र, अपूर्ण नि संभ्रम माजवणारे विज्ञान - विज्ञानातल्या जितक्या गोष्टींचे वास्तवात उपयोजन झाले आहे त्याला नि ज्याचे होऊ शकते त्याला मी तंत्रज्ञान म्हणतो. वर सांगीतल्याप्रमाणे ती माझी पॉझिटीव अस्मिता आहे. पण विज्ञान जेव्हा अबस्ट्रॅक्ट डोमेन मधे जाते तेव्हा गडबड होते. तिथेही "प्रयोगशाळेतील" विधानांबद्दल माझी काही हरकत नाही. पण वैज्ञानिक शोध मानवतेला लावताना जी सबूरी हवी ती आढळत नाही. याने मानवी मूल्ये योग्य दिशेने बदलत आहेत का हे कळत नाही हे एक. दुसरे म्हणजे कल्याणात्मक विज्ञानाच्या जागी विज्ञान + अर्थकारण + राजकारण यांचा डेडली काँबो वापरून स्वार्थ साधणे. ६. आधुनिक सरासरी जीवनविषयक दृष्टीकोन - नंतर कधीतरी सांगेन.
कृपया लक्षात घ्या कि माझा हा सगळा अस्मिताद्वेष हा आधुनिक मानवी संस्थांतील फ्रॉडशी नाही. त्याबद्दल न बोलणेच उचित. माझा विरोध फक्त विशुद्ध स्वरुपात वरील तथाकथिक चांगल्या संस्थांना जे अभिप्रेत आहे त्याला आहे.

In reply to by arunjoshi123

आयुर्हित Tue, 07/22/2014 - 20:46
मनूष्य हा एक प्राणिच आहे. त्यामूळे तो मूळात स्वार्थीच असणार आहे. त्यासोबत तो जन्मतः अज्ञानी देखिल आहे. परंतू त्याला योग्य वेळी योग्य ते ज्ञान व मार्गदर्शन मिळाले तर तो नक्किच आपल्या आजुबाजुचे जग बदलवू शकतो हे ही तितकेच खरे आहे. यातील काही उदाहरणे देणारे निवडक धागे मिपावर आहेतच कि. एक एक मनूष्य एकत्र येवुनच समाज बनत असतो. जर एक एक मनूष्य जर ज्ञान मिळवण्यासाठी आग्रही असेल तर तो समाजही प्रगतिशिल असणार आहे. मूलभुत प्रव्रुत्ती समजुन न घेता जर अशा अज्ञानी व अनुभवहीन समाजाकडुन फक्त अपेक्षा ठेवल्या तर आपल्या वाट्याला अपेक्षाभंगाचे दु:ख हे येणारच! त्यापेक्षा ह्या सार्‍या गोष्टी कशा लवकरात लवकर बदलता येतील हा सारासार विचार व त्यावर कार्यवाही देखील प्रत्येकाकडुन आवश्यक आहे.नाहीतर आपले हे सारे मुद्दे फोल ठरतील. आपण मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर एक वेगळा धागा काढला तर सोदाहरण अजुन विस्त्रूत प्रतिसाद देता येइल.

साती Tue, 07/22/2014 - 18:19
हीन अस्मिता काय त्या कळल्या नाहीत.किंवा त्या शब्दांना अस्मिता म्हणावे का ते ही कळले नाही. असो. सध्या कुठल्याही अस्मिता नाहीत. ज्याला तुम्ही माझे छोटेसे जग म्हणता तसे छोटेसे जग आहेच. पण त्याबद्दल 'प्रेम' वाटते. अस्मिता वैगेरे नाही.उद्या कुणी तुझ्या मुलाला पटकन काही समजत नाहि म्हटलं किंवा नवर्यातील असलेले फोष दाखविले किंवा हॉप्सिट्लातल्या एखाद्या खरोखर असलेल्या गैरसोयीबद्दल बोलले तर माझ्या अस्मिता दुखावणार नाहीत. फार फार पूर्वी स्वतःचा प्रांत, भाषा, धर्म , जात आणि स्त्रीत्व याबद्दल थोड्याफार अस्मिता होत्या, आता त्या काहिही राहिल्या नाहीत. :)

In reply to by साती

समीरसूर गुरुवार, 07/24/2014 - 11:20
आवडला. मराठी असल्यामुळे मराठी लोकांनी मराठी लोकांशी मराठीतच बोलावे, घरातल्या इंग्रजी शाळांत शिकणार्‍या मुलांनादेखील व्यवस्थित मराठी लिहिता-वाचता यावे, बाहेर कुठेही मराठीची खिल्ली उडवली जाऊ नये, मराठी वाचनाला कमी लेखले जाऊ नये, सरसकट हिंदीच्या प्रभावाखाली आपली मराठी ओळख पुसली जाऊ नये, वगैरे मनोमन वाटते. यात अस्मितेचा भाग किती नक्की सांगता यायचे नाही पण मला वाटते जे आपल्याला व्यवस्थित येते त्याचा आग्रह धरणे ही काय अस्मिता असू शकत नाही. आणि मराठी असलो म्हणून अमराठी व्यक्तीशी अट्टहासाने मराठीच बोलण्याचा अस्मिताकळस नसावा असे वाटते. किंवा महाराष्ट्रात असणार्‍या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे असा बालिश आग्रहदेखील नाही. मी बेंगळूरुला होतो तेव्हा मी कन्नड शिकलो होतो का? नाही! मग मी अशी अपेक्षा कशी काय ठेवू शकतो. पण सलग १०-१५-२० वर्षे महाराष्ट्रात राहणार्‍यांना नेहमीच्या बोलीतली मराठी नेटकी यावी ही अपेक्षा अगदीच रास्त आहे. पण म्हणून इतर भाषांचा राग नाही. हे माझ्या भाषेवरचं प्रेम झालं कारण मी मराठीच बोलत आलोय जन्मापासून. साहजिकच मी मराठीमधून सगळ्यात चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकत असेन तर माझे त्या भाषेवर प्रेम असणारच. हे प्रेम ठीक आहे पण अस्मितेच्या नावाखाली बालिश अपेक्षा ठेवणे तितकेसे बरोबर नाही असे वाटते. एक मित्र माझी इमारतीबाहेर वाट बघत उभा होता. मी बाहेर आलो आणि म्हटलं, "चला, जाऊया". आम्ही निघालो. पाऊस पडत होता. मी म्हटलं, "अब कैसे जायेंगे भैय्या?". त्याला राग आला. मी अगदी सहजच हे वाक्य बोललो होतो. तोडणारी अशी निरर्थक अस्मिता नसलेलीच बरी.

आयुर्हित Tue, 07/22/2014 - 21:03
१)आसेतू हिमाचल अखंड भारत व भारताचे सार्वभौमत्व २)विज्ञाननिष्ठ हिंदू धर्म व धार्मीक परंपरा ३)हिंदवि स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज ४)भारताचा जाज्वल्य इतिहास ५)आपण सारे भारतिय नागरीक. ६)महाराष्ट्राची संत परंपरा ७)मराठी भाषा

In reply to by आयुर्हित

भृशुंडी Wed, 07/23/2014 - 02:49
१)आसेतू हिमाचल अखंड भारत व भारताचे सार्वभौमत्व ४)भारताचा जाज्वल्य इतिहास ५)आपण सारे भारतिय नागरीक.
समजा तुम्ही अझरबैजानला जन्मला असतात तर तुमच्या वरच्या तीन अस्मितांमध्ये "अझरबैजान" आला असतात की "भारत"च राहिला असता?
२)विज्ञाननिष्ठ हिंदू धर्म व धार्मीक परंपरा ३)हिंदवि स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज
समजा तुम्ही केरळात किंवा आसामात अहिंदू (मुसलमान, ख्रिश्चन, यहुदी) जन्मला असतात तर वरच्या वाक्यांत तदनुरुप बदल झाला असता का?

In reply to by भृशुंडी

आयुर्हित Wed, 07/23/2014 - 10:08
फक्त जन्म घेवुन काही फरक पडत नाही, तर त्या सोबत चांगले संस्कारही घडले पाहिजेत, तरच "अस्मिता" तयार होतात. मला या पवित्र भुमीत जन्म मिळण्यासोबतच योग्य मार्गदर्शन करणारे आजी,आजोबा,आई,वडिल,गुरुजन, स्नेहि,मार्गदर्शक भेटत गेले आहेत व सत्य-असत्य, मंगल-अमंगल,हित-अहित याची जाण निर्माण झाली असल्यानेच माझ्या या अस्मिता बनल्या आहेत. यामूळे फक्त जन्मठिकाण वा धर्म महत्त्वाचा नाहि, असे वाटते. पण तरीही प्रत्येक प्रांतात व धर्मात बर्‍याच चांगल्या गोष्टी आहेत त्याचा अभिमान बाळगुन असलेल्या त्रूटि दुर करण्यासाठी नक्किच काहितरि केले असते, हेही तेव्हढेच खरे.

In reply to by भृशुंडी

arunjoshi123 Wed, 07/23/2014 - 10:43
व्यक्तिच्या जन्माच्या वा कार्याच्या वातावरणातील काही अस्मिता या इन्-बिल्ट असू शकतात. म्हणून त्या गैर ठरत नाहीत.

In reply to by भृशुंडी

विटेकर Wed, 07/23/2014 - 11:07
समजा तुम्ही अझरबैजानला जन्मला असतात तर तुमच्या वरच्या तीन अस्मितांमध्ये "अझरबैजान" आला असतात की "भारत"च राहिला असता?
आदरणीय भृशुण्डी , भारतची अस्मिता असे जेव्हा आपण म्हणतो , तेव्हा ती सारे विषव सामावून घेणारी अस्मिता असते . कृण्वन्तो विश्वमार्यम.. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर... त्यामुळे "अझरबैझान " आणि " भारत " अशी तुलना उदाहरण म्हणून देखील होऊ शकत नाही ! हिन्दू आणि अहिन्दू अहिन्दू केरळ मधे कसे असतील ? त्यांच्या उपासना पद्धती आणि कर्मकांडाचे आचरण भिन्न असू शकेल पण त्यामुळे ते अहिन्दू ठरत नाहीत. ही भारत भूमी ज्याची मातृभूमी आहे तो अहिन्दू कसा ? आणि जे भारतीय आहेत त्यांना इथल्या समृद्ध परंपरांचा ( सन्दर्भ - पतिज्ञा) अभिमान असायलाच हवा.( उदा. छत्रपती शिवाजी महाराज ) केरळातील मुस्लिम आणि आसामातील ख्रिश्चन हे अनुक्रमे पाकीस्तान आणि इटली तून आलेले नाहीत ! आमच्या लेखी हिन्दू आणि भारतीय समानार्थी शब्द आहेत !

In reply to by विटेकर

भृशुंडी Wed, 07/23/2014 - 23:59
भारतची अस्मिता असे जेव्हा आपण म्हणतो , तेव्हा ती सारे विषव सामावून घेणारी अस्मिता असते . कृण्वन्तो विश्वमार्यम..हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर...
म्हणजे तुम्ही "भारत गणराज्य" ह्या अर्थी भारत म्हणत नाही आहात तर. तुमच्या कल्पनेतील भारत हा माझ्या आणि सध्याच्या वास्तवातील भारतापेक्षा वेगळा आहे. ठीक आहे मग त्या अर्थाने खरं तर भारत ही अस्मिताच उरणार नाही कारण संपूर्ण विश्वच तुम्ही भारताशी जोडले आहे
ही भारत भूमी ज्याची मातृभूमी आहे तो अहिन्दू कसा ? आणि जे भारतीय आहेत त्यांना इथल्या समृद्ध परंपरांचा ( सन्दर्भ - पतिज्ञा) अभिमान असायलाच हवा
अमान्य. केवळ भारतात जन्मलो म्हणून कुठल्याही परंपरा वगैरेचा अभिमान बाळगायलाच हवा हे चूक. "काही" परंपरांचा अभिमान व्यक्तिसापे़क्ष वाटू शकतो, पण ते ऐच्छिक आहे. तुमच्या लेखी हिंदू आणि भारतीय हे समान शब्द असले तरी घटना तसं मानीत नाही. उदा, एक संपूर्ण नास्तिक मनुष्य स्वतःला भारतीय म्हणतो (त्याचा पासपोर्ट भारताचा आहे म्हणून) पण त्याल हिंदू ह्या संकल्पनेशी जोडायची अजिबात गरज भासणार नाही.

In reply to by कवितानागेश

बाळ सप्रे गुरुवार, 07/24/2014 - 13:36
हिन्दू असल्यानी इतका मुक्त असू शकतो
मोठ्ठा गैरसमज !! हिंदूधर्म/जीवनपद्धती नसलेले भारतातील किंवा इतरत्रही लोक असे मुक्त असतात !!!

In reply to by भृशुंडी

विटेकर Fri, 07/25/2014 - 13:40
मी प्रतिवाद करणार नाही .. कारण : १. It is like sacred cow for me ! २. मिठाचा खडा टाकून केवळ विरोधाला विरोध करणारे लोक आलेले आहेत, त्यामुळे आपला पास्स !

In reply to by भृशुंडी

विटेकर गुरुवार, 07/31/2014 - 12:58
तुम्ही नोंद घेतली आहे याची दखल घेतली आहे.. इथे मिपावर य वेळा हा विषय चघळून झाला आहे. तेच ते आणि तेच ते कितीवेळा करायचे ? काही लोकाना समजून न घेता नुसताच काड्या सारण्यात विन्ट्रेस्ट आहे .. मी त्यांच्यासाठी माझी ब्यांड्विड्थ कशाला वाया घालवू ?

In reply to by भृशुंडी

यशोधरा Sat, 07/26/2014 - 02:46
एक संपूर्ण नास्तिक मनुष्य स्वतःला भारतीय म्हणतो (त्याचा पासपोर्ट भारताचा आहे म्हणून) पण त्याल हिंदू ह्या संकल्पनेशी जोडायची अजिबात गरज भासणार नाही.
हिंदू ही संकल्पना तुमच्या मते काय आहे? जेन्यूइन प्रश्न आहे.

In reply to by यशोधरा

भृशुंडी Sat, 07/26/2014 - 04:05
हिंदू ही काहीही आणि कशीही defined संकल्पना असू दे. जर मी नास्तिक असेन (देव/धर्म/अध्यात्म इ.इ.) ह्यांवर विश्वास नसणारा, तरी मला स्वतःला भारतीय म्हणता येतेच नाही का? मग त्यासाठी "हिंदू काय आहे" असा प्रश्नच यायला नको. @हिंदू - नक्की माहिती नाही. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी भाषिते केली आहेत, त्यामुळे सरळसोट व्याख्या कधीच मिळाली नाही.

In reply to by भृशुंडी

यशोधरा Sat, 07/26/2014 - 04:32
मला स्वतःला भारतीय म्हणता येतेच नाही का? >> अर्थात. :) >>मग त्यासाठी "हिंदू काय आहे" असा प्रश्नच यायला नको. >> LOL. त्यासाठी विचारले नाही मी. इतकी गृहीतके बांधू नका दणादणा. तुम्ही ज्या ठामपणे विधान केले त्यावरुन मला जाणून घ्यायची उत्सुकता होती की हिंदू ह्या शब्दाविषयी तुमची काय संकल्पना आहे. इतरांनी केलेया व्याख्या सोडून द्या, ते त्यांचे पर्सेप्शन, मत. पण तुमचे 'स्वतःचे' काही मत आहे का किंवा बनले आहे का ह्याविषयी हे जाणून घ्यायचा प्रयत्न होता. आता नक्की माहित नाही, हे कळाले. धन्यवाद :)

In reply to by भृशुंडी

अर्धवटराव Sat, 07/26/2014 - 07:56
सत्याप्रति जिज्ञासेवर आधारीत एका प्राचीन जीवन प्रणालीचं नाव आहे "हिंदु". देव, धर्म (रिलीजन या अर्थाने) वगैरेशी तिचा काहि डायरेक्ट संबंध नाहि. आस्तिक-नास्तिक वादाशी तर मुळीच संबंध नाहि. (आस्तिक-नास्तिक वादाचा पारावरच्या टाईमपास गप्पा मारण्याव्यतिरिक्त तसाही काहि उपयोग नाहि)

समीरसूर गुरुवार, 07/24/2014 - 11:09
अस्मिता, अभिमान, स्वत्व, स्वाभिमान वगैरे संकल्पना तशा थोड्या 'हँण्डल विथ केअर' असतात. थोडा मनमानीपणा केला की अनर्थ ओढवतात. मला गौतम बुद्धांचं चित्र असलेलं फेसबुक पोस्ट आठवते. त्यात लिहिलं होतं, "आय अ‍ॅम अ बुद्धिस्ट. आय हॅव नो प्राईड". मला खूप आवडलं ते पोस्ट. अस्मिता, अभिमान वगैरे जाज्वल्य झाले की आपोआपच त्यातून इतरांच्या अस्मिता, अभिमान हीन आणि दुय्यम आहेत अशा भावना जन्माला येतात आणि मग हाहाकार उडतो. जगातली सध्याची हिंसा या अस्मितेपोटी आणि अभिमानापोटीच सुरु आहे. आजच्याच टाईम्समध्ये बर्नॉड शॉचा विचार आलेला आहे. "You will never have a quiet world till you knock the patriotism out of the human race". हा विचार मला प्रचंड पटला. मला खूप आधीपासून असे वाटत असे. जर या देशाभिमानाच्या आणि धर्माभिमानाच्या इतक्या तीव्र भावना नसत्या तर इतकी हिंसा, युद्धे झालीच नसती. हकनाक बळी जाणारे सैनिक पाहिले की जीव हळहळतो. या ब्रह्मांडातली कुठलीच गोष्ट अशी नाही की त्यासाठी एखाद्या व्यक्तीचा (खरं म्हणजे समस्त सजीवांचा) बळी जावा. असो. माझ्या अस्मिता अशा काही विशेष नाहीत. जात, धर्म, कुटुंब या अस्मिता अजिबातच नाहीत. यात माझं काहीच नाही. परंपरा-बिरंपरा सगळाच फालतू प्रकार आहे हे व्यवस्थित समजले आहे. फुटकळ कुवतीची अस्मिता बाळगणे म्हणजे उंदराने स्वतःला ऐरावत समजण्यासारखे आहे. आणि ढीग कुवत, हुशारी, कर्तबगारी असती तरी त्यात अभिमान वगैरे वाटण्यासारखे काही नाही. गोष्टी आवडतात किंवा आवडत नाहीत. प्रेम असतं किंवा तिरस्कार असतो. काही गोष्टी हव्याहव्याशा वाटतात, काही अगदी नको-नकोशा होऊन जातात. बस्स एवढंच! :-) यापलिकडे काही नाही.

In reply to by समीरसूर

आयुर्हित Fri, 07/25/2014 - 12:31
अस्मिता, अभिमान वगैरे जाज्वल्य झाले की आपोआपच त्यातून इतरांच्या अस्मिता, अभिमान हीन आणि दुय्यम आहेत अशा भावना जन्माला येतात आणि मग हाहाकार उडतो.
येथे आपली अभिमान आणि दुराभीमान यात गल्लत होत आहे. माझ्या स्वतःच्या धर्म, प्रांत, भाषा याबद्दल अस्मिता जाग्रुत आहेत असे म्हटले कि आपोआप इतरांनाही त्या तशा अस्मिता,भावना, अभिमान असेल/असाव्यात अशीच विचारसरणी आहे व हवी. त्यासाठी सर्वांना योग्य तो संस्कार व धर्माची शिकवण मिळणेही गरजेचे आहे व ते अमलात आणले जात आहे म्ह्णुन जागरुकता हि हवीच. "गदर" या चित्रपटात सन्नी देवोल "पकिस्तान जिंदाबाद" देखिल म्हणतो हे आपल्या लक्षात आले असेलच. Hindustan Zindabad - Gadar Hindustan Zindabad - Gadar

In reply to by आयुर्हित

समीरसूर Fri, 07/25/2014 - 13:35
तुमचे बरोबर आहे पण १०० पैकी ९० वेळेस बहुतेकांना दुराभिमानच असतो. लोकांना अभिमान आणि दुराभिमान यातली पुसट सीमारेषा कळत नाही. आणि त्यातून संघर्ष घडतो. धर्म, जात या अत्यंत खाजगी बाबी असल्या पाहिजेत. धर्माच्या आणि जातीच्या अस्मितेचा ज्वर तसा घातकच. आज महाराष्ट्रात जी 'नाद करायचा नाही, बाद करून टाकीन' ही ब्रिगेडी वृत्ती फोफावली आहे त्याला हा उन्मादच कारणीभूत आहे. अस्मितेचे (किंवा अभिमानाचे, प्रेमाचे, वगैरे) रुपांतर उन्मादात न होऊ देणे महत्वाचे. माझ्या भाषेवर माझे प्रेम आहे म्हणा किंवा माझी मराठी अस्मिता म्हणा, फरक काहीच नाही. हे जे काय आहे त्याचा ज्वर होऊन बेभान होणे टाळले पाहिजे.

In reply to by समीरसूर

arunjoshi123 Fri, 07/25/2014 - 15:06
तुमचे बरोबर आहे पण १०० पैकी ९० वेळेस बहुतेकांना दुराभिमानच असतो.
आपले परस्परविरोधी विचारसरणींचे स्नेही आहेत काय? म्हणजे तुम्ही न्यूट्रल, एक कट्टर साम्यवादी नि एक कट्टर स्वातंत्र्यवादी, इ इ ? तुम्ही तिघे एकत्र असताना कसे वागता? ९०% लोकांना किंवा ९०% वेळेस दुराभिमान असेल तर जगाची काय गत होईल याची कल्पना आहे का? ज्या गोष्टीला मी अस्मिता म्हणतो त्याला तुम्ही दुराभिमान म्हणताय. पण हे तुमचं जजमेंट झालं. माझ्या अस्मितेचा आधार काय आहे हे पहायची तुमची अनिच्छा हा देखिल दुराभिमान, इ इ असू शकतो.

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/24/2014 - 12:20
बारावीत असताना एक अस्मिता आमच्या वर्गात होती .... काय सुंदर दिसायची काय सांगु *man_in_love* ! पण कॉलेजात असताना कधी बोलली नाही अन आता अगदी थांबुन बोलते गप्पा मारते पण आता काय उपयोग :( *beee*

In reply to by arunjoshi123

जेव्हा उपयोग होता तेव्हा तिची अस्मिता मधे आली. आणि आता तिला अस्मिताच नाही म्हटल्यावर, मिळवायला यांची अस्मिता जागी होत नाही!

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 14:37
सगुण अवतारावर श्रद्धा ठेवणारेच सर्वज्ञ असतात असं नाही हे कळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

In reply to by बॅटमॅन

एकदम इतक्या जणांनी ब्यॅटींगला उतरु नका रे ... माझ्यासारख्या लिंबु टिंबु खेळाडुचा घोळ होतो ना भाऊ =))

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Fri, 07/25/2014 - 14:58
तो 'कळत नाही' वाला प्रतिसाद पेस्ट करुन घ्या तिकडच्या धाग्यातला. ;) तुम्हाला वादिहाशु. प्रगो, जरा सपोर्ट करायचा की राव. श्या! =))

In reply to by संजय क्षीरसागर

जेव्हा उपयोग होता तेव्हा तिची अस्मिता मधे आली. आणि आता तिला अस्मिताच नाही म्हटल्यावर, मिळवायला यांची अस्मिता जागी होत नाही!
येकझ्यॅक्टली ! हेच म्हणणार होतो मी ! =))

अर्धवटराव Sat, 07/26/2014 - 07:51
कुठल्याही सिस्टीममधे संपन्नतेचे आणि सुरक्षेचे म्हणुन काहि विशिष्ट घटक असतात. जेव्हा सिस्टीम मोडायची वेळ येते तेव्हा या घटकांवरचा घाला एक प्रोटोटाईप म्हणुन टेस्ट केल्या जातो. त्यावरुन त्या सिस्टीमची रेसीप्रोकेट करण्याची सिध्दता जोखता येते. अशा घटकांपासुन अस्मिता तयार होतात. सिस्टीममधले जे लोक या घटकांविषयी (आवष्यक किंवा अनावष्यक... कसेही) जागृत असतात ते अस्मितांप्रती सजगता दाखवतात (परत.. अनावष्यक किंवा आवष्यक... कसेही). इतरांनी तसच असावं असा दंडक जरी नसला तरी संकटाची चाहुल ओळखण्याएव्हढी सावधगिरी बाळगली तरी पुरे असतं. जसंजसं हे सुरक्षेचे आणि संपन्नतेचे घटक बदलतात तसं तसं अस्मिता देखील बदलायला लागतात, व जेंव्हा असे बदल घडत नाहि तेंव्हा अस्मितांच्या माथी कालबाह्यतेचे शिक्के उमटतात.

मंदार कात्रे Fri, 08/01/2014 - 10:41
अस्मिता असावी पण अहंकार आणि अभिनिवेष असू नये ... स्वतःची अस्मिता जपताना दुसर्याची अस्मिता देखील दुखावली जाणार नाही , हे बघणे महत्त्वाचे !
अस्मितांचे स्वरुप ही एक किचकट बाब आहे. माणसाला अस्मिता का असते? अगदी अनस्मित लोकही जगात असतात का? अस्मिता कशा उत्पन्न होतात? त्या तशाच राहतात कि जीवनप्रवाहात कमी अधिक सौम्य होत राहतात? कशाने? एखाद्याच्या अस्मितेचा त्याच्या प्रत्यक्ष जीवनावर काय परिणाम होतो? माणूस अस्मितेवर घाला घातल्याने का चिडतो? अस्मिता जपण्यासाठी माणसे कोणत्या पातळीला जाऊ शकतात? केवळ माणसांना अस्मिता आहेत म्हणून जगात काय काय चांगले आहे? काय काय वाईट आहे? कोणालाच कोणतीच अस्मिता नसती तर? अस्मिता या (देवाधर्मासारख्या) लोकप्रसिद्ध संकल्पनांच्याच असतात का?

टि टाईम स्नॅक्स प्रकार ३ - राजस्थानी तिक्कर

दिपक.कुवेत ·

प्रभाकर पेठकर Tue, 07/22/2014 - 12:14
अरे व्वा! राजस्थानी थालीपिठ करून पाहिलेच पाहिजे. मला हे लोणच्या बरोबरच, दहि किंवा/आणि लोण्याबरोबर जास्त आवडेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

मनिष Tue, 07/22/2014 - 13:15
मलाही दही आणि लोणच्याबरोबर आवडेल. पाहिजे तर बरोबर गरमा-गरम कॉफी वगैरे! :P

In reply to by मनिष

दिपक.कुवेत Tue, 07/22/2014 - 16:24
काका लोण्याबरोबर तर कशाचीच सर येणार नाहि. गर्मागरम तिक्करवर लोण्याचा गोळा....अहाहा चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं

@हे तिक्कर थालीपीठा प्रमाणे चहात बुडवुन मस्त लागतात>>> फोटो पाहूनच खात्री पटली होती..आणि अत्ता दुपारच्याला (आजच्या पावसाळी वातावरणात..) हे मिळावं अशी लै लै विच्छा होते आहे!

एस Tue, 07/22/2014 - 13:11
आज एकादशी असल्यामुळे आम्ही आजच्या दिवस तूर्तास साबुदाणा वडे आणि चटणी इतकुश्याच अन्नावर जिवंत रहायचे ठरवलेले आहे. म्हणून धागा वाचला तरी वाचला नाही असे समजून पास करत आहे. ;-)

आयुर्हित Tue, 07/22/2014 - 13:53
खासच आहे ही पाकॄ! फोटो ही छान आलेत. घटकही उत्त्म आहेत खाण्यासाठी. धन्यवाद. तिक्कर हा शब्द प्रथमच ऐकतो आहे. राजस्थानात नेमक्या कोणत्या प्रांतात होतो हा पदार्थ? कारण मेवाड, मेवात आणि मारवाड मध्ये असतांना नाही ऐकला/खाल्ला कधी! त्यामूळे उत्सुकता आहेच. (दिल्ली/पंजाबातही "सरसोंदा साग और मकईदी रोटी" हमखास बनतो.)

कंजूस Tue, 07/22/2014 - 14:10
आता पावसाळ्यात खमंग पदार्थाँचा पाऊस पडतोय मिपावर .दिपक मला चहात थालीपिठ ही कल्पना आवडली ,शिवाय दही आणि लोणचे (कच्छी)ची पारंपारिक पध्दत आवडतेच .कुरमा बाटी जशी पाच डाळींच्या वरणात बुडवून खातात तसेही करायला हरकत नाही कारण यांत गहू आणि मकापिठ आहे ,डाळींची पिठं नाहीत . चहात बुडवायची रीत : एक तिक्कर एका बशीसारख्या खोलगट डिशमध्ये ठेवायचे .सुरीने वड्या कापतो तसे लहान तुकडे करायचे .चहा यावर ओतायचा .भिजले की एक एक तुकडा चमच्याने उचलायचा .चीज सैनविजला असे खाता येते . दिपकराव आता राजस्थानी हल्लाबोल होणार काय ?रोज एक पदार्थ दिलात तरी वर्षात संपायचे नाहीत .

In reply to by कंजूस

दिपक.कुवेत Tue, 07/22/2014 - 16:30
मोडुनच चहात बुडवुन खायचा. बशीत ठेवुन त्यावर चहा ओतला तर लगदा होईल मग मजा जाईल त्यातली. तुकडा बुडवुन खाल्ला कि लगेच एक घोट चहा प्यायचा....अहाहा मजा येते.

In reply to by दिपक.कुवेत

@तुकडा बुडवुन खाल्ला कि लगेच एक घोट चहा प्यायचा....अहाहा मजा येते.>>> http://www.sherv.net/cm/emoticons/smile/smiley-says-yes-emoticon.gif त्यात ते शिळं झालं की अजुन! *good*

सूड Tue, 07/22/2014 - 14:43
रेशिपी मस्त!! चहा थालीपीट म्हटल्याबरोबर दोन weird प्रकार आठवले. शेजारची एक ताई चहासोबत भात खात असे. मूळचा एमपीचा असलेल्या एका कलिगने आमरस-भात साजूक तूपासोबत खायला सुचवलं होतं ते आठवलं. ;)

In reply to by सूड

दिपक.कुवेत Tue, 07/22/2014 - 16:36
शेवटि पसंद अपनी अपनी. माझी मावशी तर फोडणीभातावर दुध घालुन खाते. वर जे म्हणाला आहेस तसा आमरस-भात साजूक तूपासोबत खाला आहे. आवडला होता *ok*

त्रिवेणी Wed, 07/23/2014 - 08:18
धन्यवाद दीपक आज तिखट आणि सोपी पाककृती टाकल्याबद्दल. रविवारी मक्याचे पीठ आणल्यावर करून पाहीन. तसेच आम्हा वयोवृद्ध लोकांना जमतील अशा रेसीपी आल्या की करून बघता येतात.

पैसा Fri, 08/01/2014 - 23:00
नवी पाकृ. मक्याच्या पिठामुळे कडक होत नाहीत ना मक्याच्या रोट्यांसारख्या?

प्रभाकर पेठकर Tue, 07/22/2014 - 12:14
अरे व्वा! राजस्थानी थालीपिठ करून पाहिलेच पाहिजे. मला हे लोणच्या बरोबरच, दहि किंवा/आणि लोण्याबरोबर जास्त आवडेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

मनिष Tue, 07/22/2014 - 13:15
मलाही दही आणि लोणच्याबरोबर आवडेल. पाहिजे तर बरोबर गरमा-गरम कॉफी वगैरे! :P

In reply to by मनिष

दिपक.कुवेत Tue, 07/22/2014 - 16:24
काका लोण्याबरोबर तर कशाचीच सर येणार नाहि. गर्मागरम तिक्करवर लोण्याचा गोळा....अहाहा चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं

@हे तिक्कर थालीपीठा प्रमाणे चहात बुडवुन मस्त लागतात>>> फोटो पाहूनच खात्री पटली होती..आणि अत्ता दुपारच्याला (आजच्या पावसाळी वातावरणात..) हे मिळावं अशी लै लै विच्छा होते आहे!

एस Tue, 07/22/2014 - 13:11
आज एकादशी असल्यामुळे आम्ही आजच्या दिवस तूर्तास साबुदाणा वडे आणि चटणी इतकुश्याच अन्नावर जिवंत रहायचे ठरवलेले आहे. म्हणून धागा वाचला तरी वाचला नाही असे समजून पास करत आहे. ;-)

आयुर्हित Tue, 07/22/2014 - 13:53
खासच आहे ही पाकॄ! फोटो ही छान आलेत. घटकही उत्त्म आहेत खाण्यासाठी. धन्यवाद. तिक्कर हा शब्द प्रथमच ऐकतो आहे. राजस्थानात नेमक्या कोणत्या प्रांतात होतो हा पदार्थ? कारण मेवाड, मेवात आणि मारवाड मध्ये असतांना नाही ऐकला/खाल्ला कधी! त्यामूळे उत्सुकता आहेच. (दिल्ली/पंजाबातही "सरसोंदा साग और मकईदी रोटी" हमखास बनतो.)

कंजूस Tue, 07/22/2014 - 14:10
आता पावसाळ्यात खमंग पदार्थाँचा पाऊस पडतोय मिपावर .दिपक मला चहात थालीपिठ ही कल्पना आवडली ,शिवाय दही आणि लोणचे (कच्छी)ची पारंपारिक पध्दत आवडतेच .कुरमा बाटी जशी पाच डाळींच्या वरणात बुडवून खातात तसेही करायला हरकत नाही कारण यांत गहू आणि मकापिठ आहे ,डाळींची पिठं नाहीत . चहात बुडवायची रीत : एक तिक्कर एका बशीसारख्या खोलगट डिशमध्ये ठेवायचे .सुरीने वड्या कापतो तसे लहान तुकडे करायचे .चहा यावर ओतायचा .भिजले की एक एक तुकडा चमच्याने उचलायचा .चीज सैनविजला असे खाता येते . दिपकराव आता राजस्थानी हल्लाबोल होणार काय ?रोज एक पदार्थ दिलात तरी वर्षात संपायचे नाहीत .

In reply to by कंजूस

दिपक.कुवेत Tue, 07/22/2014 - 16:30
मोडुनच चहात बुडवुन खायचा. बशीत ठेवुन त्यावर चहा ओतला तर लगदा होईल मग मजा जाईल त्यातली. तुकडा बुडवुन खाल्ला कि लगेच एक घोट चहा प्यायचा....अहाहा मजा येते.

In reply to by दिपक.कुवेत

@तुकडा बुडवुन खाल्ला कि लगेच एक घोट चहा प्यायचा....अहाहा मजा येते.>>> http://www.sherv.net/cm/emoticons/smile/smiley-says-yes-emoticon.gif त्यात ते शिळं झालं की अजुन! *good*

सूड Tue, 07/22/2014 - 14:43
रेशिपी मस्त!! चहा थालीपीट म्हटल्याबरोबर दोन weird प्रकार आठवले. शेजारची एक ताई चहासोबत भात खात असे. मूळचा एमपीचा असलेल्या एका कलिगने आमरस-भात साजूक तूपासोबत खायला सुचवलं होतं ते आठवलं. ;)

In reply to by सूड

दिपक.कुवेत Tue, 07/22/2014 - 16:36
शेवटि पसंद अपनी अपनी. माझी मावशी तर फोडणीभातावर दुध घालुन खाते. वर जे म्हणाला आहेस तसा आमरस-भात साजूक तूपासोबत खाला आहे. आवडला होता *ok*

त्रिवेणी Wed, 07/23/2014 - 08:18
धन्यवाद दीपक आज तिखट आणि सोपी पाककृती टाकल्याबद्दल. रविवारी मक्याचे पीठ आणल्यावर करून पाहीन. तसेच आम्हा वयोवृद्ध लोकांना जमतील अशा रेसीपी आल्या की करून बघता येतात.

पैसा Fri, 08/01/2014 - 23:00
नवी पाकृ. मक्याच्या पिठामुळे कडक होत नाहीत ना मक्याच्या रोट्यांसारख्या?
Tikkar1 साहित्यः १. मक्याचं पीठ - १ बाउल २. बीया काढुन बारीक चीरलेले टोमॅटो - १ बाउल ३. पेस्ट - १ बाउल (पेस्ट साठि १ मध्यम कांदा, ३ पाकळ्या लसुण, पेरभर आलं आणि २ हिरव्या मिरच्या) ४. साजुक तुप - २ मोठे चमचे ५. गव्हाचं पीठ - १ बाउल ६. मुठभर बारीक चीरलेली कोंथिंबीर ७. बारीक किसलेलं गाजर - १ बाउल ८. चवीनुसार मीठ ९.

संत ज्ञानेश्वर व आपण

पगला गजोधर ·

पोटे Tue, 07/22/2014 - 12:35
ती फुलराणी , पिग्मेलियन आधीच लिहुन झालय की

एस Tue, 07/22/2014 - 13:00
माणसाची योग्यता, जन्मावर आधारित नसून, ती त्याच्या गुणांवर, चारित्र्यावर, मनोवृत्तीवर व सदाचारावर असते. माणसाची योग्यता, जशी वंशपरंपरेने ठरवली जाऊ नये तशीच ती त्याच्या बोलीभाषेच्या शुद्धतेवरुन ठरवली जाऊ नये.
केवळ बोलीभाषेची शुद्धता वा आचरण, वर्ण, पेहराव, आहार यांच्या सवयींनुसारही कुणाचे कुठल्या कॅटेगरीत वर्गीकरण केले जाऊ नये. एवढेच नव्हे तर, वैविध्य ही समाजाची सहजप्रवृत्ती असते आणि त्यात वावगं काही नाही. उलट एकारलेपणा व त्यानुषंगाने प्रबळ होत जाणारी दुर्बळता हे अवमूल्यन टाळण्यासाठी निसर्गाने असिमिलेशन आणि डिफरन्शिएशन यांचा मेळ असणारी नियमबद्धता उत्क्रांतीरूपात विकसित केली आहे. त्यात कुणी उच्च वा नीच असा अर्थ पाहू नये आणि नवनवोन्मेषशाली प्रतिभांकुरांना योग्यतामापनाच्या अयोग्य कसोट्यांवर अनुत्तीर्ण करून त्यांचे बोन्साय करू नये असे आपल्या लेखातून सूचित होत आहे. ते अगदी बरोबर आहे. समानतेच्या चळवळींचे म्हणणे ही विविधता टाकून द्या असे कधीच नव्हते. पण त्यातून पेटणारा अन्याय वा त्या अन्यायाचे समर्थन करण्याची वृत्ती मात्र चुकीची आहे असेच या सगळ्या विद्रोहांचे प्रतिपादन होते. प्रत्येकाला केवळ माणूस म्हणूनच वागवणे आपल्याला कधी जमणार आहे कुणास ठाऊक. त्याआधी स्वत:ची ओळख केवळ माणूस एवढीच ठेवणे व त्यावरील सत्ता-प्रतिष्ठा-जन्म-धनरूपी अहंकाराची जळमटे झाडून टाकावयास हवीत. स्वत:तील माणूस कळला तरच दुसर्‍यातील माणूस दिसू शकेल.

In reply to by एस

पगला गजोधर Tue, 07/22/2014 - 14:22
स्वॅप्ससर,
"एकारलेपणा व त्यानुषंगाने प्रबळ होत जाणारी दुर्बळता हे अवमूल्यन टाळण्यासाठी निसर्गाने असिमिलेशन आणि डिफरन्शिएशन यांचा मेळ असणारी नियमबद्धता उत्क्रांतीरूपात विकसित केली आहे. त्यात कुणी उच्च वा नीच असा अर्थ पाहू नये आणि नवनवोन्मेषशाली प्रतिभांकुरांना योग्यतामापनाच्या अयोग्य कसोट्यांवर अनुत्तीर्ण करून त्यांचे बोन्साय करू नये असे आपल्या लेखातून सूचित होत आहे. ते अगदी बरोबर आहे."
ज्याप्रमाणे फुलांना काहीही त्रास न देता भुंगा त्यामधील मध गोळा करतो(यथा मधु समादत्ते रक्षन्पुष्पाणि षट्पद:), त्याप्रमाणे या धाग्यातून सारभूत असलेल सगळ सत्वच, आपण या ओळीत विशद केले आहे. मान गये आपको !

In reply to by एस

प्यारे१ Wed, 07/23/2014 - 19:19
तो पॅरेग्राफ जरा मराठीत लिहाल का प्लिज? इट्स सो कॉम्प्लिकेटेड. आय अ‍ॅम कन्फ्युज्ड विथ अ‍ॅन इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स. ;) ___/\___

@ धर्मज्ञान सर्वांसाठी खुले करून समानतेची शिकवण दिली. >>> http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif मी या भूमिकेचा सर्मथक..प्रचारक आहे. आणि अल्पप्रमाणात प्रसारकही होतो/असेन. :)

vikramaditya Tue, 07/22/2014 - 13:34
माउलींचे कार्य अलौकिक आहे. फारच छान विचार मांडला आहे. ह्या विषयावर अजून लिखाण व्हावे.

In reply to by आनन्दा

पगला गजोधर Wed, 07/23/2014 - 09:51
आता समोरचा, वैद्यानिक/शास्त्रीय कशाला समजतो ? त्यावर बरेच काही अवलंबून आहे. उदा. काही लोक ज्योतिषगीरीला शास्त्र म्हणतील, म्हणू देत बापुडे. आपला काही ऑब्जेक्शन नाय. कोणी सांगावे, इंद्राला आवाहन करून पाऊस पाडण्याचे शास्त्र सुद्धा असेल कदाचित आर्यांकडे. (आर्य म्हणजे फ़ारफ़ार वर्षापूर्वी, सिंधुभूमीत आलेले. कृपया नोंद घ्यावी, कि मी याठिकाणी "आर्य" असं 'आजच्या कोणत्याही सामाजिक, धार्मिक, वांशिक, प्रादेशिक, भाषिक लोकसमूहाला' उद्देशून उल्लेखलेलं नाही) बाकी मला असे वाटते की "सारे वैज्ञानिक ज्ञान कोणत्याही एकच एकमेवाद्वितीय भाषेतच आहे", असे कोणी सुज्ञ म्हणूच शकत नाही, असं मला वाटत. तुम्हाला काय वाटते?

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर Wed, 07/23/2014 - 11:36
ऑन सेकंड थॉट, जर तुमची प्रतिक्रिया "सारे वैज्ञानिक ज्ञान पण प्रकृतात असावे." म्हणजे "All Scientific Knowledge Should be avilable in native language" अशी, मी इंटर्प्रेट केली असता, तर माझा प्रतिसाद असा आहे की "सर्व ज्ञात माहिती, सर्व भाषेत उपलब्ध व्हावी", म्हणजेच "जो जे वांछील तो ते लाहो"

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पगला गजोधर गुरुवार, 07/24/2014 - 10:32
विकीपेडियावाले जे काही करत आहे, ते म्हणजे माझ्यामते, अत्यंत साध सरळ सुंदर उपयुक्त काम आहे, आजच्या संस्कृतीतील हीच ऐक ज्ञानगंगा …

पोटे Tue, 07/22/2014 - 12:35
ती फुलराणी , पिग्मेलियन आधीच लिहुन झालय की

एस Tue, 07/22/2014 - 13:00
माणसाची योग्यता, जन्मावर आधारित नसून, ती त्याच्या गुणांवर, चारित्र्यावर, मनोवृत्तीवर व सदाचारावर असते. माणसाची योग्यता, जशी वंशपरंपरेने ठरवली जाऊ नये तशीच ती त्याच्या बोलीभाषेच्या शुद्धतेवरुन ठरवली जाऊ नये.
केवळ बोलीभाषेची शुद्धता वा आचरण, वर्ण, पेहराव, आहार यांच्या सवयींनुसारही कुणाचे कुठल्या कॅटेगरीत वर्गीकरण केले जाऊ नये. एवढेच नव्हे तर, वैविध्य ही समाजाची सहजप्रवृत्ती असते आणि त्यात वावगं काही नाही. उलट एकारलेपणा व त्यानुषंगाने प्रबळ होत जाणारी दुर्बळता हे अवमूल्यन टाळण्यासाठी निसर्गाने असिमिलेशन आणि डिफरन्शिएशन यांचा मेळ असणारी नियमबद्धता उत्क्रांतीरूपात विकसित केली आहे. त्यात कुणी उच्च वा नीच असा अर्थ पाहू नये आणि नवनवोन्मेषशाली प्रतिभांकुरांना योग्यतामापनाच्या अयोग्य कसोट्यांवर अनुत्तीर्ण करून त्यांचे बोन्साय करू नये असे आपल्या लेखातून सूचित होत आहे. ते अगदी बरोबर आहे. समानतेच्या चळवळींचे म्हणणे ही विविधता टाकून द्या असे कधीच नव्हते. पण त्यातून पेटणारा अन्याय वा त्या अन्यायाचे समर्थन करण्याची वृत्ती मात्र चुकीची आहे असेच या सगळ्या विद्रोहांचे प्रतिपादन होते. प्रत्येकाला केवळ माणूस म्हणूनच वागवणे आपल्याला कधी जमणार आहे कुणास ठाऊक. त्याआधी स्वत:ची ओळख केवळ माणूस एवढीच ठेवणे व त्यावरील सत्ता-प्रतिष्ठा-जन्म-धनरूपी अहंकाराची जळमटे झाडून टाकावयास हवीत. स्वत:तील माणूस कळला तरच दुसर्‍यातील माणूस दिसू शकेल.

In reply to by एस

पगला गजोधर Tue, 07/22/2014 - 14:22
स्वॅप्ससर,
"एकारलेपणा व त्यानुषंगाने प्रबळ होत जाणारी दुर्बळता हे अवमूल्यन टाळण्यासाठी निसर्गाने असिमिलेशन आणि डिफरन्शिएशन यांचा मेळ असणारी नियमबद्धता उत्क्रांतीरूपात विकसित केली आहे. त्यात कुणी उच्च वा नीच असा अर्थ पाहू नये आणि नवनवोन्मेषशाली प्रतिभांकुरांना योग्यतामापनाच्या अयोग्य कसोट्यांवर अनुत्तीर्ण करून त्यांचे बोन्साय करू नये असे आपल्या लेखातून सूचित होत आहे. ते अगदी बरोबर आहे."
ज्याप्रमाणे फुलांना काहीही त्रास न देता भुंगा त्यामधील मध गोळा करतो(यथा मधु समादत्ते रक्षन्पुष्पाणि षट्पद:), त्याप्रमाणे या धाग्यातून सारभूत असलेल सगळ सत्वच, आपण या ओळीत विशद केले आहे. मान गये आपको !

In reply to by एस

प्यारे१ Wed, 07/23/2014 - 19:19
तो पॅरेग्राफ जरा मराठीत लिहाल का प्लिज? इट्स सो कॉम्प्लिकेटेड. आय अ‍ॅम कन्फ्युज्ड विथ अ‍ॅन इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स. ;) ___/\___

@ धर्मज्ञान सर्वांसाठी खुले करून समानतेची शिकवण दिली. >>> http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif मी या भूमिकेचा सर्मथक..प्रचारक आहे. आणि अल्पप्रमाणात प्रसारकही होतो/असेन. :)

vikramaditya Tue, 07/22/2014 - 13:34
माउलींचे कार्य अलौकिक आहे. फारच छान विचार मांडला आहे. ह्या विषयावर अजून लिखाण व्हावे.

In reply to by आनन्दा

पगला गजोधर Wed, 07/23/2014 - 09:51
आता समोरचा, वैद्यानिक/शास्त्रीय कशाला समजतो ? त्यावर बरेच काही अवलंबून आहे. उदा. काही लोक ज्योतिषगीरीला शास्त्र म्हणतील, म्हणू देत बापुडे. आपला काही ऑब्जेक्शन नाय. कोणी सांगावे, इंद्राला आवाहन करून पाऊस पाडण्याचे शास्त्र सुद्धा असेल कदाचित आर्यांकडे. (आर्य म्हणजे फ़ारफ़ार वर्षापूर्वी, सिंधुभूमीत आलेले. कृपया नोंद घ्यावी, कि मी याठिकाणी "आर्य" असं 'आजच्या कोणत्याही सामाजिक, धार्मिक, वांशिक, प्रादेशिक, भाषिक लोकसमूहाला' उद्देशून उल्लेखलेलं नाही) बाकी मला असे वाटते की "सारे वैज्ञानिक ज्ञान कोणत्याही एकच एकमेवाद्वितीय भाषेतच आहे", असे कोणी सुज्ञ म्हणूच शकत नाही, असं मला वाटत. तुम्हाला काय वाटते?

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर Wed, 07/23/2014 - 11:36
ऑन सेकंड थॉट, जर तुमची प्रतिक्रिया "सारे वैज्ञानिक ज्ञान पण प्रकृतात असावे." म्हणजे "All Scientific Knowledge Should be avilable in native language" अशी, मी इंटर्प्रेट केली असता, तर माझा प्रतिसाद असा आहे की "सर्व ज्ञात माहिती, सर्व भाषेत उपलब्ध व्हावी", म्हणजेच "जो जे वांछील तो ते लाहो"

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पगला गजोधर गुरुवार, 07/24/2014 - 10:32
विकीपेडियावाले जे काही करत आहे, ते म्हणजे माझ्यामते, अत्यंत साध सरळ सुंदर उपयुक्त काम आहे, आजच्या संस्कृतीतील हीच ऐक ज्ञानगंगा …
सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला, लॅटिन ही धर्मभाषा होती. ती फारच थोडय़ा विद्वानांना अवगत होती, मार्टनि ल्यूथर या जर्मन पाद्रीने पोपच्या दडपशाहीविरुद्ध आजाव उठवून, बायबल लोकभाषेत असावे, असा आग्रह धरला व बायबलचे प्रचलित जर्मन भाषेत (लोकभाषेत) भाषांतर केले. त्यापाठोपाठ ख्रिश्चन धर्मात अनेक सुधारणा घडवून आणल्या. काहीशे वर्षांपूर्वी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेतील ज्ञान मराठीत (लोकभाषेत) आणले. त्यांना तथाकथित संस्कृत-तज्ञ धर्ममार्तंडांचा त्या काळात विरोध सहन करावा लागला.