मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भटकंती दरम्यान काढलेली काही छायाचित्रे !

कबीरा ·

कपिलमुनी 22/07/2014 - 16:18
मिपावर स्वागत :) पहिला प्रयत्न छान आहे.. फोटो सुंदर आहेत. फोटो सोबत तो कुठे काढला त्या ठिकाणांची नावे लिहिली असती तर माहितीमधे भर पडली असती.. बाकी तुमच्याकडे एफ-झी आहे वाटतं ;)

कपिलमुनी 22/07/2014 - 16:18
मिपावर स्वागत :) पहिला प्रयत्न छान आहे.. फोटो सुंदर आहेत. फोटो सोबत तो कुठे काढला त्या ठिकाणांची नावे लिहिली असती तर माहितीमधे भर पडली असती.. बाकी तुमच्याकडे एफ-झी आहे वाटतं ;)
Karwar Road (With Bike) Dandeli-Karwar Road Karwar Beach

आपल्या सर्वोच्च अस्मिता काय आहेत?

arunjoshi123 ·

एस 22/07/2014 - 14:07
एक पाटलांची होती, बॉयकटवाली. पण आडनाव पाहून आमचं अवसान गळपटलं होतं त्याकाळी. नको त्या आठवणी! जीवनभौंच्या कथा वाचाव्या लागणार आता उतारा म्हणून... :-( (कृहघ्या!)

In reply to by पगला गजोधर

एस 22/07/2014 - 18:49
पण जळगाववाले पुण्यात येत असत अधूनमधून. *man_in_love* बाकी माऊंनी दटावल्याप्रमाणे आम्ही आमची अस्मिता अजिबात उघड करून दाखवणार नाही. *secret*

In reply to by कवितानागेश

एस 22/07/2014 - 15:24
खरंच की! अशा >>> म्हणजे कशा? आपल्या >>> आपापल्या! इथे >>> ह्म्म्म् डेन्जरस >>> धोका समजला...! आमचा पहिला प्रतिसाद उडवा हो प्लीज!!!!!!!!!!! ;-)

In reply to by कवितानागेश

arunjoshi123 22/07/2014 - 15:58
ज्या अस्मिता स्वतःसोबत जाहिरपणे घेऊनही जाता येत नाहीत त्या सच्च्या अस्मिता नव्हेत वा तो (ती) सच्ची अस्मिताधारी नव्हे.

In reply to by कवितानागेश

विटेकर 23/07/2014 - 10:20
काल विटुकाकूने विचारले ना .. कोण रे ही अस्मिता म्हणून ! बाब्बौ.. कशी-बशी वेळ मारुन नेली ... च्यायला लोक पण ना.. काहीही धागे कहाडतात.. लोकाले कायं... ....

आयुर्हित 22/07/2014 - 15:41
अरुणजी, नागरभाव, जगातल्या सरासरी माणसाची आधुनिक जीवनशैली (सर्वोच्च), मानवी व्यवहारांच्या पूर्ततेसाठी स्थापलेली अपयशी अर्थव्यवस्था, नैतिकतेशी नि मूल्यांशी फारकत असलेली न्यायव्यवस्था, मूर्खपणाचा कहर असलेली राज्यव्यवस्था, बेसूत्र, अपूर्ण नि संभ्रम माजवणारे विज्ञान, आधुनिक सरासरी जीवनविषयक दृष्टीकोन. यातला एकही शब्दार्थ कळलेला नाहि! असे मोघम शब्द विस्कटुन सांगा कि राव.....

In reply to by आयुर्हित

arunjoshi123 22/07/2014 - 16:54
१. नागरभाव = आपण शहरी, सभ्य, सुशिक्षित, सुसंस्कृत, कळते लोक आहोत नि खेड्यात/जंगलात राहणारे लोक मूर्ख, अज्ञानी, दु:खी जीवन जगणारे, ज्यावर दया वा कीव यावी असे जीवन जगणारे, अभागी, गरीब, इ इ आहेत असा माझ्या भोवतीच्या शहरात जन्मल्या वाढलेल्या काही लोकांचा, क्वचित प्रसंगी तुच्छतेचा, भाव. २. जगातल्या सरासरी माणसाची आधुनिक जीवनशैली (सर्वोच्च)- आर्थिक नेट वर्थ अधिकतम करणे हेच जीवनाचे उद्दिष्ट मानून, काही सुखे प्राप्त करण्यासाठी बरीच अन्य सुखे न विचार करता त्यागण्याची वृत्ती. मूल्येच नसणे. मूल्ये दृढ नसणे. वाईट मूल्ये असणे. ३. मानवी व्यवहारांच्या पूर्ततेसाठी स्थापलेली अपयशी अर्थव्यवस्था - तंत्रज्ञानामुळे मानवांच्या गरजा गतकाळापेक्षा वेगळ्या झाल्या आहेत. त्यांची पूर्ती करण्यासाठी काँप्लेक्स संस्था असायला हव्यात. म्हणजे मला टीवी आवडत असला तरी मी घरात बनवू शकत नाही नि प्रोग्राम्स देखिल घरात बनवू शकत नाही. मग देवाणघेवाणीसाठी जी व्यवस्था नि नियम बनवले आहेत तिचे अनपेक्षित नि वाईट परिणाम मूळ उद्देशांपेक्षा जास्त आहेत. उदाहरण म्हणून बिस्किटपुड्याच्या किमतीत एकूण किती कर आहे नि किती श्रममूल्य/मार्जिन्स कोणाकोणाच्या आहेत याचा पाई चार्ट रोचक ठरावा. ३. नैतिकतेशी नि मूल्यांशी फारकत असलेली न्यायव्यवस्था- न्यायदानात नैतिकतेला जागा नाही. जेव्हा कायदे बदलतात तेव्हा मूल्ये बदलतात कि प्रोसिजर्स? शिवाय सगळी शुद्ध पोथिनिष्ठा आहे. ४. मूर्खपणाचा कहर असलेली राज्यव्यवस्था - कोणी राज्य करावे, कसे कसे करावे, इ इ बद्दलचे विचित्र नियम. राज्यकर्ते कसे निवडावेत, ते काय काय करू शकत नाहीत, इ इ बद्दलचे नियम. ५. बेसूत्र, अपूर्ण नि संभ्रम माजवणारे विज्ञान - विज्ञानातल्या जितक्या गोष्टींचे वास्तवात उपयोजन झाले आहे त्याला नि ज्याचे होऊ शकते त्याला मी तंत्रज्ञान म्हणतो. वर सांगीतल्याप्रमाणे ती माझी पॉझिटीव अस्मिता आहे. पण विज्ञान जेव्हा अबस्ट्रॅक्ट डोमेन मधे जाते तेव्हा गडबड होते. तिथेही "प्रयोगशाळेतील" विधानांबद्दल माझी काही हरकत नाही. पण वैज्ञानिक शोध मानवतेला लावताना जी सबूरी हवी ती आढळत नाही. याने मानवी मूल्ये योग्य दिशेने बदलत आहेत का हे कळत नाही हे एक. दुसरे म्हणजे कल्याणात्मक विज्ञानाच्या जागी विज्ञान + अर्थकारण + राजकारण यांचा डेडली काँबो वापरून स्वार्थ साधणे. ६. आधुनिक सरासरी जीवनविषयक दृष्टीकोन - नंतर कधीतरी सांगेन.
कृपया लक्षात घ्या कि माझा हा सगळा अस्मिताद्वेष हा आधुनिक मानवी संस्थांतील फ्रॉडशी नाही. त्याबद्दल न बोलणेच उचित. माझा विरोध फक्त विशुद्ध स्वरुपात वरील तथाकथिक चांगल्या संस्थांना जे अभिप्रेत आहे त्याला आहे.

In reply to by arunjoshi123

आयुर्हित 22/07/2014 - 20:46
मनूष्य हा एक प्राणिच आहे. त्यामूळे तो मूळात स्वार्थीच असणार आहे. त्यासोबत तो जन्मतः अज्ञानी देखिल आहे. परंतू त्याला योग्य वेळी योग्य ते ज्ञान व मार्गदर्शन मिळाले तर तो नक्किच आपल्या आजुबाजुचे जग बदलवू शकतो हे ही तितकेच खरे आहे. यातील काही उदाहरणे देणारे निवडक धागे मिपावर आहेतच कि. एक एक मनूष्य एकत्र येवुनच समाज बनत असतो. जर एक एक मनूष्य जर ज्ञान मिळवण्यासाठी आग्रही असेल तर तो समाजही प्रगतिशिल असणार आहे. मूलभुत प्रव्रुत्ती समजुन न घेता जर अशा अज्ञानी व अनुभवहीन समाजाकडुन फक्त अपेक्षा ठेवल्या तर आपल्या वाट्याला अपेक्षाभंगाचे दु:ख हे येणारच! त्यापेक्षा ह्या सार्‍या गोष्टी कशा लवकरात लवकर बदलता येतील हा सारासार विचार व त्यावर कार्यवाही देखील प्रत्येकाकडुन आवश्यक आहे.नाहीतर आपले हे सारे मुद्दे फोल ठरतील. आपण मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर एक वेगळा धागा काढला तर सोदाहरण अजुन विस्त्रूत प्रतिसाद देता येइल.

साती 22/07/2014 - 18:19
हीन अस्मिता काय त्या कळल्या नाहीत.किंवा त्या शब्दांना अस्मिता म्हणावे का ते ही कळले नाही. असो. सध्या कुठल्याही अस्मिता नाहीत. ज्याला तुम्ही माझे छोटेसे जग म्हणता तसे छोटेसे जग आहेच. पण त्याबद्दल 'प्रेम' वाटते. अस्मिता वैगेरे नाही.उद्या कुणी तुझ्या मुलाला पटकन काही समजत नाहि म्हटलं किंवा नवर्यातील असलेले फोष दाखविले किंवा हॉप्सिट्लातल्या एखाद्या खरोखर असलेल्या गैरसोयीबद्दल बोलले तर माझ्या अस्मिता दुखावणार नाहीत. फार फार पूर्वी स्वतःचा प्रांत, भाषा, धर्म , जात आणि स्त्रीत्व याबद्दल थोड्याफार अस्मिता होत्या, आता त्या काहिही राहिल्या नाहीत. :)

In reply to by साती

समीरसूर 24/07/2014 - 11:20
आवडला. मराठी असल्यामुळे मराठी लोकांनी मराठी लोकांशी मराठीतच बोलावे, घरातल्या इंग्रजी शाळांत शिकणार्‍या मुलांनादेखील व्यवस्थित मराठी लिहिता-वाचता यावे, बाहेर कुठेही मराठीची खिल्ली उडवली जाऊ नये, मराठी वाचनाला कमी लेखले जाऊ नये, सरसकट हिंदीच्या प्रभावाखाली आपली मराठी ओळख पुसली जाऊ नये, वगैरे मनोमन वाटते. यात अस्मितेचा भाग किती नक्की सांगता यायचे नाही पण मला वाटते जे आपल्याला व्यवस्थित येते त्याचा आग्रह धरणे ही काय अस्मिता असू शकत नाही. आणि मराठी असलो म्हणून अमराठी व्यक्तीशी अट्टहासाने मराठीच बोलण्याचा अस्मिताकळस नसावा असे वाटते. किंवा महाराष्ट्रात असणार्‍या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे असा बालिश आग्रहदेखील नाही. मी बेंगळूरुला होतो तेव्हा मी कन्नड शिकलो होतो का? नाही! मग मी अशी अपेक्षा कशी काय ठेवू शकतो. पण सलग १०-१५-२० वर्षे महाराष्ट्रात राहणार्‍यांना नेहमीच्या बोलीतली मराठी नेटकी यावी ही अपेक्षा अगदीच रास्त आहे. पण म्हणून इतर भाषांचा राग नाही. हे माझ्या भाषेवरचं प्रेम झालं कारण मी मराठीच बोलत आलोय जन्मापासून. साहजिकच मी मराठीमधून सगळ्यात चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकत असेन तर माझे त्या भाषेवर प्रेम असणारच. हे प्रेम ठीक आहे पण अस्मितेच्या नावाखाली बालिश अपेक्षा ठेवणे तितकेसे बरोबर नाही असे वाटते. एक मित्र माझी इमारतीबाहेर वाट बघत उभा होता. मी बाहेर आलो आणि म्हटलं, "चला, जाऊया". आम्ही निघालो. पाऊस पडत होता. मी म्हटलं, "अब कैसे जायेंगे भैय्या?". त्याला राग आला. मी अगदी सहजच हे वाक्य बोललो होतो. तोडणारी अशी निरर्थक अस्मिता नसलेलीच बरी.

आयुर्हित 22/07/2014 - 21:03
१)आसेतू हिमाचल अखंड भारत व भारताचे सार्वभौमत्व २)विज्ञाननिष्ठ हिंदू धर्म व धार्मीक परंपरा ३)हिंदवि स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज ४)भारताचा जाज्वल्य इतिहास ५)आपण सारे भारतिय नागरीक. ६)महाराष्ट्राची संत परंपरा ७)मराठी भाषा

In reply to by आयुर्हित

भृशुंडी 23/07/2014 - 02:49
१)आसेतू हिमाचल अखंड भारत व भारताचे सार्वभौमत्व ४)भारताचा जाज्वल्य इतिहास ५)आपण सारे भारतिय नागरीक.
समजा तुम्ही अझरबैजानला जन्मला असतात तर तुमच्या वरच्या तीन अस्मितांमध्ये "अझरबैजान" आला असतात की "भारत"च राहिला असता?
२)विज्ञाननिष्ठ हिंदू धर्म व धार्मीक परंपरा ३)हिंदवि स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज
समजा तुम्ही केरळात किंवा आसामात अहिंदू (मुसलमान, ख्रिश्चन, यहुदी) जन्मला असतात तर वरच्या वाक्यांत तदनुरुप बदल झाला असता का?

In reply to by भृशुंडी

आयुर्हित 23/07/2014 - 10:08
फक्त जन्म घेवुन काही फरक पडत नाही, तर त्या सोबत चांगले संस्कारही घडले पाहिजेत, तरच "अस्मिता" तयार होतात. मला या पवित्र भुमीत जन्म मिळण्यासोबतच योग्य मार्गदर्शन करणारे आजी,आजोबा,आई,वडिल,गुरुजन, स्नेहि,मार्गदर्शक भेटत गेले आहेत व सत्य-असत्य, मंगल-अमंगल,हित-अहित याची जाण निर्माण झाली असल्यानेच माझ्या या अस्मिता बनल्या आहेत. यामूळे फक्त जन्मठिकाण वा धर्म महत्त्वाचा नाहि, असे वाटते. पण तरीही प्रत्येक प्रांतात व धर्मात बर्‍याच चांगल्या गोष्टी आहेत त्याचा अभिमान बाळगुन असलेल्या त्रूटि दुर करण्यासाठी नक्किच काहितरि केले असते, हेही तेव्हढेच खरे.

In reply to by भृशुंडी

arunjoshi123 23/07/2014 - 10:43
व्यक्तिच्या जन्माच्या वा कार्याच्या वातावरणातील काही अस्मिता या इन्-बिल्ट असू शकतात. म्हणून त्या गैर ठरत नाहीत.

In reply to by भृशुंडी

विटेकर 23/07/2014 - 11:07
समजा तुम्ही अझरबैजानला जन्मला असतात तर तुमच्या वरच्या तीन अस्मितांमध्ये "अझरबैजान" आला असतात की "भारत"च राहिला असता?
आदरणीय भृशुण्डी , भारतची अस्मिता असे जेव्हा आपण म्हणतो , तेव्हा ती सारे विषव सामावून घेणारी अस्मिता असते . कृण्वन्तो विश्वमार्यम.. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर... त्यामुळे "अझरबैझान " आणि " भारत " अशी तुलना उदाहरण म्हणून देखील होऊ शकत नाही ! हिन्दू आणि अहिन्दू अहिन्दू केरळ मधे कसे असतील ? त्यांच्या उपासना पद्धती आणि कर्मकांडाचे आचरण भिन्न असू शकेल पण त्यामुळे ते अहिन्दू ठरत नाहीत. ही भारत भूमी ज्याची मातृभूमी आहे तो अहिन्दू कसा ? आणि जे भारतीय आहेत त्यांना इथल्या समृद्ध परंपरांचा ( सन्दर्भ - पतिज्ञा) अभिमान असायलाच हवा.( उदा. छत्रपती शिवाजी महाराज ) केरळातील मुस्लिम आणि आसामातील ख्रिश्चन हे अनुक्रमे पाकीस्तान आणि इटली तून आलेले नाहीत ! आमच्या लेखी हिन्दू आणि भारतीय समानार्थी शब्द आहेत !

In reply to by विटेकर

भृशुंडी 23/07/2014 - 23:59
भारतची अस्मिता असे जेव्हा आपण म्हणतो , तेव्हा ती सारे विषव सामावून घेणारी अस्मिता असते . कृण्वन्तो विश्वमार्यम..हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर...
म्हणजे तुम्ही "भारत गणराज्य" ह्या अर्थी भारत म्हणत नाही आहात तर. तुमच्या कल्पनेतील भारत हा माझ्या आणि सध्याच्या वास्तवातील भारतापेक्षा वेगळा आहे. ठीक आहे मग त्या अर्थाने खरं तर भारत ही अस्मिताच उरणार नाही कारण संपूर्ण विश्वच तुम्ही भारताशी जोडले आहे
ही भारत भूमी ज्याची मातृभूमी आहे तो अहिन्दू कसा ? आणि जे भारतीय आहेत त्यांना इथल्या समृद्ध परंपरांचा ( सन्दर्भ - पतिज्ञा) अभिमान असायलाच हवा
अमान्य. केवळ भारतात जन्मलो म्हणून कुठल्याही परंपरा वगैरेचा अभिमान बाळगायलाच हवा हे चूक. "काही" परंपरांचा अभिमान व्यक्तिसापे़क्ष वाटू शकतो, पण ते ऐच्छिक आहे. तुमच्या लेखी हिंदू आणि भारतीय हे समान शब्द असले तरी घटना तसं मानीत नाही. उदा, एक संपूर्ण नास्तिक मनुष्य स्वतःला भारतीय म्हणतो (त्याचा पासपोर्ट भारताचा आहे म्हणून) पण त्याल हिंदू ह्या संकल्पनेशी जोडायची अजिबात गरज भासणार नाही.

In reply to by कवितानागेश

बाळ सप्रे 24/07/2014 - 13:36
हिन्दू असल्यानी इतका मुक्त असू शकतो
मोठ्ठा गैरसमज !! हिंदूधर्म/जीवनपद्धती नसलेले भारतातील किंवा इतरत्रही लोक असे मुक्त असतात !!!

In reply to by भृशुंडी

विटेकर 25/07/2014 - 13:40
मी प्रतिवाद करणार नाही .. कारण : १. It is like sacred cow for me ! २. मिठाचा खडा टाकून केवळ विरोधाला विरोध करणारे लोक आलेले आहेत, त्यामुळे आपला पास्स !

In reply to by भृशुंडी

विटेकर 31/07/2014 - 12:58
तुम्ही नोंद घेतली आहे याची दखल घेतली आहे.. इथे मिपावर य वेळा हा विषय चघळून झाला आहे. तेच ते आणि तेच ते कितीवेळा करायचे ? काही लोकाना समजून न घेता नुसताच काड्या सारण्यात विन्ट्रेस्ट आहे .. मी त्यांच्यासाठी माझी ब्यांड्विड्थ कशाला वाया घालवू ?

In reply to by भृशुंडी

यशोधरा 26/07/2014 - 02:46
एक संपूर्ण नास्तिक मनुष्य स्वतःला भारतीय म्हणतो (त्याचा पासपोर्ट भारताचा आहे म्हणून) पण त्याल हिंदू ह्या संकल्पनेशी जोडायची अजिबात गरज भासणार नाही.
हिंदू ही संकल्पना तुमच्या मते काय आहे? जेन्यूइन प्रश्न आहे.

In reply to by यशोधरा

भृशुंडी 26/07/2014 - 04:05
हिंदू ही काहीही आणि कशीही defined संकल्पना असू दे. जर मी नास्तिक असेन (देव/धर्म/अध्यात्म इ.इ.) ह्यांवर विश्वास नसणारा, तरी मला स्वतःला भारतीय म्हणता येतेच नाही का? मग त्यासाठी "हिंदू काय आहे" असा प्रश्नच यायला नको. @हिंदू - नक्की माहिती नाही. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी भाषिते केली आहेत, त्यामुळे सरळसोट व्याख्या कधीच मिळाली नाही.

In reply to by भृशुंडी

यशोधरा 26/07/2014 - 04:32
मला स्वतःला भारतीय म्हणता येतेच नाही का? >> अर्थात. :) >>मग त्यासाठी "हिंदू काय आहे" असा प्रश्नच यायला नको. >> LOL. त्यासाठी विचारले नाही मी. इतकी गृहीतके बांधू नका दणादणा. तुम्ही ज्या ठामपणे विधान केले त्यावरुन मला जाणून घ्यायची उत्सुकता होती की हिंदू ह्या शब्दाविषयी तुमची काय संकल्पना आहे. इतरांनी केलेया व्याख्या सोडून द्या, ते त्यांचे पर्सेप्शन, मत. पण तुमचे 'स्वतःचे' काही मत आहे का किंवा बनले आहे का ह्याविषयी हे जाणून घ्यायचा प्रयत्न होता. आता नक्की माहित नाही, हे कळाले. धन्यवाद :)

In reply to by भृशुंडी

अर्धवटराव 26/07/2014 - 07:56
सत्याप्रति जिज्ञासेवर आधारीत एका प्राचीन जीवन प्रणालीचं नाव आहे "हिंदु". देव, धर्म (रिलीजन या अर्थाने) वगैरेशी तिचा काहि डायरेक्ट संबंध नाहि. आस्तिक-नास्तिक वादाशी तर मुळीच संबंध नाहि. (आस्तिक-नास्तिक वादाचा पारावरच्या टाईमपास गप्पा मारण्याव्यतिरिक्त तसाही काहि उपयोग नाहि)

समीरसूर 24/07/2014 - 11:09
अस्मिता, अभिमान, स्वत्व, स्वाभिमान वगैरे संकल्पना तशा थोड्या 'हँण्डल विथ केअर' असतात. थोडा मनमानीपणा केला की अनर्थ ओढवतात. मला गौतम बुद्धांचं चित्र असलेलं फेसबुक पोस्ट आठवते. त्यात लिहिलं होतं, "आय अ‍ॅम अ बुद्धिस्ट. आय हॅव नो प्राईड". मला खूप आवडलं ते पोस्ट. अस्मिता, अभिमान वगैरे जाज्वल्य झाले की आपोआपच त्यातून इतरांच्या अस्मिता, अभिमान हीन आणि दुय्यम आहेत अशा भावना जन्माला येतात आणि मग हाहाकार उडतो. जगातली सध्याची हिंसा या अस्मितेपोटी आणि अभिमानापोटीच सुरु आहे. आजच्याच टाईम्समध्ये बर्नॉड शॉचा विचार आलेला आहे. "You will never have a quiet world till you knock the patriotism out of the human race". हा विचार मला प्रचंड पटला. मला खूप आधीपासून असे वाटत असे. जर या देशाभिमानाच्या आणि धर्माभिमानाच्या इतक्या तीव्र भावना नसत्या तर इतकी हिंसा, युद्धे झालीच नसती. हकनाक बळी जाणारे सैनिक पाहिले की जीव हळहळतो. या ब्रह्मांडातली कुठलीच गोष्ट अशी नाही की त्यासाठी एखाद्या व्यक्तीचा (खरं म्हणजे समस्त सजीवांचा) बळी जावा. असो. माझ्या अस्मिता अशा काही विशेष नाहीत. जात, धर्म, कुटुंब या अस्मिता अजिबातच नाहीत. यात माझं काहीच नाही. परंपरा-बिरंपरा सगळाच फालतू प्रकार आहे हे व्यवस्थित समजले आहे. फुटकळ कुवतीची अस्मिता बाळगणे म्हणजे उंदराने स्वतःला ऐरावत समजण्यासारखे आहे. आणि ढीग कुवत, हुशारी, कर्तबगारी असती तरी त्यात अभिमान वगैरे वाटण्यासारखे काही नाही. गोष्टी आवडतात किंवा आवडत नाहीत. प्रेम असतं किंवा तिरस्कार असतो. काही गोष्टी हव्याहव्याशा वाटतात, काही अगदी नको-नकोशा होऊन जातात. बस्स एवढंच! :-) यापलिकडे काही नाही.

In reply to by समीरसूर

आयुर्हित 25/07/2014 - 12:31
अस्मिता, अभिमान वगैरे जाज्वल्य झाले की आपोआपच त्यातून इतरांच्या अस्मिता, अभिमान हीन आणि दुय्यम आहेत अशा भावना जन्माला येतात आणि मग हाहाकार उडतो.
येथे आपली अभिमान आणि दुराभीमान यात गल्लत होत आहे. माझ्या स्वतःच्या धर्म, प्रांत, भाषा याबद्दल अस्मिता जाग्रुत आहेत असे म्हटले कि आपोआप इतरांनाही त्या तशा अस्मिता,भावना, अभिमान असेल/असाव्यात अशीच विचारसरणी आहे व हवी. त्यासाठी सर्वांना योग्य तो संस्कार व धर्माची शिकवण मिळणेही गरजेचे आहे व ते अमलात आणले जात आहे म्ह्णुन जागरुकता हि हवीच. "गदर" या चित्रपटात सन्नी देवोल "पकिस्तान जिंदाबाद" देखिल म्हणतो हे आपल्या लक्षात आले असेलच. Hindustan Zindabad - Gadar Hindustan Zindabad - Gadar

In reply to by आयुर्हित

समीरसूर 25/07/2014 - 13:35
तुमचे बरोबर आहे पण १०० पैकी ९० वेळेस बहुतेकांना दुराभिमानच असतो. लोकांना अभिमान आणि दुराभिमान यातली पुसट सीमारेषा कळत नाही. आणि त्यातून संघर्ष घडतो. धर्म, जात या अत्यंत खाजगी बाबी असल्या पाहिजेत. धर्माच्या आणि जातीच्या अस्मितेचा ज्वर तसा घातकच. आज महाराष्ट्रात जी 'नाद करायचा नाही, बाद करून टाकीन' ही ब्रिगेडी वृत्ती फोफावली आहे त्याला हा उन्मादच कारणीभूत आहे. अस्मितेचे (किंवा अभिमानाचे, प्रेमाचे, वगैरे) रुपांतर उन्मादात न होऊ देणे महत्वाचे. माझ्या भाषेवर माझे प्रेम आहे म्हणा किंवा माझी मराठी अस्मिता म्हणा, फरक काहीच नाही. हे जे काय आहे त्याचा ज्वर होऊन बेभान होणे टाळले पाहिजे.

In reply to by समीरसूर

arunjoshi123 25/07/2014 - 15:06
तुमचे बरोबर आहे पण १०० पैकी ९० वेळेस बहुतेकांना दुराभिमानच असतो.
आपले परस्परविरोधी विचारसरणींचे स्नेही आहेत काय? म्हणजे तुम्ही न्यूट्रल, एक कट्टर साम्यवादी नि एक कट्टर स्वातंत्र्यवादी, इ इ ? तुम्ही तिघे एकत्र असताना कसे वागता? ९०% लोकांना किंवा ९०% वेळेस दुराभिमान असेल तर जगाची काय गत होईल याची कल्पना आहे का? ज्या गोष्टीला मी अस्मिता म्हणतो त्याला तुम्ही दुराभिमान म्हणताय. पण हे तुमचं जजमेंट झालं. माझ्या अस्मितेचा आधार काय आहे हे पहायची तुमची अनिच्छा हा देखिल दुराभिमान, इ इ असू शकतो.

बारावीत असताना एक अस्मिता आमच्या वर्गात होती .... काय सुंदर दिसायची काय सांगु *man_in_love* ! पण कॉलेजात असताना कधी बोलली नाही अन आता अगदी थांबुन बोलते गप्पा मारते पण आता काय उपयोग :( *beee*

In reply to by arunjoshi123

जेव्हा उपयोग होता तेव्हा तिची अस्मिता मधे आली. आणि आता तिला अस्मिताच नाही म्हटल्यावर, मिळवायला यांची अस्मिता जागी होत नाही!

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 25/07/2014 - 14:37
सगुण अवतारावर श्रद्धा ठेवणारेच सर्वज्ञ असतात असं नाही हे कळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

In reply to by बॅटमॅन

एकदम इतक्या जणांनी ब्यॅटींगला उतरु नका रे ... माझ्यासारख्या लिंबु टिंबु खेळाडुचा घोळ होतो ना भाऊ =))

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 25/07/2014 - 14:58
तो 'कळत नाही' वाला प्रतिसाद पेस्ट करुन घ्या तिकडच्या धाग्यातला. ;) तुम्हाला वादिहाशु. प्रगो, जरा सपोर्ट करायचा की राव. श्या! =))

In reply to by संजय क्षीरसागर

जेव्हा उपयोग होता तेव्हा तिची अस्मिता मधे आली. आणि आता तिला अस्मिताच नाही म्हटल्यावर, मिळवायला यांची अस्मिता जागी होत नाही!
येकझ्यॅक्टली ! हेच म्हणणार होतो मी ! =))

अर्धवटराव 26/07/2014 - 07:51
कुठल्याही सिस्टीममधे संपन्नतेचे आणि सुरक्षेचे म्हणुन काहि विशिष्ट घटक असतात. जेव्हा सिस्टीम मोडायची वेळ येते तेव्हा या घटकांवरचा घाला एक प्रोटोटाईप म्हणुन टेस्ट केल्या जातो. त्यावरुन त्या सिस्टीमची रेसीप्रोकेट करण्याची सिध्दता जोखता येते. अशा घटकांपासुन अस्मिता तयार होतात. सिस्टीममधले जे लोक या घटकांविषयी (आवष्यक किंवा अनावष्यक... कसेही) जागृत असतात ते अस्मितांप्रती सजगता दाखवतात (परत.. अनावष्यक किंवा आवष्यक... कसेही). इतरांनी तसच असावं असा दंडक जरी नसला तरी संकटाची चाहुल ओळखण्याएव्हढी सावधगिरी बाळगली तरी पुरे असतं. जसंजसं हे सुरक्षेचे आणि संपन्नतेचे घटक बदलतात तसं तसं अस्मिता देखील बदलायला लागतात, व जेंव्हा असे बदल घडत नाहि तेंव्हा अस्मितांच्या माथी कालबाह्यतेचे शिक्के उमटतात.

अस्मिता असावी पण अहंकार आणि अभिनिवेष असू नये ... स्वतःची अस्मिता जपताना दुसर्याची अस्मिता देखील दुखावली जाणार नाही , हे बघणे महत्त्वाचे !

एस 22/07/2014 - 14:07
एक पाटलांची होती, बॉयकटवाली. पण आडनाव पाहून आमचं अवसान गळपटलं होतं त्याकाळी. नको त्या आठवणी! जीवनभौंच्या कथा वाचाव्या लागणार आता उतारा म्हणून... :-( (कृहघ्या!)

In reply to by पगला गजोधर

एस 22/07/2014 - 18:49
पण जळगाववाले पुण्यात येत असत अधूनमधून. *man_in_love* बाकी माऊंनी दटावल्याप्रमाणे आम्ही आमची अस्मिता अजिबात उघड करून दाखवणार नाही. *secret*

In reply to by कवितानागेश

एस 22/07/2014 - 15:24
खरंच की! अशा >>> म्हणजे कशा? आपल्या >>> आपापल्या! इथे >>> ह्म्म्म् डेन्जरस >>> धोका समजला...! आमचा पहिला प्रतिसाद उडवा हो प्लीज!!!!!!!!!!! ;-)

In reply to by कवितानागेश

arunjoshi123 22/07/2014 - 15:58
ज्या अस्मिता स्वतःसोबत जाहिरपणे घेऊनही जाता येत नाहीत त्या सच्च्या अस्मिता नव्हेत वा तो (ती) सच्ची अस्मिताधारी नव्हे.

In reply to by कवितानागेश

विटेकर 23/07/2014 - 10:20
काल विटुकाकूने विचारले ना .. कोण रे ही अस्मिता म्हणून ! बाब्बौ.. कशी-बशी वेळ मारुन नेली ... च्यायला लोक पण ना.. काहीही धागे कहाडतात.. लोकाले कायं... ....

आयुर्हित 22/07/2014 - 15:41
अरुणजी, नागरभाव, जगातल्या सरासरी माणसाची आधुनिक जीवनशैली (सर्वोच्च), मानवी व्यवहारांच्या पूर्ततेसाठी स्थापलेली अपयशी अर्थव्यवस्था, नैतिकतेशी नि मूल्यांशी फारकत असलेली न्यायव्यवस्था, मूर्खपणाचा कहर असलेली राज्यव्यवस्था, बेसूत्र, अपूर्ण नि संभ्रम माजवणारे विज्ञान, आधुनिक सरासरी जीवनविषयक दृष्टीकोन. यातला एकही शब्दार्थ कळलेला नाहि! असे मोघम शब्द विस्कटुन सांगा कि राव.....

In reply to by आयुर्हित

arunjoshi123 22/07/2014 - 16:54
१. नागरभाव = आपण शहरी, सभ्य, सुशिक्षित, सुसंस्कृत, कळते लोक आहोत नि खेड्यात/जंगलात राहणारे लोक मूर्ख, अज्ञानी, दु:खी जीवन जगणारे, ज्यावर दया वा कीव यावी असे जीवन जगणारे, अभागी, गरीब, इ इ आहेत असा माझ्या भोवतीच्या शहरात जन्मल्या वाढलेल्या काही लोकांचा, क्वचित प्रसंगी तुच्छतेचा, भाव. २. जगातल्या सरासरी माणसाची आधुनिक जीवनशैली (सर्वोच्च)- आर्थिक नेट वर्थ अधिकतम करणे हेच जीवनाचे उद्दिष्ट मानून, काही सुखे प्राप्त करण्यासाठी बरीच अन्य सुखे न विचार करता त्यागण्याची वृत्ती. मूल्येच नसणे. मूल्ये दृढ नसणे. वाईट मूल्ये असणे. ३. मानवी व्यवहारांच्या पूर्ततेसाठी स्थापलेली अपयशी अर्थव्यवस्था - तंत्रज्ञानामुळे मानवांच्या गरजा गतकाळापेक्षा वेगळ्या झाल्या आहेत. त्यांची पूर्ती करण्यासाठी काँप्लेक्स संस्था असायला हव्यात. म्हणजे मला टीवी आवडत असला तरी मी घरात बनवू शकत नाही नि प्रोग्राम्स देखिल घरात बनवू शकत नाही. मग देवाणघेवाणीसाठी जी व्यवस्था नि नियम बनवले आहेत तिचे अनपेक्षित नि वाईट परिणाम मूळ उद्देशांपेक्षा जास्त आहेत. उदाहरण म्हणून बिस्किटपुड्याच्या किमतीत एकूण किती कर आहे नि किती श्रममूल्य/मार्जिन्स कोणाकोणाच्या आहेत याचा पाई चार्ट रोचक ठरावा. ३. नैतिकतेशी नि मूल्यांशी फारकत असलेली न्यायव्यवस्था- न्यायदानात नैतिकतेला जागा नाही. जेव्हा कायदे बदलतात तेव्हा मूल्ये बदलतात कि प्रोसिजर्स? शिवाय सगळी शुद्ध पोथिनिष्ठा आहे. ४. मूर्खपणाचा कहर असलेली राज्यव्यवस्था - कोणी राज्य करावे, कसे कसे करावे, इ इ बद्दलचे विचित्र नियम. राज्यकर्ते कसे निवडावेत, ते काय काय करू शकत नाहीत, इ इ बद्दलचे नियम. ५. बेसूत्र, अपूर्ण नि संभ्रम माजवणारे विज्ञान - विज्ञानातल्या जितक्या गोष्टींचे वास्तवात उपयोजन झाले आहे त्याला नि ज्याचे होऊ शकते त्याला मी तंत्रज्ञान म्हणतो. वर सांगीतल्याप्रमाणे ती माझी पॉझिटीव अस्मिता आहे. पण विज्ञान जेव्हा अबस्ट्रॅक्ट डोमेन मधे जाते तेव्हा गडबड होते. तिथेही "प्रयोगशाळेतील" विधानांबद्दल माझी काही हरकत नाही. पण वैज्ञानिक शोध मानवतेला लावताना जी सबूरी हवी ती आढळत नाही. याने मानवी मूल्ये योग्य दिशेने बदलत आहेत का हे कळत नाही हे एक. दुसरे म्हणजे कल्याणात्मक विज्ञानाच्या जागी विज्ञान + अर्थकारण + राजकारण यांचा डेडली काँबो वापरून स्वार्थ साधणे. ६. आधुनिक सरासरी जीवनविषयक दृष्टीकोन - नंतर कधीतरी सांगेन.
कृपया लक्षात घ्या कि माझा हा सगळा अस्मिताद्वेष हा आधुनिक मानवी संस्थांतील फ्रॉडशी नाही. त्याबद्दल न बोलणेच उचित. माझा विरोध फक्त विशुद्ध स्वरुपात वरील तथाकथिक चांगल्या संस्थांना जे अभिप्रेत आहे त्याला आहे.

In reply to by arunjoshi123

आयुर्हित 22/07/2014 - 20:46
मनूष्य हा एक प्राणिच आहे. त्यामूळे तो मूळात स्वार्थीच असणार आहे. त्यासोबत तो जन्मतः अज्ञानी देखिल आहे. परंतू त्याला योग्य वेळी योग्य ते ज्ञान व मार्गदर्शन मिळाले तर तो नक्किच आपल्या आजुबाजुचे जग बदलवू शकतो हे ही तितकेच खरे आहे. यातील काही उदाहरणे देणारे निवडक धागे मिपावर आहेतच कि. एक एक मनूष्य एकत्र येवुनच समाज बनत असतो. जर एक एक मनूष्य जर ज्ञान मिळवण्यासाठी आग्रही असेल तर तो समाजही प्रगतिशिल असणार आहे. मूलभुत प्रव्रुत्ती समजुन न घेता जर अशा अज्ञानी व अनुभवहीन समाजाकडुन फक्त अपेक्षा ठेवल्या तर आपल्या वाट्याला अपेक्षाभंगाचे दु:ख हे येणारच! त्यापेक्षा ह्या सार्‍या गोष्टी कशा लवकरात लवकर बदलता येतील हा सारासार विचार व त्यावर कार्यवाही देखील प्रत्येकाकडुन आवश्यक आहे.नाहीतर आपले हे सारे मुद्दे फोल ठरतील. आपण मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर एक वेगळा धागा काढला तर सोदाहरण अजुन विस्त्रूत प्रतिसाद देता येइल.

साती 22/07/2014 - 18:19
हीन अस्मिता काय त्या कळल्या नाहीत.किंवा त्या शब्दांना अस्मिता म्हणावे का ते ही कळले नाही. असो. सध्या कुठल्याही अस्मिता नाहीत. ज्याला तुम्ही माझे छोटेसे जग म्हणता तसे छोटेसे जग आहेच. पण त्याबद्दल 'प्रेम' वाटते. अस्मिता वैगेरे नाही.उद्या कुणी तुझ्या मुलाला पटकन काही समजत नाहि म्हटलं किंवा नवर्यातील असलेले फोष दाखविले किंवा हॉप्सिट्लातल्या एखाद्या खरोखर असलेल्या गैरसोयीबद्दल बोलले तर माझ्या अस्मिता दुखावणार नाहीत. फार फार पूर्वी स्वतःचा प्रांत, भाषा, धर्म , जात आणि स्त्रीत्व याबद्दल थोड्याफार अस्मिता होत्या, आता त्या काहिही राहिल्या नाहीत. :)

In reply to by साती

समीरसूर 24/07/2014 - 11:20
आवडला. मराठी असल्यामुळे मराठी लोकांनी मराठी लोकांशी मराठीतच बोलावे, घरातल्या इंग्रजी शाळांत शिकणार्‍या मुलांनादेखील व्यवस्थित मराठी लिहिता-वाचता यावे, बाहेर कुठेही मराठीची खिल्ली उडवली जाऊ नये, मराठी वाचनाला कमी लेखले जाऊ नये, सरसकट हिंदीच्या प्रभावाखाली आपली मराठी ओळख पुसली जाऊ नये, वगैरे मनोमन वाटते. यात अस्मितेचा भाग किती नक्की सांगता यायचे नाही पण मला वाटते जे आपल्याला व्यवस्थित येते त्याचा आग्रह धरणे ही काय अस्मिता असू शकत नाही. आणि मराठी असलो म्हणून अमराठी व्यक्तीशी अट्टहासाने मराठीच बोलण्याचा अस्मिताकळस नसावा असे वाटते. किंवा महाराष्ट्रात असणार्‍या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे असा बालिश आग्रहदेखील नाही. मी बेंगळूरुला होतो तेव्हा मी कन्नड शिकलो होतो का? नाही! मग मी अशी अपेक्षा कशी काय ठेवू शकतो. पण सलग १०-१५-२० वर्षे महाराष्ट्रात राहणार्‍यांना नेहमीच्या बोलीतली मराठी नेटकी यावी ही अपेक्षा अगदीच रास्त आहे. पण म्हणून इतर भाषांचा राग नाही. हे माझ्या भाषेवरचं प्रेम झालं कारण मी मराठीच बोलत आलोय जन्मापासून. साहजिकच मी मराठीमधून सगळ्यात चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकत असेन तर माझे त्या भाषेवर प्रेम असणारच. हे प्रेम ठीक आहे पण अस्मितेच्या नावाखाली बालिश अपेक्षा ठेवणे तितकेसे बरोबर नाही असे वाटते. एक मित्र माझी इमारतीबाहेर वाट बघत उभा होता. मी बाहेर आलो आणि म्हटलं, "चला, जाऊया". आम्ही निघालो. पाऊस पडत होता. मी म्हटलं, "अब कैसे जायेंगे भैय्या?". त्याला राग आला. मी अगदी सहजच हे वाक्य बोललो होतो. तोडणारी अशी निरर्थक अस्मिता नसलेलीच बरी.

आयुर्हित 22/07/2014 - 21:03
१)आसेतू हिमाचल अखंड भारत व भारताचे सार्वभौमत्व २)विज्ञाननिष्ठ हिंदू धर्म व धार्मीक परंपरा ३)हिंदवि स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज ४)भारताचा जाज्वल्य इतिहास ५)आपण सारे भारतिय नागरीक. ६)महाराष्ट्राची संत परंपरा ७)मराठी भाषा

In reply to by आयुर्हित

भृशुंडी 23/07/2014 - 02:49
१)आसेतू हिमाचल अखंड भारत व भारताचे सार्वभौमत्व ४)भारताचा जाज्वल्य इतिहास ५)आपण सारे भारतिय नागरीक.
समजा तुम्ही अझरबैजानला जन्मला असतात तर तुमच्या वरच्या तीन अस्मितांमध्ये "अझरबैजान" आला असतात की "भारत"च राहिला असता?
२)विज्ञाननिष्ठ हिंदू धर्म व धार्मीक परंपरा ३)हिंदवि स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज
समजा तुम्ही केरळात किंवा आसामात अहिंदू (मुसलमान, ख्रिश्चन, यहुदी) जन्मला असतात तर वरच्या वाक्यांत तदनुरुप बदल झाला असता का?

In reply to by भृशुंडी

आयुर्हित 23/07/2014 - 10:08
फक्त जन्म घेवुन काही फरक पडत नाही, तर त्या सोबत चांगले संस्कारही घडले पाहिजेत, तरच "अस्मिता" तयार होतात. मला या पवित्र भुमीत जन्म मिळण्यासोबतच योग्य मार्गदर्शन करणारे आजी,आजोबा,आई,वडिल,गुरुजन, स्नेहि,मार्गदर्शक भेटत गेले आहेत व सत्य-असत्य, मंगल-अमंगल,हित-अहित याची जाण निर्माण झाली असल्यानेच माझ्या या अस्मिता बनल्या आहेत. यामूळे फक्त जन्मठिकाण वा धर्म महत्त्वाचा नाहि, असे वाटते. पण तरीही प्रत्येक प्रांतात व धर्मात बर्‍याच चांगल्या गोष्टी आहेत त्याचा अभिमान बाळगुन असलेल्या त्रूटि दुर करण्यासाठी नक्किच काहितरि केले असते, हेही तेव्हढेच खरे.

In reply to by भृशुंडी

arunjoshi123 23/07/2014 - 10:43
व्यक्तिच्या जन्माच्या वा कार्याच्या वातावरणातील काही अस्मिता या इन्-बिल्ट असू शकतात. म्हणून त्या गैर ठरत नाहीत.

In reply to by भृशुंडी

विटेकर 23/07/2014 - 11:07
समजा तुम्ही अझरबैजानला जन्मला असतात तर तुमच्या वरच्या तीन अस्मितांमध्ये "अझरबैजान" आला असतात की "भारत"च राहिला असता?
आदरणीय भृशुण्डी , भारतची अस्मिता असे जेव्हा आपण म्हणतो , तेव्हा ती सारे विषव सामावून घेणारी अस्मिता असते . कृण्वन्तो विश्वमार्यम.. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर... त्यामुळे "अझरबैझान " आणि " भारत " अशी तुलना उदाहरण म्हणून देखील होऊ शकत नाही ! हिन्दू आणि अहिन्दू अहिन्दू केरळ मधे कसे असतील ? त्यांच्या उपासना पद्धती आणि कर्मकांडाचे आचरण भिन्न असू शकेल पण त्यामुळे ते अहिन्दू ठरत नाहीत. ही भारत भूमी ज्याची मातृभूमी आहे तो अहिन्दू कसा ? आणि जे भारतीय आहेत त्यांना इथल्या समृद्ध परंपरांचा ( सन्दर्भ - पतिज्ञा) अभिमान असायलाच हवा.( उदा. छत्रपती शिवाजी महाराज ) केरळातील मुस्लिम आणि आसामातील ख्रिश्चन हे अनुक्रमे पाकीस्तान आणि इटली तून आलेले नाहीत ! आमच्या लेखी हिन्दू आणि भारतीय समानार्थी शब्द आहेत !

In reply to by विटेकर

भृशुंडी 23/07/2014 - 23:59
भारतची अस्मिता असे जेव्हा आपण म्हणतो , तेव्हा ती सारे विषव सामावून घेणारी अस्मिता असते . कृण्वन्तो विश्वमार्यम..हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर...
म्हणजे तुम्ही "भारत गणराज्य" ह्या अर्थी भारत म्हणत नाही आहात तर. तुमच्या कल्पनेतील भारत हा माझ्या आणि सध्याच्या वास्तवातील भारतापेक्षा वेगळा आहे. ठीक आहे मग त्या अर्थाने खरं तर भारत ही अस्मिताच उरणार नाही कारण संपूर्ण विश्वच तुम्ही भारताशी जोडले आहे
ही भारत भूमी ज्याची मातृभूमी आहे तो अहिन्दू कसा ? आणि जे भारतीय आहेत त्यांना इथल्या समृद्ध परंपरांचा ( सन्दर्भ - पतिज्ञा) अभिमान असायलाच हवा
अमान्य. केवळ भारतात जन्मलो म्हणून कुठल्याही परंपरा वगैरेचा अभिमान बाळगायलाच हवा हे चूक. "काही" परंपरांचा अभिमान व्यक्तिसापे़क्ष वाटू शकतो, पण ते ऐच्छिक आहे. तुमच्या लेखी हिंदू आणि भारतीय हे समान शब्द असले तरी घटना तसं मानीत नाही. उदा, एक संपूर्ण नास्तिक मनुष्य स्वतःला भारतीय म्हणतो (त्याचा पासपोर्ट भारताचा आहे म्हणून) पण त्याल हिंदू ह्या संकल्पनेशी जोडायची अजिबात गरज भासणार नाही.

In reply to by कवितानागेश

बाळ सप्रे 24/07/2014 - 13:36
हिन्दू असल्यानी इतका मुक्त असू शकतो
मोठ्ठा गैरसमज !! हिंदूधर्म/जीवनपद्धती नसलेले भारतातील किंवा इतरत्रही लोक असे मुक्त असतात !!!

In reply to by भृशुंडी

विटेकर 25/07/2014 - 13:40
मी प्रतिवाद करणार नाही .. कारण : १. It is like sacred cow for me ! २. मिठाचा खडा टाकून केवळ विरोधाला विरोध करणारे लोक आलेले आहेत, त्यामुळे आपला पास्स !

In reply to by भृशुंडी

विटेकर 31/07/2014 - 12:58
तुम्ही नोंद घेतली आहे याची दखल घेतली आहे.. इथे मिपावर य वेळा हा विषय चघळून झाला आहे. तेच ते आणि तेच ते कितीवेळा करायचे ? काही लोकाना समजून न घेता नुसताच काड्या सारण्यात विन्ट्रेस्ट आहे .. मी त्यांच्यासाठी माझी ब्यांड्विड्थ कशाला वाया घालवू ?

In reply to by भृशुंडी

यशोधरा 26/07/2014 - 02:46
एक संपूर्ण नास्तिक मनुष्य स्वतःला भारतीय म्हणतो (त्याचा पासपोर्ट भारताचा आहे म्हणून) पण त्याल हिंदू ह्या संकल्पनेशी जोडायची अजिबात गरज भासणार नाही.
हिंदू ही संकल्पना तुमच्या मते काय आहे? जेन्यूइन प्रश्न आहे.

In reply to by यशोधरा

भृशुंडी 26/07/2014 - 04:05
हिंदू ही काहीही आणि कशीही defined संकल्पना असू दे. जर मी नास्तिक असेन (देव/धर्म/अध्यात्म इ.इ.) ह्यांवर विश्वास नसणारा, तरी मला स्वतःला भारतीय म्हणता येतेच नाही का? मग त्यासाठी "हिंदू काय आहे" असा प्रश्नच यायला नको. @हिंदू - नक्की माहिती नाही. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी भाषिते केली आहेत, त्यामुळे सरळसोट व्याख्या कधीच मिळाली नाही.

In reply to by भृशुंडी

यशोधरा 26/07/2014 - 04:32
मला स्वतःला भारतीय म्हणता येतेच नाही का? >> अर्थात. :) >>मग त्यासाठी "हिंदू काय आहे" असा प्रश्नच यायला नको. >> LOL. त्यासाठी विचारले नाही मी. इतकी गृहीतके बांधू नका दणादणा. तुम्ही ज्या ठामपणे विधान केले त्यावरुन मला जाणून घ्यायची उत्सुकता होती की हिंदू ह्या शब्दाविषयी तुमची काय संकल्पना आहे. इतरांनी केलेया व्याख्या सोडून द्या, ते त्यांचे पर्सेप्शन, मत. पण तुमचे 'स्वतःचे' काही मत आहे का किंवा बनले आहे का ह्याविषयी हे जाणून घ्यायचा प्रयत्न होता. आता नक्की माहित नाही, हे कळाले. धन्यवाद :)

In reply to by भृशुंडी

अर्धवटराव 26/07/2014 - 07:56
सत्याप्रति जिज्ञासेवर आधारीत एका प्राचीन जीवन प्रणालीचं नाव आहे "हिंदु". देव, धर्म (रिलीजन या अर्थाने) वगैरेशी तिचा काहि डायरेक्ट संबंध नाहि. आस्तिक-नास्तिक वादाशी तर मुळीच संबंध नाहि. (आस्तिक-नास्तिक वादाचा पारावरच्या टाईमपास गप्पा मारण्याव्यतिरिक्त तसाही काहि उपयोग नाहि)

समीरसूर 24/07/2014 - 11:09
अस्मिता, अभिमान, स्वत्व, स्वाभिमान वगैरे संकल्पना तशा थोड्या 'हँण्डल विथ केअर' असतात. थोडा मनमानीपणा केला की अनर्थ ओढवतात. मला गौतम बुद्धांचं चित्र असलेलं फेसबुक पोस्ट आठवते. त्यात लिहिलं होतं, "आय अ‍ॅम अ बुद्धिस्ट. आय हॅव नो प्राईड". मला खूप आवडलं ते पोस्ट. अस्मिता, अभिमान वगैरे जाज्वल्य झाले की आपोआपच त्यातून इतरांच्या अस्मिता, अभिमान हीन आणि दुय्यम आहेत अशा भावना जन्माला येतात आणि मग हाहाकार उडतो. जगातली सध्याची हिंसा या अस्मितेपोटी आणि अभिमानापोटीच सुरु आहे. आजच्याच टाईम्समध्ये बर्नॉड शॉचा विचार आलेला आहे. "You will never have a quiet world till you knock the patriotism out of the human race". हा विचार मला प्रचंड पटला. मला खूप आधीपासून असे वाटत असे. जर या देशाभिमानाच्या आणि धर्माभिमानाच्या इतक्या तीव्र भावना नसत्या तर इतकी हिंसा, युद्धे झालीच नसती. हकनाक बळी जाणारे सैनिक पाहिले की जीव हळहळतो. या ब्रह्मांडातली कुठलीच गोष्ट अशी नाही की त्यासाठी एखाद्या व्यक्तीचा (खरं म्हणजे समस्त सजीवांचा) बळी जावा. असो. माझ्या अस्मिता अशा काही विशेष नाहीत. जात, धर्म, कुटुंब या अस्मिता अजिबातच नाहीत. यात माझं काहीच नाही. परंपरा-बिरंपरा सगळाच फालतू प्रकार आहे हे व्यवस्थित समजले आहे. फुटकळ कुवतीची अस्मिता बाळगणे म्हणजे उंदराने स्वतःला ऐरावत समजण्यासारखे आहे. आणि ढीग कुवत, हुशारी, कर्तबगारी असती तरी त्यात अभिमान वगैरे वाटण्यासारखे काही नाही. गोष्टी आवडतात किंवा आवडत नाहीत. प्रेम असतं किंवा तिरस्कार असतो. काही गोष्टी हव्याहव्याशा वाटतात, काही अगदी नको-नकोशा होऊन जातात. बस्स एवढंच! :-) यापलिकडे काही नाही.

In reply to by समीरसूर

आयुर्हित 25/07/2014 - 12:31
अस्मिता, अभिमान वगैरे जाज्वल्य झाले की आपोआपच त्यातून इतरांच्या अस्मिता, अभिमान हीन आणि दुय्यम आहेत अशा भावना जन्माला येतात आणि मग हाहाकार उडतो.
येथे आपली अभिमान आणि दुराभीमान यात गल्लत होत आहे. माझ्या स्वतःच्या धर्म, प्रांत, भाषा याबद्दल अस्मिता जाग्रुत आहेत असे म्हटले कि आपोआप इतरांनाही त्या तशा अस्मिता,भावना, अभिमान असेल/असाव्यात अशीच विचारसरणी आहे व हवी. त्यासाठी सर्वांना योग्य तो संस्कार व धर्माची शिकवण मिळणेही गरजेचे आहे व ते अमलात आणले जात आहे म्ह्णुन जागरुकता हि हवीच. "गदर" या चित्रपटात सन्नी देवोल "पकिस्तान जिंदाबाद" देखिल म्हणतो हे आपल्या लक्षात आले असेलच. Hindustan Zindabad - Gadar Hindustan Zindabad - Gadar

In reply to by आयुर्हित

समीरसूर 25/07/2014 - 13:35
तुमचे बरोबर आहे पण १०० पैकी ९० वेळेस बहुतेकांना दुराभिमानच असतो. लोकांना अभिमान आणि दुराभिमान यातली पुसट सीमारेषा कळत नाही. आणि त्यातून संघर्ष घडतो. धर्म, जात या अत्यंत खाजगी बाबी असल्या पाहिजेत. धर्माच्या आणि जातीच्या अस्मितेचा ज्वर तसा घातकच. आज महाराष्ट्रात जी 'नाद करायचा नाही, बाद करून टाकीन' ही ब्रिगेडी वृत्ती फोफावली आहे त्याला हा उन्मादच कारणीभूत आहे. अस्मितेचे (किंवा अभिमानाचे, प्रेमाचे, वगैरे) रुपांतर उन्मादात न होऊ देणे महत्वाचे. माझ्या भाषेवर माझे प्रेम आहे म्हणा किंवा माझी मराठी अस्मिता म्हणा, फरक काहीच नाही. हे जे काय आहे त्याचा ज्वर होऊन बेभान होणे टाळले पाहिजे.

In reply to by समीरसूर

arunjoshi123 25/07/2014 - 15:06
तुमचे बरोबर आहे पण १०० पैकी ९० वेळेस बहुतेकांना दुराभिमानच असतो.
आपले परस्परविरोधी विचारसरणींचे स्नेही आहेत काय? म्हणजे तुम्ही न्यूट्रल, एक कट्टर साम्यवादी नि एक कट्टर स्वातंत्र्यवादी, इ इ ? तुम्ही तिघे एकत्र असताना कसे वागता? ९०% लोकांना किंवा ९०% वेळेस दुराभिमान असेल तर जगाची काय गत होईल याची कल्पना आहे का? ज्या गोष्टीला मी अस्मिता म्हणतो त्याला तुम्ही दुराभिमान म्हणताय. पण हे तुमचं जजमेंट झालं. माझ्या अस्मितेचा आधार काय आहे हे पहायची तुमची अनिच्छा हा देखिल दुराभिमान, इ इ असू शकतो.

बारावीत असताना एक अस्मिता आमच्या वर्गात होती .... काय सुंदर दिसायची काय सांगु *man_in_love* ! पण कॉलेजात असताना कधी बोलली नाही अन आता अगदी थांबुन बोलते गप्पा मारते पण आता काय उपयोग :( *beee*

In reply to by arunjoshi123

जेव्हा उपयोग होता तेव्हा तिची अस्मिता मधे आली. आणि आता तिला अस्मिताच नाही म्हटल्यावर, मिळवायला यांची अस्मिता जागी होत नाही!

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 25/07/2014 - 14:37
सगुण अवतारावर श्रद्धा ठेवणारेच सर्वज्ञ असतात असं नाही हे कळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

In reply to by बॅटमॅन

एकदम इतक्या जणांनी ब्यॅटींगला उतरु नका रे ... माझ्यासारख्या लिंबु टिंबु खेळाडुचा घोळ होतो ना भाऊ =))

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 25/07/2014 - 14:58
तो 'कळत नाही' वाला प्रतिसाद पेस्ट करुन घ्या तिकडच्या धाग्यातला. ;) तुम्हाला वादिहाशु. प्रगो, जरा सपोर्ट करायचा की राव. श्या! =))

In reply to by संजय क्षीरसागर

जेव्हा उपयोग होता तेव्हा तिची अस्मिता मधे आली. आणि आता तिला अस्मिताच नाही म्हटल्यावर, मिळवायला यांची अस्मिता जागी होत नाही!
येकझ्यॅक्टली ! हेच म्हणणार होतो मी ! =))

अर्धवटराव 26/07/2014 - 07:51
कुठल्याही सिस्टीममधे संपन्नतेचे आणि सुरक्षेचे म्हणुन काहि विशिष्ट घटक असतात. जेव्हा सिस्टीम मोडायची वेळ येते तेव्हा या घटकांवरचा घाला एक प्रोटोटाईप म्हणुन टेस्ट केल्या जातो. त्यावरुन त्या सिस्टीमची रेसीप्रोकेट करण्याची सिध्दता जोखता येते. अशा घटकांपासुन अस्मिता तयार होतात. सिस्टीममधले जे लोक या घटकांविषयी (आवष्यक किंवा अनावष्यक... कसेही) जागृत असतात ते अस्मितांप्रती सजगता दाखवतात (परत.. अनावष्यक किंवा आवष्यक... कसेही). इतरांनी तसच असावं असा दंडक जरी नसला तरी संकटाची चाहुल ओळखण्याएव्हढी सावधगिरी बाळगली तरी पुरे असतं. जसंजसं हे सुरक्षेचे आणि संपन्नतेचे घटक बदलतात तसं तसं अस्मिता देखील बदलायला लागतात, व जेंव्हा असे बदल घडत नाहि तेंव्हा अस्मितांच्या माथी कालबाह्यतेचे शिक्के उमटतात.

अस्मिता असावी पण अहंकार आणि अभिनिवेष असू नये ... स्वतःची अस्मिता जपताना दुसर्याची अस्मिता देखील दुखावली जाणार नाही , हे बघणे महत्त्वाचे !
अस्मितांचे स्वरुप ही एक किचकट बाब आहे. माणसाला अस्मिता का असते? अगदी अनस्मित लोकही जगात असतात का? अस्मिता कशा उत्पन्न होतात? त्या तशाच राहतात कि जीवनप्रवाहात कमी अधिक सौम्य होत राहतात? कशाने? एखाद्याच्या अस्मितेचा त्याच्या प्रत्यक्ष जीवनावर काय परिणाम होतो? माणूस अस्मितेवर घाला घातल्याने का चिडतो? अस्मिता जपण्यासाठी माणसे कोणत्या पातळीला जाऊ शकतात? केवळ माणसांना अस्मिता आहेत म्हणून जगात काय काय चांगले आहे? काय काय वाईट आहे? कोणालाच कोणतीच अस्मिता नसती तर? अस्मिता या (देवाधर्मासारख्या) लोकप्रसिद्ध संकल्पनांच्याच असतात का?

टि टाईम स्नॅक्स प्रकार ३ - राजस्थानी तिक्कर

दिपक.कुवेत ·

In reply to by प्रभाकर पेठकर

मनिष 22/07/2014 - 13:15
मलाही दही आणि लोणच्याबरोबर आवडेल. पाहिजे तर बरोबर गरमा-गरम कॉफी वगैरे! :P

In reply to by मनिष

दिपक.कुवेत 22/07/2014 - 16:24
काका लोण्याबरोबर तर कशाचीच सर येणार नाहि. गर्मागरम तिक्करवर लोण्याचा गोळा....अहाहा चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं

@हे तिक्कर थालीपीठा प्रमाणे चहात बुडवुन मस्त लागतात>>> फोटो पाहूनच खात्री पटली होती..आणि अत्ता दुपारच्याला (आजच्या पावसाळी वातावरणात..) हे मिळावं अशी लै लै विच्छा होते आहे!

एस 22/07/2014 - 13:11
आज एकादशी असल्यामुळे आम्ही आजच्या दिवस तूर्तास साबुदाणा वडे आणि चटणी इतकुश्याच अन्नावर जिवंत रहायचे ठरवलेले आहे. म्हणून धागा वाचला तरी वाचला नाही असे समजून पास करत आहे. ;-)

आयुर्हित 22/07/2014 - 13:53
खासच आहे ही पाकॄ! फोटो ही छान आलेत. घटकही उत्त्म आहेत खाण्यासाठी. धन्यवाद. तिक्कर हा शब्द प्रथमच ऐकतो आहे. राजस्थानात नेमक्या कोणत्या प्रांतात होतो हा पदार्थ? कारण मेवाड, मेवात आणि मारवाड मध्ये असतांना नाही ऐकला/खाल्ला कधी! त्यामूळे उत्सुकता आहेच. (दिल्ली/पंजाबातही "सरसोंदा साग और मकईदी रोटी" हमखास बनतो.)

कंजूस 22/07/2014 - 14:10
आता पावसाळ्यात खमंग पदार्थाँचा पाऊस पडतोय मिपावर .दिपक मला चहात थालीपिठ ही कल्पना आवडली ,शिवाय दही आणि लोणचे (कच्छी)ची पारंपारिक पध्दत आवडतेच .कुरमा बाटी जशी पाच डाळींच्या वरणात बुडवून खातात तसेही करायला हरकत नाही कारण यांत गहू आणि मकापिठ आहे ,डाळींची पिठं नाहीत . चहात बुडवायची रीत : एक तिक्कर एका बशीसारख्या खोलगट डिशमध्ये ठेवायचे .सुरीने वड्या कापतो तसे लहान तुकडे करायचे .चहा यावर ओतायचा .भिजले की एक एक तुकडा चमच्याने उचलायचा .चीज सैनविजला असे खाता येते . दिपकराव आता राजस्थानी हल्लाबोल होणार काय ?रोज एक पदार्थ दिलात तरी वर्षात संपायचे नाहीत .

In reply to by कंजूस

दिपक.कुवेत 22/07/2014 - 16:30
मोडुनच चहात बुडवुन खायचा. बशीत ठेवुन त्यावर चहा ओतला तर लगदा होईल मग मजा जाईल त्यातली. तुकडा बुडवुन खाल्ला कि लगेच एक घोट चहा प्यायचा....अहाहा मजा येते.

In reply to by दिपक.कुवेत

@तुकडा बुडवुन खाल्ला कि लगेच एक घोट चहा प्यायचा....अहाहा मजा येते.>>> http://www.sherv.net/cm/emoticons/smile/smiley-says-yes-emoticon.gif त्यात ते शिळं झालं की अजुन! *good*

सूड 22/07/2014 - 14:43
रेशिपी मस्त!! चहा थालीपीट म्हटल्याबरोबर दोन weird प्रकार आठवले. शेजारची एक ताई चहासोबत भात खात असे. मूळचा एमपीचा असलेल्या एका कलिगने आमरस-भात साजूक तूपासोबत खायला सुचवलं होतं ते आठवलं. ;)

In reply to by सूड

दिपक.कुवेत 22/07/2014 - 16:36
शेवटि पसंद अपनी अपनी. माझी मावशी तर फोडणीभातावर दुध घालुन खाते. वर जे म्हणाला आहेस तसा आमरस-भात साजूक तूपासोबत खाला आहे. आवडला होता *ok*

त्रिवेणी 23/07/2014 - 08:18
धन्यवाद दीपक आज तिखट आणि सोपी पाककृती टाकल्याबद्दल. रविवारी मक्याचे पीठ आणल्यावर करून पाहीन. तसेच आम्हा वयोवृद्ध लोकांना जमतील अशा रेसीपी आल्या की करून बघता येतात.

पैसा 01/08/2014 - 23:00
नवी पाकृ. मक्याच्या पिठामुळे कडक होत नाहीत ना मक्याच्या रोट्यांसारख्या?

In reply to by प्रभाकर पेठकर

मनिष 22/07/2014 - 13:15
मलाही दही आणि लोणच्याबरोबर आवडेल. पाहिजे तर बरोबर गरमा-गरम कॉफी वगैरे! :P

In reply to by मनिष

दिपक.कुवेत 22/07/2014 - 16:24
काका लोण्याबरोबर तर कशाचीच सर येणार नाहि. गर्मागरम तिक्करवर लोण्याचा गोळा....अहाहा चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं

@हे तिक्कर थालीपीठा प्रमाणे चहात बुडवुन मस्त लागतात>>> फोटो पाहूनच खात्री पटली होती..आणि अत्ता दुपारच्याला (आजच्या पावसाळी वातावरणात..) हे मिळावं अशी लै लै विच्छा होते आहे!

एस 22/07/2014 - 13:11
आज एकादशी असल्यामुळे आम्ही आजच्या दिवस तूर्तास साबुदाणा वडे आणि चटणी इतकुश्याच अन्नावर जिवंत रहायचे ठरवलेले आहे. म्हणून धागा वाचला तरी वाचला नाही असे समजून पास करत आहे. ;-)

आयुर्हित 22/07/2014 - 13:53
खासच आहे ही पाकॄ! फोटो ही छान आलेत. घटकही उत्त्म आहेत खाण्यासाठी. धन्यवाद. तिक्कर हा शब्द प्रथमच ऐकतो आहे. राजस्थानात नेमक्या कोणत्या प्रांतात होतो हा पदार्थ? कारण मेवाड, मेवात आणि मारवाड मध्ये असतांना नाही ऐकला/खाल्ला कधी! त्यामूळे उत्सुकता आहेच. (दिल्ली/पंजाबातही "सरसोंदा साग और मकईदी रोटी" हमखास बनतो.)

कंजूस 22/07/2014 - 14:10
आता पावसाळ्यात खमंग पदार्थाँचा पाऊस पडतोय मिपावर .दिपक मला चहात थालीपिठ ही कल्पना आवडली ,शिवाय दही आणि लोणचे (कच्छी)ची पारंपारिक पध्दत आवडतेच .कुरमा बाटी जशी पाच डाळींच्या वरणात बुडवून खातात तसेही करायला हरकत नाही कारण यांत गहू आणि मकापिठ आहे ,डाळींची पिठं नाहीत . चहात बुडवायची रीत : एक तिक्कर एका बशीसारख्या खोलगट डिशमध्ये ठेवायचे .सुरीने वड्या कापतो तसे लहान तुकडे करायचे .चहा यावर ओतायचा .भिजले की एक एक तुकडा चमच्याने उचलायचा .चीज सैनविजला असे खाता येते . दिपकराव आता राजस्थानी हल्लाबोल होणार काय ?रोज एक पदार्थ दिलात तरी वर्षात संपायचे नाहीत .

In reply to by कंजूस

दिपक.कुवेत 22/07/2014 - 16:30
मोडुनच चहात बुडवुन खायचा. बशीत ठेवुन त्यावर चहा ओतला तर लगदा होईल मग मजा जाईल त्यातली. तुकडा बुडवुन खाल्ला कि लगेच एक घोट चहा प्यायचा....अहाहा मजा येते.

In reply to by दिपक.कुवेत

@तुकडा बुडवुन खाल्ला कि लगेच एक घोट चहा प्यायचा....अहाहा मजा येते.>>> http://www.sherv.net/cm/emoticons/smile/smiley-says-yes-emoticon.gif त्यात ते शिळं झालं की अजुन! *good*

सूड 22/07/2014 - 14:43
रेशिपी मस्त!! चहा थालीपीट म्हटल्याबरोबर दोन weird प्रकार आठवले. शेजारची एक ताई चहासोबत भात खात असे. मूळचा एमपीचा असलेल्या एका कलिगने आमरस-भात साजूक तूपासोबत खायला सुचवलं होतं ते आठवलं. ;)

In reply to by सूड

दिपक.कुवेत 22/07/2014 - 16:36
शेवटि पसंद अपनी अपनी. माझी मावशी तर फोडणीभातावर दुध घालुन खाते. वर जे म्हणाला आहेस तसा आमरस-भात साजूक तूपासोबत खाला आहे. आवडला होता *ok*

त्रिवेणी 23/07/2014 - 08:18
धन्यवाद दीपक आज तिखट आणि सोपी पाककृती टाकल्याबद्दल. रविवारी मक्याचे पीठ आणल्यावर करून पाहीन. तसेच आम्हा वयोवृद्ध लोकांना जमतील अशा रेसीपी आल्या की करून बघता येतात.

पैसा 01/08/2014 - 23:00
नवी पाकृ. मक्याच्या पिठामुळे कडक होत नाहीत ना मक्याच्या रोट्यांसारख्या?
Tikkar1 साहित्यः १. मक्याचं पीठ - १ बाउल २. बीया काढुन बारीक चीरलेले टोमॅटो - १ बाउल ३. पेस्ट - १ बाउल (पेस्ट साठि १ मध्यम कांदा, ३ पाकळ्या लसुण, पेरभर आलं आणि २ हिरव्या मिरच्या) ४. साजुक तुप - २ मोठे चमचे ५. गव्हाचं पीठ - १ बाउल ६. मुठभर बारीक चीरलेली कोंथिंबीर ७. बारीक किसलेलं गाजर - १ बाउल ८. चवीनुसार मीठ ९.

संत ज्ञानेश्वर व आपण

पगला गजोधर ·

पोटे 22/07/2014 - 12:35
ती फुलराणी , पिग्मेलियन आधीच लिहुन झालय की

एस 22/07/2014 - 13:00
माणसाची योग्यता, जन्मावर आधारित नसून, ती त्याच्या गुणांवर, चारित्र्यावर, मनोवृत्तीवर व सदाचारावर असते. माणसाची योग्यता, जशी वंशपरंपरेने ठरवली जाऊ नये तशीच ती त्याच्या बोलीभाषेच्या शुद्धतेवरुन ठरवली जाऊ नये.
केवळ बोलीभाषेची शुद्धता वा आचरण, वर्ण, पेहराव, आहार यांच्या सवयींनुसारही कुणाचे कुठल्या कॅटेगरीत वर्गीकरण केले जाऊ नये. एवढेच नव्हे तर, वैविध्य ही समाजाची सहजप्रवृत्ती असते आणि त्यात वावगं काही नाही. उलट एकारलेपणा व त्यानुषंगाने प्रबळ होत जाणारी दुर्बळता हे अवमूल्यन टाळण्यासाठी निसर्गाने असिमिलेशन आणि डिफरन्शिएशन यांचा मेळ असणारी नियमबद्धता उत्क्रांतीरूपात विकसित केली आहे. त्यात कुणी उच्च वा नीच असा अर्थ पाहू नये आणि नवनवोन्मेषशाली प्रतिभांकुरांना योग्यतामापनाच्या अयोग्य कसोट्यांवर अनुत्तीर्ण करून त्यांचे बोन्साय करू नये असे आपल्या लेखातून सूचित होत आहे. ते अगदी बरोबर आहे. समानतेच्या चळवळींचे म्हणणे ही विविधता टाकून द्या असे कधीच नव्हते. पण त्यातून पेटणारा अन्याय वा त्या अन्यायाचे समर्थन करण्याची वृत्ती मात्र चुकीची आहे असेच या सगळ्या विद्रोहांचे प्रतिपादन होते. प्रत्येकाला केवळ माणूस म्हणूनच वागवणे आपल्याला कधी जमणार आहे कुणास ठाऊक. त्याआधी स्वत:ची ओळख केवळ माणूस एवढीच ठेवणे व त्यावरील सत्ता-प्रतिष्ठा-जन्म-धनरूपी अहंकाराची जळमटे झाडून टाकावयास हवीत. स्वत:तील माणूस कळला तरच दुसर्‍यातील माणूस दिसू शकेल.

In reply to by एस

पगला गजोधर 22/07/2014 - 14:22
स्वॅप्ससर,
"एकारलेपणा व त्यानुषंगाने प्रबळ होत जाणारी दुर्बळता हे अवमूल्यन टाळण्यासाठी निसर्गाने असिमिलेशन आणि डिफरन्शिएशन यांचा मेळ असणारी नियमबद्धता उत्क्रांतीरूपात विकसित केली आहे. त्यात कुणी उच्च वा नीच असा अर्थ पाहू नये आणि नवनवोन्मेषशाली प्रतिभांकुरांना योग्यतामापनाच्या अयोग्य कसोट्यांवर अनुत्तीर्ण करून त्यांचे बोन्साय करू नये असे आपल्या लेखातून सूचित होत आहे. ते अगदी बरोबर आहे."
ज्याप्रमाणे फुलांना काहीही त्रास न देता भुंगा त्यामधील मध गोळा करतो(यथा मधु समादत्ते रक्षन्पुष्पाणि षट्पद:), त्याप्रमाणे या धाग्यातून सारभूत असलेल सगळ सत्वच, आपण या ओळीत विशद केले आहे. मान गये आपको !

In reply to by एस

प्यारे१ 23/07/2014 - 19:19
तो पॅरेग्राफ जरा मराठीत लिहाल का प्लिज? इट्स सो कॉम्प्लिकेटेड. आय अ‍ॅम कन्फ्युज्ड विथ अ‍ॅन इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स. ;) ___/\___

@ धर्मज्ञान सर्वांसाठी खुले करून समानतेची शिकवण दिली. >>> http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif मी या भूमिकेचा सर्मथक..प्रचारक आहे. आणि अल्पप्रमाणात प्रसारकही होतो/असेन. :)

vikramaditya 22/07/2014 - 13:34
माउलींचे कार्य अलौकिक आहे. फारच छान विचार मांडला आहे. ह्या विषयावर अजून लिखाण व्हावे.

In reply to by आनन्दा

पगला गजोधर 23/07/2014 - 09:51
आता समोरचा, वैद्यानिक/शास्त्रीय कशाला समजतो ? त्यावर बरेच काही अवलंबून आहे. उदा. काही लोक ज्योतिषगीरीला शास्त्र म्हणतील, म्हणू देत बापुडे. आपला काही ऑब्जेक्शन नाय. कोणी सांगावे, इंद्राला आवाहन करून पाऊस पाडण्याचे शास्त्र सुद्धा असेल कदाचित आर्यांकडे. (आर्य म्हणजे फ़ारफ़ार वर्षापूर्वी, सिंधुभूमीत आलेले. कृपया नोंद घ्यावी, कि मी याठिकाणी "आर्य" असं 'आजच्या कोणत्याही सामाजिक, धार्मिक, वांशिक, प्रादेशिक, भाषिक लोकसमूहाला' उद्देशून उल्लेखलेलं नाही) बाकी मला असे वाटते की "सारे वैज्ञानिक ज्ञान कोणत्याही एकच एकमेवाद्वितीय भाषेतच आहे", असे कोणी सुज्ञ म्हणूच शकत नाही, असं मला वाटत. तुम्हाला काय वाटते?

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर 23/07/2014 - 11:36
ऑन सेकंड थॉट, जर तुमची प्रतिक्रिया "सारे वैज्ञानिक ज्ञान पण प्रकृतात असावे." म्हणजे "All Scientific Knowledge Should be avilable in native language" अशी, मी इंटर्प्रेट केली असता, तर माझा प्रतिसाद असा आहे की "सर्व ज्ञात माहिती, सर्व भाषेत उपलब्ध व्हावी", म्हणजेच "जो जे वांछील तो ते लाहो"

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पगला गजोधर 24/07/2014 - 10:32
विकीपेडियावाले जे काही करत आहे, ते म्हणजे माझ्यामते, अत्यंत साध सरळ सुंदर उपयुक्त काम आहे, आजच्या संस्कृतीतील हीच ऐक ज्ञानगंगा …

पोटे 22/07/2014 - 12:35
ती फुलराणी , पिग्मेलियन आधीच लिहुन झालय की

एस 22/07/2014 - 13:00
माणसाची योग्यता, जन्मावर आधारित नसून, ती त्याच्या गुणांवर, चारित्र्यावर, मनोवृत्तीवर व सदाचारावर असते. माणसाची योग्यता, जशी वंशपरंपरेने ठरवली जाऊ नये तशीच ती त्याच्या बोलीभाषेच्या शुद्धतेवरुन ठरवली जाऊ नये.
केवळ बोलीभाषेची शुद्धता वा आचरण, वर्ण, पेहराव, आहार यांच्या सवयींनुसारही कुणाचे कुठल्या कॅटेगरीत वर्गीकरण केले जाऊ नये. एवढेच नव्हे तर, वैविध्य ही समाजाची सहजप्रवृत्ती असते आणि त्यात वावगं काही नाही. उलट एकारलेपणा व त्यानुषंगाने प्रबळ होत जाणारी दुर्बळता हे अवमूल्यन टाळण्यासाठी निसर्गाने असिमिलेशन आणि डिफरन्शिएशन यांचा मेळ असणारी नियमबद्धता उत्क्रांतीरूपात विकसित केली आहे. त्यात कुणी उच्च वा नीच असा अर्थ पाहू नये आणि नवनवोन्मेषशाली प्रतिभांकुरांना योग्यतामापनाच्या अयोग्य कसोट्यांवर अनुत्तीर्ण करून त्यांचे बोन्साय करू नये असे आपल्या लेखातून सूचित होत आहे. ते अगदी बरोबर आहे. समानतेच्या चळवळींचे म्हणणे ही विविधता टाकून द्या असे कधीच नव्हते. पण त्यातून पेटणारा अन्याय वा त्या अन्यायाचे समर्थन करण्याची वृत्ती मात्र चुकीची आहे असेच या सगळ्या विद्रोहांचे प्रतिपादन होते. प्रत्येकाला केवळ माणूस म्हणूनच वागवणे आपल्याला कधी जमणार आहे कुणास ठाऊक. त्याआधी स्वत:ची ओळख केवळ माणूस एवढीच ठेवणे व त्यावरील सत्ता-प्रतिष्ठा-जन्म-धनरूपी अहंकाराची जळमटे झाडून टाकावयास हवीत. स्वत:तील माणूस कळला तरच दुसर्‍यातील माणूस दिसू शकेल.

In reply to by एस

पगला गजोधर 22/07/2014 - 14:22
स्वॅप्ससर,
"एकारलेपणा व त्यानुषंगाने प्रबळ होत जाणारी दुर्बळता हे अवमूल्यन टाळण्यासाठी निसर्गाने असिमिलेशन आणि डिफरन्शिएशन यांचा मेळ असणारी नियमबद्धता उत्क्रांतीरूपात विकसित केली आहे. त्यात कुणी उच्च वा नीच असा अर्थ पाहू नये आणि नवनवोन्मेषशाली प्रतिभांकुरांना योग्यतामापनाच्या अयोग्य कसोट्यांवर अनुत्तीर्ण करून त्यांचे बोन्साय करू नये असे आपल्या लेखातून सूचित होत आहे. ते अगदी बरोबर आहे."
ज्याप्रमाणे फुलांना काहीही त्रास न देता भुंगा त्यामधील मध गोळा करतो(यथा मधु समादत्ते रक्षन्पुष्पाणि षट्पद:), त्याप्रमाणे या धाग्यातून सारभूत असलेल सगळ सत्वच, आपण या ओळीत विशद केले आहे. मान गये आपको !

In reply to by एस

प्यारे१ 23/07/2014 - 19:19
तो पॅरेग्राफ जरा मराठीत लिहाल का प्लिज? इट्स सो कॉम्प्लिकेटेड. आय अ‍ॅम कन्फ्युज्ड विथ अ‍ॅन इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स. ;) ___/\___

@ धर्मज्ञान सर्वांसाठी खुले करून समानतेची शिकवण दिली. >>> http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif मी या भूमिकेचा सर्मथक..प्रचारक आहे. आणि अल्पप्रमाणात प्रसारकही होतो/असेन. :)

vikramaditya 22/07/2014 - 13:34
माउलींचे कार्य अलौकिक आहे. फारच छान विचार मांडला आहे. ह्या विषयावर अजून लिखाण व्हावे.

In reply to by आनन्दा

पगला गजोधर 23/07/2014 - 09:51
आता समोरचा, वैद्यानिक/शास्त्रीय कशाला समजतो ? त्यावर बरेच काही अवलंबून आहे. उदा. काही लोक ज्योतिषगीरीला शास्त्र म्हणतील, म्हणू देत बापुडे. आपला काही ऑब्जेक्शन नाय. कोणी सांगावे, इंद्राला आवाहन करून पाऊस पाडण्याचे शास्त्र सुद्धा असेल कदाचित आर्यांकडे. (आर्य म्हणजे फ़ारफ़ार वर्षापूर्वी, सिंधुभूमीत आलेले. कृपया नोंद घ्यावी, कि मी याठिकाणी "आर्य" असं 'आजच्या कोणत्याही सामाजिक, धार्मिक, वांशिक, प्रादेशिक, भाषिक लोकसमूहाला' उद्देशून उल्लेखलेलं नाही) बाकी मला असे वाटते की "सारे वैज्ञानिक ज्ञान कोणत्याही एकच एकमेवाद्वितीय भाषेतच आहे", असे कोणी सुज्ञ म्हणूच शकत नाही, असं मला वाटत. तुम्हाला काय वाटते?

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर 23/07/2014 - 11:36
ऑन सेकंड थॉट, जर तुमची प्रतिक्रिया "सारे वैज्ञानिक ज्ञान पण प्रकृतात असावे." म्हणजे "All Scientific Knowledge Should be avilable in native language" अशी, मी इंटर्प्रेट केली असता, तर माझा प्रतिसाद असा आहे की "सर्व ज्ञात माहिती, सर्व भाषेत उपलब्ध व्हावी", म्हणजेच "जो जे वांछील तो ते लाहो"

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पगला गजोधर 24/07/2014 - 10:32
विकीपेडियावाले जे काही करत आहे, ते म्हणजे माझ्यामते, अत्यंत साध सरळ सुंदर उपयुक्त काम आहे, आजच्या संस्कृतीतील हीच ऐक ज्ञानगंगा …
सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला, लॅटिन ही धर्मभाषा होती. ती फारच थोडय़ा विद्वानांना अवगत होती, मार्टनि ल्यूथर या जर्मन पाद्रीने पोपच्या दडपशाहीविरुद्ध आजाव उठवून, बायबल लोकभाषेत असावे, असा आग्रह धरला व बायबलचे प्रचलित जर्मन भाषेत (लोकभाषेत) भाषांतर केले. त्यापाठोपाठ ख्रिश्चन धर्मात अनेक सुधारणा घडवून आणल्या. काहीशे वर्षांपूर्वी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेतील ज्ञान मराठीत (लोकभाषेत) आणले. त्यांना तथाकथित संस्कृत-तज्ञ धर्ममार्तंडांचा त्या काळात विरोध सहन करावा लागला.

बाउन्सर्स आणि यॉर्कर्स

फारएन्ड ·

कालच इशांतचा भन्नट स्पेल पाहिला (२३-६-७४-७) आणि त्यानंतर हा लेख वाचताना डोळ्यासमोर इशांतच नाचत होता. ढोनी ने त्याच्यावर इतके दिवस दाखवलेला विश्र्वास सार्थ ठरवला. पहिल्या इनिंग मधला भुवनेश्र्वर ची बॉलिंगही जबरा होती (३१-१०-८२-६) लेखातल्या सगळ्या क्लिपा भन्नाट आहेत. आपल्या व्यासंगाला त्रिवार मुजरा. पैजारबुवा,

मस्त रे! झकास लेख. फास्ट बोलरनी कसलेल्या बॅट्समनची परीक्षा पाहणे ह्यासारखं सुंदर दृश्य नाही क्रिकेटमध्ये. असंच एक द्वंद्व अ‍ॅलन डोनाल्ड आणि माइक आर्थरटन मधलं. सगळीच उदाहरणं भन्नाट! मस्त जमलाय लेख! जे.पी.

किसन शिंदे 22/07/2014 - 13:31
जबरी लेख अन् यातल्या सगळ्या चित्रफितीही जबराच! क्रिकेटविषयक तुमचे लेख खत्तरनाक असतात याबद्दल आता दुमत नाही. प्रचंड मोठा व्यासंग!!!

vikramaditya 22/07/2014 - 13:48
वेगाने धावत येणारा गोलंदाज आणि ४-५ स्लिप्स आणि गली. सोबत प्रेक्षकांचा कल्लोळ. खरे क्रिकेट. फार छान लेख.

वेल्लाभट 22/07/2014 - 15:41
क्या बात! एके काळी हा खेळ अत्यंत आवडीने बघायचो. पुढे दादा ने एक्झिट घेतली (घ्यायला लावली) आणि क्रिकेटवरून मन उठलं. असो. क्लिपा बघितल्या नाहीयेत अजून पण वर्णन खुमासदार ! नेहमीप्रमाणेच. शीर्षक बघून कंटेंट ची कल्पना आली आणि त्या आधी लेखक कोण ते ओळखलं. फर्स्टक्लासच लिहीलंयत. पण मी वरील नावांपेक्षा, वसीम अक्रम, वकार युनुस (ही वर नमूद केलीयत), जवागल श्रीनाथ काका, वेंकटेश प्रसाद, मोहंती, झालंच तर पोलॉक, क्लूसनर, डीविलियर्स, चामिंदा वास, मॅक्ग्रा ही नावं ऐकलीयंत जास्त. त्यांच्याबद्द्ल डीटेल सांगणारा, क्लिप्स देणारा पुढचा भाग आला तर.... जरा.... बघा की.

In reply to by वेल्लाभट

टवाळ कार्टा 22/07/2014 - 16:27
पण मी वरील नावांपेक्षा, वसीम अक्रम, वकार युनुस (ही वर नमूद केलीयत), जवागल श्रीनाथ काका, वेंकटेश प्रसाद, मोहंती, झालंच तर पोलॉक, क्लूसनर, डीविलियर्स, चामिंदा वास, मॅक्ग्रा ही नावं ऐकलीयंत जास्त. त्यांच्याबद्द्ल डीटेल सांगणारा, क्लिप्स देणारा पुढचा भाग आला तर.... जरा.... बघा की.
वासिम आणि वकारच्या बाजुला बसायला जवागल श्रीनाथ काका, वेंकटेश प्रसाद, मोहंती यांना २-३ जन्म घ्यावे लागतील क्लूसनर, डीविलियर्स ठिकठक पोलॉक, मॅक्ग्रा म्हणजे फक्त अचुकता

In reply to by टवाळ कार्टा

बेकार तरुण 22/07/2014 - 16:45
विथ ऑल डयु रिस्पेक्ट टु व्यंकटेश प्रसाद. कदाचित वकार च्या सर्वात वाईट दिवशी त्यानि टाकलेला स्लोवर पण व्यंकटेशच्या फास्टेस्ट बॉलहुन वेगवान असेल, नंतर नंतर बहुतेक फलंदाज आता तरि हा स्लोवर वन सोडुन फास्ट टाकेल ह्या अपेक्षेनि बाद होत असावेत. ;) श्रिनाथ नि (बहुतेक अहमदाबाद्ला) साऊथ अफ्रिका विरुद्ध टाकलेला स्पेल आठवतो, सुंदर गोलंदाजि करुन मॅच काढुन दिलि होति

In reply to by टवाळ कार्टा

वेल्लाभट 23/07/2014 - 10:36
खरं आहे ते! पण आमिर सोहेल चा प्रसाद ने काढलेला त्रिफळा, आणि त्यानंतरची ती कचकचीत शिवी... किंवा श्रीनाथने विकेट काढल्यावर त्याचं ते अर्धांगाचं ताडासन करून धावणं, मोहंतीची विचित्र पण मस्त स्टाईल, क्लूसनर ची ती हवेतील उडी, हे त्याच्या त्याच्या जागी भारीच. मॅक्ग्रा .... __/\_ शब्द नाहीत. वसीम.... काल प्रतिसाद टाकल्यावर मुद्दाम अक्रम चे व्हिडियोज बघत होतो. डेड्ड यॉर्कर्स. त्यात रिव्हर्स स्विंग वगैरे मिळायचा. कैच्याकै. आणि जणु काही ती विकेट मिळणार हे रन अप च्या पहिल्य पावलापासून माहित असल्यागत बॉल टाकताच दोन्ही हात येशू क्रिस्तासारखे पसरून तोंडाचा मोठ्ठा आ वासून बॅट्समन कडे खुन्नस देत चालत येणं... रो मां च !

In reply to by वेल्लाभट

बेकार तरुण 23/07/2014 - 11:58
मोहंतिनि सहारा कप मधे धमाल उडवुन दिलि होति. त्याकाळचा पाकिस्तानचा अव्वल फलंदाज असलेल्या सईद अन्वरला मोहंतिनि जबरदस्त स्विंग बोलिंगनि बेजार करुन सोडला होता ! पण त्याचा स्पीड फारसा नसावा. त्यावेळि स्पीड्गन्स नव्हत्या बहुधा.

चतुरंग 22/07/2014 - 17:45
सुन्दर लेख. जुन्या आठवणी जागवल्यात फारेन्ड भौ! होल्डिंग माझा फार आवडता बोलर. एखाद्या हरणासारखा तो अलगदपणे धावत येई आणि अतिशय स्मूथ अ‍ॅक्शनने बोलिंग करे. खतरनाक स्विंग्ज आणि तितकेच डेडली यॉर्कर्स हे त्याचे अस्त्र. आणि स्टंपमागे उभी असलेली सहा राक्षसांची भिंत हे त्याचे साथिदार. अशा अभेद्य तटबंदीतून कॅच सुटून खेळाडू वाचला तर नशीबच! :)

सौंदाळा 22/07/2014 - 18:04
मस्त आहे लेख. काल कसोटी जिंकल्याच्या मुहुर्तावर आज हा लेख वाचायला अजुनच मजा आली. प्रत्येक व्हीडीओसाठी केलेले वर्णन तर खासच. वेल्लाभटांशी सहमत. अजुन पुढचे भाग अशाच शैलीत येऊ देत.

श्रीगुरुजी 22/07/2014 - 21:46
सुंदर लेख! खूप आवडला. १९७५ मध्ये पहिली विश्वचषक स्पर्धा विंडीजने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने विंडीजला ५-१ असे हरविले होते. लिली, थॉमसन पुढे विंडीजची भंबेरी उडाली होती. भारताकडे सध्या उमेश यादव व वरूण एरॉन असे दोन खरेखुरे वेगवान गोलंदाज आहेत. दोघेही ताशी १५० किमी चा वेग गाठू शकतात. परंतु फारशी अचूकता व भेदकता नसल्याने त्यांना फारशी संधी मिळालेली नाही. वर्तमान काळात ऑस्ट्रेलियाचा शॉन टेट १५४-१५६ च्या वेगाने चेंडू टाकू शकतो. परंतु वेगाव्यतिरिक्त त्याच्या गोलंदाजीत काहीच दम नसल्याने तो संघात येऊ शकत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

फारएन्ड 23/07/2014 - 07:41
श्रीगुरूजी, त्या वरच्या पर्थ टेस्ट शीच शॉन टेट चा मोठा संबंध आहे. थोडी हिस्टरी म्हणजे १९९९ च्या मेलबर्न टेस्ट मधे स्टीव वॉ ने भारतीयांवर नवा ताज्या दमाचा ब्रेट ली सोडला होता आणि त्याने बर्‍याच विकेट्स काढल्या होत्या (वॉ ने त्याला त्या कसोटीत निवडणे वगैरे बद्दल बरीच माहिती त्याच्या "आउट ऑफ माय कम्फर्ट झोन" या पुस्तकात त्याने दिलेली आहे. २००८ च्या सिरीज मधे पहिल्या दोन टेस्ट्स जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाने पुन्हा तशाच प्लॅन ने भारताला 'पेस' ने घाबरवण्याकरिता पर्थ ला शॉन टेट आणला. पण या वेळेस त्याला आपल्या लोकांनी भरपूर धुतला. एकही विकेट मिळाली नाही. त्यानंतर त्याने काही दिवस स्वतःहून विश्रांती घेण्याचे ठरवले व बाहेर गेला. (त्यानंतर तो फक्त वन डे, २०-२० वगैरेच खेळला आहे.).

In reply to by फारएन्ड

श्रीगुरुजी 23/07/2014 - 12:44
शॉन टेटने २००७ च्या विश्वचषकात ब्रेट ली च्या अनुपस्थितीत मॅक्ग्राला खूप चांगली साथ देऊन ऑस्ट्रेलियाला लागोपाठ तिसर्‍यांदा विश्वचषक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. पण त्यानंतर तो पूर्ण ढेपाळला.

मेघवेडा 22/07/2014 - 21:57
Going off on a tangent - विंडीज वेगचौकडीचा धुव्वा उडवणार्‍या गावसकरवर रचलं गेलेलं हे अजरामर कॅलिप्सो आठवलं! "It was Gavaskar De real master Just like a wall We couldn't out Gavaskar at all, not at all You know the West Indies couldn't out Gavaskar at all"

फारएन्ड 22/07/2014 - 22:11
थॅन्क्स लोकहो. विंडीज बद्दल ज्यांना इंटरेस्ट आहे, त्यांनी 'फायर इन बॅबिलॉन' ही फिल्म जरूर पाहा. http://www.youtube.com/watch?v=BVnQ8hYSJqM अमेरिकेत असणार्‍यांना नेटफ्लिक्स वर स्ट्रीमिंग वरही बघायला मिळेल. नुसत्या होल्डिंगच्या रन अप करिता सुद्धा पुन्हा पाहायची आपली तयारी आहे :) (त्यात गावसकर च्या एका सीन मधे गडबड आहे. बघा तुम्हाला सापडते का :) )

वपाडाव 22/07/2014 - 22:54
सध्याच्या काळात फक्त तेंडुलकरच्या चौकारांकरिता टेस्ट बघायचो... जास्तीत जास्त लक्ष्मणच्या कलाइच्या उपयोगासाठी... आता जरा Ashes वर लक्ष केंद्रित करावे लागेल असं वाट्टंय...

मैत्र 23/07/2014 - 15:26
वाचनखूण साठवल्या गेली आहे. अतिशय नेमकं वर्णन प्रत्येक Dual चं(कसं ते मराठीत टंकलं आहे देव जाणे) विंडीजचा तोफखाना (रॉबर्ट्स होल्डिंग गार्नर क्रॉफ्ट) किंवा लिली थॉमसन काही पहायला मिळाले नाहीत. मार्शलही फारसा नाही पाहिला. या लिंकांवर भागवतो. गेल्या बर्‍याच वर्षात त्यांच्याकडे असा बॉलर आलाच नाही नवा. डोनाल्ड फार आवडायचा त्याच्या अतिशय सुंदर लयबद्ध रनअप साठी. आणि वॉल्श अ‍ॅम्ब्रोस त्यांच्या चिवट आणि भेदक मार्‍यासाठी. अर्थात हे दोन काही अगदी फास्ट मधले नव्हते. पण बेष्ट.. फास्ट बोलर बाप खरं तर एकच - अक्रम. (बाकी अर्थात एम सी जी ग्राउंडवर एकाच बॉलरचा अप्रतिम पुतळा आहे रनअप च्या जंप मध्ये -- डेनिस लिली.) फार एन्ड -- मजा आला या लेखामुळे

सुहास.. 04/08/2014 - 14:09
तुझा लेख यावा आणि मी कामाच्या रगाड्यात अडकाव , मग पुन्हा शोधुन त्यावर प्रतिसाद देउन वर काढणे , हे दरवेळी का होत असाव ? असो ...लेख जाम आवडला !! तुझे लेख/उल्लेख मी ईन्फी त असताना इन्फी मधल्या ईन्ट्रनल साईटवर लिंकद्वारे भेटला होता, ते माझ तुझ्या लेखाच पहिल वाचन होतं , तेव्हापासुन वाचतोयच ....मस्त ... आपला आख्ख एक दशक गाजविणारा, ओव्हर सहा च्या सहा बॉल यॉर्कर टाकण्यार्‍या, आणि त्याच्या विषयी जास्त बोलल्या न जाणार्‍या कपिलचा उल्लेख वाचुन लेखाला चा चांद लागलेत ... झक्कास !!

In reply to by मूकवाचक

श्रीगुरुजी 11/08/2014 - 12:48
हा सामना अजून आठवतो. फॉलोऑन टाळण्यासाठी २४ धावा हव्या होत्या. ९ गडी बाद झालेले होते. कपिल खेळत होता. दुसर्‍या बाजूला नरेंद्र हिरवानी होता. कपिलने ३ र्‍या, ४ थ्या, ५ व्या व ६ व्या चेंडूवर षटकार ठोकून फोलॉऑन टाळला. पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हिरवानी बाद होऊन भारताचा डाव संपला होता. अर्थात भारताने हा सामना नंतर गमावला. सध्या दूरदर्शनवर समालोचन करणारा माईक आर्थरटन त्यावेळी गूच बरोबर सलामीला यायचा. दोघेही त्या मालिकेत खूपच भरात होते.

मूकवाचक 05/08/2014 - 01:39
शेवटची जोडी मैदानात आहे, आणि फॉलो ऑन टाळण्यासाठी २४ धावा हव्या आहेत, अशा वेळी हेमिंग्सच्या मायदेशी, लॉर्डसवर चार अप्रतिम षटकार खेचत ही कामगिरी पार पाडावी तर कपिलनेच! सामन्याचा शेवटचा चेंडू, जिंकण्यासाठी फक्त दोन धाव हव्या आहेत अशा निर्णायक क्षणी अप्रतिम यॉर्कर टाकून 'सर' रिचर्ड हॅडलींना 'क्लीन बोल्ड' करावे तर ते ही कपिलनेचः

कालच इशांतचा भन्नट स्पेल पाहिला (२३-६-७४-७) आणि त्यानंतर हा लेख वाचताना डोळ्यासमोर इशांतच नाचत होता. ढोनी ने त्याच्यावर इतके दिवस दाखवलेला विश्र्वास सार्थ ठरवला. पहिल्या इनिंग मधला भुवनेश्र्वर ची बॉलिंगही जबरा होती (३१-१०-८२-६) लेखातल्या सगळ्या क्लिपा भन्नाट आहेत. आपल्या व्यासंगाला त्रिवार मुजरा. पैजारबुवा,

मस्त रे! झकास लेख. फास्ट बोलरनी कसलेल्या बॅट्समनची परीक्षा पाहणे ह्यासारखं सुंदर दृश्य नाही क्रिकेटमध्ये. असंच एक द्वंद्व अ‍ॅलन डोनाल्ड आणि माइक आर्थरटन मधलं. सगळीच उदाहरणं भन्नाट! मस्त जमलाय लेख! जे.पी.

किसन शिंदे 22/07/2014 - 13:31
जबरी लेख अन् यातल्या सगळ्या चित्रफितीही जबराच! क्रिकेटविषयक तुमचे लेख खत्तरनाक असतात याबद्दल आता दुमत नाही. प्रचंड मोठा व्यासंग!!!

vikramaditya 22/07/2014 - 13:48
वेगाने धावत येणारा गोलंदाज आणि ४-५ स्लिप्स आणि गली. सोबत प्रेक्षकांचा कल्लोळ. खरे क्रिकेट. फार छान लेख.

वेल्लाभट 22/07/2014 - 15:41
क्या बात! एके काळी हा खेळ अत्यंत आवडीने बघायचो. पुढे दादा ने एक्झिट घेतली (घ्यायला लावली) आणि क्रिकेटवरून मन उठलं. असो. क्लिपा बघितल्या नाहीयेत अजून पण वर्णन खुमासदार ! नेहमीप्रमाणेच. शीर्षक बघून कंटेंट ची कल्पना आली आणि त्या आधी लेखक कोण ते ओळखलं. फर्स्टक्लासच लिहीलंयत. पण मी वरील नावांपेक्षा, वसीम अक्रम, वकार युनुस (ही वर नमूद केलीयत), जवागल श्रीनाथ काका, वेंकटेश प्रसाद, मोहंती, झालंच तर पोलॉक, क्लूसनर, डीविलियर्स, चामिंदा वास, मॅक्ग्रा ही नावं ऐकलीयंत जास्त. त्यांच्याबद्द्ल डीटेल सांगणारा, क्लिप्स देणारा पुढचा भाग आला तर.... जरा.... बघा की.

In reply to by वेल्लाभट

टवाळ कार्टा 22/07/2014 - 16:27
पण मी वरील नावांपेक्षा, वसीम अक्रम, वकार युनुस (ही वर नमूद केलीयत), जवागल श्रीनाथ काका, वेंकटेश प्रसाद, मोहंती, झालंच तर पोलॉक, क्लूसनर, डीविलियर्स, चामिंदा वास, मॅक्ग्रा ही नावं ऐकलीयंत जास्त. त्यांच्याबद्द्ल डीटेल सांगणारा, क्लिप्स देणारा पुढचा भाग आला तर.... जरा.... बघा की.
वासिम आणि वकारच्या बाजुला बसायला जवागल श्रीनाथ काका, वेंकटेश प्रसाद, मोहंती यांना २-३ जन्म घ्यावे लागतील क्लूसनर, डीविलियर्स ठिकठक पोलॉक, मॅक्ग्रा म्हणजे फक्त अचुकता

In reply to by टवाळ कार्टा

बेकार तरुण 22/07/2014 - 16:45
विथ ऑल डयु रिस्पेक्ट टु व्यंकटेश प्रसाद. कदाचित वकार च्या सर्वात वाईट दिवशी त्यानि टाकलेला स्लोवर पण व्यंकटेशच्या फास्टेस्ट बॉलहुन वेगवान असेल, नंतर नंतर बहुतेक फलंदाज आता तरि हा स्लोवर वन सोडुन फास्ट टाकेल ह्या अपेक्षेनि बाद होत असावेत. ;) श्रिनाथ नि (बहुतेक अहमदाबाद्ला) साऊथ अफ्रिका विरुद्ध टाकलेला स्पेल आठवतो, सुंदर गोलंदाजि करुन मॅच काढुन दिलि होति

In reply to by टवाळ कार्टा

वेल्लाभट 23/07/2014 - 10:36
खरं आहे ते! पण आमिर सोहेल चा प्रसाद ने काढलेला त्रिफळा, आणि त्यानंतरची ती कचकचीत शिवी... किंवा श्रीनाथने विकेट काढल्यावर त्याचं ते अर्धांगाचं ताडासन करून धावणं, मोहंतीची विचित्र पण मस्त स्टाईल, क्लूसनर ची ती हवेतील उडी, हे त्याच्या त्याच्या जागी भारीच. मॅक्ग्रा .... __/\_ शब्द नाहीत. वसीम.... काल प्रतिसाद टाकल्यावर मुद्दाम अक्रम चे व्हिडियोज बघत होतो. डेड्ड यॉर्कर्स. त्यात रिव्हर्स स्विंग वगैरे मिळायचा. कैच्याकै. आणि जणु काही ती विकेट मिळणार हे रन अप च्या पहिल्य पावलापासून माहित असल्यागत बॉल टाकताच दोन्ही हात येशू क्रिस्तासारखे पसरून तोंडाचा मोठ्ठा आ वासून बॅट्समन कडे खुन्नस देत चालत येणं... रो मां च !

In reply to by वेल्लाभट

बेकार तरुण 23/07/2014 - 11:58
मोहंतिनि सहारा कप मधे धमाल उडवुन दिलि होति. त्याकाळचा पाकिस्तानचा अव्वल फलंदाज असलेल्या सईद अन्वरला मोहंतिनि जबरदस्त स्विंग बोलिंगनि बेजार करुन सोडला होता ! पण त्याचा स्पीड फारसा नसावा. त्यावेळि स्पीड्गन्स नव्हत्या बहुधा.

चतुरंग 22/07/2014 - 17:45
सुन्दर लेख. जुन्या आठवणी जागवल्यात फारेन्ड भौ! होल्डिंग माझा फार आवडता बोलर. एखाद्या हरणासारखा तो अलगदपणे धावत येई आणि अतिशय स्मूथ अ‍ॅक्शनने बोलिंग करे. खतरनाक स्विंग्ज आणि तितकेच डेडली यॉर्कर्स हे त्याचे अस्त्र. आणि स्टंपमागे उभी असलेली सहा राक्षसांची भिंत हे त्याचे साथिदार. अशा अभेद्य तटबंदीतून कॅच सुटून खेळाडू वाचला तर नशीबच! :)

सौंदाळा 22/07/2014 - 18:04
मस्त आहे लेख. काल कसोटी जिंकल्याच्या मुहुर्तावर आज हा लेख वाचायला अजुनच मजा आली. प्रत्येक व्हीडीओसाठी केलेले वर्णन तर खासच. वेल्लाभटांशी सहमत. अजुन पुढचे भाग अशाच शैलीत येऊ देत.

श्रीगुरुजी 22/07/2014 - 21:46
सुंदर लेख! खूप आवडला. १९७५ मध्ये पहिली विश्वचषक स्पर्धा विंडीजने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने विंडीजला ५-१ असे हरविले होते. लिली, थॉमसन पुढे विंडीजची भंबेरी उडाली होती. भारताकडे सध्या उमेश यादव व वरूण एरॉन असे दोन खरेखुरे वेगवान गोलंदाज आहेत. दोघेही ताशी १५० किमी चा वेग गाठू शकतात. परंतु फारशी अचूकता व भेदकता नसल्याने त्यांना फारशी संधी मिळालेली नाही. वर्तमान काळात ऑस्ट्रेलियाचा शॉन टेट १५४-१५६ च्या वेगाने चेंडू टाकू शकतो. परंतु वेगाव्यतिरिक्त त्याच्या गोलंदाजीत काहीच दम नसल्याने तो संघात येऊ शकत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

फारएन्ड 23/07/2014 - 07:41
श्रीगुरूजी, त्या वरच्या पर्थ टेस्ट शीच शॉन टेट चा मोठा संबंध आहे. थोडी हिस्टरी म्हणजे १९९९ च्या मेलबर्न टेस्ट मधे स्टीव वॉ ने भारतीयांवर नवा ताज्या दमाचा ब्रेट ली सोडला होता आणि त्याने बर्‍याच विकेट्स काढल्या होत्या (वॉ ने त्याला त्या कसोटीत निवडणे वगैरे बद्दल बरीच माहिती त्याच्या "आउट ऑफ माय कम्फर्ट झोन" या पुस्तकात त्याने दिलेली आहे. २००८ च्या सिरीज मधे पहिल्या दोन टेस्ट्स जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाने पुन्हा तशाच प्लॅन ने भारताला 'पेस' ने घाबरवण्याकरिता पर्थ ला शॉन टेट आणला. पण या वेळेस त्याला आपल्या लोकांनी भरपूर धुतला. एकही विकेट मिळाली नाही. त्यानंतर त्याने काही दिवस स्वतःहून विश्रांती घेण्याचे ठरवले व बाहेर गेला. (त्यानंतर तो फक्त वन डे, २०-२० वगैरेच खेळला आहे.).

In reply to by फारएन्ड

श्रीगुरुजी 23/07/2014 - 12:44
शॉन टेटने २००७ च्या विश्वचषकात ब्रेट ली च्या अनुपस्थितीत मॅक्ग्राला खूप चांगली साथ देऊन ऑस्ट्रेलियाला लागोपाठ तिसर्‍यांदा विश्वचषक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. पण त्यानंतर तो पूर्ण ढेपाळला.

मेघवेडा 22/07/2014 - 21:57
Going off on a tangent - विंडीज वेगचौकडीचा धुव्वा उडवणार्‍या गावसकरवर रचलं गेलेलं हे अजरामर कॅलिप्सो आठवलं! "It was Gavaskar De real master Just like a wall We couldn't out Gavaskar at all, not at all You know the West Indies couldn't out Gavaskar at all"

फारएन्ड 22/07/2014 - 22:11
थॅन्क्स लोकहो. विंडीज बद्दल ज्यांना इंटरेस्ट आहे, त्यांनी 'फायर इन बॅबिलॉन' ही फिल्म जरूर पाहा. http://www.youtube.com/watch?v=BVnQ8hYSJqM अमेरिकेत असणार्‍यांना नेटफ्लिक्स वर स्ट्रीमिंग वरही बघायला मिळेल. नुसत्या होल्डिंगच्या रन अप करिता सुद्धा पुन्हा पाहायची आपली तयारी आहे :) (त्यात गावसकर च्या एका सीन मधे गडबड आहे. बघा तुम्हाला सापडते का :) )

वपाडाव 22/07/2014 - 22:54
सध्याच्या काळात फक्त तेंडुलकरच्या चौकारांकरिता टेस्ट बघायचो... जास्तीत जास्त लक्ष्मणच्या कलाइच्या उपयोगासाठी... आता जरा Ashes वर लक्ष केंद्रित करावे लागेल असं वाट्टंय...

मैत्र 23/07/2014 - 15:26
वाचनखूण साठवल्या गेली आहे. अतिशय नेमकं वर्णन प्रत्येक Dual चं(कसं ते मराठीत टंकलं आहे देव जाणे) विंडीजचा तोफखाना (रॉबर्ट्स होल्डिंग गार्नर क्रॉफ्ट) किंवा लिली थॉमसन काही पहायला मिळाले नाहीत. मार्शलही फारसा नाही पाहिला. या लिंकांवर भागवतो. गेल्या बर्‍याच वर्षात त्यांच्याकडे असा बॉलर आलाच नाही नवा. डोनाल्ड फार आवडायचा त्याच्या अतिशय सुंदर लयबद्ध रनअप साठी. आणि वॉल्श अ‍ॅम्ब्रोस त्यांच्या चिवट आणि भेदक मार्‍यासाठी. अर्थात हे दोन काही अगदी फास्ट मधले नव्हते. पण बेष्ट.. फास्ट बोलर बाप खरं तर एकच - अक्रम. (बाकी अर्थात एम सी जी ग्राउंडवर एकाच बॉलरचा अप्रतिम पुतळा आहे रनअप च्या जंप मध्ये -- डेनिस लिली.) फार एन्ड -- मजा आला या लेखामुळे

सुहास.. 04/08/2014 - 14:09
तुझा लेख यावा आणि मी कामाच्या रगाड्यात अडकाव , मग पुन्हा शोधुन त्यावर प्रतिसाद देउन वर काढणे , हे दरवेळी का होत असाव ? असो ...लेख जाम आवडला !! तुझे लेख/उल्लेख मी ईन्फी त असताना इन्फी मधल्या ईन्ट्रनल साईटवर लिंकद्वारे भेटला होता, ते माझ तुझ्या लेखाच पहिल वाचन होतं , तेव्हापासुन वाचतोयच ....मस्त ... आपला आख्ख एक दशक गाजविणारा, ओव्हर सहा च्या सहा बॉल यॉर्कर टाकण्यार्‍या, आणि त्याच्या विषयी जास्त बोलल्या न जाणार्‍या कपिलचा उल्लेख वाचुन लेखाला चा चांद लागलेत ... झक्कास !!

In reply to by मूकवाचक

श्रीगुरुजी 11/08/2014 - 12:48
हा सामना अजून आठवतो. फॉलोऑन टाळण्यासाठी २४ धावा हव्या होत्या. ९ गडी बाद झालेले होते. कपिल खेळत होता. दुसर्‍या बाजूला नरेंद्र हिरवानी होता. कपिलने ३ र्‍या, ४ थ्या, ५ व्या व ६ व्या चेंडूवर षटकार ठोकून फोलॉऑन टाळला. पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हिरवानी बाद होऊन भारताचा डाव संपला होता. अर्थात भारताने हा सामना नंतर गमावला. सध्या दूरदर्शनवर समालोचन करणारा माईक आर्थरटन त्यावेळी गूच बरोबर सलामीला यायचा. दोघेही त्या मालिकेत खूपच भरात होते.

मूकवाचक 05/08/2014 - 01:39
शेवटची जोडी मैदानात आहे, आणि फॉलो ऑन टाळण्यासाठी २४ धावा हव्या आहेत, अशा वेळी हेमिंग्सच्या मायदेशी, लॉर्डसवर चार अप्रतिम षटकार खेचत ही कामगिरी पार पाडावी तर कपिलनेच! सामन्याचा शेवटचा चेंडू, जिंकण्यासाठी फक्त दोन धाव हव्या आहेत अशा निर्णायक क्षणी अप्रतिम यॉर्कर टाकून 'सर' रिचर्ड हॅडलींना 'क्लीन बोल्ड' करावे तर ते ही कपिलनेचः
लेखनविषय:
लेखनप्रकार
क्रिकेट मधे दुर्मिळ होत चाललेला प्राणी. फास्ट बोलर. म्हणजे तो बोलिंग ला आला की "मिडीयम-फास्ट" दाखवतात, व बिचारा आपल्या लिमीट्स मधे राहून "ष्टम्पात" बोलिंग करतो, आणि मग कॉमेण्टेटर त्याला मिलीटरी मिडीयम वगैरे म्हणतात तसा नाही. फास्ट. रिअल फास्ट. डेनिस लिली, होल्डिंग, शोएब, ब्रेट ली, इम्रान, अक्रम, वकार, डोनाल्ड. कोणत्याही पिचेस वर इतर कसलाही सपोर्ट नसला तरी केवळ वेगामुळे सुद्धा बॅट्समनला त्रास देणारा. आणि जेथे स्विंग, बाउन्स आणि कॅरी मिळेल तेथे तर भल्याभल्यांना जमिनीवर आणणारा. पहिल्या दिवसाचा सुरूवातीचा खेळ. दिग्गज, महान वगैरे फलंदाज खेळायला येतात.

...........काय बोलू.........

आशु जोग ·

अंकल म्ह्णजे नक्की कोण? काका की मामा आणि आँटी म्हणजे नक्की कोण? काकी की आत्या की मामी, हे प्रश्र्न इंग्रजांना पडले की नाहीत, ते माहीत नाही. पण मी शाळेत हा प्रश्र्न विचारला आणि त्याचा एकच परीणाम मिळाला. इंग्रजी भाषा जशी शिकवल्या जाते, तशीच शिका आणि एकदाचे दहावी पास व्हा..

In reply to by मुक्त विहारि

अंकल म्ह्णजे नक्की कोण? काका की मामा आणि आँटी म्हणजे नक्की कोण? काकी की आत्या की मामी,
मला वाटतं हा भाषेपेक्षा संस्कृतीचा प्रश्न आहे. मराठीतही काही ठिकाणी आत्येच्या नवर्‍याला मामा तर कुठे काका म्हणतात. मावशीच्या नवर्‍याकरिता वेगळा शब्द नाही. हिंदीमध्ये तसा आहे (मौसाजी, फूफाजी).

In reply to by मराठी कथालेखक

सुनील 22/07/2014 - 11:38
हा भाषेपेक्षा संस्कृतीचा प्रश्न आहे
केवळ संस्कृतीच नव्हे तर ज्या परिसरात ती भाषा प्रामुख्याने बोलली जाते तेथील पर्यावरणदेखिल! मराठीत आई आणि वडिल दोघांच्या आई-वडिलांना आजी-आजोबा म्हणतात. तर हिंदीत दादा-दादी (वडिलांचे आई-वडिल) तर नाना-नानी (आईचे आई-वडिल), असे वेगळे शब्द आहेत. म्हणून काय हिंदी मराठीपेक्षा वरचढ ठरते? (राज ठाकरेंना विचारायला पाहिजे!) ;) पर्यावरणाचादेखिल खूप परिणाम होतो. महाराष्ट्रात (काही ठिकाणी) गारा पडतात. म्हणून तो शब्द मराठीत आहे. पण आईस आणि स्नो ह्या दोन इंग्रजी शब्दांची बोळवण बर्फ ह्या एकाच शब्दात आपण करतो. नै का?

In reply to by सुनील

एस 22/07/2014 - 13:27
आईस आणि स्नो ह्या दोन इंग्रजी शब्दांची बोळवण बर्फ ह्या एकाच शब्दात आपण करतो. नै का?
आईस ला बर्फ आणि स्नो ला हिम असे म्हणतात. उदा. "उसाच्या रसात जरा बर्फ घालून दे." किंवा "काल श्रीनगर येथे जोरदार हिमवर्षाव झाला." बाकी तुमच्या प्रतिसादाचं एक उदाहरण म्हणजे मराठीत उंट या प्राण्याला तेवढा एकच शब्द आहे. पण अरबीमध्ये उंटासाठी किमान पंचेचाळीस प्रतिशब्द आहेत. अजून एक उदाहरण म्हणजे संत एकनाथांनी प्राकृत भाषेला कमी आणि संस्कृतास श्रेष्ठ मानणार्‍यांना एका ठिकाणी दिलेले प्रत्युत्तर. त्यात मूळ संस्कृत 'घट' या शब्दाला प्राकृतात किती प्रतिशब्द आहेत याची जंत्रीच दिली होती. (माझ्याकडे आत्ता मूळ काव्य नसल्याने संदर्भ देता येणार नाही.)

In reply to by एस

वाचक्नवी 04/08/2014 - 19:09
>>मूळ संस्कृत 'घट' या शब्दाला प्राकृतात किती प्रतिशब्द आहेत याची जंत्रीच दिली होती. (माझ्याकडे आत्ता मूळ काव्य नसल्याने संदर्भ देता येणार नाही.) >> हा घ्या संदर्भ : संस्कृते घटु म्हणती । आतां तयाचे भेद किती। कवणा घटाची प्राप्ती। पावावी तेणें? हारा, डेरा, रांजणु। कैसी?... ऐसे प्रतिभाषे वेगळाले। घट असती नामाथिले। एकें संस्कृतें सर्व कळे। ऐसें कैसेन? (महाराष्ट्र - गाथा, पृ. २८)

In reply to by वाचक्नवी

वाचक्नवी 04/08/2014 - 19:19
संस्कृतें घटु म्हणती| आतां तया घटांचे भेद किती| कवण्या घटाची प्राप्ती | पावावी तेणें ?|| हारा, डेरा, रांजणू | मुढा, पगडा, आनू| सुगड, तौली, सुजाणू| कैसी बोलेल? धडीं, घागरी, घडौली| आळंदें, वाचिकें, बौळी| चिटकी, मोरवा, पातेली| सांजवणे तें| ऐसे प्रतिभाषें वेगळाले| घट असती नामाथिले| एकें संस्कृतें सर्व कळें ऐसें कैसें न?

In reply to by सुनील

बाळ सप्रे 22/07/2014 - 13:31
+११ भाषा, संस्कृती, पर्यावरण याबरोबरच लिपीचाही प्रभाव असतो.. आणखी एक उदाहरण.. pen म्हणजे पेन आणि pain सुद्धा पेनच!!.. वेगळा उच्चार लिहिता येत नाही.. कन्नड भाषेत ए स्वरासाठीदेखिल र्‍हस्व ए आणि दीर्घ ए वेगळा आहे pen साठी र्‍हस्व ए आणि pain साठी दीर्घ ए वापरता येतो..

In reply to by सुनील

आशु जोग 14/08/2014 - 12:07
इथे संस्कृती वगैरे गोष्टी करून आपण बरीच गल्लत करत आहोत. बर्फ स्नो आइस, जीन्स टॉप त्यावर पदर हे प्रश्न आपल्याला शब्द कधी पडतात ? माध्यम म्हणून इंग्रजी वापरतो त्याबद्दल इथे आपण विचार करत आहोत.

आदूबाळ 21/07/2014 - 21:28
तसं काय नाना प्रत्येक भाषा शिकायला अवघडच असतीय की. आणि प्रत्येक भाषेच्या खोडी असणारच. उगाच इंग्रजीला कशाला झोडायचं? उदा. पुण्याला पुण्याचं काम करतो. भाग्याच्या भाग्याची काय महती सांगावी.

असंका 21/07/2014 - 21:36
ह्या लेखात एक महत्त्वाचा भाग, 'एका मूळ शब्दातून निघणारे सारखे शब्द' -मराठी भाषेत असणे आणि इंग्रजी भाषेत नसणे याचा आहे. हे मी पूर्वीपण वाचले आहे. माझ्या मते सावरकरांच्या एका लेखात, पण खात्री नाही. आपण नक्की सांगू शकाल, कुणाचे विचार आहेत हे?

फेरफटका 21/07/2014 - 21:50
मराठी आणी ईंग्रजी ह्या दोन भाषांची तुलना कशासाठी करायची पण? दोन्ही स्वतंत्र भाषा आहेत, दोघींचं स्वतंत्र अस्तित्व, महत्व, स्थान (भौगोलिक, प्रादेशिक, राजकीय वगैरे) आहे. हा अट्टाहास कशासाठी की दोन्ही भाषांतले शब्द interchangeable असावेत?

In reply to by फेरफटका

अट्टाहास नाहीच. पण मुळात इंग्रजी ही अपरीपक्व भाषा आहे, हे एकदा मान्य केले की बरेच प्रश्र्न सुटतात. Gopal's aunty came at home.At that time Seeta went to her uncles's house. ह्याचे भाषांतर करा, असे सांगीतले तर १० मुले १० प्रकाराने ह्याचे भाषांतर करतील. गोपाळची आत्या घरात आली.त्यावेळी सीता काकांकडे गेली होती. (हे पण वाक्य बरोबर) गोपाळची मावशी घरात आली.त्यावेळी सीता काकांकडे गेली होती. (आणि हे पण वाक्य बरोबर.) बादवे, Gopalला, आम्ही, गोपाळच म्हणायचो आणि गोपाळच म्हणणार.तो अर्धा मार्क गेला उडत. ह्या अंकल-आँटीने आणि गोपाल-सीतेने आमचे अख्खे बालपण वाया घालवले. आमच्या पाचवीला ते (गोपाल-सीता) जे काही पूजले ते पार आमचे दाहावीत दहावे घालूनच सोडले.

In reply to by मुक्त विहारि

भिंगरी 22/07/2014 - 14:51
हो गोपाल सीता लीला .............. पण खादाड सुरेशचा हेवा वाटायचा मस्त झोपा काढायचा.(पण त्याला पोहता येत होत.) विषयांतर झालं (क्षमस्व) पण शाळेचे दिवस आठवले.

In reply to by फेरफटका

असंका 21/07/2014 - 22:33
तुलना अशासाठी करायची की निर्णय घेणे सोपे व्हावे. इथे हीब्रू आणि मँडेरीन या भाषेत तुलना केली जात नाहिये. दोन अशा भाषांमध्ये तुलना होत आहे, ज्यांच्यातील आता कुठली भाषा वापरायची हा निर्णय आपल्याला पदो पदी घ्यावा लागतो. आपला निर्णय जर सयुक्तिक असणे अपेक्षित असेल, तर आपण उपलब्ध पर्यायातील सर्वोत्तम भाषा निवडताल. पण सर्वोत्तम भाषा कुठली हे ठरवण्यासाठी तुलना करणे भाग आहे.

In reply to by असंका

मराठीत शिकूनही आमचे काही वाइट झाले नाही" असे आमच्याकडचे काही मराठी वैज्ञानिक सांगतात. याउलट "मराठीतून शिकल्यानेच आपले भले झाले" ही शक्यता ते का विचारात घेत नाहीत. अहो हल्ली सगळे मराठी लोकच आपल्या मुला मुलींना ईग्रजी माध्यमातुन शिकवतात- कारण ते बरं पडतं हो ! आंम्हाला ना खुप मागे रहावं लागलं ईंग्लीश मिडीयम मधे न शिकल्याने ! अश्या लोकांना काय सांगावे ? तुम्ही शंभर मुलं निवडा आणी त्यांनी ईंग्रजीत पन्नस वाक्यांचा निबंध लिहायला लावा. जे व्यवस्थीत लिहीतील ते नक्कीच मराठी माध्यमातुन ( किंवा त्यांच्या मातृभाषेतुन ) शिकलेले असतील ! ईम्ग्रजी माध्यमातुन शिकलेले पाच दहाच निघतील. ई. पहिली ते दहावी मातृभाषेतुनच शिकले पाहिजे ! नाहीतर मेंदुच्या क्षमतेची वाट लागते!

आयुर्हित 21/07/2014 - 21:56
नशिब, आता का होईना, बोललात हे फार बरे झाले. खरे आहे आपले. महाराष्ट्रात ज्ञानदानात असलेले इंग्रजी भाषेचे/माध्यमांचे खुळ जाईल तो सुदिनच म्हणायचा. माझा म-हाठाची बोलु कौतुके। परि अम्रुताते पैजा जिंके। ऎसि अक्षरे रसिके। मेळविन॥ इति संत ज्ञानेश्वर

असंका 21/07/2014 - 22:05
तुलना अशासाठी करायची की निर्णय घेणे सोपे व्हावे. इथे हीब्रू आणि मँडेरीन या भाषेत तुलना केली जात नाहिये. दोन अशा भाषांमध्ये तुलना होत आहे, ज्यांच्यातील आता कुठली भाषा वापरायची हा निर्णय आपल्याला पदो पदी घ्यावा लागतो. आपला निर्णय जर सयुक्तिक असणे अपेक्षित असेल, तर आपण उपलब्ध पर्यायातील सर्वोत्तम भाषा निवडताल. पण सर्वोत्तम भाषा कुठली हे ठरवण्यासाठी तुलना करणे भाग आहे.

आशु जोग 21/07/2014 - 22:07
अलिकडे काही कारणामुळे या विषयाचा मला विचार करावा लागला. मूळात इंग्रजी ही एकच भाषा आहे का ? मराठीत सुद्धा अनेक परकीय शब्द शतकानुशतके राहूनदेखील आपले परकेपण घालवू शकलेले नाहीत... त्यामुळे नवे नवे शब्द आले की भाषा समर्थ होते. असे म्हणता येइल का...

आयुर्हित 21/07/2014 - 23:20
किमान दोन तपांपूर्वी वि. वा. शिरवाडकरांनी इंग्रजीच्या सांस्कृतिक आक्रमणाचा धोका ओळखला होता. मराठीतील एक हिमशिखर वि. वा. शिरवाडकर यांचा एक जुना लेख(सुमारे २०-३० वर्षांपूर्वींचा) वाचनात आला. त्यात त्यांनी मराठीबाबत जे काही भाष्य केले आहे, ते सर्वांनाच भावेल आणि मराठीचा दुस्वास करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालेल, असे वाटले. म्हणून त्या लेखाचा संक्षिप्त गोषवारा सोबत जोडत आहे. इंग्रजीशिवाय पर्याय नाही, असे जे कोणी मराठीजन म्हणत असतील त्यांनी तर तो अवश्य वाचावा. कारण समोरून येणाऱ्या शत्रुपेक्षा अस्तनीतले निखारे केव्हाही जास्त धोकादायक असतात. “शब्द म्हणजे केवळ कोशातील एक निर्जीव नोंद नसते. शब्द माणसाच्या जीवनपध्दतीतून, म्हणजेच त्यांच्या संस्कृतीतून निर्माण झालेले असतात. त्यांना एक सांस्कृतिक आशय असतो. कोशातील अर्थापेक्षा हा अधिक असतो. ज्योतीच्या भोवती एक प्रकाशाचं वलय असतं त्याप्रमाणे हा अधिक आशय त्या शब्दांभोवती असतो. म्हणून भाषांतरित शब्दानं त्याचा विशिष्ट कोरडा अर्थ मनात निपजेल, पण त्याच्या या वलयाचा, भावनेचा ओलावा मनात उतरणार नाही. शब्दांना आणि पर्यायाने भाषेला कोशार्थापेक्षा अधिक असा एक सांस्कृतिक आशय असतो. लाखो लोक तो शब्द त्या अधिकार्थानं वापरत असतात आणि म्हणूनच त्या शब्दाच्या वा भाषेच्या दुव्यानं आपण त्यांच्याशी, म्हणजेच भोवतालच्या समाजाशी जोडले जातो. मदर, मम्मी , डॅडी इत्यादी शब्दांनी फक्त नाती व्यक्त होतील, पण त्या नात्यातील ओलावा, जिव्हाळा, आर्तता व्यक्त होणार नाही. ती व्यक्त होतील, परस्परांच्या काळजापर्यंत पोचतील, ती आई, बाबा इत्यादी शब्दांनीच. ज्ञानेश्वरांनी मराठीबद्दल म्हटले आहे, माझ्या मऱ्हाटीची बोलु कौतुके, अमृतातेही पैजा जिंके आणि ज्ञानेश्वर-तुकारामांच्या काव्यातच तिनं अमृतावर मात केलं आहे. तिला आजच्या राजकीय, विज्ञानात्मक आणि आर्थिक व्यवहारापासून दूर ठेवून आम्ही-तिची मुलंच-तिला मागे रेटण्याचा, तिचा तेजोभंग करण्याचा, तिला मारण्याचा प्रयत्न करीत आहोत. पं. नेहरू म्हणाले होते की इंग्रजी भाषा जगाच्या ज्ञानाकडे उघडणारी खिडकी आहे पण खिडक्या हवेत बांधता येत नाहीत. त्यासाठी आधी घर बांधायला हवं. मित्रा, तू मुलांना इंग्रजी जरूर शिकव. शिकवायला हव. पण त्यांचा मराठीशी, मायभाषेशी असलेले संबंध तोडू नकोस. तो सुरक्षित ठेव. हा संबंध सुटला तर ती देशात राहूनही परदेशी होतील. भाषेच्या द्वाराच माणसाच्या अस्तित्वाची सांस्कृतिक पाळंमुळं समाजात पसरलेली असतात. ती खणून काढणं म्हणजे सुसंस्कृत, समृध्द जीवन त्यांना नाकारण्यासारखं आहे.” साभारः …अमृतातेही पैजा जिंके

रामपुरी 22/07/2014 - 04:42
अश्या कित्येक उणीवा मराठी भाषेतल्याही सांगता येतील. कुठलीही भाषा परिपूर्ण नाही आणि असूही शकत नाही. कारण एकदा परिपूर्ण म्हटल्यावर त्यात बदल संभवत नाही. उदा. टेबल, रेल्वे यासारखे अनेक शब्द मराठीत रूढ झाले आहेत. या नवीन शब्दांचे लिंग मराठीत कुठल्या नियमाने ठरवतात? इथे 'चप्पल' या मराठी शब्दाचे लिंग सुद्धा नक्की ठरलेलं नाही. हे फक्त एक उदाहरण आहे (आता हेच वाक्य कसे बोलले जाते यावर त्याची अर्थछटा बदलते. जर इतकी भाषा परिपूर्ण असेल तर मला ज्या अर्थाचे वाक्य अभिप्रेत आहे ते तसेच का लिहिता येऊ नये?). मोठ्ठी जिलबी पाडता येईल पण असो... (अवांतर: "संस्कृतचे उदाहरण हे फक्त तुलनेपुरते दिलेले आहे. त्यामुळे तेवढ्याच खुंटीला लोंबकळून झोके घेत बसू नये. विषय इंग्रजी हाच आहे" हे वाक्य बेहद्द (हा शब्द मराठी की उर्दू?) आवडलं.)

In reply to by रामपुरी

आयुर्हित 22/07/2014 - 10:06
पुल्लिगः तो बुट होतो, पण स्त्रिलिंगः ती चप्पल, ती सँडल, ती स्लिपर, ती कोल्हापूरी चप्पल, ती खडावा, ती पादुका असेच होते. तो चप्पल असे कधिही ऐकले नाही. कुठलीही भाषा परिपूर्ण नाही,कित्येक उणीवा मराठी भाषेतल्याही सांगता येतील.: मान्य. क्रुपया येथे सांगावे जेणेकरुन त्या दुर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल.

स्पा 22/07/2014 - 09:29
लेख आवडला ईंग्रजी ही अतीशय भिकार भाषा आहे असे आमचे स्पष्ट मत आहे

मला सांगा .मी Mobile या शब्दाचा उच्चार मोबिले असा का करायचा नाही? जो "होतो" तो उच्चार करायचा नाही.. आणी जो "होत नाही" तो उच्चार करायचा! :-/ असे का???? :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

मराठे 22/07/2014 - 20:48
जर शब्दाचा शेवट मुळाक्षराने(वॉवेल) (विशेषतः e) होत असेल तर त्या शब्दामधल्या मुळाक्षराचा उच्चार बदलतो (म्हणजे i चा उच्चार आय असा होत, a च उच्चार ए असा होतो). उदा: bit चा उच्चार ब्-इ-ट (बिट) असा होईल पण शेवटी e लावलात तर ब्-आइ-ट (बाईट) असा होईल. (हे मला अर्थात मी शाळेत असताना शिकवलं नव्हतं, इथे छोट्याबरोबर सिसमी स्ट्रीट बघत बघत शिकलो!!! ) सायलेंट e च्या अधिक माहितीविषयी हा लहान मुलांसठीचा विडियो बघा: http://www.starfall.com/n/skills/silent-e/play.htm?f

In reply to by अत्रुप्त आत्मा

बुवा आपण उचललेला मुद्दा अप्रतिम आहे :) माझ्या माहीतीप्रमाणे पौर्वात्य भाषांमधे (समंस्कृत चायनीज जापनीज वगैरे ) ही फोनेटीक्स ची गडबड नाहीये ...जे जसे लिहाल ते तसेच वाचायचे :) इतर भाषांबद्दल बॅट्याला विचारावे लागेल .... कॉलिंग बॅट्या !!

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 28/07/2014 - 18:38
प्रगो, ३ मुद्दे. कोणे एके काळी इंग्रजीतही 'लिहिले तस्सेच बोलायचे'. मग नंतर काय अवदसा आठवली कुणास ठाऊक, ग्रेट व्हॉवेल शिफ्ट नावाची कायतर भानगड झाली अन स्पेलिंग आणि उच्चाराचा घटस्फोट झाला. तरी इंग्रजी बरेच बरे आहे म्हणायचे. तिची सवय झाली म्हणून नाही, पण फ्रेंच पहा, इंग्लिश ही फोनेटिक भाषा आहे असे म्हणावेसे वाटेल =)) पौर्वात्य भाषांपैकी संस्कृतोद्भव आणि द्राविडी भाषांमध्ये तरी इंग्लिशपेक्षा बरेच जास्त प्रमाणात 'लिहिले तसे बोलतात', यद्यपि हे % १००% कधीच नसते (साधी गोष्ट बघा, नसते चा उच्चार नस्ते असा'च्' होतो). पण इंग्लिशपेक्षा बरेच जास्त असते. मात्र चिनी, जपानी, इ. बद्दल सांगता यायचं नाही. पण उर्दू लिपी बरीक बेशिस्तच हो. व्यंजनं तरी ठीक आहेत, स्वरांत कैकवेळेस मार खातात नेमका स्वर दाखवायला. बाकी अरबी, चिनी, थाई, इ.इ. चं माहिती नाही.

In reply to by बॅटमॅन

इंग्रजी बरेच बरे आहे म्हणायचे. तिची सवय झाली म्हणून नाही, पण फ्रेंच पहा, इंग्लिश ही फोनेटिक भाषा आहे असे म्हणावेसे वाटेल
मीतर ह्याचा अगदी उलट ऐकलं आहे . आयेसाय मधे लिन्ग्विस्टिक्स बराच रीसर्च होतो ब्रान्चिंग थेअरी वगैरे वापरुन काय काय करत असतात तर त्यात रीसर्च करणार्‍या एका इतालियन विद्यार्थीनी कडुन असे कळाले होते की सर्व युरोपीय भाषात इंग्लिशच विचित्र आहे , भारतात तुम्ही इंग्लिश आधी शिकता म्हणुन तुम्हाला इतर भाषा अवघड वाटतात . अवांतर १ : हा प्रतिसाद थोडा मुक्तपीठीय झाला काय :ड =))

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 28/07/2014 - 19:45
इंग्लिशचं वैचित्र्य जगजाहीर आहेच, पण अन्य भाषाही काय कमी नाहीत. बाकी, त्या इतालियन तरुणीचं बरोबर आहे ते अशा अर्थी की युरोपातल्या बर्‍याच महत्त्वाच्या भाषा लॅटिनपासून आलेल्या आहेत.त्यांच्या सबफ्यामिलीला 'रोमान्स भाषा' म्हणतात. (रोमन साम्राज्याखालच्या प्रदेशातील अशा अर्थी, पण इंग्रजी अर्थही परफेक्ट आहे) उदा. इतालियन, फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज़. याउलट इंग्लिश, जर्मन, स्वीडिश, डच, नॉर्स, या जर्मानिक सबफ्यामिलीतल्या आहेत. रशियन, लाटव्हियन, एस्टोनियन, इ.इ. चा अजूनेक वेगळाच ग्रूप आहे बाल्टो-स्लाव्हिक म्हणून. त्यामुळे इतालियन मातृभाषा असलेल्या व्यक्तीला फ्रेंच, झालंच तर पोर्तुगीज आणि स्पॅनिश हे इंग्लिशपेक्षा जवळ वाटणं साहजिकच आहे कारण सबफ्यामिली वेगळी आहे. पण तरी कालौघात इंग्लिशवरचे जर्मन संस्कार बरेच पुसट झालेले आहेत. त्याजागी फ्रेंच अन ल्याटिन शब्दांचा भरणा झालेला आहे. इ.स. १००० च्या आसपासची इंग्लिश पाहिलीस तर इंग्लिश वाटणारच नै, जर्मनचाच अवतार वाटेल. सर्वप्रथम जर्मन, नंतर व्हायकिंगांच्या नॉर्स भाषेतले अनेक शब्द घेऊन इंग्लिश तयार झाली, पुढे फ्रेंच भाषिक नॉर्मन राजांची सत्ता इंग्लंडवर आल्यापासून फ्रेंच अन ल्याटिनबरोबर सरमिसळ झाली. रेनेसाँमध्येही हुच्चभ्रूंनी लॅटिनाळलेली व्हर्जनच कायम केली.

In reply to by बॅटमॅन

आशु जोग 11/09/2014 - 12:44
बालरोग तज्ञ याचा अर्थ जितक्या चटकन समजतो. तितक्या पटकन पेडियाट्रिशियनचा अर्थ कळतो का... हाडाला इंग्रजीमधे बोन म्हणतात. पण हाड तुटले की ऑर्थोपेडिककडे जावे लागते. अजून बरेच गोंधळ आहेत. कसं व्हायचं या इंग्लंडचं कळत नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

माझं.. या भाषांन्ना एव्ह्ढच म्हणणं आहे. की एकतर तुंम्ही लिहिता ते आंम्हाला बोलू द्या कींवा मग आंम्ही बोलतो तसे आंम्हाला लिहू द्या. या इंग्रजी'त हे दोन्ही चालू देत नाहीत. हलकट लेकाचे..उगीच आंम्ही स्पेलिंग नावाच्या भिकार भानगडीमुळे कायमचे दुरावलो तिच्यापासून, आणि घोकंपंडीतांची सरशी झाली. :-/ मी MOBILEचं स्पेलिंग पण मोबिले असं फोनोटिक वाचायला सुरवात केल्या मुळे लक्षात राहिलं. नायतर एम.ओ.बी.आय.एल.इ. असं घोकुन -शिरणारा आमचा मेंदूच नै!

In reply to by अत्रुप्त आत्मा

ज्याला त्याला आपापली भाषा बोलायचा आणि लिहायचा हक्क असतो. एकदा ते त्या लोकांच्या अंगवळणी पडले की मग ती प्रमाणभाषा बनते आणि त्यावरून त्या भाषेचे व्याकरण बनते. त्या भाषेच्या सर्व उपर्‍या लोकांच्या मताला फाट्यावर मारले जाते. हा नियम अगदी बोलीभाषेलाही लागू पडतो. उदा. "हे वरचे असे लिहिले गेल्या आहे" या वाक्याबाबत मिपावर कोणी कोणाला "असे का???? :-/" असे विचारू शकतो का? आणि विचारलेच तर त्याला फाट्यावरच मारल्या जाते की नाही ??? :-/ ;) :) =)) याचं अजून एका उदाहरण म्हणजे: जर्मन ही बहुतांश स्वानिकी (फोनेटिक) भाषा आहे. जर्मन भाषेत e चा उच्चार सर्वसाधारणपणे ए असा होत असला शब्दातला अंत्य e चा उच्चारच गायब होतो आणि तो त्याच्या अगोदरच्या व्यंजनाचा उच्चार दीर्घ करतो... जवळपास मराठीतल्या शब्दाच्या शेवटच्या व्यंजनावरील अनुस्वारासारखा... म्हणजे करणं, बोलणं, जाणं, इत्यादीसारखा... म्हणून Danke (Thank you म्हणजे आभार) चा उच्चार डान्के असा न होता डान्कं असा होतो. हे असं का? असं विचारायचं नाही, जर्मनमध्ये ते प्रमाण आहे म्हणून करायचं. कसं !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

याचेच अजुन एक उदाहरण. G या अक्षराचा उच्चार बहुतांशी ग असा होतो. परंतु जर त्याआधी i आला तर असा होतो. म्हणजेच geben (देणे) चा उच्चार गेबेन होतो पण billig चा उच्चार बिलिश असा होतो. याशिवाय अजुनही अनेक उदाहरणे आहेत. कुठल्याही भाषेचे जसे नियम आहेत तसेच त्या नियमांना अपवाद आहेत. इंग्रजीत उणीवा आहेतच. पण फक्त इंग्रजी कठिण आहे असे नाही वाटत.

In reply to by मधुरा देशपांडे

सहमत. König = क्योनिश = किंग = राजा. आणि शब्दाच्या मध्यभागी आणि शेवटी साधा सरळ "s = स" शब्दाच्या सुरुवातीला स्वराबरोबर आला की "s = त्स" होतो ? का ? कारण जर्मन लोक तसे म्हणतात म्हणून, बस ! :)

आनन्दा 22/07/2014 - 11:24
मराठी मातृभाषा आहे, मान्य. व्यवहारात मराठी वापरली पाहिजे, हे देखील मान्य. पण म्हणून इंग्रजी फालतू भाषा आहे हे अमान्य. तिला एक सर्वमान्य भाषा म्हणून योग्य तो सन्मान दिलाच पाहिजे. तुम्ही ज्या स्पेलिंगच्या विसंगती दिल्या आहेत त्या देखील वस्तुतः काही ना काही नियमांनी बद्धच आहेय, फक्त आपण बाह्य अभ्यासक असल्यामुळे आपल्याला ते सारे नियम माहीत नसतात एव्हढेच. अर्थवाही शब्दांच्या बाबतीत मात्र अंशतः सहमत.

प्रत्येक भाषेचं काही सामर्थ्य असतं तर काही उणीवा. तुम्ही नमूद केलेला स्मानार्थी /विरुद्धार्थी (जय/पराजय) किंवा समूहातले शब्द (राजा, राजवाडा, ई) चा मुद्दा आवडला. हे मराठी भाषेचं सामर्थ्य आहेच. लेखनाप्रमाणे उच्चार नसणे ही इंग्रजीची फार मोठी उणीव आहेच. तर लेखन आणि उच्चारात समानता हे पण मराठी भाषेचं एक सामर्थ्य आहे पण त्यास किरकोळ अपवाद आहेत. उदा: "दिव्या" उच्चारताना दि:व्या असे उचारले जाते मराठीच्या (माझ्या मते) काही उणीवा पण आहेत. जसं लिंग - वस्तूचं लिंग कशा आधारे ठरतं ? मुख्य म्हणजे निर्जीव वस्तूना लिंग का असावं हे कळत नाही. विभक्ती प्रत्यय लागताना मूळ शब्दाची मोडतोड का व्हावी ? उदा: मला 'पुणेला' जायचं असताना मी पोहोचतो मात्र 'पुण्याला' !! तसेच मराठी भाषा/संस्कृतीत एकेरीत वा/आदरार्थी बहूवचन वापरुन बोलण्याने कधी कधी नात्यात /संबंधात गुंता निर्माण होतो.

आपल्या मुलाच्या ओळखितल्या माणसांना (उदा. त्याचे शिक्षक, मित्र-मैत्रिणी इ.इ.), त्याच्या-माझ्या नात्याची ओळख कशी करून द्यावी कधी कळत नाही. १) मी त्याचे वडील? २) मी त्याचे बाप? ३) मी त्याचा वडील? ४) मी त्याचा बाप? फार अवघड वाटतं. त्या पेक्षा 'मैं उसका पिता हूँ।' किंवा 'I am his father.' जास्त सोयिस्कर वाटतं. 'तो माझा मुलगा आहे' ही पळवाट वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

एकदम रास्त समस्या. पण आजकाल 'बाबा' एकेरी होवू लागला आहे. त्यामुळे 'मी त्याचा बाबा बोलतोय' असं म्हणू शकता (किंवा निदान ५-१० वर्षांनंतरचे बाप असं म्हणू शकतील)

In reply to by प्रभाकर पेठकर

अहो पेठकर साहेब असाच प्रश्न बायकोच्या बाबतीत ही होतो कि. फोनवर आपण कोण बोलताय म्हंटल्यावर मी तिचा नवरा बोलतोय किंवा मी तिचा मिस्टर असे वा मी तिचा/ तिचे यजमान बोलतोय असे नाही म्हणता येत. मग इथेही पळवाट शोधत मी तिची ओळख करताना ही माझी पत्नी किंवा माझ्या पत्नीला हा फोन द्या असे म्हणतो. *unknw*

नाखु 22/07/2014 - 12:13
१.उदर निर्वाहासाठी - चांगली नोकरी-उच्चशिक्षण यासाठी इंग्रजी २.आणि उदर निर्वाह का करायचा त्यासाठी (मराठी) मातृभाषा. म्हणजे आपली आवड्-सुसवांद्-कलास्वाद्-संगीत-वाचन्-संस्कार आप्ल्या आईच्या भाषेत नीट आकलन् होतील ना! इंग्रजी चे गोडवे गाताना मराठी कशी मागास आणी कूपमंडूक आहे असा अविर्भाव नकोच. मातृभाषा महत्व जाणल्यानेच सर्व भाषीक लेखकांनी (उ.दा.पु.ल्./गिरिश कर्नाड) उत्तमोत्तम साहीत्य आप्लया मातृभाषेत अनुवादित केले आहे.

आशु जोग 22/07/2014 - 12:56
शिक्षणासाठी कोणते माध्यम असावे हा मुद्दा मी मांडत नाहीये. दुसरी गोष्ट मराठी ही माझी भाषा आहे म्हणून ती श्रेष्ठ हाही माझा आविर्भाव नाही. अगती तटस्थपणे चर्चा व्हावी

आदिजोशी 22/07/2014 - 14:28
काका = Paternal uncle आत्या = Paternal aunty मामा = Maternal uncle मावशी = Maternal aunty असे मूळ इंग्रजी शब्द आहेत. दीर आणि जाऊ काय संबंध आहे? पण brother-in-law आणि sister-in-law म्हणाल्यावर कसे पटकन कळतं. मराठी माध्यमातल्या बहुसंख्य शिक्षकांचेच इंग्रजी भयाण असल्याने आड्यातलेच लोट्यात येणार ह्या न्यायाने मुलांचेही इंग्रजी भिकार असते. ती त्या भाषेची चूक नाही. तुमचे शिक्षक आणि भाषा मुळातून शिकायचा उत्साह ह्यावर सगळं अवलंबून आहे. प्रत्येच भाषेत उणिवा असतात तसेच प्रत्येक भाषेची बलस्थानेही असतात. शिक्षकांनी भाषेची गोडी लावण्याऐवजी मार्कांपुरती भाषा शिकवली की असंच होणार. इतर राज्यांमधल्या मुलांच्या हिंदीची अशीच अवस्था नसते काय? 'अर्थ, अर्थपुरवठा, अर्थगृह' हे जसं मराठीत आहे तसंच इंग्रजीत bank, banking, banker, bankability, bankrupt, bankroll, bankable आहेच की. त्यामुळे मला जे सोयीचे ते त्या भाषेत नाही म्हणून भाषेला भिकार ठरवू नये. मराठी भाषेच्या कसोट्यांवर पूर्णपणे एकच भाषा उतरू शकते = मराठी. त्यामुळे वडाची साल पिंपळाला लावायचा प्रयत्न करू नये. तुमची मेमरी, आकलनक्षमता, उच्चार लक्षात ठेवायची कुवत ह्यावरून भाषेची ताकद जोखू नये. ज्या लोकांना पेन आणि पेन् ह्यांच्या उच्चारातला फरक कळत नाही त्यांनी तर मुळीच बोलू नये.

In reply to by आदिजोशी

दीर आणि जाऊ काय संबंध आहे? पण brother-in-law आणि sister-in-law म्हणाल्यावर कसे पटकन कळतं.
sister-in-law म्हणजे मेहूणी (बायकोची बहीण) की वहिनी (भावाची बायको) हे स्पष्ट होत नाही. काका = Paternal uncle हे खरे असले तरी एका शब्दा ऐवजी दोन शब्द लागलेत. मग तर तसे अनेक शब्दांत काहीही वर्णन होवू शकते. हिंदीमध्ये तर दीर (नवर्‍यापेक्षा) मोठा आहे की लहान आहे त्यावरुन जेठ /देवर असे शब्द वापरले जातात. थोडक्यात काय तर भाषा ही त्या त्या संमाजाची /संस्कृतीची गरज पुर्ण करण्यासाठी विकसित झालेली असते. एका समाजाची /संस्कृतीची गरज दुसर्‍या भाषेतून पुर्ण व्हायलाच हवी असा अट्टहास असू नये. नाहीतर ते जीन्स आणि टॉप घालून "आता डोक्यावरुन पदर कसा घेवू ?" असे म्हणण्यासारखे असेल. कोणत्याही भाषेला हलके मानन्याचे कारण नाही. तुम्ही जी भाषा वापराल ती मनापासून वापरा, तिची गोडी लागली की त्यातील अनेक पैलू तुमच्यासमोर येतील. अनेक भाषांवर प्रभुत्व गाजवता येईल.

In reply to by मराठी कथालेखक

आदिजोशी 22/07/2014 - 20:45
थोडक्यात काय तर भाषा ही त्या त्या संमाजाची /संस्कृतीची गरज पुर्ण करण्यासाठी विकसित झालेली असते. एका समाजाची /संस्कृतीची गरज दुसर्‍या भाषेतून पुर्ण व्हायलाच हवी असा अट्टहास असू नये. नाहीतर ते जीन्स आणि टॉप घालून "आता डोक्यावरुन पदर कसा घेवू ?" असे म्हणण्यासारखे असेल. १०० लाईक्स

In reply to by आदिजोशी

सहमत...भाषा चांगली वाइट म्हणण्यपेक्षा कशात काय चांगले आहे ते घ्यावे आणि आपला फायदा करुन घ्यावा..उच्च शिक्षणासाठी इंग्रजीला पर्याय नाही असे माझे स्पष्ट मत आहे...मग तुम्ही कितीही वाइट म्हणा तस्मात दोन्ही आपापल्या जागी योग्य

भाषे भाषेत तुलना नकोच. फक्त प्रत्येक भाषेचे नियम पाळावे. मारुती गाडी घेतली असे बोलावे , मारुती घेतली असे बोलून ब्रम्हचारी मारूतीचे लिंग बदलू नये.

अभिजित - १ 22/07/2014 - 20:41
जीत आणि जेते या २ शब्दांचा अर्थ काय ? जीत म्हणजे हरणारा / LOSER ? आणि जेते म्हणजे जिंकणारे / winner ? रावणाचा मुलगा इंद्रजीत . म्हणजे इंद्राला जीत करणारा ? थोडक्यात इंद्राला हरवणारा .. पण मग हार जीत हे विरुद्ध अर्थी शब्द आहे ना ? जसे कि खेळात हार जीत हि होणारच. म्हणजे कधी जिंकणार / कधी हरणार .. इथे हार = loser आणि जीत = winner. कोणी याच्यावर प्रकाश टाकेल काय ? या जीत चा मोठ्ठा लोचा आहे !!

In reply to by अभिजित - १

असंका 23/07/2014 - 08:13
अहो त्याहून मोठा लोचा त्या हाराचा आहे.हारांचे असंख्य प्रकार आहेत- मोत्याचा हार, चपलाहार, पोहेहार, झेंडूच्या फुलांचा हार इ. इंद्रजिताने नक्की कुठला हार दिला म्हणे इंद्राला?

In reply to by अभिजित - १

आनन्दिता 28/07/2014 - 22:32
युद्धाच्या विजयाच्या बाबतीत जो अर्थ अभिप्रेत असतो त्यात, जीत :- पराजीत जेते :- विजेते असं काहिसं असावं..

मराठीतली अजून एक गंमत ती डबी ...मग ती हळू हळू मोठी होत गेली की तिचा होतो डबा. पण नेमकी किती मोठी झाली की डबी चा डबा व्हावा हे स्पष्ट नाही.

In reply to by मराठी कथालेखक

सुनील 23/07/2014 - 11:41
जुन्या कंपनीतील एका मुलीला (अत्यंत कमी जेवण आणणार्‍या) आम्ही जेवणाचा डबा आणतेस की डबी, असे चिडवीत असू!

आशु जोग 28/07/2014 - 16:24
हा भाषेपेक्षा संस्कृतीचा प्रश्न आहे
संस्कृती बदलली तरी काका, मामा आत्या काकू ही नाती कशी बदलू शकतील नाही कळले. जी गोष्ट आहे ती आहे असे म्हणून आपण उगीच डीफेंड करीत बसतो. ही अडचण इंग्रजांनाही जाणवत असणार... विचारा त्यांना

In reply to by आशु जोग

संस्कृती बदलली तरी काका, मामा आत्या काकू ही नाती कशी बदलू शकतील नाही कळले
अहो नाती बदलत नसली तरी नात्यात भेद करण्याची गरज इंग्रजांना पडत नसणार इतकच. म्हणजे अंकल हा अंकल मग तो काका आहे, मामा आहे, मावशीचा नवरा की आत्येचा नवरा याने इंग्रज माणसाला फरक पडत नाही (म्हणजे नसावा) . साधारण बापाच्या वयाचा नात्यातला माणूस हा अंकल आणि आईच्या वयाची नात्यातली स्त्री ही आंटी इतकं त्यांना पुरेसं असेल. आपलं तसं नसतं आपले काकाशी असलेले भावबंध, मामाशी असलेले भावबंध यात फरक असतो. तसेच आधी म्हंटल्याप्रमाणे मराठी स्त्री करिता दीर हा दीर असतो, तो लहान की मोठा याने तिला फार फरक पडत नसावा. तेच उत्तर भारतातील स्त्रीकरिता दीर हा नवर्‍यापेक्षा मोठा (जेठ) आहे की लहान (देवर) त्याप्रमाणे नात्यात दिला जाणारा आदर, काही औपचारिकता यात फरक पडतो. उदा: नवर्‍यापेक्षा लहान दीर हा वहिनीला (मोठ्या भावाच्या बायकोला) वाकून नमस्कार करतो, अगदी ती वहिनी त्याच्यापेक्षा वयाने लहान असली तरी. थोडक्यात काय प्रत्येक संस्कृतीच्या गरजा वेगळ्या. अजून एक , हिंदी घुंघटला मराठी प्रतिशब्द काय ? कुणी म्हणेल "डोईवरचा पदर"..पण पदर आणि घुंघट यात काहीसा फरक आहेच. पदर हा घुंघटला चपखल प्रतिशब्द होवूच शकत नाही.

In reply to by मराठी कथालेखक

आशु जोग 30/07/2014 - 12:54
इंग्रजांना गरज पडत नसेल. हे कशाच्या आधारावर सांगताय... एखादी आई आपल्या बाळ्याला "अंकलला फोन लाव" सांगत असेल तेव्हा कोणते अंकल हा प्रश्न येणारच. म्हणूनच अंकल आंटीबद्दल कुणीतरी लिहीलय...

In reply to by आशु जोग

अहो मावशीला फोन लाव म्हंटलं तरी तो प्रश्न येणारच ना ? (एका पेक्षा जास्त मावशी असतील तर)
इंग्रजांना गरज पडत नसेल. हे कशाच्या आधारावर सांगताय...
साधी गोष्ट आहे त्यांना गरज पडत असती तर त्यानी त्याकरिता शब्द शोधले असतेच ना. आणि तुम्ही English बोलायचे ठरवले तरी तुम्ही आपल्या मामा, मावशी ला मामा,मावशीच म्हणाना (जसे चपातीला इंग्रजीतपण आपण chapati म्हणतो). इंग्रज येवून तुम्हाला काळ्यापाण्यावर नाही पाठवणार. तुमची गरज इंग्रजीत भागत नसेल तर तुम्ही तुमचे शब्द न्या की खुशाल इंग्रजीत. (MS Word ने spelling error दाखवली तर dictionary मध्ये add करा) बाकी इंग्रजांचं राहू द्या, तुम्ही मावशीचा नवरा आणि आत्येचा नवरा यात फरक कसा करता ते मला सांगा.

In reply to by आशु जोग

सुनील 30/07/2014 - 13:12
अंकल टॉमला नायतर अंकल सॅमला फोन लाव असे सांगत असेल! तसा प्रश्न आपल्याकडेही, एकापेक्षा जास्त काका-मामा असतील, तर येणारच!

In reply to by सुनील

आशु जोग 30/07/2014 - 14:03
तसा प्रश्न आपल्याकडेही, एकापेक्षा जास्त काका-मामा असतील, तर येणारच! ती पुढची गोष्ट आहे. पण यातून आपणच नेमकेपणाची गरज प्रकट करताय.

In reply to by आशु जोग

सुनील 30/07/2014 - 14:16
पण यातून आपणच नेमकेपणाची गरज प्रकट करताय
अजिबात नाही. प्रत्येक समाजाच्या नेमकेपणाच्या गरजा वेगळ्या. त्यांना अंकल+नाव पुरेसे वाटत असेल तर चोंबडेपणा करणारे आपण कोण? मागे मीच एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे, मराठी जनांना आजी-आजोबा म्हणणे पुरेसे वाटते. ते आईच्या बाजूचे की वडिलांच्या याच्यात फरक करण्याची गरज वाटत नाही. परंतु उत्तर भारतीयांना बहुधा ती वाटते म्हणून ते दादा-दादी आणि नाना-नानी अशी संबोधने वापरतात!

सहमत, भाषेतले असले विचित्र प्रकार डोक्यातील जास्त मेमरी आणि शक्ती खातात. तसेच मराठीत शिकूनही आमचे काही अडले नाही असे म्हणणार्‍यांनी मातृभाषेतच शिकल्याने आमचा फायदा झाला असा विचार (जो योग्यच आहे) केला पाहिजे, पसरवला पाहिजे. स्वतासाठी म्हणून आधी मातृभाषा शिकावी आणि मग इतरांशी संवाद साधायला परकीय भाषा. त्यातही मातृभाषा मराठी असेल (जी संस्कृतवरून आली आहे) तर नक्कीच ती आधी शिकावी. खास करून बुद्धीवंतानी मातृभाषेतच (मराठीतच) शिकावे आणि ज्यांची बुद्धीमत्ता जेमतेम आहे ज्यावर ते आयुष्यात कारकूनीच करू शकतात अश्यांनी ईंग्लिशचा रस्ता धरावे. प्रॉब्लेम त्यांचा होतो जे मराठीत शिकतात पण ईंग्लिश शिकत नाहीत किंवा शिकायचा आळस करतात. त्यामुळे जिथेतिथे त्यांचे घोडे अडते आणि मग अश्यांमुळे मराठीत शिकणे हानीकारक असा चुकीचा समज प्रचलित होतो. !

In reply to by तुमचा अभिषेक

आशु जोग 08/05/2015 - 12:44
आत्ताच एक धागा पाहीला माध्यमासंबंधी इंग्रजीची बरीच भलामण करणारा "फक्त इंग्रजीने भागेल..? भविष्यवेध २०३०" असो पण ज्ञान मिळवताना माध्यम महत्त्वाचे असतेच. C for Cat ज्या लहान मुलांना अक्षर ओळखही नसते त्यांना सी फॉर सॅट हे समजावून घ्यायला सोपं आहे नाहीतर मग सी ला की तरी म्हणा म्हणजे मग की फॉर कॅट असं तरी म्हणता येइल इथे एखादी भाषा माझी आहे असा विचार न करता तटस्थपणे विचार करण्याचा प्रयत्न केला आहे

आशु जोग 03/02/2017 - 19:46
विनोद तावडे यांनी मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम याविषयी काही विचार मांडले आहेत ! https://www.youtube.com/watch?v=9MUEp1vGOpo आपण अवश्य ऐका !

आशु जोग 27/11/2019 - 16:22
आज ह्यो लेख पघितला म्हणून शेयर करायला आलो इंग्रजी या मातृभाषांसाठी परकी भाषा आहे. या भाषांचे इंग्रजीशी साम्य नाही. भाषिक रचनेच्या दृष्टीनेही ती परकी आहे. शिवाय नित्य ऐकण्या-बोलण्यातील नाही. त्यामुळे इंग्रजी 'येणे' किंवा 'शिकणे' हे वेळखाऊ व अवघड होते. या पार्श्वभूमीवर, इंग्रजी माध्यमातून शिकताना मुलांना प्रथम ही परकी असलेली इंग्रजी भाषा शिकावी लागते आणि मग अनेक विषयांमधील संकल्पना शिकाव्या लागतात. या दोन टप्प्यांमुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत संकल्पना स्पष्ट होत नाहीत. पाया पक्का होत नाही मराठवाडी, नागपुरी, अहिराणी या प्रादेशिक बोलींच्या, तसेच कोरकू गोंडी, पारधी, कैकाडी, या आदिवासी व भटक्या बोलींच्या समूहासाठी मराठी ही संपर्क भाषा आहे. म्हणजे संवाद करण्यासाठी मराठी या सामायिक भाषेचा उपयोग होतो. संपर्काची सरकारी भाषाही मराठी आहे. म्हणजे निवेदने, अर्ज, तक्रारी हे सर्व मराठीत करणे सोयीचे जाते. शिक्षण घेण्यासाठीही मराठी ही एक सामायिक भाषा सरकारला सोयीचे जाते. ५६ मातृभाषांमधून शिक्षण देणे अवघड आहे असं ही लेखिका म्हणते आहे

संस्कृत हि संगणकासाठी सुयोग्य भाषा आहे - अजून या फेकावंर विश्वास आहे ? या संस्कृतच्या फेका चाळीस वर्ष पूर्वी ऐकल्या होत्या , मी शाळेत असताना . अजून त्यात काहीही झाले नाही , तरी लोकांचा विश्वास बसतो अजून ? चाळीस वर्ष आणि आता किणी सांगेल का संस्कृत कशासाठी वापरली गेली ? मी प्रोग्रामिंग किंवा कोडिंग मध्ये नाही पण इतके ओळखीचे आहेत त्यांच्याकडून कधी संस्कृत कोठे वापरली गेली असे ऐकले नाही . नक्की काय करण्यासाठी हि वापरली गेली जर वापरत असतील तर ? शास्त्र आणि तांत्रिक क्षेत्रात उपयोग असेल तर संशोधन होते आणि आर्थिक उपयोग असेल तर बरेच होते . यातही काही अंदाज होते ते चुकले आहेत . शाळेत असताना २००० नंतर माणूस अनेक ग्रहांवर जाईल आणि अवकाश गमन हे अनेकांचे करिअर असेल असा शास्त्रद्न्य अंदाज करायचे , आता आहे असे कि १९७२ नंतर माणूस चंद्रावर गेला नाही . पण ऐकणं कल्पना नव्हती असल्या तांत्रिक क्षेत्रात लोक काम करत आहेत . स्पेस हे मोठ्या प्रमाणात करिअर यावर कोणी बोलत नाही - संस्कृत वरच्या फेका मात्र काहीही सिद्ध झाले नाही तरी चालू दिसतात संगणक क्षेत्रात संस्कृत कोठे वापरली जाते ? कोणत्या प्रकारच्या प्रोग्रामिंग मध्ये . हि निरुपयोगी भाषा शिकलेले फक्त हे स्किल येते / हे अजून एक स्किल येते म्हणून कोणत्या प्रोग्रामिंग कंपनीने रिक्रूट केले आहेत . त्यांनी कोणत्या प्रोग्रॅम वर काम केले ? असल्याचं फेका अजून हि ऐकल्या होत्या कि मराठी माध्यमातून शिकले कि शास्त्र विषय अधिक चांगले समजायला मदत होते . मराठी माध्यमातून शिकले तरी इंग्लिश संबंधी कोर्स करायला काहीही अडचण येत नाही . ( इकडे मराठी च्या जागी मातृभाषा टाका ) हे मराठी माध्यमातून शास्त्र समजलेले लोक जिकडे समजुतीचा कास लागतो असल्या IIT मध्ये अतिशय कमी दिसायचे - बॅच मध्ये किती मुले असतात आणि त्यात मराठी माध्यमाची किती हे पहिले कि प्रमाण कळेल .

अंकल म्ह्णजे नक्की कोण? काका की मामा आणि आँटी म्हणजे नक्की कोण? काकी की आत्या की मामी, हे प्रश्र्न इंग्रजांना पडले की नाहीत, ते माहीत नाही. पण मी शाळेत हा प्रश्र्न विचारला आणि त्याचा एकच परीणाम मिळाला. इंग्रजी भाषा जशी शिकवल्या जाते, तशीच शिका आणि एकदाचे दहावी पास व्हा..

In reply to by मुक्त विहारि

अंकल म्ह्णजे नक्की कोण? काका की मामा आणि आँटी म्हणजे नक्की कोण? काकी की आत्या की मामी,
मला वाटतं हा भाषेपेक्षा संस्कृतीचा प्रश्न आहे. मराठीतही काही ठिकाणी आत्येच्या नवर्‍याला मामा तर कुठे काका म्हणतात. मावशीच्या नवर्‍याकरिता वेगळा शब्द नाही. हिंदीमध्ये तसा आहे (मौसाजी, फूफाजी).

In reply to by मराठी कथालेखक

सुनील 22/07/2014 - 11:38
हा भाषेपेक्षा संस्कृतीचा प्रश्न आहे
केवळ संस्कृतीच नव्हे तर ज्या परिसरात ती भाषा प्रामुख्याने बोलली जाते तेथील पर्यावरणदेखिल! मराठीत आई आणि वडिल दोघांच्या आई-वडिलांना आजी-आजोबा म्हणतात. तर हिंदीत दादा-दादी (वडिलांचे आई-वडिल) तर नाना-नानी (आईचे आई-वडिल), असे वेगळे शब्द आहेत. म्हणून काय हिंदी मराठीपेक्षा वरचढ ठरते? (राज ठाकरेंना विचारायला पाहिजे!) ;) पर्यावरणाचादेखिल खूप परिणाम होतो. महाराष्ट्रात (काही ठिकाणी) गारा पडतात. म्हणून तो शब्द मराठीत आहे. पण आईस आणि स्नो ह्या दोन इंग्रजी शब्दांची बोळवण बर्फ ह्या एकाच शब्दात आपण करतो. नै का?

In reply to by सुनील

एस 22/07/2014 - 13:27
आईस आणि स्नो ह्या दोन इंग्रजी शब्दांची बोळवण बर्फ ह्या एकाच शब्दात आपण करतो. नै का?
आईस ला बर्फ आणि स्नो ला हिम असे म्हणतात. उदा. "उसाच्या रसात जरा बर्फ घालून दे." किंवा "काल श्रीनगर येथे जोरदार हिमवर्षाव झाला." बाकी तुमच्या प्रतिसादाचं एक उदाहरण म्हणजे मराठीत उंट या प्राण्याला तेवढा एकच शब्द आहे. पण अरबीमध्ये उंटासाठी किमान पंचेचाळीस प्रतिशब्द आहेत. अजून एक उदाहरण म्हणजे संत एकनाथांनी प्राकृत भाषेला कमी आणि संस्कृतास श्रेष्ठ मानणार्‍यांना एका ठिकाणी दिलेले प्रत्युत्तर. त्यात मूळ संस्कृत 'घट' या शब्दाला प्राकृतात किती प्रतिशब्द आहेत याची जंत्रीच दिली होती. (माझ्याकडे आत्ता मूळ काव्य नसल्याने संदर्भ देता येणार नाही.)

In reply to by एस

वाचक्नवी 04/08/2014 - 19:09
>>मूळ संस्कृत 'घट' या शब्दाला प्राकृतात किती प्रतिशब्द आहेत याची जंत्रीच दिली होती. (माझ्याकडे आत्ता मूळ काव्य नसल्याने संदर्भ देता येणार नाही.) >> हा घ्या संदर्भ : संस्कृते घटु म्हणती । आतां तयाचे भेद किती। कवणा घटाची प्राप्ती। पावावी तेणें? हारा, डेरा, रांजणु। कैसी?... ऐसे प्रतिभाषे वेगळाले। घट असती नामाथिले। एकें संस्कृतें सर्व कळे। ऐसें कैसेन? (महाराष्ट्र - गाथा, पृ. २८)

In reply to by वाचक्नवी

वाचक्नवी 04/08/2014 - 19:19
संस्कृतें घटु म्हणती| आतां तया घटांचे भेद किती| कवण्या घटाची प्राप्ती | पावावी तेणें ?|| हारा, डेरा, रांजणू | मुढा, पगडा, आनू| सुगड, तौली, सुजाणू| कैसी बोलेल? धडीं, घागरी, घडौली| आळंदें, वाचिकें, बौळी| चिटकी, मोरवा, पातेली| सांजवणे तें| ऐसे प्रतिभाषें वेगळाले| घट असती नामाथिले| एकें संस्कृतें सर्व कळें ऐसें कैसें न?

In reply to by सुनील

बाळ सप्रे 22/07/2014 - 13:31
+११ भाषा, संस्कृती, पर्यावरण याबरोबरच लिपीचाही प्रभाव असतो.. आणखी एक उदाहरण.. pen म्हणजे पेन आणि pain सुद्धा पेनच!!.. वेगळा उच्चार लिहिता येत नाही.. कन्नड भाषेत ए स्वरासाठीदेखिल र्‍हस्व ए आणि दीर्घ ए वेगळा आहे pen साठी र्‍हस्व ए आणि pain साठी दीर्घ ए वापरता येतो..

In reply to by सुनील

आशु जोग 14/08/2014 - 12:07
इथे संस्कृती वगैरे गोष्टी करून आपण बरीच गल्लत करत आहोत. बर्फ स्नो आइस, जीन्स टॉप त्यावर पदर हे प्रश्न आपल्याला शब्द कधी पडतात ? माध्यम म्हणून इंग्रजी वापरतो त्याबद्दल इथे आपण विचार करत आहोत.

आदूबाळ 21/07/2014 - 21:28
तसं काय नाना प्रत्येक भाषा शिकायला अवघडच असतीय की. आणि प्रत्येक भाषेच्या खोडी असणारच. उगाच इंग्रजीला कशाला झोडायचं? उदा. पुण्याला पुण्याचं काम करतो. भाग्याच्या भाग्याची काय महती सांगावी.

असंका 21/07/2014 - 21:36
ह्या लेखात एक महत्त्वाचा भाग, 'एका मूळ शब्दातून निघणारे सारखे शब्द' -मराठी भाषेत असणे आणि इंग्रजी भाषेत नसणे याचा आहे. हे मी पूर्वीपण वाचले आहे. माझ्या मते सावरकरांच्या एका लेखात, पण खात्री नाही. आपण नक्की सांगू शकाल, कुणाचे विचार आहेत हे?

फेरफटका 21/07/2014 - 21:50
मराठी आणी ईंग्रजी ह्या दोन भाषांची तुलना कशासाठी करायची पण? दोन्ही स्वतंत्र भाषा आहेत, दोघींचं स्वतंत्र अस्तित्व, महत्व, स्थान (भौगोलिक, प्रादेशिक, राजकीय वगैरे) आहे. हा अट्टाहास कशासाठी की दोन्ही भाषांतले शब्द interchangeable असावेत?

In reply to by फेरफटका

अट्टाहास नाहीच. पण मुळात इंग्रजी ही अपरीपक्व भाषा आहे, हे एकदा मान्य केले की बरेच प्रश्र्न सुटतात. Gopal's aunty came at home.At that time Seeta went to her uncles's house. ह्याचे भाषांतर करा, असे सांगीतले तर १० मुले १० प्रकाराने ह्याचे भाषांतर करतील. गोपाळची आत्या घरात आली.त्यावेळी सीता काकांकडे गेली होती. (हे पण वाक्य बरोबर) गोपाळची मावशी घरात आली.त्यावेळी सीता काकांकडे गेली होती. (आणि हे पण वाक्य बरोबर.) बादवे, Gopalला, आम्ही, गोपाळच म्हणायचो आणि गोपाळच म्हणणार.तो अर्धा मार्क गेला उडत. ह्या अंकल-आँटीने आणि गोपाल-सीतेने आमचे अख्खे बालपण वाया घालवले. आमच्या पाचवीला ते (गोपाल-सीता) जे काही पूजले ते पार आमचे दाहावीत दहावे घालूनच सोडले.

In reply to by मुक्त विहारि

भिंगरी 22/07/2014 - 14:51
हो गोपाल सीता लीला .............. पण खादाड सुरेशचा हेवा वाटायचा मस्त झोपा काढायचा.(पण त्याला पोहता येत होत.) विषयांतर झालं (क्षमस्व) पण शाळेचे दिवस आठवले.

In reply to by फेरफटका

असंका 21/07/2014 - 22:33
तुलना अशासाठी करायची की निर्णय घेणे सोपे व्हावे. इथे हीब्रू आणि मँडेरीन या भाषेत तुलना केली जात नाहिये. दोन अशा भाषांमध्ये तुलना होत आहे, ज्यांच्यातील आता कुठली भाषा वापरायची हा निर्णय आपल्याला पदो पदी घ्यावा लागतो. आपला निर्णय जर सयुक्तिक असणे अपेक्षित असेल, तर आपण उपलब्ध पर्यायातील सर्वोत्तम भाषा निवडताल. पण सर्वोत्तम भाषा कुठली हे ठरवण्यासाठी तुलना करणे भाग आहे.

In reply to by असंका

मराठीत शिकूनही आमचे काही वाइट झाले नाही" असे आमच्याकडचे काही मराठी वैज्ञानिक सांगतात. याउलट "मराठीतून शिकल्यानेच आपले भले झाले" ही शक्यता ते का विचारात घेत नाहीत. अहो हल्ली सगळे मराठी लोकच आपल्या मुला मुलींना ईग्रजी माध्यमातुन शिकवतात- कारण ते बरं पडतं हो ! आंम्हाला ना खुप मागे रहावं लागलं ईंग्लीश मिडीयम मधे न शिकल्याने ! अश्या लोकांना काय सांगावे ? तुम्ही शंभर मुलं निवडा आणी त्यांनी ईंग्रजीत पन्नस वाक्यांचा निबंध लिहायला लावा. जे व्यवस्थीत लिहीतील ते नक्कीच मराठी माध्यमातुन ( किंवा त्यांच्या मातृभाषेतुन ) शिकलेले असतील ! ईम्ग्रजी माध्यमातुन शिकलेले पाच दहाच निघतील. ई. पहिली ते दहावी मातृभाषेतुनच शिकले पाहिजे ! नाहीतर मेंदुच्या क्षमतेची वाट लागते!

आयुर्हित 21/07/2014 - 21:56
नशिब, आता का होईना, बोललात हे फार बरे झाले. खरे आहे आपले. महाराष्ट्रात ज्ञानदानात असलेले इंग्रजी भाषेचे/माध्यमांचे खुळ जाईल तो सुदिनच म्हणायचा. माझा म-हाठाची बोलु कौतुके। परि अम्रुताते पैजा जिंके। ऎसि अक्षरे रसिके। मेळविन॥ इति संत ज्ञानेश्वर

असंका 21/07/2014 - 22:05
तुलना अशासाठी करायची की निर्णय घेणे सोपे व्हावे. इथे हीब्रू आणि मँडेरीन या भाषेत तुलना केली जात नाहिये. दोन अशा भाषांमध्ये तुलना होत आहे, ज्यांच्यातील आता कुठली भाषा वापरायची हा निर्णय आपल्याला पदो पदी घ्यावा लागतो. आपला निर्णय जर सयुक्तिक असणे अपेक्षित असेल, तर आपण उपलब्ध पर्यायातील सर्वोत्तम भाषा निवडताल. पण सर्वोत्तम भाषा कुठली हे ठरवण्यासाठी तुलना करणे भाग आहे.

आशु जोग 21/07/2014 - 22:07
अलिकडे काही कारणामुळे या विषयाचा मला विचार करावा लागला. मूळात इंग्रजी ही एकच भाषा आहे का ? मराठीत सुद्धा अनेक परकीय शब्द शतकानुशतके राहूनदेखील आपले परकेपण घालवू शकलेले नाहीत... त्यामुळे नवे नवे शब्द आले की भाषा समर्थ होते. असे म्हणता येइल का...

आयुर्हित 21/07/2014 - 23:20
किमान दोन तपांपूर्वी वि. वा. शिरवाडकरांनी इंग्रजीच्या सांस्कृतिक आक्रमणाचा धोका ओळखला होता. मराठीतील एक हिमशिखर वि. वा. शिरवाडकर यांचा एक जुना लेख(सुमारे २०-३० वर्षांपूर्वींचा) वाचनात आला. त्यात त्यांनी मराठीबाबत जे काही भाष्य केले आहे, ते सर्वांनाच भावेल आणि मराठीचा दुस्वास करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालेल, असे वाटले. म्हणून त्या लेखाचा संक्षिप्त गोषवारा सोबत जोडत आहे. इंग्रजीशिवाय पर्याय नाही, असे जे कोणी मराठीजन म्हणत असतील त्यांनी तर तो अवश्य वाचावा. कारण समोरून येणाऱ्या शत्रुपेक्षा अस्तनीतले निखारे केव्हाही जास्त धोकादायक असतात. “शब्द म्हणजे केवळ कोशातील एक निर्जीव नोंद नसते. शब्द माणसाच्या जीवनपध्दतीतून, म्हणजेच त्यांच्या संस्कृतीतून निर्माण झालेले असतात. त्यांना एक सांस्कृतिक आशय असतो. कोशातील अर्थापेक्षा हा अधिक असतो. ज्योतीच्या भोवती एक प्रकाशाचं वलय असतं त्याप्रमाणे हा अधिक आशय त्या शब्दांभोवती असतो. म्हणून भाषांतरित शब्दानं त्याचा विशिष्ट कोरडा अर्थ मनात निपजेल, पण त्याच्या या वलयाचा, भावनेचा ओलावा मनात उतरणार नाही. शब्दांना आणि पर्यायाने भाषेला कोशार्थापेक्षा अधिक असा एक सांस्कृतिक आशय असतो. लाखो लोक तो शब्द त्या अधिकार्थानं वापरत असतात आणि म्हणूनच त्या शब्दाच्या वा भाषेच्या दुव्यानं आपण त्यांच्याशी, म्हणजेच भोवतालच्या समाजाशी जोडले जातो. मदर, मम्मी , डॅडी इत्यादी शब्दांनी फक्त नाती व्यक्त होतील, पण त्या नात्यातील ओलावा, जिव्हाळा, आर्तता व्यक्त होणार नाही. ती व्यक्त होतील, परस्परांच्या काळजापर्यंत पोचतील, ती आई, बाबा इत्यादी शब्दांनीच. ज्ञानेश्वरांनी मराठीबद्दल म्हटले आहे, माझ्या मऱ्हाटीची बोलु कौतुके, अमृतातेही पैजा जिंके आणि ज्ञानेश्वर-तुकारामांच्या काव्यातच तिनं अमृतावर मात केलं आहे. तिला आजच्या राजकीय, विज्ञानात्मक आणि आर्थिक व्यवहारापासून दूर ठेवून आम्ही-तिची मुलंच-तिला मागे रेटण्याचा, तिचा तेजोभंग करण्याचा, तिला मारण्याचा प्रयत्न करीत आहोत. पं. नेहरू म्हणाले होते की इंग्रजी भाषा जगाच्या ज्ञानाकडे उघडणारी खिडकी आहे पण खिडक्या हवेत बांधता येत नाहीत. त्यासाठी आधी घर बांधायला हवं. मित्रा, तू मुलांना इंग्रजी जरूर शिकव. शिकवायला हव. पण त्यांचा मराठीशी, मायभाषेशी असलेले संबंध तोडू नकोस. तो सुरक्षित ठेव. हा संबंध सुटला तर ती देशात राहूनही परदेशी होतील. भाषेच्या द्वाराच माणसाच्या अस्तित्वाची सांस्कृतिक पाळंमुळं समाजात पसरलेली असतात. ती खणून काढणं म्हणजे सुसंस्कृत, समृध्द जीवन त्यांना नाकारण्यासारखं आहे.” साभारः …अमृतातेही पैजा जिंके

रामपुरी 22/07/2014 - 04:42
अश्या कित्येक उणीवा मराठी भाषेतल्याही सांगता येतील. कुठलीही भाषा परिपूर्ण नाही आणि असूही शकत नाही. कारण एकदा परिपूर्ण म्हटल्यावर त्यात बदल संभवत नाही. उदा. टेबल, रेल्वे यासारखे अनेक शब्द मराठीत रूढ झाले आहेत. या नवीन शब्दांचे लिंग मराठीत कुठल्या नियमाने ठरवतात? इथे 'चप्पल' या मराठी शब्दाचे लिंग सुद्धा नक्की ठरलेलं नाही. हे फक्त एक उदाहरण आहे (आता हेच वाक्य कसे बोलले जाते यावर त्याची अर्थछटा बदलते. जर इतकी भाषा परिपूर्ण असेल तर मला ज्या अर्थाचे वाक्य अभिप्रेत आहे ते तसेच का लिहिता येऊ नये?). मोठ्ठी जिलबी पाडता येईल पण असो... (अवांतर: "संस्कृतचे उदाहरण हे फक्त तुलनेपुरते दिलेले आहे. त्यामुळे तेवढ्याच खुंटीला लोंबकळून झोके घेत बसू नये. विषय इंग्रजी हाच आहे" हे वाक्य बेहद्द (हा शब्द मराठी की उर्दू?) आवडलं.)

In reply to by रामपुरी

आयुर्हित 22/07/2014 - 10:06
पुल्लिगः तो बुट होतो, पण स्त्रिलिंगः ती चप्पल, ती सँडल, ती स्लिपर, ती कोल्हापूरी चप्पल, ती खडावा, ती पादुका असेच होते. तो चप्पल असे कधिही ऐकले नाही. कुठलीही भाषा परिपूर्ण नाही,कित्येक उणीवा मराठी भाषेतल्याही सांगता येतील.: मान्य. क्रुपया येथे सांगावे जेणेकरुन त्या दुर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल.

स्पा 22/07/2014 - 09:29
लेख आवडला ईंग्रजी ही अतीशय भिकार भाषा आहे असे आमचे स्पष्ट मत आहे

मला सांगा .मी Mobile या शब्दाचा उच्चार मोबिले असा का करायचा नाही? जो "होतो" तो उच्चार करायचा नाही.. आणी जो "होत नाही" तो उच्चार करायचा! :-/ असे का???? :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

मराठे 22/07/2014 - 20:48
जर शब्दाचा शेवट मुळाक्षराने(वॉवेल) (विशेषतः e) होत असेल तर त्या शब्दामधल्या मुळाक्षराचा उच्चार बदलतो (म्हणजे i चा उच्चार आय असा होत, a च उच्चार ए असा होतो). उदा: bit चा उच्चार ब्-इ-ट (बिट) असा होईल पण शेवटी e लावलात तर ब्-आइ-ट (बाईट) असा होईल. (हे मला अर्थात मी शाळेत असताना शिकवलं नव्हतं, इथे छोट्याबरोबर सिसमी स्ट्रीट बघत बघत शिकलो!!! ) सायलेंट e च्या अधिक माहितीविषयी हा लहान मुलांसठीचा विडियो बघा: http://www.starfall.com/n/skills/silent-e/play.htm?f

In reply to by अत्रुप्त आत्मा

बुवा आपण उचललेला मुद्दा अप्रतिम आहे :) माझ्या माहीतीप्रमाणे पौर्वात्य भाषांमधे (समंस्कृत चायनीज जापनीज वगैरे ) ही फोनेटीक्स ची गडबड नाहीये ...जे जसे लिहाल ते तसेच वाचायचे :) इतर भाषांबद्दल बॅट्याला विचारावे लागेल .... कॉलिंग बॅट्या !!

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 28/07/2014 - 18:38
प्रगो, ३ मुद्दे. कोणे एके काळी इंग्रजीतही 'लिहिले तस्सेच बोलायचे'. मग नंतर काय अवदसा आठवली कुणास ठाऊक, ग्रेट व्हॉवेल शिफ्ट नावाची कायतर भानगड झाली अन स्पेलिंग आणि उच्चाराचा घटस्फोट झाला. तरी इंग्रजी बरेच बरे आहे म्हणायचे. तिची सवय झाली म्हणून नाही, पण फ्रेंच पहा, इंग्लिश ही फोनेटिक भाषा आहे असे म्हणावेसे वाटेल =)) पौर्वात्य भाषांपैकी संस्कृतोद्भव आणि द्राविडी भाषांमध्ये तरी इंग्लिशपेक्षा बरेच जास्त प्रमाणात 'लिहिले तसे बोलतात', यद्यपि हे % १००% कधीच नसते (साधी गोष्ट बघा, नसते चा उच्चार नस्ते असा'च्' होतो). पण इंग्लिशपेक्षा बरेच जास्त असते. मात्र चिनी, जपानी, इ. बद्दल सांगता यायचं नाही. पण उर्दू लिपी बरीक बेशिस्तच हो. व्यंजनं तरी ठीक आहेत, स्वरांत कैकवेळेस मार खातात नेमका स्वर दाखवायला. बाकी अरबी, चिनी, थाई, इ.इ. चं माहिती नाही.

In reply to by बॅटमॅन

इंग्रजी बरेच बरे आहे म्हणायचे. तिची सवय झाली म्हणून नाही, पण फ्रेंच पहा, इंग्लिश ही फोनेटिक भाषा आहे असे म्हणावेसे वाटेल
मीतर ह्याचा अगदी उलट ऐकलं आहे . आयेसाय मधे लिन्ग्विस्टिक्स बराच रीसर्च होतो ब्रान्चिंग थेअरी वगैरे वापरुन काय काय करत असतात तर त्यात रीसर्च करणार्‍या एका इतालियन विद्यार्थीनी कडुन असे कळाले होते की सर्व युरोपीय भाषात इंग्लिशच विचित्र आहे , भारतात तुम्ही इंग्लिश आधी शिकता म्हणुन तुम्हाला इतर भाषा अवघड वाटतात . अवांतर १ : हा प्रतिसाद थोडा मुक्तपीठीय झाला काय :ड =))

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 28/07/2014 - 19:45
इंग्लिशचं वैचित्र्य जगजाहीर आहेच, पण अन्य भाषाही काय कमी नाहीत. बाकी, त्या इतालियन तरुणीचं बरोबर आहे ते अशा अर्थी की युरोपातल्या बर्‍याच महत्त्वाच्या भाषा लॅटिनपासून आलेल्या आहेत.त्यांच्या सबफ्यामिलीला 'रोमान्स भाषा' म्हणतात. (रोमन साम्राज्याखालच्या प्रदेशातील अशा अर्थी, पण इंग्रजी अर्थही परफेक्ट आहे) उदा. इतालियन, फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज़. याउलट इंग्लिश, जर्मन, स्वीडिश, डच, नॉर्स, या जर्मानिक सबफ्यामिलीतल्या आहेत. रशियन, लाटव्हियन, एस्टोनियन, इ.इ. चा अजूनेक वेगळाच ग्रूप आहे बाल्टो-स्लाव्हिक म्हणून. त्यामुळे इतालियन मातृभाषा असलेल्या व्यक्तीला फ्रेंच, झालंच तर पोर्तुगीज आणि स्पॅनिश हे इंग्लिशपेक्षा जवळ वाटणं साहजिकच आहे कारण सबफ्यामिली वेगळी आहे. पण तरी कालौघात इंग्लिशवरचे जर्मन संस्कार बरेच पुसट झालेले आहेत. त्याजागी फ्रेंच अन ल्याटिन शब्दांचा भरणा झालेला आहे. इ.स. १००० च्या आसपासची इंग्लिश पाहिलीस तर इंग्लिश वाटणारच नै, जर्मनचाच अवतार वाटेल. सर्वप्रथम जर्मन, नंतर व्हायकिंगांच्या नॉर्स भाषेतले अनेक शब्द घेऊन इंग्लिश तयार झाली, पुढे फ्रेंच भाषिक नॉर्मन राजांची सत्ता इंग्लंडवर आल्यापासून फ्रेंच अन ल्याटिनबरोबर सरमिसळ झाली. रेनेसाँमध्येही हुच्चभ्रूंनी लॅटिनाळलेली व्हर्जनच कायम केली.

In reply to by बॅटमॅन

आशु जोग 11/09/2014 - 12:44
बालरोग तज्ञ याचा अर्थ जितक्या चटकन समजतो. तितक्या पटकन पेडियाट्रिशियनचा अर्थ कळतो का... हाडाला इंग्रजीमधे बोन म्हणतात. पण हाड तुटले की ऑर्थोपेडिककडे जावे लागते. अजून बरेच गोंधळ आहेत. कसं व्हायचं या इंग्लंडचं कळत नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

माझं.. या भाषांन्ना एव्ह्ढच म्हणणं आहे. की एकतर तुंम्ही लिहिता ते आंम्हाला बोलू द्या कींवा मग आंम्ही बोलतो तसे आंम्हाला लिहू द्या. या इंग्रजी'त हे दोन्ही चालू देत नाहीत. हलकट लेकाचे..उगीच आंम्ही स्पेलिंग नावाच्या भिकार भानगडीमुळे कायमचे दुरावलो तिच्यापासून, आणि घोकंपंडीतांची सरशी झाली. :-/ मी MOBILEचं स्पेलिंग पण मोबिले असं फोनोटिक वाचायला सुरवात केल्या मुळे लक्षात राहिलं. नायतर एम.ओ.बी.आय.एल.इ. असं घोकुन -शिरणारा आमचा मेंदूच नै!

In reply to by अत्रुप्त आत्मा

ज्याला त्याला आपापली भाषा बोलायचा आणि लिहायचा हक्क असतो. एकदा ते त्या लोकांच्या अंगवळणी पडले की मग ती प्रमाणभाषा बनते आणि त्यावरून त्या भाषेचे व्याकरण बनते. त्या भाषेच्या सर्व उपर्‍या लोकांच्या मताला फाट्यावर मारले जाते. हा नियम अगदी बोलीभाषेलाही लागू पडतो. उदा. "हे वरचे असे लिहिले गेल्या आहे" या वाक्याबाबत मिपावर कोणी कोणाला "असे का???? :-/" असे विचारू शकतो का? आणि विचारलेच तर त्याला फाट्यावरच मारल्या जाते की नाही ??? :-/ ;) :) =)) याचं अजून एका उदाहरण म्हणजे: जर्मन ही बहुतांश स्वानिकी (फोनेटिक) भाषा आहे. जर्मन भाषेत e चा उच्चार सर्वसाधारणपणे ए असा होत असला शब्दातला अंत्य e चा उच्चारच गायब होतो आणि तो त्याच्या अगोदरच्या व्यंजनाचा उच्चार दीर्घ करतो... जवळपास मराठीतल्या शब्दाच्या शेवटच्या व्यंजनावरील अनुस्वारासारखा... म्हणजे करणं, बोलणं, जाणं, इत्यादीसारखा... म्हणून Danke (Thank you म्हणजे आभार) चा उच्चार डान्के असा न होता डान्कं असा होतो. हे असं का? असं विचारायचं नाही, जर्मनमध्ये ते प्रमाण आहे म्हणून करायचं. कसं !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

याचेच अजुन एक उदाहरण. G या अक्षराचा उच्चार बहुतांशी ग असा होतो. परंतु जर त्याआधी i आला तर असा होतो. म्हणजेच geben (देणे) चा उच्चार गेबेन होतो पण billig चा उच्चार बिलिश असा होतो. याशिवाय अजुनही अनेक उदाहरणे आहेत. कुठल्याही भाषेचे जसे नियम आहेत तसेच त्या नियमांना अपवाद आहेत. इंग्रजीत उणीवा आहेतच. पण फक्त इंग्रजी कठिण आहे असे नाही वाटत.

In reply to by मधुरा देशपांडे

सहमत. König = क्योनिश = किंग = राजा. आणि शब्दाच्या मध्यभागी आणि शेवटी साधा सरळ "s = स" शब्दाच्या सुरुवातीला स्वराबरोबर आला की "s = त्स" होतो ? का ? कारण जर्मन लोक तसे म्हणतात म्हणून, बस ! :)

आनन्दा 22/07/2014 - 11:24
मराठी मातृभाषा आहे, मान्य. व्यवहारात मराठी वापरली पाहिजे, हे देखील मान्य. पण म्हणून इंग्रजी फालतू भाषा आहे हे अमान्य. तिला एक सर्वमान्य भाषा म्हणून योग्य तो सन्मान दिलाच पाहिजे. तुम्ही ज्या स्पेलिंगच्या विसंगती दिल्या आहेत त्या देखील वस्तुतः काही ना काही नियमांनी बद्धच आहेय, फक्त आपण बाह्य अभ्यासक असल्यामुळे आपल्याला ते सारे नियम माहीत नसतात एव्हढेच. अर्थवाही शब्दांच्या बाबतीत मात्र अंशतः सहमत.

प्रत्येक भाषेचं काही सामर्थ्य असतं तर काही उणीवा. तुम्ही नमूद केलेला स्मानार्थी /विरुद्धार्थी (जय/पराजय) किंवा समूहातले शब्द (राजा, राजवाडा, ई) चा मुद्दा आवडला. हे मराठी भाषेचं सामर्थ्य आहेच. लेखनाप्रमाणे उच्चार नसणे ही इंग्रजीची फार मोठी उणीव आहेच. तर लेखन आणि उच्चारात समानता हे पण मराठी भाषेचं एक सामर्थ्य आहे पण त्यास किरकोळ अपवाद आहेत. उदा: "दिव्या" उच्चारताना दि:व्या असे उचारले जाते मराठीच्या (माझ्या मते) काही उणीवा पण आहेत. जसं लिंग - वस्तूचं लिंग कशा आधारे ठरतं ? मुख्य म्हणजे निर्जीव वस्तूना लिंग का असावं हे कळत नाही. विभक्ती प्रत्यय लागताना मूळ शब्दाची मोडतोड का व्हावी ? उदा: मला 'पुणेला' जायचं असताना मी पोहोचतो मात्र 'पुण्याला' !! तसेच मराठी भाषा/संस्कृतीत एकेरीत वा/आदरार्थी बहूवचन वापरुन बोलण्याने कधी कधी नात्यात /संबंधात गुंता निर्माण होतो.

आपल्या मुलाच्या ओळखितल्या माणसांना (उदा. त्याचे शिक्षक, मित्र-मैत्रिणी इ.इ.), त्याच्या-माझ्या नात्याची ओळख कशी करून द्यावी कधी कळत नाही. १) मी त्याचे वडील? २) मी त्याचे बाप? ३) मी त्याचा वडील? ४) मी त्याचा बाप? फार अवघड वाटतं. त्या पेक्षा 'मैं उसका पिता हूँ।' किंवा 'I am his father.' जास्त सोयिस्कर वाटतं. 'तो माझा मुलगा आहे' ही पळवाट वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

एकदम रास्त समस्या. पण आजकाल 'बाबा' एकेरी होवू लागला आहे. त्यामुळे 'मी त्याचा बाबा बोलतोय' असं म्हणू शकता (किंवा निदान ५-१० वर्षांनंतरचे बाप असं म्हणू शकतील)

In reply to by प्रभाकर पेठकर

अहो पेठकर साहेब असाच प्रश्न बायकोच्या बाबतीत ही होतो कि. फोनवर आपण कोण बोलताय म्हंटल्यावर मी तिचा नवरा बोलतोय किंवा मी तिचा मिस्टर असे वा मी तिचा/ तिचे यजमान बोलतोय असे नाही म्हणता येत. मग इथेही पळवाट शोधत मी तिची ओळख करताना ही माझी पत्नी किंवा माझ्या पत्नीला हा फोन द्या असे म्हणतो. *unknw*

नाखु 22/07/2014 - 12:13
१.उदर निर्वाहासाठी - चांगली नोकरी-उच्चशिक्षण यासाठी इंग्रजी २.आणि उदर निर्वाह का करायचा त्यासाठी (मराठी) मातृभाषा. म्हणजे आपली आवड्-सुसवांद्-कलास्वाद्-संगीत-वाचन्-संस्कार आप्ल्या आईच्या भाषेत नीट आकलन् होतील ना! इंग्रजी चे गोडवे गाताना मराठी कशी मागास आणी कूपमंडूक आहे असा अविर्भाव नकोच. मातृभाषा महत्व जाणल्यानेच सर्व भाषीक लेखकांनी (उ.दा.पु.ल्./गिरिश कर्नाड) उत्तमोत्तम साहीत्य आप्लया मातृभाषेत अनुवादित केले आहे.

आशु जोग 22/07/2014 - 12:56
शिक्षणासाठी कोणते माध्यम असावे हा मुद्दा मी मांडत नाहीये. दुसरी गोष्ट मराठी ही माझी भाषा आहे म्हणून ती श्रेष्ठ हाही माझा आविर्भाव नाही. अगती तटस्थपणे चर्चा व्हावी

आदिजोशी 22/07/2014 - 14:28
काका = Paternal uncle आत्या = Paternal aunty मामा = Maternal uncle मावशी = Maternal aunty असे मूळ इंग्रजी शब्द आहेत. दीर आणि जाऊ काय संबंध आहे? पण brother-in-law आणि sister-in-law म्हणाल्यावर कसे पटकन कळतं. मराठी माध्यमातल्या बहुसंख्य शिक्षकांचेच इंग्रजी भयाण असल्याने आड्यातलेच लोट्यात येणार ह्या न्यायाने मुलांचेही इंग्रजी भिकार असते. ती त्या भाषेची चूक नाही. तुमचे शिक्षक आणि भाषा मुळातून शिकायचा उत्साह ह्यावर सगळं अवलंबून आहे. प्रत्येच भाषेत उणिवा असतात तसेच प्रत्येक भाषेची बलस्थानेही असतात. शिक्षकांनी भाषेची गोडी लावण्याऐवजी मार्कांपुरती भाषा शिकवली की असंच होणार. इतर राज्यांमधल्या मुलांच्या हिंदीची अशीच अवस्था नसते काय? 'अर्थ, अर्थपुरवठा, अर्थगृह' हे जसं मराठीत आहे तसंच इंग्रजीत bank, banking, banker, bankability, bankrupt, bankroll, bankable आहेच की. त्यामुळे मला जे सोयीचे ते त्या भाषेत नाही म्हणून भाषेला भिकार ठरवू नये. मराठी भाषेच्या कसोट्यांवर पूर्णपणे एकच भाषा उतरू शकते = मराठी. त्यामुळे वडाची साल पिंपळाला लावायचा प्रयत्न करू नये. तुमची मेमरी, आकलनक्षमता, उच्चार लक्षात ठेवायची कुवत ह्यावरून भाषेची ताकद जोखू नये. ज्या लोकांना पेन आणि पेन् ह्यांच्या उच्चारातला फरक कळत नाही त्यांनी तर मुळीच बोलू नये.

In reply to by आदिजोशी

दीर आणि जाऊ काय संबंध आहे? पण brother-in-law आणि sister-in-law म्हणाल्यावर कसे पटकन कळतं.
sister-in-law म्हणजे मेहूणी (बायकोची बहीण) की वहिनी (भावाची बायको) हे स्पष्ट होत नाही. काका = Paternal uncle हे खरे असले तरी एका शब्दा ऐवजी दोन शब्द लागलेत. मग तर तसे अनेक शब्दांत काहीही वर्णन होवू शकते. हिंदीमध्ये तर दीर (नवर्‍यापेक्षा) मोठा आहे की लहान आहे त्यावरुन जेठ /देवर असे शब्द वापरले जातात. थोडक्यात काय तर भाषा ही त्या त्या संमाजाची /संस्कृतीची गरज पुर्ण करण्यासाठी विकसित झालेली असते. एका समाजाची /संस्कृतीची गरज दुसर्‍या भाषेतून पुर्ण व्हायलाच हवी असा अट्टहास असू नये. नाहीतर ते जीन्स आणि टॉप घालून "आता डोक्यावरुन पदर कसा घेवू ?" असे म्हणण्यासारखे असेल. कोणत्याही भाषेला हलके मानन्याचे कारण नाही. तुम्ही जी भाषा वापराल ती मनापासून वापरा, तिची गोडी लागली की त्यातील अनेक पैलू तुमच्यासमोर येतील. अनेक भाषांवर प्रभुत्व गाजवता येईल.

In reply to by मराठी कथालेखक

आदिजोशी 22/07/2014 - 20:45
थोडक्यात काय तर भाषा ही त्या त्या संमाजाची /संस्कृतीची गरज पुर्ण करण्यासाठी विकसित झालेली असते. एका समाजाची /संस्कृतीची गरज दुसर्‍या भाषेतून पुर्ण व्हायलाच हवी असा अट्टहास असू नये. नाहीतर ते जीन्स आणि टॉप घालून "आता डोक्यावरुन पदर कसा घेवू ?" असे म्हणण्यासारखे असेल. १०० लाईक्स

In reply to by आदिजोशी

सहमत...भाषा चांगली वाइट म्हणण्यपेक्षा कशात काय चांगले आहे ते घ्यावे आणि आपला फायदा करुन घ्यावा..उच्च शिक्षणासाठी इंग्रजीला पर्याय नाही असे माझे स्पष्ट मत आहे...मग तुम्ही कितीही वाइट म्हणा तस्मात दोन्ही आपापल्या जागी योग्य

भाषे भाषेत तुलना नकोच. फक्त प्रत्येक भाषेचे नियम पाळावे. मारुती गाडी घेतली असे बोलावे , मारुती घेतली असे बोलून ब्रम्हचारी मारूतीचे लिंग बदलू नये.

अभिजित - १ 22/07/2014 - 20:41
जीत आणि जेते या २ शब्दांचा अर्थ काय ? जीत म्हणजे हरणारा / LOSER ? आणि जेते म्हणजे जिंकणारे / winner ? रावणाचा मुलगा इंद्रजीत . म्हणजे इंद्राला जीत करणारा ? थोडक्यात इंद्राला हरवणारा .. पण मग हार जीत हे विरुद्ध अर्थी शब्द आहे ना ? जसे कि खेळात हार जीत हि होणारच. म्हणजे कधी जिंकणार / कधी हरणार .. इथे हार = loser आणि जीत = winner. कोणी याच्यावर प्रकाश टाकेल काय ? या जीत चा मोठ्ठा लोचा आहे !!

In reply to by अभिजित - १

असंका 23/07/2014 - 08:13
अहो त्याहून मोठा लोचा त्या हाराचा आहे.हारांचे असंख्य प्रकार आहेत- मोत्याचा हार, चपलाहार, पोहेहार, झेंडूच्या फुलांचा हार इ. इंद्रजिताने नक्की कुठला हार दिला म्हणे इंद्राला?

In reply to by अभिजित - १

आनन्दिता 28/07/2014 - 22:32
युद्धाच्या विजयाच्या बाबतीत जो अर्थ अभिप्रेत असतो त्यात, जीत :- पराजीत जेते :- विजेते असं काहिसं असावं..

मराठीतली अजून एक गंमत ती डबी ...मग ती हळू हळू मोठी होत गेली की तिचा होतो डबा. पण नेमकी किती मोठी झाली की डबी चा डबा व्हावा हे स्पष्ट नाही.

In reply to by मराठी कथालेखक

सुनील 23/07/2014 - 11:41
जुन्या कंपनीतील एका मुलीला (अत्यंत कमी जेवण आणणार्‍या) आम्ही जेवणाचा डबा आणतेस की डबी, असे चिडवीत असू!

आशु जोग 28/07/2014 - 16:24
हा भाषेपेक्षा संस्कृतीचा प्रश्न आहे
संस्कृती बदलली तरी काका, मामा आत्या काकू ही नाती कशी बदलू शकतील नाही कळले. जी गोष्ट आहे ती आहे असे म्हणून आपण उगीच डीफेंड करीत बसतो. ही अडचण इंग्रजांनाही जाणवत असणार... विचारा त्यांना

In reply to by आशु जोग

संस्कृती बदलली तरी काका, मामा आत्या काकू ही नाती कशी बदलू शकतील नाही कळले
अहो नाती बदलत नसली तरी नात्यात भेद करण्याची गरज इंग्रजांना पडत नसणार इतकच. म्हणजे अंकल हा अंकल मग तो काका आहे, मामा आहे, मावशीचा नवरा की आत्येचा नवरा याने इंग्रज माणसाला फरक पडत नाही (म्हणजे नसावा) . साधारण बापाच्या वयाचा नात्यातला माणूस हा अंकल आणि आईच्या वयाची नात्यातली स्त्री ही आंटी इतकं त्यांना पुरेसं असेल. आपलं तसं नसतं आपले काकाशी असलेले भावबंध, मामाशी असलेले भावबंध यात फरक असतो. तसेच आधी म्हंटल्याप्रमाणे मराठी स्त्री करिता दीर हा दीर असतो, तो लहान की मोठा याने तिला फार फरक पडत नसावा. तेच उत्तर भारतातील स्त्रीकरिता दीर हा नवर्‍यापेक्षा मोठा (जेठ) आहे की लहान (देवर) त्याप्रमाणे नात्यात दिला जाणारा आदर, काही औपचारिकता यात फरक पडतो. उदा: नवर्‍यापेक्षा लहान दीर हा वहिनीला (मोठ्या भावाच्या बायकोला) वाकून नमस्कार करतो, अगदी ती वहिनी त्याच्यापेक्षा वयाने लहान असली तरी. थोडक्यात काय प्रत्येक संस्कृतीच्या गरजा वेगळ्या. अजून एक , हिंदी घुंघटला मराठी प्रतिशब्द काय ? कुणी म्हणेल "डोईवरचा पदर"..पण पदर आणि घुंघट यात काहीसा फरक आहेच. पदर हा घुंघटला चपखल प्रतिशब्द होवूच शकत नाही.

In reply to by मराठी कथालेखक

आशु जोग 30/07/2014 - 12:54
इंग्रजांना गरज पडत नसेल. हे कशाच्या आधारावर सांगताय... एखादी आई आपल्या बाळ्याला "अंकलला फोन लाव" सांगत असेल तेव्हा कोणते अंकल हा प्रश्न येणारच. म्हणूनच अंकल आंटीबद्दल कुणीतरी लिहीलय...

In reply to by आशु जोग

अहो मावशीला फोन लाव म्हंटलं तरी तो प्रश्न येणारच ना ? (एका पेक्षा जास्त मावशी असतील तर)
इंग्रजांना गरज पडत नसेल. हे कशाच्या आधारावर सांगताय...
साधी गोष्ट आहे त्यांना गरज पडत असती तर त्यानी त्याकरिता शब्द शोधले असतेच ना. आणि तुम्ही English बोलायचे ठरवले तरी तुम्ही आपल्या मामा, मावशी ला मामा,मावशीच म्हणाना (जसे चपातीला इंग्रजीतपण आपण chapati म्हणतो). इंग्रज येवून तुम्हाला काळ्यापाण्यावर नाही पाठवणार. तुमची गरज इंग्रजीत भागत नसेल तर तुम्ही तुमचे शब्द न्या की खुशाल इंग्रजीत. (MS Word ने spelling error दाखवली तर dictionary मध्ये add करा) बाकी इंग्रजांचं राहू द्या, तुम्ही मावशीचा नवरा आणि आत्येचा नवरा यात फरक कसा करता ते मला सांगा.

In reply to by आशु जोग

सुनील 30/07/2014 - 13:12
अंकल टॉमला नायतर अंकल सॅमला फोन लाव असे सांगत असेल! तसा प्रश्न आपल्याकडेही, एकापेक्षा जास्त काका-मामा असतील, तर येणारच!

In reply to by सुनील

आशु जोग 30/07/2014 - 14:03
तसा प्रश्न आपल्याकडेही, एकापेक्षा जास्त काका-मामा असतील, तर येणारच! ती पुढची गोष्ट आहे. पण यातून आपणच नेमकेपणाची गरज प्रकट करताय.

In reply to by आशु जोग

सुनील 30/07/2014 - 14:16
पण यातून आपणच नेमकेपणाची गरज प्रकट करताय
अजिबात नाही. प्रत्येक समाजाच्या नेमकेपणाच्या गरजा वेगळ्या. त्यांना अंकल+नाव पुरेसे वाटत असेल तर चोंबडेपणा करणारे आपण कोण? मागे मीच एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे, मराठी जनांना आजी-आजोबा म्हणणे पुरेसे वाटते. ते आईच्या बाजूचे की वडिलांच्या याच्यात फरक करण्याची गरज वाटत नाही. परंतु उत्तर भारतीयांना बहुधा ती वाटते म्हणून ते दादा-दादी आणि नाना-नानी अशी संबोधने वापरतात!

सहमत, भाषेतले असले विचित्र प्रकार डोक्यातील जास्त मेमरी आणि शक्ती खातात. तसेच मराठीत शिकूनही आमचे काही अडले नाही असे म्हणणार्‍यांनी मातृभाषेतच शिकल्याने आमचा फायदा झाला असा विचार (जो योग्यच आहे) केला पाहिजे, पसरवला पाहिजे. स्वतासाठी म्हणून आधी मातृभाषा शिकावी आणि मग इतरांशी संवाद साधायला परकीय भाषा. त्यातही मातृभाषा मराठी असेल (जी संस्कृतवरून आली आहे) तर नक्कीच ती आधी शिकावी. खास करून बुद्धीवंतानी मातृभाषेतच (मराठीतच) शिकावे आणि ज्यांची बुद्धीमत्ता जेमतेम आहे ज्यावर ते आयुष्यात कारकूनीच करू शकतात अश्यांनी ईंग्लिशचा रस्ता धरावे. प्रॉब्लेम त्यांचा होतो जे मराठीत शिकतात पण ईंग्लिश शिकत नाहीत किंवा शिकायचा आळस करतात. त्यामुळे जिथेतिथे त्यांचे घोडे अडते आणि मग अश्यांमुळे मराठीत शिकणे हानीकारक असा चुकीचा समज प्रचलित होतो. !

In reply to by तुमचा अभिषेक

आशु जोग 08/05/2015 - 12:44
आत्ताच एक धागा पाहीला माध्यमासंबंधी इंग्रजीची बरीच भलामण करणारा "फक्त इंग्रजीने भागेल..? भविष्यवेध २०३०" असो पण ज्ञान मिळवताना माध्यम महत्त्वाचे असतेच. C for Cat ज्या लहान मुलांना अक्षर ओळखही नसते त्यांना सी फॉर सॅट हे समजावून घ्यायला सोपं आहे नाहीतर मग सी ला की तरी म्हणा म्हणजे मग की फॉर कॅट असं तरी म्हणता येइल इथे एखादी भाषा माझी आहे असा विचार न करता तटस्थपणे विचार करण्याचा प्रयत्न केला आहे

आशु जोग 03/02/2017 - 19:46
विनोद तावडे यांनी मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम याविषयी काही विचार मांडले आहेत ! https://www.youtube.com/watch?v=9MUEp1vGOpo आपण अवश्य ऐका !

आशु जोग 27/11/2019 - 16:22
आज ह्यो लेख पघितला म्हणून शेयर करायला आलो इंग्रजी या मातृभाषांसाठी परकी भाषा आहे. या भाषांचे इंग्रजीशी साम्य नाही. भाषिक रचनेच्या दृष्टीनेही ती परकी आहे. शिवाय नित्य ऐकण्या-बोलण्यातील नाही. त्यामुळे इंग्रजी 'येणे' किंवा 'शिकणे' हे वेळखाऊ व अवघड होते. या पार्श्वभूमीवर, इंग्रजी माध्यमातून शिकताना मुलांना प्रथम ही परकी असलेली इंग्रजी भाषा शिकावी लागते आणि मग अनेक विषयांमधील संकल्पना शिकाव्या लागतात. या दोन टप्प्यांमुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत संकल्पना स्पष्ट होत नाहीत. पाया पक्का होत नाही मराठवाडी, नागपुरी, अहिराणी या प्रादेशिक बोलींच्या, तसेच कोरकू गोंडी, पारधी, कैकाडी, या आदिवासी व भटक्या बोलींच्या समूहासाठी मराठी ही संपर्क भाषा आहे. म्हणजे संवाद करण्यासाठी मराठी या सामायिक भाषेचा उपयोग होतो. संपर्काची सरकारी भाषाही मराठी आहे. म्हणजे निवेदने, अर्ज, तक्रारी हे सर्व मराठीत करणे सोयीचे जाते. शिक्षण घेण्यासाठीही मराठी ही एक सामायिक भाषा सरकारला सोयीचे जाते. ५६ मातृभाषांमधून शिक्षण देणे अवघड आहे असं ही लेखिका म्हणते आहे

संस्कृत हि संगणकासाठी सुयोग्य भाषा आहे - अजून या फेकावंर विश्वास आहे ? या संस्कृतच्या फेका चाळीस वर्ष पूर्वी ऐकल्या होत्या , मी शाळेत असताना . अजून त्यात काहीही झाले नाही , तरी लोकांचा विश्वास बसतो अजून ? चाळीस वर्ष आणि आता किणी सांगेल का संस्कृत कशासाठी वापरली गेली ? मी प्रोग्रामिंग किंवा कोडिंग मध्ये नाही पण इतके ओळखीचे आहेत त्यांच्याकडून कधी संस्कृत कोठे वापरली गेली असे ऐकले नाही . नक्की काय करण्यासाठी हि वापरली गेली जर वापरत असतील तर ? शास्त्र आणि तांत्रिक क्षेत्रात उपयोग असेल तर संशोधन होते आणि आर्थिक उपयोग असेल तर बरेच होते . यातही काही अंदाज होते ते चुकले आहेत . शाळेत असताना २००० नंतर माणूस अनेक ग्रहांवर जाईल आणि अवकाश गमन हे अनेकांचे करिअर असेल असा शास्त्रद्न्य अंदाज करायचे , आता आहे असे कि १९७२ नंतर माणूस चंद्रावर गेला नाही . पण ऐकणं कल्पना नव्हती असल्या तांत्रिक क्षेत्रात लोक काम करत आहेत . स्पेस हे मोठ्या प्रमाणात करिअर यावर कोणी बोलत नाही - संस्कृत वरच्या फेका मात्र काहीही सिद्ध झाले नाही तरी चालू दिसतात संगणक क्षेत्रात संस्कृत कोठे वापरली जाते ? कोणत्या प्रकारच्या प्रोग्रामिंग मध्ये . हि निरुपयोगी भाषा शिकलेले फक्त हे स्किल येते / हे अजून एक स्किल येते म्हणून कोणत्या प्रोग्रामिंग कंपनीने रिक्रूट केले आहेत . त्यांनी कोणत्या प्रोग्रॅम वर काम केले ? असल्याचं फेका अजून हि ऐकल्या होत्या कि मराठी माध्यमातून शिकले कि शास्त्र विषय अधिक चांगले समजायला मदत होते . मराठी माध्यमातून शिकले तरी इंग्लिश संबंधी कोर्स करायला काहीही अडचण येत नाही . ( इकडे मराठी च्या जागी मातृभाषा टाका ) हे मराठी माध्यमातून शास्त्र समजलेले लोक जिकडे समजुतीचा कास लागतो असल्या IIT मध्ये अतिशय कमी दिसायचे - बॅच मध्ये किती मुले असतात आणि त्यात मराठी माध्यमाची किती हे पहिले कि प्रमाण कळेल .
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाषा ही गोष्ट आपण वापरतो खूप पण भाषा या गोष्टीचा आपण विचार कितीसा करतो. इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही. आता म्हणजे काय........ सगळं इंग्रजीच. इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे... ही वाक्ये आपण ऐकतो. जशीच्या तशी स्वीकारतो...पण इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे... हे वाक्य अर्धवट सांगितले जाते खरे वाक्य आहे इंग्रजी हे वाघिणीचे दूध असते तर सगळे इंग्रजी शिकलेले लोक(कारकून) असे शेळीसारखे बॅ बॅ करताना का दिसले असते. असो ! कोण काय म्हणाले याच्या पलिकडे जाऊया नाहीतर अडकायचो तिथेच... एखादी भाषा केवळ आपली मातृभाषा म्हणून ती ग्रेट असे नसते.

भुलेश्वर भ्रमंती: शनिवार २६ जुलै २०१४ रद्द

प्रचेतस ·

हा पण कट्टा हुकला... ओ, वल्ली शेठ , व्रुत्तांत कुणीही लिहो, त्या शिल्पांची माहिती मात्र न विसरता आणि न कंटाळता टंकाच. बादवे, ह्या कट्ट्याचा व्रुत्तांत यु-ट्यूब मार्फत टाकला तर? नाही म्हणजे आमच्या सारख्या कमनशीबी लोकांना तेवढेच ४ क्षण आनंदात मिपाकरांसोबत घालवता येतील. आयला, ह्या पापी पेटापायी काय चुकतय आणि अज्जुन काय भोगायला लागणार आहे, कुणास ठाऊक. ता.क. : मंदिर पाहण्यास तासभर पुरेसा आहे. प्रचंड हसतोय. ही काय सत्यनारायणाची पूजा आहे काय? एका तासात संपायला. घारापूरीची ८ लेणी बघता-बघता आणि वल्लींकडून त्याचे रसग्रहण ऐकता-ऐकता एक २/४ तास कसे गेले ते पण समजले नाही. मिपाकर तुम्हाला एका तासांत सोडतील असे वाटत नाही.

In reply to by मुक्त विहारि

एस 22/07/2014 - 12:39
मंदिर पाहण्यास तासभर पुरेसा आहे.
मंदिर नीट पहायचे असेल आणि तेही वल्लीसारख्यांसोबत तर दिवसही अपुरा पडेल. बाकी सध्या तेथे कसलेतरी जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. त्यामुळे आख्ख्या मंदिरात जिकडेतिकडे उभेआडवे बांबू बांधले असल्याने छायाचित्रणास जास्त वाव मिळणार नाही असे वाटतेय. (ही माहिती थोडी जुनी असू शकते. कुणी नुकतेच गेले असेल तर पडताळून पहा.) सध्या ढगाळ वातावरण असल्याने गाभार्‍याभोवतालच्या मंडपातून मुख्य शिखराचे छायाचित्र (जे बरेचजण घेतात) जास्त चांगले येईल व हायलाइट्स ब्लोआउट होणार नाहीत असा अंदाज आहे. सोबत एक छोटासा टॉर्च न्या आणि पांढरा रुमाल. दर्पणसुंदरी वा तत्सम मूर्तीचे छायाचित्र काढताना एका बाजूचा प्रखर प्रकाश संतुलित करायला दुसर्‍या बाजूने रुमाल डिफ्यूजरसारखा वापरून टॉर्चने थोडा लांबून प्रकाश पाडा (एखाद्या मिपाकराला पकडा ;-) ) आणि मग छायाचित्र काढा. ऑन-कॅमेरा पॉपअप फ्लॅश टाळा. कट्ट्याला शुभेच्छा!

In reply to by एस

प्रचेतस 22/07/2014 - 21:05
:) वेळ तशी ढोबळमानानेच दिली होती. :) आता २ महिन्यांपूर्वीच प्रशांतबरोबर पुरंदर आणि भुलेश्वरला एक चक्कर मारून आलो होतो तेव्हा हे बांबूचे पहाड दिसले होते. त्यामुळे बाह्यथरावरील आतल्या बाजूस असलेल्या मातृका पाहणे बरेच अवघड गेले होते. बहुधा अजूनही हा अडथळा असेलच. फोटो टिप्सबद्दल धन्यवाद. तुम्हीच आलात तर खूप आनंद वाटेल. :) बाकी नका हो त्या दर्पणेची आठवण करून देऊ. माझी लै आवडती आहे ती. a

In reply to by प्रचेतस

एस 23/07/2014 - 13:34
हो हीच ती प्रतिमा. चेहर्‍यावर अंधार असताना कशी बापुडी दर्पणात पाहून म्हणणार, "सांग दर्पणा, मी कशी दिसते?" :-) तेव्हा थोडे उद्भासन समायोजन कमी वापरून चेहर्‍यावर कृत्रिम प्रकाश येऊ द्यात. पण फक्त चेहर्‍यावर. नाहीतर तिच्या गोलाईतील रेखीवपणा तितका ठसठशीत येणार नाही. केवळ याच मूर्तीची प्रतिमा घ्यायची असेल तरीही बरेच काही करण्याजोगे आहे. रिफ्लेक्टर आणि डिफ्यूजर यांचा वापर नैसर्गिक प्रकाशात छायाचित्रण करताना कसा करायचा याचा सराव करायला ही मूर्ती उत्तम आहे. पाहू. नंतर कधीतरी निवांत तुम्ही आणि चौरांसोबत जाऊयात. आणि फक्त छायाचित्रणाच्या उद्देशाने जाऊ. जरा ते बांबूचे पहाड निघू द्यात राव! ह्यावेळी मात्र क्षमस्व. २६/२७ ला थोडा इतर असाईनमेंटस् मध्ये असेन. जाऊन यात. वृत्तांत मात्र आठवणीने टाका.

In reply to by एस

प्रचेतस 23/07/2014 - 18:04
वोक्के जी. तुमच्या सवडीनुसार खास फोटोग्राफीसाठी नक्कीच जाउयात. :)

In reply to by प्रचेतस

एस 24/07/2014 - 16:51
"पयला" हाच आयडी कसा वाटतो? म्हणजे कुणीबी कुठल्याबी धाग्यावर कितीबी 'मीच पयला' आस्सं म्हन्लं तरीबी आपुन सगल्यात शेवटाला जाऊन आरामात म्हनू शकतो 'ये चल हाट. तू कसा काय रं पयला?' ;-)

काही कामामुळे २६ ला येणे जमणार नाही याचे खूsssप दु:ख आहे :( ... पण वृत्तांत आणि फोटोने त्याची कसर काही प्रमाणात भरून निघावी अशी इच्छा आहे !

प्राध्यापक 22/07/2014 - 20:00
मस्त बेत आहे,अगोदर भेट दिलेली असल्याने काही सुचना कराव्याश्या वाटतात. गाड्या थेट मंदिरा पर्यंत जातात्,मात्र शेवटच्या टप्प्यातील उभी चढण जरा अवघड आहे,[चार चाकीं साठी]. गाभार्‍यातील शिवपिंडि चा वरचा भाग सहज निघतो,व त्याच्या आत पेढे ठेवल्यानंतर ते गायब होतात्,असे तेथिल पुजारी सांगतो,वेळ आणी पेढे असल्यास पुजार्‍याला ते करायला सांगा. सर्वात महत्वाचे .....यवत ला गोपाळकॄष्ण ची झणझणीत मिसळ विसरु नका. बाकी भ्रमंतीकट्ट्याला शुभेच्छा.. फोटो व वृत्तांताची वाट पाहत आहे

In reply to by प्राध्यापक

प्रचेतस 22/07/2014 - 21:07
गाभार्‍यातील शिवपिंडि चा वरचा भाग सहज निघतो
ज्या शिवपिंडींचे असे वरच भाग सहज निघतात ती शिवपिंड पूर्वी मूर्तीभंजकांनी भग्न केल्याचे लक्षण आहे.

In reply to by प्रचेतस

एस 23/07/2014 - 13:22
ज्या शिवपिंडींचे असे वरच भाग सहज निघतात ती शिवपिंड पूर्वी मूर्तीभंजकांनी भग्न केल्याचे लक्षण आहे.
याबाबत अजून माहिती वाचायला आवडेल. (ऐकायला म्हटलेलं नाही. नाहीतर म्हणाल पुढील चर्चा कट्ट्याअंती. ;-) )

In reply to by एस

प्रचेतस 23/07/2014 - 18:09
माहिती म्हणजे अशी काही खास नाही पण बरेच ठिकाणी शिवपिंडीच्या जागी खोलगट खड्डा दिसतो (बहुध्गा यादवकालीन शिवमंदिरांत) उदा. सासवडचे चांगावटेश्वर, उपरोल्लेखित भुलेश्वर. ही मंदिरे मूर्तीभञ्जकांनी फोडलेली आहेत आणि तिथली शिवलिंगेसुद्दा फोडून विहिरीच्या पायठणीवर, मोरीच्या तोंडाशी अशी बसवण्यात आली. कालांतराने आपल्या भाविकांनी खड्ड्याच्या ठिकाणी परत लिंगे बसवली.

ह्या वीकेन्डला आमच्याकडे डी-मार्ट + विजय सेल्स + लाईफस्टाईल ची भ्रमंती करण्याचा प्लॅन ठरल्याने आम्ही कटाप ... सॉरी लोक्स *sorry2*

प्रचेतस 24/07/2014 - 12:39
बर्‍याच मिपाकरांना शनिवारी येणे जमत नसल्याने भुलेश्वर भ्रमंतीचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागत आहे. नवीन तारीख लवकरच कळवू किंवा सदस्यांनीच सुचवावी जेणेकरून पुढील कार्यक्रम ठरवता येईल.

हा पण कट्टा हुकला... ओ, वल्ली शेठ , व्रुत्तांत कुणीही लिहो, त्या शिल्पांची माहिती मात्र न विसरता आणि न कंटाळता टंकाच. बादवे, ह्या कट्ट्याचा व्रुत्तांत यु-ट्यूब मार्फत टाकला तर? नाही म्हणजे आमच्या सारख्या कमनशीबी लोकांना तेवढेच ४ क्षण आनंदात मिपाकरांसोबत घालवता येतील. आयला, ह्या पापी पेटापायी काय चुकतय आणि अज्जुन काय भोगायला लागणार आहे, कुणास ठाऊक. ता.क. : मंदिर पाहण्यास तासभर पुरेसा आहे. प्रचंड हसतोय. ही काय सत्यनारायणाची पूजा आहे काय? एका तासात संपायला. घारापूरीची ८ लेणी बघता-बघता आणि वल्लींकडून त्याचे रसग्रहण ऐकता-ऐकता एक २/४ तास कसे गेले ते पण समजले नाही. मिपाकर तुम्हाला एका तासांत सोडतील असे वाटत नाही.

In reply to by मुक्त विहारि

एस 22/07/2014 - 12:39
मंदिर पाहण्यास तासभर पुरेसा आहे.
मंदिर नीट पहायचे असेल आणि तेही वल्लीसारख्यांसोबत तर दिवसही अपुरा पडेल. बाकी सध्या तेथे कसलेतरी जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. त्यामुळे आख्ख्या मंदिरात जिकडेतिकडे उभेआडवे बांबू बांधले असल्याने छायाचित्रणास जास्त वाव मिळणार नाही असे वाटतेय. (ही माहिती थोडी जुनी असू शकते. कुणी नुकतेच गेले असेल तर पडताळून पहा.) सध्या ढगाळ वातावरण असल्याने गाभार्‍याभोवतालच्या मंडपातून मुख्य शिखराचे छायाचित्र (जे बरेचजण घेतात) जास्त चांगले येईल व हायलाइट्स ब्लोआउट होणार नाहीत असा अंदाज आहे. सोबत एक छोटासा टॉर्च न्या आणि पांढरा रुमाल. दर्पणसुंदरी वा तत्सम मूर्तीचे छायाचित्र काढताना एका बाजूचा प्रखर प्रकाश संतुलित करायला दुसर्‍या बाजूने रुमाल डिफ्यूजरसारखा वापरून टॉर्चने थोडा लांबून प्रकाश पाडा (एखाद्या मिपाकराला पकडा ;-) ) आणि मग छायाचित्र काढा. ऑन-कॅमेरा पॉपअप फ्लॅश टाळा. कट्ट्याला शुभेच्छा!

In reply to by एस

प्रचेतस 22/07/2014 - 21:05
:) वेळ तशी ढोबळमानानेच दिली होती. :) आता २ महिन्यांपूर्वीच प्रशांतबरोबर पुरंदर आणि भुलेश्वरला एक चक्कर मारून आलो होतो तेव्हा हे बांबूचे पहाड दिसले होते. त्यामुळे बाह्यथरावरील आतल्या बाजूस असलेल्या मातृका पाहणे बरेच अवघड गेले होते. बहुधा अजूनही हा अडथळा असेलच. फोटो टिप्सबद्दल धन्यवाद. तुम्हीच आलात तर खूप आनंद वाटेल. :) बाकी नका हो त्या दर्पणेची आठवण करून देऊ. माझी लै आवडती आहे ती. a

In reply to by प्रचेतस

एस 23/07/2014 - 13:34
हो हीच ती प्रतिमा. चेहर्‍यावर अंधार असताना कशी बापुडी दर्पणात पाहून म्हणणार, "सांग दर्पणा, मी कशी दिसते?" :-) तेव्हा थोडे उद्भासन समायोजन कमी वापरून चेहर्‍यावर कृत्रिम प्रकाश येऊ द्यात. पण फक्त चेहर्‍यावर. नाहीतर तिच्या गोलाईतील रेखीवपणा तितका ठसठशीत येणार नाही. केवळ याच मूर्तीची प्रतिमा घ्यायची असेल तरीही बरेच काही करण्याजोगे आहे. रिफ्लेक्टर आणि डिफ्यूजर यांचा वापर नैसर्गिक प्रकाशात छायाचित्रण करताना कसा करायचा याचा सराव करायला ही मूर्ती उत्तम आहे. पाहू. नंतर कधीतरी निवांत तुम्ही आणि चौरांसोबत जाऊयात. आणि फक्त छायाचित्रणाच्या उद्देशाने जाऊ. जरा ते बांबूचे पहाड निघू द्यात राव! ह्यावेळी मात्र क्षमस्व. २६/२७ ला थोडा इतर असाईनमेंटस् मध्ये असेन. जाऊन यात. वृत्तांत मात्र आठवणीने टाका.

In reply to by एस

प्रचेतस 23/07/2014 - 18:04
वोक्के जी. तुमच्या सवडीनुसार खास फोटोग्राफीसाठी नक्कीच जाउयात. :)

In reply to by प्रचेतस

एस 24/07/2014 - 16:51
"पयला" हाच आयडी कसा वाटतो? म्हणजे कुणीबी कुठल्याबी धाग्यावर कितीबी 'मीच पयला' आस्सं म्हन्लं तरीबी आपुन सगल्यात शेवटाला जाऊन आरामात म्हनू शकतो 'ये चल हाट. तू कसा काय रं पयला?' ;-)

काही कामामुळे २६ ला येणे जमणार नाही याचे खूsssप दु:ख आहे :( ... पण वृत्तांत आणि फोटोने त्याची कसर काही प्रमाणात भरून निघावी अशी इच्छा आहे !

प्राध्यापक 22/07/2014 - 20:00
मस्त बेत आहे,अगोदर भेट दिलेली असल्याने काही सुचना कराव्याश्या वाटतात. गाड्या थेट मंदिरा पर्यंत जातात्,मात्र शेवटच्या टप्प्यातील उभी चढण जरा अवघड आहे,[चार चाकीं साठी]. गाभार्‍यातील शिवपिंडि चा वरचा भाग सहज निघतो,व त्याच्या आत पेढे ठेवल्यानंतर ते गायब होतात्,असे तेथिल पुजारी सांगतो,वेळ आणी पेढे असल्यास पुजार्‍याला ते करायला सांगा. सर्वात महत्वाचे .....यवत ला गोपाळकॄष्ण ची झणझणीत मिसळ विसरु नका. बाकी भ्रमंतीकट्ट्याला शुभेच्छा.. फोटो व वृत्तांताची वाट पाहत आहे

In reply to by प्राध्यापक

प्रचेतस 22/07/2014 - 21:07
गाभार्‍यातील शिवपिंडि चा वरचा भाग सहज निघतो
ज्या शिवपिंडींचे असे वरच भाग सहज निघतात ती शिवपिंड पूर्वी मूर्तीभंजकांनी भग्न केल्याचे लक्षण आहे.

In reply to by प्रचेतस

एस 23/07/2014 - 13:22
ज्या शिवपिंडींचे असे वरच भाग सहज निघतात ती शिवपिंड पूर्वी मूर्तीभंजकांनी भग्न केल्याचे लक्षण आहे.
याबाबत अजून माहिती वाचायला आवडेल. (ऐकायला म्हटलेलं नाही. नाहीतर म्हणाल पुढील चर्चा कट्ट्याअंती. ;-) )

In reply to by एस

प्रचेतस 23/07/2014 - 18:09
माहिती म्हणजे अशी काही खास नाही पण बरेच ठिकाणी शिवपिंडीच्या जागी खोलगट खड्डा दिसतो (बहुध्गा यादवकालीन शिवमंदिरांत) उदा. सासवडचे चांगावटेश्वर, उपरोल्लेखित भुलेश्वर. ही मंदिरे मूर्तीभञ्जकांनी फोडलेली आहेत आणि तिथली शिवलिंगेसुद्दा फोडून विहिरीच्या पायठणीवर, मोरीच्या तोंडाशी अशी बसवण्यात आली. कालांतराने आपल्या भाविकांनी खड्ड्याच्या ठिकाणी परत लिंगे बसवली.

ह्या वीकेन्डला आमच्याकडे डी-मार्ट + विजय सेल्स + लाईफस्टाईल ची भ्रमंती करण्याचा प्लॅन ठरल्याने आम्ही कटाप ... सॉरी लोक्स *sorry2*

प्रचेतस 24/07/2014 - 12:39
बर्‍याच मिपाकरांना शनिवारी येणे जमत नसल्याने भुलेश्वर भ्रमंतीचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागत आहे. नवीन तारीख लवकरच कळवू किंवा सदस्यांनीच सुचवावी जेणेकरून पुढील कार्यक्रम ठरवता येईल.
a भुलेश्वर, १२/१३ व्या शतकात खोदले गेलेले यादवकालीन शिल्पसमृद्ध मंदिर. भूमिज शैली असलेल्या ह्या मंदिरावर चालुक्य शिल्पकलेचा दाट प्रभाव आहे. यादवांनंतर ह्या मंदिराला वाईट दिवस आले. आदिलशाही सरदार मुरार जगदेवाच्या काळात ह्या मंदिराभोवतीच्या टेकडीवर कोट उभारून त्यास दौलतमंगळ हे नाव देण्यात आले. कोटाचे बुरुज आजही दृश्यमान आहेत.

क्यूं के ये इश्क , इश्क है .. भाग १

चौकटराजा ·

आयुर्हित 21/07/2014 - 21:40
वाह व्वा! क्या बात है!! मान गये चौकटराजाजी!!! तो आप भी ये शौक रखते हो. एक अप्रतिम काव्य आहे हे. खरोखरच "प्रतिभा" होती त्याकाळच्या कलाकारांना. फक्त तो शब्द "अल्फांस" नसुन "अल्फाज़" आहे. मोहबत की बात करो न नफरत की बात करो बरसो बाद मिले हो, अपने दिल की बात करो| गमो का क्या है, वो तो आते जाते रहते है, तुमको खुशिया मिली है, खुशियों की बात करो| एक कांटा दिल में चुभा है, नासूर बन गया, चारागर कौन है दिलो का, उसकी बात करो| बातो में उसकी ज़हर का एहसास क्यों होने लगा खाई है चोट गहरी , शिकायत की बात करो| आसां नहीं है मर जाना, सांसे तो चलती है 'उदास' मौत के आने तक ही सही, जिंदगी की बात करो|

In reply to by आयुर्हित

एस 22/07/2014 - 12:42
फक्त तो शब्द "अल्फांस" नसुन "अल्फाज़" आहे.
हेच म्हणायला आलो होतो. बाकी लेख फस्क्लास हो चौरा! शा.सं. मधलं काही कळत नाही पण ही कव्वाली जबरदस्त आवडते.

मला लहानपणी कव्वाली जास्त आवडत न्हवती. पण परदा है परदा, (अमर अकबर अँथनी) लक्षात राहिली, ती अमिताभ मुळे. आणि मग वयांत आल्यावर आवडली ती, झूम बराबर झूम शराबी... ह्या २ कव्वाल्याच तेव्हढ्या खर्‍या, आणि चढता सूरज़ धीरे धीरे... समजायला लागली की, प्रुथ्वीवरचे चंबू-गबाळे आवरायला सुरुवात करणार.

भिंगरी 21/07/2014 - 22:56
गणपती उत्सवात लहानपणी केलेल्या नाचाची आठवण आली कव्वाली होती, उन्च भारत का नाम हो जाये, बात बन जाये काम हो जाये (बहुधा असंच काहीतरी असावं चूक भूल द्यावी घ्यावी) (आता फक्त पालथी मांडी घालून टाळ्या वाजवलेल्या आठवतात.)

बहुगुणी 22/07/2014 - 02:48
दोन tidbits: 1) बहुतांशी उर्दू-प्रचूर हिंदीत असलेल्या या कव्वालीत अतिशय चपखलपणे एक पंजाबी कडवं मध्येच आहे (व्हिडिओ मध्ये ८.११ या वेळी ऐका): इश़्क ना पूच्छे, हाय इश़्क ना पूच्छे दीन धरम नू, इश़्क ना पूच्छे जाता इश़्क दे हाथों गरम लहू विच, डुबियां लाख बरांता 2) गाण्यातील एक अतिशय सुंदर जागा म्हणता येतील अशा "बहुत कठीन है डगर पनघट की, लाज राख मेरे घुंघट पट की" या ओळी मूळच्या अमीर खुस्रोने लिहिलेल्या आहेत असं वाचल्याचं आठवतं. बाकी 'भाग २ लवकरच' म्हणून उत्सुकता वाढवलीत (साधारणपणे 'ना तो कारवां की तलाश है' हा या कव्वालीचा पहिला भाग आणि 'ये है इश़्क इश़्क' हा दुसरा भाग असं ऐकलं होतं, तेंव्हा आता यापुढे आणखी काय असेल ही उत्सुकता आहे). [वरील व्हिडिओ पहातांना पुन्हा एकदा या चित्रपटातील 'श्यामा'च्या चेहेर्‍याचं शबाना आझमीशी साम्य जाणवलं...]

In reply to by बहुगुणी

एस 22/07/2014 - 12:44
दोन्ही टिडबिट्सबद्दल धन्यवाद! अमीर खुस्रोच्या ओळी आहेत असं कुठेतरी वाचल्याचं मलाही वाटतंय.

चौराकाका, फारच सुंदर गाणे आहे. माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक. कॉलेज मधे असताना पाठही केले होते. हा भाग आवडला. संपुर्ण गाण्या बद्दल एकाच भागात लिहिले असते तर जास्त आवडले असते. आता दुसरा भाग लवकर टाका बरं. पैजारबुवा,

निश 22/07/2014 - 18:03
चौकटराजा साहेब, फार सुंदर फार मस्त. लहानपणा पासुन ही कव्वाली आयुष्याचा एक आविभाज्य अंग झाली आहे. घरात सुट्टीच्या दिवशी घरी असलो किंवा प्रवासात असताना ही कव्वाली व बैजुबावरा मधल भजन मन तरपत हरी दरशन को आज... हे भजन नक्की ऐकतोच. फार सुंदर लिहील आहेत सर.

धन्या 22/07/2014 - 19:44
सुंदर लिहिलंय काका. "चढता सुरज धीरे धीरे" ही कव्वाली पूर्वी निराशाजनक वाटायची. हल्ली जेव्हा जेव्हा ही कव्वाली ऐकतो तेव्हा वास्तवाची जाणिव अधिकाधिक गडद व्हायला लागते.

vikramaditya 22/07/2014 - 21:48
लिखाणाचा आनंद घ्यायला मिपावर येतो. अप्रतिम.

In reply to by चौकटराजा

vikramaditya 23/07/2014 - 18:05
फारच आवडला. त्या अनुषंगाने इंटरनेटवर माहिती शोधत होतो. त्या वेळी ही गोष्ट लक्षात आली. बाकी विशेष काही नाही. चूक काढण्याचा उद्देष नव्हता.

फारएन्ड 23/07/2014 - 23:59
मस्त लिहीले आहे. पुढचेही वाचायची उत्सुकता आहे. ते 'मरता हूँ तो कहते है के जीना होगा' वाल्या ओळी जबरी आहेत. पुढच्या लेखात येतील बहुधा.

आयुर्हित 21/07/2014 - 21:40
वाह व्वा! क्या बात है!! मान गये चौकटराजाजी!!! तो आप भी ये शौक रखते हो. एक अप्रतिम काव्य आहे हे. खरोखरच "प्रतिभा" होती त्याकाळच्या कलाकारांना. फक्त तो शब्द "अल्फांस" नसुन "अल्फाज़" आहे. मोहबत की बात करो न नफरत की बात करो बरसो बाद मिले हो, अपने दिल की बात करो| गमो का क्या है, वो तो आते जाते रहते है, तुमको खुशिया मिली है, खुशियों की बात करो| एक कांटा दिल में चुभा है, नासूर बन गया, चारागर कौन है दिलो का, उसकी बात करो| बातो में उसकी ज़हर का एहसास क्यों होने लगा खाई है चोट गहरी , शिकायत की बात करो| आसां नहीं है मर जाना, सांसे तो चलती है 'उदास' मौत के आने तक ही सही, जिंदगी की बात करो|

In reply to by आयुर्हित

एस 22/07/2014 - 12:42
फक्त तो शब्द "अल्फांस" नसुन "अल्फाज़" आहे.
हेच म्हणायला आलो होतो. बाकी लेख फस्क्लास हो चौरा! शा.सं. मधलं काही कळत नाही पण ही कव्वाली जबरदस्त आवडते.

मला लहानपणी कव्वाली जास्त आवडत न्हवती. पण परदा है परदा, (अमर अकबर अँथनी) लक्षात राहिली, ती अमिताभ मुळे. आणि मग वयांत आल्यावर आवडली ती, झूम बराबर झूम शराबी... ह्या २ कव्वाल्याच तेव्हढ्या खर्‍या, आणि चढता सूरज़ धीरे धीरे... समजायला लागली की, प्रुथ्वीवरचे चंबू-गबाळे आवरायला सुरुवात करणार.

भिंगरी 21/07/2014 - 22:56
गणपती उत्सवात लहानपणी केलेल्या नाचाची आठवण आली कव्वाली होती, उन्च भारत का नाम हो जाये, बात बन जाये काम हो जाये (बहुधा असंच काहीतरी असावं चूक भूल द्यावी घ्यावी) (आता फक्त पालथी मांडी घालून टाळ्या वाजवलेल्या आठवतात.)

बहुगुणी 22/07/2014 - 02:48
दोन tidbits: 1) बहुतांशी उर्दू-प्रचूर हिंदीत असलेल्या या कव्वालीत अतिशय चपखलपणे एक पंजाबी कडवं मध्येच आहे (व्हिडिओ मध्ये ८.११ या वेळी ऐका): इश़्क ना पूच्छे, हाय इश़्क ना पूच्छे दीन धरम नू, इश़्क ना पूच्छे जाता इश़्क दे हाथों गरम लहू विच, डुबियां लाख बरांता 2) गाण्यातील एक अतिशय सुंदर जागा म्हणता येतील अशा "बहुत कठीन है डगर पनघट की, लाज राख मेरे घुंघट पट की" या ओळी मूळच्या अमीर खुस्रोने लिहिलेल्या आहेत असं वाचल्याचं आठवतं. बाकी 'भाग २ लवकरच' म्हणून उत्सुकता वाढवलीत (साधारणपणे 'ना तो कारवां की तलाश है' हा या कव्वालीचा पहिला भाग आणि 'ये है इश़्क इश़्क' हा दुसरा भाग असं ऐकलं होतं, तेंव्हा आता यापुढे आणखी काय असेल ही उत्सुकता आहे). [वरील व्हिडिओ पहातांना पुन्हा एकदा या चित्रपटातील 'श्यामा'च्या चेहेर्‍याचं शबाना आझमीशी साम्य जाणवलं...]

In reply to by बहुगुणी

एस 22/07/2014 - 12:44
दोन्ही टिडबिट्सबद्दल धन्यवाद! अमीर खुस्रोच्या ओळी आहेत असं कुठेतरी वाचल्याचं मलाही वाटतंय.

चौराकाका, फारच सुंदर गाणे आहे. माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक. कॉलेज मधे असताना पाठही केले होते. हा भाग आवडला. संपुर्ण गाण्या बद्दल एकाच भागात लिहिले असते तर जास्त आवडले असते. आता दुसरा भाग लवकर टाका बरं. पैजारबुवा,

निश 22/07/2014 - 18:03
चौकटराजा साहेब, फार सुंदर फार मस्त. लहानपणा पासुन ही कव्वाली आयुष्याचा एक आविभाज्य अंग झाली आहे. घरात सुट्टीच्या दिवशी घरी असलो किंवा प्रवासात असताना ही कव्वाली व बैजुबावरा मधल भजन मन तरपत हरी दरशन को आज... हे भजन नक्की ऐकतोच. फार सुंदर लिहील आहेत सर.

धन्या 22/07/2014 - 19:44
सुंदर लिहिलंय काका. "चढता सुरज धीरे धीरे" ही कव्वाली पूर्वी निराशाजनक वाटायची. हल्ली जेव्हा जेव्हा ही कव्वाली ऐकतो तेव्हा वास्तवाची जाणिव अधिकाधिक गडद व्हायला लागते.

vikramaditya 22/07/2014 - 21:48
लिखाणाचा आनंद घ्यायला मिपावर येतो. अप्रतिम.

In reply to by चौकटराजा

vikramaditya 23/07/2014 - 18:05
फारच आवडला. त्या अनुषंगाने इंटरनेटवर माहिती शोधत होतो. त्या वेळी ही गोष्ट लक्षात आली. बाकी विशेष काही नाही. चूक काढण्याचा उद्देष नव्हता.

फारएन्ड 23/07/2014 - 23:59
मस्त लिहीले आहे. पुढचेही वाचायची उत्सुकता आहे. ते 'मरता हूँ तो कहते है के जीना होगा' वाल्या ओळी जबरी आहेत. पुढच्या लेखात येतील बहुधा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रस्तावना- ही कलाकृती संपूर्ण पणे गायला अवघड आहे . यात आलापी तान , सरगम हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रकार आहेत . त्याच बरोबर तुमच्या आवाजाच्या रेंज ची परीक्षा पाहाणारी ही कव्वाली आहे. तरीही मी ठरविले आपण ही गायचा प्रयत्न करायचा. माझ्या संग्रही ही कव्वाली आहे. पण त्यातील वेगवान गायकी मुळे " अल्फांस " ( शब्द ) उचारण्यात अडचण येत असे म्हणून आंजावर शीध घेतला तर एकाने याचा भावानुवाद कम शब्दानुवाद इंग्लीश मधे केलेला आढळला. मग मला वाटले आपणजी मिपाच्या वाचकांसाठी हा प्रयत्न मराठीत करून पहावा.

जडण-घडण...6

माधुरी विनायक ·

एस 21/07/2014 - 18:47
धन्यवाद!
मुलांसोबत वावरताना खूप-खूप शिकले. शिक्षक मुलांना शिकवतात, त्यापेक्षा कितीतरी जास्त मुलं शिक्षकांना शिकवत असतात, हा माझा वैयक्तिक अनुभव.
हे आई-बाबा या भूमिकांनाही तंतोतंत लागू आहे. खूप छान. आवडलं एकदम. अर्जुनच्या विजयाबद्दल त्याचे, त्याच्या आईचे व तुमचे अभिनंदन. (स्वगत - संवेदनशीलतेच्या सीमारेषा व्यवहारात कधी धूसर होत जातात हे हल्ली जाणवत नाही तितकंसं... हम्म्म्)

पहाटवारा 22/07/2014 - 07:08
काल्-परवाच्या बंगलोर अन काकीनाडाच्या बातम्यांनी मनाला आलेले मळभ थोडे का होईना दूर करणार्‍या या आठवणींनी बरे वाटले. लिहित रहा.. तुमचा स्वर अन सूर अतीशय प्रामाणीक आहे.. -पहाटवारा

स्वॅप्स, मुवी, खटपट्या,रेवती, पहाटवारा, मितभाषी, स्वाती दिनेश, स्मिता चौगुले आणि सर्व वाचकांचे आभार... विद्यार्थ्यांच्या असंख्य आठवणी मनात घर करून राहिल्यात.. मला हे क्षेत्र अनुभवता आलं, इतकं निर्भेळ, निरपेक्ष प्रेम आणि विश्वास मिळाला, हे मोठंच भाग्य..

एस 21/07/2014 - 18:47
धन्यवाद!
मुलांसोबत वावरताना खूप-खूप शिकले. शिक्षक मुलांना शिकवतात, त्यापेक्षा कितीतरी जास्त मुलं शिक्षकांना शिकवत असतात, हा माझा वैयक्तिक अनुभव.
हे आई-बाबा या भूमिकांनाही तंतोतंत लागू आहे. खूप छान. आवडलं एकदम. अर्जुनच्या विजयाबद्दल त्याचे, त्याच्या आईचे व तुमचे अभिनंदन. (स्वगत - संवेदनशीलतेच्या सीमारेषा व्यवहारात कधी धूसर होत जातात हे हल्ली जाणवत नाही तितकंसं... हम्म्म्)

पहाटवारा 22/07/2014 - 07:08
काल्-परवाच्या बंगलोर अन काकीनाडाच्या बातम्यांनी मनाला आलेले मळभ थोडे का होईना दूर करणार्‍या या आठवणींनी बरे वाटले. लिहित रहा.. तुमचा स्वर अन सूर अतीशय प्रामाणीक आहे.. -पहाटवारा

स्वॅप्स, मुवी, खटपट्या,रेवती, पहाटवारा, मितभाषी, स्वाती दिनेश, स्मिता चौगुले आणि सर्व वाचकांचे आभार... विद्यार्थ्यांच्या असंख्य आठवणी मनात घर करून राहिल्यात.. मला हे क्षेत्र अनुभवता आलं, इतकं निर्भेळ, निरपेक्ष प्रेम आणि विश्वास मिळाला, हे मोठंच भाग्य..
लेखनविषय:
लेखनप्रकार
डी.एड्. च्या त्या दोन वर्षांनी मला भरभरून दिलं. उत्तम गुण मिळवून पाणावल्या डोळ्यांनी आम्ही सर्वांनीच विद्यालयाचा निरोप घेतला. आधी वरचेवर होणारं बोलणं कालांतराने कमी होत गेलं पण मैत्रीची नाळ मात्र टिकली. त्यानंतर सुरूवात झाली नोकरी शोधायला. डी.एड्. करण्यापूर्वी वरचेवर वर्तमानपत्रात दिसणाऱ्या पाहिजेत च्या जाहिरातींना आता महत्व आलं. हो -ना करता-करता घरापासून चालत २०-२५ मिनीटांच्या अंतरावर असणाऱ्या एका विद्यालयात प्राथमिक शिक्षकाचं पद रिक्त असल्याचं समजलं. उत्साहाने शाळेत पोहोचले. पहिला पाठ घेतला आणि निरीक्षकांनी 'उद्यापासून या' असं सांगितलं. मी खूष. पगार... पाचशे रूपये फक्त.

हरवले ते गवसले का? व कसे? - पीएमटीत हरवली पर्स - भाग - ६

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो. काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से...