मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नवराष्ट्र "पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे " चे राष्ट्रगीत

विजुभाऊ ·

कोथरुड=उपराजधानी राष्ट्रीय पदार्थ= आळुचे फदफदे राष्ट्रीय रंग =घारा राष्ट्रीय चिन्ह =घारे डोळे राष्ट्रीय प्राणी= पांढरी चिपाडं राष्ट्रीय घोषवाक्य =ध चा मा. उपराजधानी= सहकारनगर राष्ट्रीय संविधान= पुणेरी पाट्या.

In reply to by पैसा

सुहास.. 17/10/2014 - 14:38
हा हा हा !! राष्ट्रीय खेळ आणि खेळाचे मैदान दगडुशेठच्या आसपास आहे का ;) ( अज्ञानी ) वाश्या

In reply to by काळा पहाड

यसवायजी 17/10/2014 - 16:02
@ उल्टं मान वर कराला भ्या वाटाचं तितून जातान >> ते जौद्या, बाकी काय वर करु नगसा म्हंजे झालं. ;) आनी मान उल्टी कशापाई कराची म्हंतो मी? @ पकल्ला तर काय घ्या >> :)) :)) :)) काय पकल्ला म्हनुन र्‍हायले भौ?? टेंशन इल्ले. आपन्हुन कोन कायबी पकडत न्हाई. :))

In reply to by सुहास..

विटेकर 17/10/2014 - 14:50
राष्ट्रीय खेळ .. एकामेकाचे पाय ओढणे हा आहे, त्याला मैदान लागत नाही, पुण्याच्या गल्लीबोळात सभागृहे आहेत आणि प्रत्येक सोसायटीत कम्युनिटी हॉल. "कुठलाही विषय घेऊन काथ्या कुटणे" हा राष्ट्रीय छण्द आहे.

In reply to by सुहास..

पीपल्स रिपब्लीक ऑफ पुणेचे राष्ट्रीय कर्तव्य=== सवाई गंधर्व महोत्सवात संगीतातले षष्प काही कळत नसताना अर्ध्याचड्डीत व थ्रीफोर्थात जाणे, जाताना लोड तक्के उश्या घेऊन जाणे, आपण सोडून इतर लोक सांगितीक बाबतीत तुच्छ आहेत अशी नजर ठेवणे, एखादी तान दिर्घ होत गेल्यास तक्के उशी लोडावरुन देहाचे पीठुळ गाठोडे उचलून 'वा वा क्या बात है!जियो!! हे विचित्र हातवार्यांसकट ओरडणे (काहीजण याला 'दाद' म्हणतात) व आजबाजुला कटाक्ष टाकुन आपल्या दर्दीपणाचे किती चाहते आहेत याचा अंदाज घेणे. मैफील चालू असताना पाठीमागच्या पटांगणात 'कोकणस्थी' पदार्थ चरायला जाणे, भाजणीचे थालीपीठ, दडपे पोहे कांदेपोहे वगैरे पदार्थ कधिच न मिळाल्यागत हादडणे, त्यासाठी रांगा लावुन भांडण करणे. हातामध्ये हेल्मेटं घेउन महोत्सवात एन्ट्री मारणे व भेटलेल्या प्रत्येक परिचीतास' ऑफिसवरुन आम्ही दोघे डीरेक्टली इकडेच आलो!(अनुनासिक) असे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याच्या अविर्भावात सांगणे :lol:

In reply to by नानासाहेब नेफळे

विनोद१८ 17/10/2014 - 15:32
तुला कुठेतरी 'कोकणस्थी मिरची' लागून झालेली गळवे ठुसठुसायला लागली काय, खरे सांग खोते सांगु नकोस ?? तसे जर असेल तर त्यावर उपाय्ही सुचविता येतील, बोल.

In reply to by विनोद१८

कोकणस्थी मिरची>>>> ही घार्या आणि निळ्या रंगात येत असावी! फारच तिखट!!नाकातुन पाणी काढणारी अनुनासिक :lol:

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 17/10/2014 - 16:44
=)) बाकी नेफळे नानांना एखाद्या पिठूळ गाठोड्याची मोहिनी पडल्यामुळे आणि ती निर्दयपणे झिडकारल्यामुळे ते पुण्याची इतक्या कसोशीने विरोधभक्ती करीत असावेत असे वाटते.

In reply to by बॅटमॅन

गोळीबंद पुणेरी पुरचुंडीचे पाच ते सात वर्षात ओबडधोबड गठुडे होते याचा याची डोळा अनुभव घेतला आहे ,त्यामुळे मोहीनी 'पाडून' घेतली नाही. ( याची देही हा शब्द आमच्या चारीत्र्यास शोभत नसल्याने गाळलेला आहे. (बायकोचा एकपत्नीव्रती 'अहो नाना' ) )

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन 17/10/2014 - 17:28
आम्हांला पुरचुंडी चांगली असल्याशी मतलब. मग ती पुणेरी असो नायतर अजून कुठली. तुम्हांला मात्र पुणेरी पुरचुंडीच जास्त भावते असं दिसतंय =))

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काळा पहाड 17/10/2014 - 14:37
माई, नसलं तरी थोड्याच दिवसात येईल. आमच्या फौजांना त्याला कोथरूड संस्थानात विलीन करण्यासाठी तिकडे कूच करण्याचे आदेश दिले आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

हरकाम्या 18/10/2014 - 12:11
नानासाहेब तुम्ही बर्याच गोष्टी विसरलात. १) राष्ट्रीय पोषाख २) राष्त्रीय " शिवी " या वयात विसर्भोळेपणा वाढला की काय?

वेल्लाभट 17/10/2014 - 14:31
पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा झेंडा हा कापडी नसून लाकडी किंवा लोखंडी अशा कठीण स्थायू पदार्धाचा असावा. जेणेकरून तो ताठच्या ताठ राहील आणि वा-याबि-याने वाकणार नाही. यातून मोडेन पण वाकणार नाही हा राष्ट्रीय संदेश प्रतीत होईल.

In reply to by वेल्लाभट

विजुभाऊ 17/10/2014 - 15:23
त्यापेक्षा तो रबरासारख्या चिवट ( चिकट नाही) पदार्थापासून बनवावा. म्हणजे इथे कोणताही विषय कितीही ताणता येतो हे आपोआप अभिप्रेत होईल

विजुभाऊ 17/10/2014 - 14:48
पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा झेंडा हा कापडी नसून लाकडी किंवा लोखंडी अशा कठीण स्थायू पदार्धाचा असावा. जेणेकरून तो ताठच्या ताठ राहील आणि वा-याबि-याने वाकणार नाही.
तरीही तो थोडासा वक्रच राहील. झेंड्यातूनही आमचा तिरकसपणा दिसला पाहिजे

पैसा 17/10/2014 - 15:01
काय प्रतिसाद आहेत एकेक! थांबा, अजून मृत्युंजयाने तुम्हाला अनुल्लेखाने मारले आहे तोपर्यंत! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 17/10/2014 - 15:05
कोंढवा पुण्यात घेणार की त्यावर सुलतानढवा करणार? मुंढव्याचे काय? झालंच तर घोरपडीला घोरपड लावून पाडणार की हाडे पसरून हडपसरपर्यंत जाणार?

In reply to by इरसाल

बॅटमॅन 17/10/2014 - 16:56
पुण्य बकेट च्यालेंज म्हणजे मुळा-मुठा नामक एका मोठ्या गटारीतील बादलीभर पाणी अंगावर ओतून घेणे. तसे रोज रोज केले तर रोगप्रतिकारक शक्ती आक्षी लंडन की विटामिन गोली खाल्यावर पावर वाढते तशी वाढते म्हणे.

In reply to by प्रमोद देर्देकर

विजुभाऊ 17/10/2014 - 16:50
प्रमोद देर्देकर - राष्ट्रीय पक्षी - कावळा
दर्दुकाका. तुमचे म्हणणे बरोबर आहे. तो तसा असण्याचे कारण म्हणजे पुणेकर म्हणतो समोर दिसणारा कावळाच बरा. दुसरा कोणता पक्षी बघण्यासाठी उगीचच " का वळा ?"

In reply to by प्रमोद देर्देकर

हरकाम्या 18/10/2014 - 12:16
राष्ट्रीय पक्षी " कावळा " निवडलेला आहे. पण त्यावर शिक्कामोर्तब होण्यापुर्वी तो कावळा " काळा " का "गोरा" यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे. असे माझे मत आहे.

कंजूस 17/10/2014 - 16:14
निषेध! १९तारखेपर्यंत दुसरे कोणते चांगले विषय न मिळाल्यामुळे बिचाऱ्या पुणेकरांना लक्ष (TARGET) करण्यात येत आहे.

In reply to by कंजूस

बॅटमॅन 17/10/2014 - 16:28
लक्ष????? अरे कुठे नेऊन ठेवलं शुद्धलेखन माझं!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! १००१ वेळा लिहा. लक्ष नव्हे लक्ष्य. छ्या:!!!! पूर्वीचं पुणं राहिलं नाही.

In reply to by बॅटमॅन

कंजूस 17/10/2014 - 18:25
चुकलंच लक्ष्य अक्षी. पण आता बाण काय परत येणार आहे ? आणि TAR-GATE ही लिहिलं नाही चुकून TARGET लिहिलं. आता १९ तारखेपर्यंत १००१वेळा लिहित बसतो 'लक्ष्य'. अक्षम्य अपराध घडला तोही या पुण्यनगरीच्या लेखात.क्षमा असावी.

सुहास.. 17/10/2014 - 16:23
निषेध! १९तारखेपर्यंत दुसरे कोणते चांगले विषय न मिळाल्यामुळे बिचाऱ्या पुणेकरांना लक्ष (TARGET) करण्यात येत आहे. >>> =)) =)) =)) हा आला टिपिकल पुणेरी प्रतिसाद !!

In reply to by विजुभाऊ

हरकाम्या 18/10/2014 - 14:08
स्वतन्त्र " नळस्टॉप " झालाच पाहिजे. आणि तिथे "विजुभाउंचा " पुर्णाक्रुती पूतळा उभा राहिलाच पाहिजे. पाहिजे तर उपराजधानीत मी आत्तापासुन निधी गोळा करायला सुरुवात करतो. लवकरच तुम्हाला तिथ " निधी गोळा करण्यासाठी लावलेली. पुणेकरांचे संध्याकाळचे लाड्के खाद्य असलेली वडापावची गाडी दिसेल.तिथ " वडापाव " खाउनझाल्यानंन्तर डब्यात " वर्गणी " टाकण्यास विसरु नये ही नम्र विनन्ती.

In reply to by हरकाम्या

विजुभाऊ 18/10/2014 - 14:34
हरकाम्या, विजुभाऊ हे पुण्याबाहेरचे आहेत. ते ज्यानी पेषव्याची नेमणूक केली त्या छत्रपतींच्या गावचे आहेत. तसेच सध्या मुम्बईवासी असतात. पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे मधे परदेशी लोकांचे कसले पुतळे उभारताय?

In reply to by सुहास..

डॉलर पाउंड रुपया येन युरो वगैरे चलनांना टक्कर देण्यासाठी 'मोदक' नावाचे नवे राष्ट्रीय चलन सुरु करावे व त्यावर उकडीच्या मोदकाचे चित्र राष्ट्रीय चिन्ह याअर्थी छापावे ,सदर चित्रात मोदकावरचे तूप(साजुक) शोधूनही सापडले नाही पाहिजे,सापडल्यास तो राष्ट्रद्रोह समजावा व आरोपीस वसंतव्याख्यानमालेतील प्रत्येक पुष्प गुंफताना उपस्थीत राहण्याची क्षिशा देण्यात यावी व नंतर व्याख्यानावरील प्रश्नोत्तरे विचारावीत. पुरेपुर कोल्हापुर व रस्सामंडळास सांस्कृतीक राजधानीचा संयुक्त दर्जा द्यावा.

In reply to by यसवायजी

विजुभाऊ 17/10/2014 - 17:49
आमच्या से.बा.ला राष्ट्रीय महारस्ता
अहो पुण्यात सगळेच महा असतं. ( पुण्यात सगळेच महापंडीत असतात .नुसते पंडीत असे म्हंटले तर ते आडनाव सजावे.::- संदर्भः पु.लं : _ तुम्हाला पुणेकर मुम्बैकर की नागपुरकर....... )

लक्ष्मी रोड्चा पुणेकरांना अतिशय अभिमान असतो.पुण्याची आर्थिक राजधानी तेथे होईल.हिंजवडी,खरडी,पिंपळे (गुरव्,सौदागर्,निलख) ह्यांना सिलिकॉन व्हॅली बनवता येईल. वाकडला तुमचा तो ईमिग्रेशन चेक पोस्ट होवू शकेल.

जेपी 17/10/2014 - 17:33
नाना-मामा च्या धर्तीवर मी नविन चित्रपट बनवत आहे. शिर्षक आहे "नाना आणी माई" कलाकारांची ऑडीशन चालु आहे. ईच्छुकांनी व्यनी टाकावा. प्रोड्युसर-जेपी

In reply to by बॅटमॅन

रामनाथ मिसळ नकॅ तर पीरीपुकरांना काय बेडेकरचे तिखट पाणी प्यायचे आहे काय!

पुणे माझा देश आहे. सारे पुणेकर माझे बांधव नाहीत. माझ्या देशाचा मला जाज्वल्य अभिमान आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला जाज्वल्य अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी जन्मतः आहे. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा किमान शब्दांत कमाल अपमान करीन. आणि प्रत्येकाशी तुसडेपणाने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव ह्यांच्याशी फटकून वागण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचा अपमान आणि त्यांची फजिती ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे. ;)

In reply to by स्वामी संकेतानंद

बॅटमॅन 17/10/2014 - 18:05
हा हा हा, परफेक्ट!!!! श्रीफल आणि महावस्त्रासकट शिक्रण व मटार उसळ या राष्ट्रीय २ कोर्स डिनरने स्वामींना सन्मानित केल्या जावे असा प्रस्ताव मी मजलिस-ए-शूरा-अल-पूना इथे पेश करतो.

In reply to by यसवायजी

शिक्रण आणि मटारची उसळ ही पुणेरी चंगळवादाची कमाल परीसीमा आहे हे वाट चुकलेल्या पुणेकरांना समजावे यासाठी' पुरेपुर शिकरण'(शिकरण शब्दाची फोड करु नये) नावाची उपहारगृहं सरकारी कार्यालयात चालू करावीत.

कोथरुड=उपराजधानी राष्ट्रीय पदार्थ= आळुचे फदफदे राष्ट्रीय रंग =घारा राष्ट्रीय चिन्ह =घारे डोळे राष्ट्रीय प्राणी= पांढरी चिपाडं राष्ट्रीय घोषवाक्य =ध चा मा. उपराजधानी= सहकारनगर राष्ट्रीय संविधान= पुणेरी पाट्या.

In reply to by पैसा

सुहास.. 17/10/2014 - 14:38
हा हा हा !! राष्ट्रीय खेळ आणि खेळाचे मैदान दगडुशेठच्या आसपास आहे का ;) ( अज्ञानी ) वाश्या

In reply to by काळा पहाड

यसवायजी 17/10/2014 - 16:02
@ उल्टं मान वर कराला भ्या वाटाचं तितून जातान >> ते जौद्या, बाकी काय वर करु नगसा म्हंजे झालं. ;) आनी मान उल्टी कशापाई कराची म्हंतो मी? @ पकल्ला तर काय घ्या >> :)) :)) :)) काय पकल्ला म्हनुन र्‍हायले भौ?? टेंशन इल्ले. आपन्हुन कोन कायबी पकडत न्हाई. :))

In reply to by सुहास..

विटेकर 17/10/2014 - 14:50
राष्ट्रीय खेळ .. एकामेकाचे पाय ओढणे हा आहे, त्याला मैदान लागत नाही, पुण्याच्या गल्लीबोळात सभागृहे आहेत आणि प्रत्येक सोसायटीत कम्युनिटी हॉल. "कुठलाही विषय घेऊन काथ्या कुटणे" हा राष्ट्रीय छण्द आहे.

In reply to by सुहास..

पीपल्स रिपब्लीक ऑफ पुणेचे राष्ट्रीय कर्तव्य=== सवाई गंधर्व महोत्सवात संगीतातले षष्प काही कळत नसताना अर्ध्याचड्डीत व थ्रीफोर्थात जाणे, जाताना लोड तक्के उश्या घेऊन जाणे, आपण सोडून इतर लोक सांगितीक बाबतीत तुच्छ आहेत अशी नजर ठेवणे, एखादी तान दिर्घ होत गेल्यास तक्के उशी लोडावरुन देहाचे पीठुळ गाठोडे उचलून 'वा वा क्या बात है!जियो!! हे विचित्र हातवार्यांसकट ओरडणे (काहीजण याला 'दाद' म्हणतात) व आजबाजुला कटाक्ष टाकुन आपल्या दर्दीपणाचे किती चाहते आहेत याचा अंदाज घेणे. मैफील चालू असताना पाठीमागच्या पटांगणात 'कोकणस्थी' पदार्थ चरायला जाणे, भाजणीचे थालीपीठ, दडपे पोहे कांदेपोहे वगैरे पदार्थ कधिच न मिळाल्यागत हादडणे, त्यासाठी रांगा लावुन भांडण करणे. हातामध्ये हेल्मेटं घेउन महोत्सवात एन्ट्री मारणे व भेटलेल्या प्रत्येक परिचीतास' ऑफिसवरुन आम्ही दोघे डीरेक्टली इकडेच आलो!(अनुनासिक) असे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याच्या अविर्भावात सांगणे :lol:

In reply to by नानासाहेब नेफळे

विनोद१८ 17/10/2014 - 15:32
तुला कुठेतरी 'कोकणस्थी मिरची' लागून झालेली गळवे ठुसठुसायला लागली काय, खरे सांग खोते सांगु नकोस ?? तसे जर असेल तर त्यावर उपाय्ही सुचविता येतील, बोल.

In reply to by विनोद१८

कोकणस्थी मिरची>>>> ही घार्या आणि निळ्या रंगात येत असावी! फारच तिखट!!नाकातुन पाणी काढणारी अनुनासिक :lol:

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 17/10/2014 - 16:44
=)) बाकी नेफळे नानांना एखाद्या पिठूळ गाठोड्याची मोहिनी पडल्यामुळे आणि ती निर्दयपणे झिडकारल्यामुळे ते पुण्याची इतक्या कसोशीने विरोधभक्ती करीत असावेत असे वाटते.

In reply to by बॅटमॅन

गोळीबंद पुणेरी पुरचुंडीचे पाच ते सात वर्षात ओबडधोबड गठुडे होते याचा याची डोळा अनुभव घेतला आहे ,त्यामुळे मोहीनी 'पाडून' घेतली नाही. ( याची देही हा शब्द आमच्या चारीत्र्यास शोभत नसल्याने गाळलेला आहे. (बायकोचा एकपत्नीव्रती 'अहो नाना' ) )

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन 17/10/2014 - 17:28
आम्हांला पुरचुंडी चांगली असल्याशी मतलब. मग ती पुणेरी असो नायतर अजून कुठली. तुम्हांला मात्र पुणेरी पुरचुंडीच जास्त भावते असं दिसतंय =))

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काळा पहाड 17/10/2014 - 14:37
माई, नसलं तरी थोड्याच दिवसात येईल. आमच्या फौजांना त्याला कोथरूड संस्थानात विलीन करण्यासाठी तिकडे कूच करण्याचे आदेश दिले आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

हरकाम्या 18/10/2014 - 12:11
नानासाहेब तुम्ही बर्याच गोष्टी विसरलात. १) राष्ट्रीय पोषाख २) राष्त्रीय " शिवी " या वयात विसर्भोळेपणा वाढला की काय?

वेल्लाभट 17/10/2014 - 14:31
पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा झेंडा हा कापडी नसून लाकडी किंवा लोखंडी अशा कठीण स्थायू पदार्धाचा असावा. जेणेकरून तो ताठच्या ताठ राहील आणि वा-याबि-याने वाकणार नाही. यातून मोडेन पण वाकणार नाही हा राष्ट्रीय संदेश प्रतीत होईल.

In reply to by वेल्लाभट

विजुभाऊ 17/10/2014 - 15:23
त्यापेक्षा तो रबरासारख्या चिवट ( चिकट नाही) पदार्थापासून बनवावा. म्हणजे इथे कोणताही विषय कितीही ताणता येतो हे आपोआप अभिप्रेत होईल

विजुभाऊ 17/10/2014 - 14:48
पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा झेंडा हा कापडी नसून लाकडी किंवा लोखंडी अशा कठीण स्थायू पदार्धाचा असावा. जेणेकरून तो ताठच्या ताठ राहील आणि वा-याबि-याने वाकणार नाही.
तरीही तो थोडासा वक्रच राहील. झेंड्यातूनही आमचा तिरकसपणा दिसला पाहिजे

पैसा 17/10/2014 - 15:01
काय प्रतिसाद आहेत एकेक! थांबा, अजून मृत्युंजयाने तुम्हाला अनुल्लेखाने मारले आहे तोपर्यंत! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 17/10/2014 - 15:05
कोंढवा पुण्यात घेणार की त्यावर सुलतानढवा करणार? मुंढव्याचे काय? झालंच तर घोरपडीला घोरपड लावून पाडणार की हाडे पसरून हडपसरपर्यंत जाणार?

In reply to by इरसाल

बॅटमॅन 17/10/2014 - 16:56
पुण्य बकेट च्यालेंज म्हणजे मुळा-मुठा नामक एका मोठ्या गटारीतील बादलीभर पाणी अंगावर ओतून घेणे. तसे रोज रोज केले तर रोगप्रतिकारक शक्ती आक्षी लंडन की विटामिन गोली खाल्यावर पावर वाढते तशी वाढते म्हणे.

In reply to by प्रमोद देर्देकर

विजुभाऊ 17/10/2014 - 16:50
प्रमोद देर्देकर - राष्ट्रीय पक्षी - कावळा
दर्दुकाका. तुमचे म्हणणे बरोबर आहे. तो तसा असण्याचे कारण म्हणजे पुणेकर म्हणतो समोर दिसणारा कावळाच बरा. दुसरा कोणता पक्षी बघण्यासाठी उगीचच " का वळा ?"

In reply to by प्रमोद देर्देकर

हरकाम्या 18/10/2014 - 12:16
राष्ट्रीय पक्षी " कावळा " निवडलेला आहे. पण त्यावर शिक्कामोर्तब होण्यापुर्वी तो कावळा " काळा " का "गोरा" यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे. असे माझे मत आहे.

कंजूस 17/10/2014 - 16:14
निषेध! १९तारखेपर्यंत दुसरे कोणते चांगले विषय न मिळाल्यामुळे बिचाऱ्या पुणेकरांना लक्ष (TARGET) करण्यात येत आहे.

In reply to by कंजूस

बॅटमॅन 17/10/2014 - 16:28
लक्ष????? अरे कुठे नेऊन ठेवलं शुद्धलेखन माझं!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! १००१ वेळा लिहा. लक्ष नव्हे लक्ष्य. छ्या:!!!! पूर्वीचं पुणं राहिलं नाही.

In reply to by बॅटमॅन

कंजूस 17/10/2014 - 18:25
चुकलंच लक्ष्य अक्षी. पण आता बाण काय परत येणार आहे ? आणि TAR-GATE ही लिहिलं नाही चुकून TARGET लिहिलं. आता १९ तारखेपर्यंत १००१वेळा लिहित बसतो 'लक्ष्य'. अक्षम्य अपराध घडला तोही या पुण्यनगरीच्या लेखात.क्षमा असावी.

सुहास.. 17/10/2014 - 16:23
निषेध! १९तारखेपर्यंत दुसरे कोणते चांगले विषय न मिळाल्यामुळे बिचाऱ्या पुणेकरांना लक्ष (TARGET) करण्यात येत आहे. >>> =)) =)) =)) हा आला टिपिकल पुणेरी प्रतिसाद !!

In reply to by विजुभाऊ

हरकाम्या 18/10/2014 - 14:08
स्वतन्त्र " नळस्टॉप " झालाच पाहिजे. आणि तिथे "विजुभाउंचा " पुर्णाक्रुती पूतळा उभा राहिलाच पाहिजे. पाहिजे तर उपराजधानीत मी आत्तापासुन निधी गोळा करायला सुरुवात करतो. लवकरच तुम्हाला तिथ " निधी गोळा करण्यासाठी लावलेली. पुणेकरांचे संध्याकाळचे लाड्के खाद्य असलेली वडापावची गाडी दिसेल.तिथ " वडापाव " खाउनझाल्यानंन्तर डब्यात " वर्गणी " टाकण्यास विसरु नये ही नम्र विनन्ती.

In reply to by हरकाम्या

विजुभाऊ 18/10/2014 - 14:34
हरकाम्या, विजुभाऊ हे पुण्याबाहेरचे आहेत. ते ज्यानी पेषव्याची नेमणूक केली त्या छत्रपतींच्या गावचे आहेत. तसेच सध्या मुम्बईवासी असतात. पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे मधे परदेशी लोकांचे कसले पुतळे उभारताय?

In reply to by सुहास..

डॉलर पाउंड रुपया येन युरो वगैरे चलनांना टक्कर देण्यासाठी 'मोदक' नावाचे नवे राष्ट्रीय चलन सुरु करावे व त्यावर उकडीच्या मोदकाचे चित्र राष्ट्रीय चिन्ह याअर्थी छापावे ,सदर चित्रात मोदकावरचे तूप(साजुक) शोधूनही सापडले नाही पाहिजे,सापडल्यास तो राष्ट्रद्रोह समजावा व आरोपीस वसंतव्याख्यानमालेतील प्रत्येक पुष्प गुंफताना उपस्थीत राहण्याची क्षिशा देण्यात यावी व नंतर व्याख्यानावरील प्रश्नोत्तरे विचारावीत. पुरेपुर कोल्हापुर व रस्सामंडळास सांस्कृतीक राजधानीचा संयुक्त दर्जा द्यावा.

In reply to by यसवायजी

विजुभाऊ 17/10/2014 - 17:49
आमच्या से.बा.ला राष्ट्रीय महारस्ता
अहो पुण्यात सगळेच महा असतं. ( पुण्यात सगळेच महापंडीत असतात .नुसते पंडीत असे म्हंटले तर ते आडनाव सजावे.::- संदर्भः पु.लं : _ तुम्हाला पुणेकर मुम्बैकर की नागपुरकर....... )

लक्ष्मी रोड्चा पुणेकरांना अतिशय अभिमान असतो.पुण्याची आर्थिक राजधानी तेथे होईल.हिंजवडी,खरडी,पिंपळे (गुरव्,सौदागर्,निलख) ह्यांना सिलिकॉन व्हॅली बनवता येईल. वाकडला तुमचा तो ईमिग्रेशन चेक पोस्ट होवू शकेल.

जेपी 17/10/2014 - 17:33
नाना-मामा च्या धर्तीवर मी नविन चित्रपट बनवत आहे. शिर्षक आहे "नाना आणी माई" कलाकारांची ऑडीशन चालु आहे. ईच्छुकांनी व्यनी टाकावा. प्रोड्युसर-जेपी

In reply to by बॅटमॅन

रामनाथ मिसळ नकॅ तर पीरीपुकरांना काय बेडेकरचे तिखट पाणी प्यायचे आहे काय!

पुणे माझा देश आहे. सारे पुणेकर माझे बांधव नाहीत. माझ्या देशाचा मला जाज्वल्य अभिमान आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला जाज्वल्य अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी जन्मतः आहे. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा किमान शब्दांत कमाल अपमान करीन. आणि प्रत्येकाशी तुसडेपणाने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव ह्यांच्याशी फटकून वागण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचा अपमान आणि त्यांची फजिती ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे. ;)

In reply to by स्वामी संकेतानंद

बॅटमॅन 17/10/2014 - 18:05
हा हा हा, परफेक्ट!!!! श्रीफल आणि महावस्त्रासकट शिक्रण व मटार उसळ या राष्ट्रीय २ कोर्स डिनरने स्वामींना सन्मानित केल्या जावे असा प्रस्ताव मी मजलिस-ए-शूरा-अल-पूना इथे पेश करतो.

In reply to by यसवायजी

शिक्रण आणि मटारची उसळ ही पुणेरी चंगळवादाची कमाल परीसीमा आहे हे वाट चुकलेल्या पुणेकरांना समजावे यासाठी' पुरेपुर शिकरण'(शिकरण शब्दाची फोड करु नये) नावाची उपहारगृहं सरकारी कार्यालयात चालू करावीत.
पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे या राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे असे तुम्हाला वाटते? आमची कुठेही शाखा नाही. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेच शाखा नाही. !! धृ !! जे का हिंडले बिंडले पत्ता शोधण्यात गुंगले ते उलटे जावोनी गंडले या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही सुजला सुफला मुळा मुठा अन दुथडी भरी नागझरी. सर्वांचे चितळे पोटभरी सदाशिव नारायण साहित्य मांसाहारी उण्या दुण्या चे काम नसे हे पुण्या गुण्याचे नाव असे हे. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही. जय हे जय हे जय जय हे....... जय.पुणे......

'द साऊथ सी बबल'… एका जागतिक महाघोटाळ्याची कथा

प्रसाद भागवत ·

अन्या दातार 17/10/2014 - 13:54
बराच त्रोटक वाटला. कंपनीने नक्की काय धंदा केला, तिला नफा-नुकसान किती झाले इ. गोष्टी आल्या असत्या तर शेअरमधली १००० ते १३५ ची घसरण का झाली हे कळले असते. शिवाय या सगळ्यात इंग्लंड राष्ट्राचे नुकसान काय झाले याचा उहापोह महत्वाचा आहे; कारण स्पेशल कायदा करुन कंपनीस परवानगी देण्यात आली होती. कारण नसतानाही, चांगले तिमाही/सहामाही/वार्षिक निकाल असूनही आपटी खाणार्‍या कंपन्या कमी नाहीत. मग याच कंपनीच्या शेअरने आपटी खाल्ली म्हणून घोटाळा म्हणायचा का हेही कळले नाही.

In reply to by दशानन

अमित खोजे 17/10/2014 - 21:03
तुम्ही एकटेच नाही आहात दशानन दादा. सर न्यूटन पण असेच म्हणाले होते. 'साउथ सी' चे नाव उभ्या हयातीत परत न घेण्याची आणि दुसर्यालाही न घेऊन देण्याची शपथ घेतली होती त्यांनी.

अमित खोजे 17/10/2014 - 20:59
याला योगायोग म्हणावा का? अगदी कालच "The Intelligent Investor" - Benjamin Graham यांचे पुस्तक वाचत होतो. नुकतीच सुरुवातच केली होती. या अगोदर मला "द साउथ सी" कंपनीची काहीच माहिती नव्हती. पुस्तकात तिचे उदाहरण अगदी प्रस्तावनेतच दिलेले आहे. म्हटले वेळ मिळेल तसा गुगलून बघावे काय कंपनी होती ती; तर अगदी आजच तुमचा हा लेख वाचनात. झकास. पण खरच थोडी अजून माहिती दिली असती तर थोडा आमच्याही डोक्यात जरा जास्त प्रकाश पडला असता. म्हणजे शेअर का कोसळले वगैरे. बाकी लेख मात्र झकास हां!

In reply to by अमित खोजे

.........अशाच तह्रेने ज्या प्रमाणे कुठेतरी क्षीण पणाने जन्माला आलेला प्रवाह पुढे जाऊन झरा ओहोळ आणि नदी बनु शकतो तसेच मनामनांत रुजलेल्या तेजी/मंदीच्या कल्पना पुढे विशाल स्वरुपात प्रकटताना दिसतात. साथीच्या रोगाप्रमाणे ही मानसिकता ही अनेकदा संसर्गजन्य असते. यातुनच बाजाराच्या भल्या-बुर्‍याला कारणीभुत अशा लोभ अथवा भीती या भावनांचा उद्रेक आणि कधेकधी अतिरेक होऊन बाजार असंतुलीत होतो पण गंम्मत म्हणजे. यातुनच बाजारात समतोल प्रस्थापित होण्याची प्रक्रिया,(जी अगोदरच्या भावनेच्या बरोब्बर विरुद्ध असते) तत्क्षणी नव्याने सुरु होते. संक्रमणाच्या या स्थितीला 'Overturn Mania' असे म्हटले जाते. ....... जहाजाच्या एका भागात अल्पसे पाणी झिरपते आहे या संशयाने प्रवासी त्या कोपर्‍यापासुन विरुद्ध दिशेस एकत्रित होऊ लागतात, मात्र काही काळाने जहाजाच्या एकाच टोकास बहुसंख्य प्रवासी जमल्याने जहाज कलंडण्याचा धोका उद्भवतो जो आधीच्या झिरपणार्‍या पाण्यापासुनच्या त्रासापेक्षा अधिक आहे याची जाणिव होऊन प्रवासी परत उलट्या दिशेने निघतात, हा या संज्ञेमागचा अर्थ आहे. अर्थात सामान्य स्थितीत, अशा जमलेल्या गर्दीपैकी प्रत्येकाच्या परिस्थितीच्या आकलनाची, धोका पत्करण्याची पातळी व एकुणातच निर्णयक्षमता वेगवेगळी असल्याने हे दिशा वा पक्षबदल एकाच वेळी होत नाहीत. बाजारांत तेजी मंदीच्या लबकाला गती देणारे असे अक्षरशः अब्जावधी मेंदु एकाच वेळी भाग घेत असल्याने, अत्यंत अल्पकाळातही त्याच्या अशा स्वतंत्रपणे केलेल्या विचारांचा परिपाक म्हणुन मागणी/पुरवठा हे समीकरण सातत्याने बदलत रहाते, ज्याचे प्रतिबिंब भावपातळीत पडलेले दिसते. या मानसशास्त्रीय दृष्टीकोनातुनच सर्वकालीन महान अर्थशास्त्रज्ञ जॉन केन्स यांनी बाजारांत वावरणार्‍या अल्पकलीन गुंतवणुकदाराची तुलना वर्तमानपत्रांतील पर्याय निवड स्पर्धेमध्ये वाचकांची सर्वाधिक मते मिळविणार्‍या सौदर्यवतीस मत देऊन भेटवस्तुस पात्र होणार्‍या वाचका बरोबर केली आहे. आणि या पार्श्वभुमीवर बाजारांत यशस्वी होण्याचा एकच गुरुमंत्र सुचविला आहे , तो म्हणजे "बाकीच्यांचे अंदाज काय असतील, - याचा अचुक अंदाज बांधावयास शिका' जाता जाता A Mathematician Plays the Stock Market या विक्रमी खपाच्या पुस्तकात लेखक श्री. जॉन पावलोस यांनी बाजारांतील तेजी-मंदीची चक्रांचा उलटफेर कसा चालु रहातो या्च विषयला अनुषंगुन दिलेले एक सुंदर उदाहरण आपणा वाचकांना संगितल्या खेरीज रहावत नाही. लेखक एका महाविद्यालयांत घेत असलेल्या अभ्यासवर्गांत प्रत्येक दिवसाअखेर एक परिक्षा होत असे. लेखकाने उत्तर पत्रिकेच्या शेवटी एक ठ्ळक चौकोन छापला आणि बाजुला दोन सुचना लिहिल्या (1) ह्या चौकोनात फुली (cross) मारल्यास विद्यार्थ्थास 10 अतिरिक्त गुण देण्यांत येतील आणि (2) महत्वाचे म्हणजे एकुण विद्यार्थ्थापैकी निम्यापेक्षा अधिक जणांनी अशी फुली करण्याचा पर्याय निवडल्यास मात्र अशा प्रत्येकाच्या गुणसंख्येतुन 10 गुण वजा करण्यांत येतील. लेखक पुढे सांगतात -पहिल्यांच दिवशी काही जणांनी फुली मारली आणि सहजी 10 अतिरिक्त गुण मिळवले, दुसर्‍या दिवशी व नंतर फुली मारणार्‍याची संख्या वाढली. लवकरच तिने 50% ची लक्ष्मणरेषा ओलांडली आणि त्या दिवशी फुली मारणार्‍याच्या नशिबी बक्षिसाऐवजी शिक्षा आली. मग मात्र कोणीच फुली मारावयास तयार होईना, आणि मग जेव्हा कोणीच फुली मारत नाही असे सगळ्यांच्या लक्षांत आले ---- मला वाटते, पुढील गोष्टीचा 'एक चिमणी आली---दाणा घेउन गेली' हा नीरस प्रकार मी सांगावयास नको.............. तेजी वा मंदीची चक्रे का व कशी गती घेतात या बद्दलचे माझे आकलन स्पष्ट करणारा माझ्याच अन्य एका लेखातील काही भाग.

सर्वांचे धन्यवाद. प्रथमच सांगितले पाहिजे की अर्थपुर्ण या आर्थिक साक्षरतेचा प्रसार करणार्‍या मासिकाच्या दिवाळी अंकाकरिता हा लेख लिहिताना शब्दमर्यादा पाळण्याचे बंधन होते. अधिक माहितीसाठी लेखाच्या शेवटी काही संदर्भ पुस्तके दिली आहेत, ज्यांच्या आधारे हा लेख लिहिला आहे. जिज्ञासुंनी ती पुस्तके मुळापासुन वाचावीत असे मी सुचवेन. @अन्या दातार - इंग्लंड राष्ट्राचे नुकसान काय झाले ... अशा घोटाळ्यांचे सामाजिक दुष्परिणाम होतात, मोठ्यांच्या या खेळांत सर्वसामान्याना फटका बसतो. 'आकडेवारीनुसार 2/3 पेक्षा अधिक पेन्शनर्सनी आपले निवृतीवेतन या इश्श्युमध्ये गुंतवले होते, … ' मला वाटते हे पुरेसे आहे. @इस्पीकचा एक्का - खरे आहे आपण म्हणता ते, पण जसे फुग्यात हवा भरताना दमा दमाने भरली जाते, फुटायला क्षणभरच वेळ लागतो. तसेच येथेही ( आणि खरेतर प्रत्येक वेळीच) एकदा कोसळायला लागल्यावर तळ गाठेपर्यंत मधे लिहावे असे दुसरे काही घडलेले नाही. @अमित खोजे -शेअर का कोसळले वगैरे........ 'मला काय त्याचे? मला गाठायचा आहे फक्त एक (माझ्यापेक्षा) मुर्ख...आणि मी सुटलो !! ही ‘Greater fool theory’ तेंव्हाही होती..आजही आहेच आहे, याशिवाय कोणत्याही तेजी आणि नंतरच्या कडेलोटात हमखास आढळणारी आशावाद(optimism) सहभाग(participation), उन्माद(euphoria) गळचेपी(Capitulation) आणि घबराट (panic) ही सर्व मुळ लक्षणे या गोष्टींत ठळकपणे दिसतात'.... असे मी लिहिले आहेच. सहभागी गुंतवणुकदारांची मानसिकताच अशा तेजीमंदीस कारणीभुत असते. आपण या विषयावरील माझे अन्य लिखाण वाचल्यास मला आवडेल.

जेपी 18/10/2014 - 17:49
लेख आवडला. अश्या बोगस कंपन्या शेअर मार्केट च्या बाहेर पण असतात. उदा-शारदा चिटफंड घोटाळा. सध्या मला ' सम्रुद्ध जिवन फाऊंडेशन ' बद्दल असाच संशय येतो.सम्रुद्ध जिवन ची वाटचाल पाहिली तर संशयास्पद आहे

In reply to by जेपी

प्रसाद१९७१ 20/10/2014 - 14:28
सम्रुद्ध जिवन फाऊंडेशन बद्दल कोणाला काही माहीती असेल तर ती वाचायला आवडेल. हा नक्की काय प्रकार आहे ते कळत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

बरेच 'एजंट्स' फिरत असतात ह्या समुहाच्या (तथाकथित) मालकीच्या हॉटेल्स व बिल्डींग्ज, म्हशी, शेळ्यांचे गोठे ई. चे फोटो असलेले जाडजुड अल्बम घेवुन (दुर्दैवाने मालमत्तेसंदर्भात 'बॅलन्स शीट' नावाचा काही दस्तऐवज असतो याचे त्यांना कल्पना नसते). त्यांच्यापैकी कोणाशीही संपर्क साधा. माहिती मिळेल.

जेपी 13/09/2015 - 16:53
सम्रुद्धी जिवन फाऊंडशेनला आता सेबी ने लोकांना त्यांचे घेतलेले पैसे वापस करायला सांगितले आहेत. हि फांऊडेशन चिटफंड आहे आणी महाराष्ट्रात फेमस आहे. कायतरी घोटाळा घडणार आहे.

साधा मुलगा 13/09/2015 - 19:48
अवांतर: शेअर मार्केट मधील basic गोष्टी संबंधी एक धागा चालू करावा अशी विनंती आहे. ज्यात मार्केट मधील काही संज्ञा ,व्याख्या, नियम तसेच d-mat account कसा उघडावा? online treading कसे करावे, या संबंधी सोप्या भाषेत माहिती मिळाल्यास बरे होईल. याआधी असा धागा काढला असल्यास त्याची लिंक द्यावी.

चलत मुसाफिर 17/09/2015 - 12:29
भागवत साहेब, 1. फारच छान लेख. अधिक खोलात जाऊन लिहावे ही विनंती. तुमची लेखनशैली आकर्षक असल्यामुळे आकडेवारी आणि ताळेबंदही वाचायला मजा येईल. 2. हे चिटफंड/गुंतवणूक घोटाळे नेमाने होत असतात. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा असे दिसून येत नाही. याबाबत एक शंका अशी: या कंपन्या चालवणारे (आणि खड्ड्यात नेणारे) लोक हे एकजात बदमाशच असतात का? हजारो लोकांची पुंजी घेऊन पोबारा करायचा, हाच त्यांचा पहिल्या दिवसापासूनचा उद्देश असतो का? Sound investment model असूनही अन्य काही कारणांमुळे कंपनी गाळात गेली असे असू शकते का? मला वाटतं हर्षद मेहताने कोर्टात हाच बचाव मांडला होता.

In reply to by palambar

अभिजित - १ 20/09/2015 - 18:06
बहुतेक परवाच रात्री ९:३० वाजता , मी मराठी channel वर समृद्ध जीवन मध्ये कसा गणेशोत्सव साजरा करत आहेत ते दाखवत होते. काही मिसेस मोतेवार दागिने घालून आपल्या भक्तीचे , देवाच्या आशीर्वादाचे महत्व सांगत होत्या. कंपनी मधील लोक उत्साहाने आरत्या कसे करतायत ते दाखवत होते. RBI च्या circular ची कोणालाच काही पडली नव्हती.

अभिजित - १ 24/09/2015 - 22:02
http://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/amtek-auto-plunges-as-company-defaults-on-rs-800-crore-bond-payment/articleshow/49055022.cms The default raised risks of adding nearly Rs 8,000 crore potential bad loans to the Indian banking system. The company is negotiating with banks for more than Rs 1,000 crore of loans to repay the bond holders, including JPMorgan Mutual Fund, फायदा असेल तर पहिला वाटा परदेशी लोकांचा . आणि तोटा होत असेल तरी परदेशी लोकांना लगेच खास मार्ग काढून मार्ग द्यायचा !! गेल्या तर गेल्या भारतीय बँक डब्यात .. जे पी मोर्गन सुटला पाहिजे.

अन्या दातार 17/10/2014 - 13:54
बराच त्रोटक वाटला. कंपनीने नक्की काय धंदा केला, तिला नफा-नुकसान किती झाले इ. गोष्टी आल्या असत्या तर शेअरमधली १००० ते १३५ ची घसरण का झाली हे कळले असते. शिवाय या सगळ्यात इंग्लंड राष्ट्राचे नुकसान काय झाले याचा उहापोह महत्वाचा आहे; कारण स्पेशल कायदा करुन कंपनीस परवानगी देण्यात आली होती. कारण नसतानाही, चांगले तिमाही/सहामाही/वार्षिक निकाल असूनही आपटी खाणार्‍या कंपन्या कमी नाहीत. मग याच कंपनीच्या शेअरने आपटी खाल्ली म्हणून घोटाळा म्हणायचा का हेही कळले नाही.

In reply to by दशानन

अमित खोजे 17/10/2014 - 21:03
तुम्ही एकटेच नाही आहात दशानन दादा. सर न्यूटन पण असेच म्हणाले होते. 'साउथ सी' चे नाव उभ्या हयातीत परत न घेण्याची आणि दुसर्यालाही न घेऊन देण्याची शपथ घेतली होती त्यांनी.

अमित खोजे 17/10/2014 - 20:59
याला योगायोग म्हणावा का? अगदी कालच "The Intelligent Investor" - Benjamin Graham यांचे पुस्तक वाचत होतो. नुकतीच सुरुवातच केली होती. या अगोदर मला "द साउथ सी" कंपनीची काहीच माहिती नव्हती. पुस्तकात तिचे उदाहरण अगदी प्रस्तावनेतच दिलेले आहे. म्हटले वेळ मिळेल तसा गुगलून बघावे काय कंपनी होती ती; तर अगदी आजच तुमचा हा लेख वाचनात. झकास. पण खरच थोडी अजून माहिती दिली असती तर थोडा आमच्याही डोक्यात जरा जास्त प्रकाश पडला असता. म्हणजे शेअर का कोसळले वगैरे. बाकी लेख मात्र झकास हां!

In reply to by अमित खोजे

.........अशाच तह्रेने ज्या प्रमाणे कुठेतरी क्षीण पणाने जन्माला आलेला प्रवाह पुढे जाऊन झरा ओहोळ आणि नदी बनु शकतो तसेच मनामनांत रुजलेल्या तेजी/मंदीच्या कल्पना पुढे विशाल स्वरुपात प्रकटताना दिसतात. साथीच्या रोगाप्रमाणे ही मानसिकता ही अनेकदा संसर्गजन्य असते. यातुनच बाजाराच्या भल्या-बुर्‍याला कारणीभुत अशा लोभ अथवा भीती या भावनांचा उद्रेक आणि कधेकधी अतिरेक होऊन बाजार असंतुलीत होतो पण गंम्मत म्हणजे. यातुनच बाजारात समतोल प्रस्थापित होण्याची प्रक्रिया,(जी अगोदरच्या भावनेच्या बरोब्बर विरुद्ध असते) तत्क्षणी नव्याने सुरु होते. संक्रमणाच्या या स्थितीला 'Overturn Mania' असे म्हटले जाते. ....... जहाजाच्या एका भागात अल्पसे पाणी झिरपते आहे या संशयाने प्रवासी त्या कोपर्‍यापासुन विरुद्ध दिशेस एकत्रित होऊ लागतात, मात्र काही काळाने जहाजाच्या एकाच टोकास बहुसंख्य प्रवासी जमल्याने जहाज कलंडण्याचा धोका उद्भवतो जो आधीच्या झिरपणार्‍या पाण्यापासुनच्या त्रासापेक्षा अधिक आहे याची जाणिव होऊन प्रवासी परत उलट्या दिशेने निघतात, हा या संज्ञेमागचा अर्थ आहे. अर्थात सामान्य स्थितीत, अशा जमलेल्या गर्दीपैकी प्रत्येकाच्या परिस्थितीच्या आकलनाची, धोका पत्करण्याची पातळी व एकुणातच निर्णयक्षमता वेगवेगळी असल्याने हे दिशा वा पक्षबदल एकाच वेळी होत नाहीत. बाजारांत तेजी मंदीच्या लबकाला गती देणारे असे अक्षरशः अब्जावधी मेंदु एकाच वेळी भाग घेत असल्याने, अत्यंत अल्पकाळातही त्याच्या अशा स्वतंत्रपणे केलेल्या विचारांचा परिपाक म्हणुन मागणी/पुरवठा हे समीकरण सातत्याने बदलत रहाते, ज्याचे प्रतिबिंब भावपातळीत पडलेले दिसते. या मानसशास्त्रीय दृष्टीकोनातुनच सर्वकालीन महान अर्थशास्त्रज्ञ जॉन केन्स यांनी बाजारांत वावरणार्‍या अल्पकलीन गुंतवणुकदाराची तुलना वर्तमानपत्रांतील पर्याय निवड स्पर्धेमध्ये वाचकांची सर्वाधिक मते मिळविणार्‍या सौदर्यवतीस मत देऊन भेटवस्तुस पात्र होणार्‍या वाचका बरोबर केली आहे. आणि या पार्श्वभुमीवर बाजारांत यशस्वी होण्याचा एकच गुरुमंत्र सुचविला आहे , तो म्हणजे "बाकीच्यांचे अंदाज काय असतील, - याचा अचुक अंदाज बांधावयास शिका' जाता जाता A Mathematician Plays the Stock Market या विक्रमी खपाच्या पुस्तकात लेखक श्री. जॉन पावलोस यांनी बाजारांतील तेजी-मंदीची चक्रांचा उलटफेर कसा चालु रहातो या्च विषयला अनुषंगुन दिलेले एक सुंदर उदाहरण आपणा वाचकांना संगितल्या खेरीज रहावत नाही. लेखक एका महाविद्यालयांत घेत असलेल्या अभ्यासवर्गांत प्रत्येक दिवसाअखेर एक परिक्षा होत असे. लेखकाने उत्तर पत्रिकेच्या शेवटी एक ठ्ळक चौकोन छापला आणि बाजुला दोन सुचना लिहिल्या (1) ह्या चौकोनात फुली (cross) मारल्यास विद्यार्थ्थास 10 अतिरिक्त गुण देण्यांत येतील आणि (2) महत्वाचे म्हणजे एकुण विद्यार्थ्थापैकी निम्यापेक्षा अधिक जणांनी अशी फुली करण्याचा पर्याय निवडल्यास मात्र अशा प्रत्येकाच्या गुणसंख्येतुन 10 गुण वजा करण्यांत येतील. लेखक पुढे सांगतात -पहिल्यांच दिवशी काही जणांनी फुली मारली आणि सहजी 10 अतिरिक्त गुण मिळवले, दुसर्‍या दिवशी व नंतर फुली मारणार्‍याची संख्या वाढली. लवकरच तिने 50% ची लक्ष्मणरेषा ओलांडली आणि त्या दिवशी फुली मारणार्‍याच्या नशिबी बक्षिसाऐवजी शिक्षा आली. मग मात्र कोणीच फुली मारावयास तयार होईना, आणि मग जेव्हा कोणीच फुली मारत नाही असे सगळ्यांच्या लक्षांत आले ---- मला वाटते, पुढील गोष्टीचा 'एक चिमणी आली---दाणा घेउन गेली' हा नीरस प्रकार मी सांगावयास नको.............. तेजी वा मंदीची चक्रे का व कशी गती घेतात या बद्दलचे माझे आकलन स्पष्ट करणारा माझ्याच अन्य एका लेखातील काही भाग.

सर्वांचे धन्यवाद. प्रथमच सांगितले पाहिजे की अर्थपुर्ण या आर्थिक साक्षरतेचा प्रसार करणार्‍या मासिकाच्या दिवाळी अंकाकरिता हा लेख लिहिताना शब्दमर्यादा पाळण्याचे बंधन होते. अधिक माहितीसाठी लेखाच्या शेवटी काही संदर्भ पुस्तके दिली आहेत, ज्यांच्या आधारे हा लेख लिहिला आहे. जिज्ञासुंनी ती पुस्तके मुळापासुन वाचावीत असे मी सुचवेन. @अन्या दातार - इंग्लंड राष्ट्राचे नुकसान काय झाले ... अशा घोटाळ्यांचे सामाजिक दुष्परिणाम होतात, मोठ्यांच्या या खेळांत सर्वसामान्याना फटका बसतो. 'आकडेवारीनुसार 2/3 पेक्षा अधिक पेन्शनर्सनी आपले निवृतीवेतन या इश्श्युमध्ये गुंतवले होते, … ' मला वाटते हे पुरेसे आहे. @इस्पीकचा एक्का - खरे आहे आपण म्हणता ते, पण जसे फुग्यात हवा भरताना दमा दमाने भरली जाते, फुटायला क्षणभरच वेळ लागतो. तसेच येथेही ( आणि खरेतर प्रत्येक वेळीच) एकदा कोसळायला लागल्यावर तळ गाठेपर्यंत मधे लिहावे असे दुसरे काही घडलेले नाही. @अमित खोजे -शेअर का कोसळले वगैरे........ 'मला काय त्याचे? मला गाठायचा आहे फक्त एक (माझ्यापेक्षा) मुर्ख...आणि मी सुटलो !! ही ‘Greater fool theory’ तेंव्हाही होती..आजही आहेच आहे, याशिवाय कोणत्याही तेजी आणि नंतरच्या कडेलोटात हमखास आढळणारी आशावाद(optimism) सहभाग(participation), उन्माद(euphoria) गळचेपी(Capitulation) आणि घबराट (panic) ही सर्व मुळ लक्षणे या गोष्टींत ठळकपणे दिसतात'.... असे मी लिहिले आहेच. सहभागी गुंतवणुकदारांची मानसिकताच अशा तेजीमंदीस कारणीभुत असते. आपण या विषयावरील माझे अन्य लिखाण वाचल्यास मला आवडेल.

जेपी 18/10/2014 - 17:49
लेख आवडला. अश्या बोगस कंपन्या शेअर मार्केट च्या बाहेर पण असतात. उदा-शारदा चिटफंड घोटाळा. सध्या मला ' सम्रुद्ध जिवन फाऊंडेशन ' बद्दल असाच संशय येतो.सम्रुद्ध जिवन ची वाटचाल पाहिली तर संशयास्पद आहे

In reply to by जेपी

प्रसाद१९७१ 20/10/2014 - 14:28
सम्रुद्ध जिवन फाऊंडेशन बद्दल कोणाला काही माहीती असेल तर ती वाचायला आवडेल. हा नक्की काय प्रकार आहे ते कळत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

बरेच 'एजंट्स' फिरत असतात ह्या समुहाच्या (तथाकथित) मालकीच्या हॉटेल्स व बिल्डींग्ज, म्हशी, शेळ्यांचे गोठे ई. चे फोटो असलेले जाडजुड अल्बम घेवुन (दुर्दैवाने मालमत्तेसंदर्भात 'बॅलन्स शीट' नावाचा काही दस्तऐवज असतो याचे त्यांना कल्पना नसते). त्यांच्यापैकी कोणाशीही संपर्क साधा. माहिती मिळेल.

जेपी 13/09/2015 - 16:53
सम्रुद्धी जिवन फाऊंडशेनला आता सेबी ने लोकांना त्यांचे घेतलेले पैसे वापस करायला सांगितले आहेत. हि फांऊडेशन चिटफंड आहे आणी महाराष्ट्रात फेमस आहे. कायतरी घोटाळा घडणार आहे.

साधा मुलगा 13/09/2015 - 19:48
अवांतर: शेअर मार्केट मधील basic गोष्टी संबंधी एक धागा चालू करावा अशी विनंती आहे. ज्यात मार्केट मधील काही संज्ञा ,व्याख्या, नियम तसेच d-mat account कसा उघडावा? online treading कसे करावे, या संबंधी सोप्या भाषेत माहिती मिळाल्यास बरे होईल. याआधी असा धागा काढला असल्यास त्याची लिंक द्यावी.

चलत मुसाफिर 17/09/2015 - 12:29
भागवत साहेब, 1. फारच छान लेख. अधिक खोलात जाऊन लिहावे ही विनंती. तुमची लेखनशैली आकर्षक असल्यामुळे आकडेवारी आणि ताळेबंदही वाचायला मजा येईल. 2. हे चिटफंड/गुंतवणूक घोटाळे नेमाने होत असतात. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा असे दिसून येत नाही. याबाबत एक शंका अशी: या कंपन्या चालवणारे (आणि खड्ड्यात नेणारे) लोक हे एकजात बदमाशच असतात का? हजारो लोकांची पुंजी घेऊन पोबारा करायचा, हाच त्यांचा पहिल्या दिवसापासूनचा उद्देश असतो का? Sound investment model असूनही अन्य काही कारणांमुळे कंपनी गाळात गेली असे असू शकते का? मला वाटतं हर्षद मेहताने कोर्टात हाच बचाव मांडला होता.

In reply to by palambar

अभिजित - १ 20/09/2015 - 18:06
बहुतेक परवाच रात्री ९:३० वाजता , मी मराठी channel वर समृद्ध जीवन मध्ये कसा गणेशोत्सव साजरा करत आहेत ते दाखवत होते. काही मिसेस मोतेवार दागिने घालून आपल्या भक्तीचे , देवाच्या आशीर्वादाचे महत्व सांगत होत्या. कंपनी मधील लोक उत्साहाने आरत्या कसे करतायत ते दाखवत होते. RBI च्या circular ची कोणालाच काही पडली नव्हती.

अभिजित - १ 24/09/2015 - 22:02
http://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/amtek-auto-plunges-as-company-defaults-on-rs-800-crore-bond-payment/articleshow/49055022.cms The default raised risks of adding nearly Rs 8,000 crore potential bad loans to the Indian banking system. The company is negotiating with banks for more than Rs 1,000 crore of loans to repay the bond holders, including JPMorgan Mutual Fund, फायदा असेल तर पहिला वाटा परदेशी लोकांचा . आणि तोटा होत असेल तरी परदेशी लोकांना लगेच खास मार्ग काढून मार्ग द्यायचा !! गेल्या तर गेल्या भारतीय बँक डब्यात .. जे पी मोर्गन सुटला पाहिजे.
पुर्वी झालेले आणि संभाव्य घोटाळे हा सर्वसामान्यांना बाजारापासून दूर ठेवणारा एक मोठा घटक!!. हे गैरप्रकार नक्कीच निषेधार्ह, पण अशा घोटाळ्यांतून वा अपघातांतूनच प्रचलित व्यवस्थांना सुधारणांचे बाळकडू मिळते, त्या सुदृढ बनतात हे नाकारता येणार नाही. असे भ्रष्टाचार हल्लीच होतात, आपल्याकडेच होतात असे बिलकुलच नाही. वाचकांचा असा गैरसमज असेलच तर तो दूर करणारी ही एक ऐतिहासिक महाघोटाळ्याची सुरस कथा.... ‘घोटाळा' हा शब्द अलीकडे आपल्या भलताच परिचयाचा झाला आहे, वर जेव्हा तो शेअरबाजारासारख्या (कु??)प्रसिद्ध बाबीशी जोडला जातो, तेव्हा 'घोटाळस्य कथाः रम्याः' हे ओघानेच आले.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१६

अत्रुप्त आत्मा ·

आदूबाळ 17/10/2014 - 02:18
"रुखवताच्या जेवणाच्या वेळेला भरपेट जेवून घे, मित्रा. नंतर किती उशीर होईल सांगता येत नाही. भुकेलाच उभं रहावं लागेल" हाही एक अनुभवसिद्ध सल्ला नवर्या मुलाला देत जा. मंग-लाष्ट-का वरील भागाची प्रतीक्षा.

जेपी 17/10/2014 - 05:26
सुनमुख पाहताना वधुवराचे डोके धरुन का आपटतात हे आजपर्यंत कळाले नाही.झाली सारखाच हा सोहळा पण देशस्थाकडे लांबलचक असतो.

In reply to by जेपी

@सुनमुख पाहताना वधुवराचे डोके धरुन का आपटतात>>> हे जास्ती करूं सप्तपदी नंतर जो मंगलाभिषेक (डोक्याला डोक लाऊन) होतो,तेंव्हा घडतं. पण तुम्ही म्हणता तसंही होतं,अगदी क्वचित प्रसंगी!

In reply to by जेपी

@सुनमुख पाहताना वधुवराचे डोके धरुन का आपटतात>>> हे जास्ती करूं सप्तपदी नंतर जो मंगलाभिषेक (डोक्याला डोक लाऊन) होतो,तेंव्हा घडतं. पण तुम्ही म्हणता तसंही होतं,अगदी क्वचित प्रसंगी! आणि हे सगळं विधी एंजॉय करण्याच्या मानसिकतेतुन होतं . बाकी काहीही नाही. :)

घालून घरी जायची तयारी केलीच होती... दुसर्या गुरूजींनी पाहिलं म्हणून बचावलो.... एक हृद्य आठवण !!

In reply to by माम्लेदारचा पन्खा

@दुसर्या गुरूजींनी पाहिलं म्हणून बचावलो....>>> मग तुंम्ही त्या दुसर्‍या गुरुजिंना हाताशी धरून, त्या पहिल्या गुरुजिंना काहि (कायदेशिर) अद्दल घडविलित कि नाही? तुंम्ही यजमानांनी ती घडवायला हवी,असं आंम्हाला मनापासून वाटतं.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

रेवती 17/10/2014 - 17:36
बापरे! काय हे! त्यावेळी भांडत बसण्याची वेळही नसते. श्श्या!

आदूबाळ 17/10/2014 - 02:18
"रुखवताच्या जेवणाच्या वेळेला भरपेट जेवून घे, मित्रा. नंतर किती उशीर होईल सांगता येत नाही. भुकेलाच उभं रहावं लागेल" हाही एक अनुभवसिद्ध सल्ला नवर्या मुलाला देत जा. मंग-लाष्ट-का वरील भागाची प्रतीक्षा.

जेपी 17/10/2014 - 05:26
सुनमुख पाहताना वधुवराचे डोके धरुन का आपटतात हे आजपर्यंत कळाले नाही.झाली सारखाच हा सोहळा पण देशस्थाकडे लांबलचक असतो.

In reply to by जेपी

@सुनमुख पाहताना वधुवराचे डोके धरुन का आपटतात>>> हे जास्ती करूं सप्तपदी नंतर जो मंगलाभिषेक (डोक्याला डोक लाऊन) होतो,तेंव्हा घडतं. पण तुम्ही म्हणता तसंही होतं,अगदी क्वचित प्रसंगी!

In reply to by जेपी

@सुनमुख पाहताना वधुवराचे डोके धरुन का आपटतात>>> हे जास्ती करूं सप्तपदी नंतर जो मंगलाभिषेक (डोक्याला डोक लाऊन) होतो,तेंव्हा घडतं. पण तुम्ही म्हणता तसंही होतं,अगदी क्वचित प्रसंगी! आणि हे सगळं विधी एंजॉय करण्याच्या मानसिकतेतुन होतं . बाकी काहीही नाही. :)

घालून घरी जायची तयारी केलीच होती... दुसर्या गुरूजींनी पाहिलं म्हणून बचावलो.... एक हृद्य आठवण !!

In reply to by माम्लेदारचा पन्खा

@दुसर्या गुरूजींनी पाहिलं म्हणून बचावलो....>>> मग तुंम्ही त्या दुसर्‍या गुरुजिंना हाताशी धरून, त्या पहिल्या गुरुजिंना काहि (कायदेशिर) अद्दल घडविलित कि नाही? तुंम्ही यजमानांनी ती घडवायला हवी,असं आंम्हाला मनापासून वाटतं.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

रेवती 17/10/2014 - 17:36
बापरे! काय हे! त्यावेळी भांडत बसण्याची वेळही नसते. श्श्या!
मागिल भाग-१५ आणि श्टेजवरून खर्‍या अर्थानी एक्झिट होतात... पुढे चालू... =========================== मग सुरु होतो एक छोटा खेळ..सूनमुखाचा.पण हा ही तयार-झालेला एक विधी आहे. हल्ली एक भलामोठ्ठा आरसा(मंगल-कार्यालयातूनच!) दिला जातो. मग सासूबाई अगदी हौसेनी त्यात आपल्यासह मुलाचा सुनेचा चेहेरा बघतात.फोटुवाले त्यांच्या मागनं खास कलात्मक फोटु घेतात.

प्रेमही जरुरीपुरतंच करावं...

अजब ·

तब्येतीची काळजी घ्या. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. :) प्रेम असं जरुरीपुरतं करता येत असतं का ? (जो या फंदात पडला तो मेलाच इतकं कळतं मला) -दिलीप बिरुटे

In reply to by खटपट्या

उद्या म्हणाल लग्न जरूरीपुरताच करा म्हणून
बॉल पार स्टेडियम बाहेर टोलवला आहे *smile* तुमच्या कल्पनेतली कविता अशी होईल : लग्न जरुरीपुरतंच करावं... सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून. जास्त करत गेल्यास त्यची सवय होते आणि ती वाढत वाढत जाऊन शेवटी त्याचं व्यसन होतं...

वरून कितीही नाही म्हटलं तरी मनात तुझ्याच प्रेमाची ओढ आहे इत र कोणत्याही व्यसनापेक्षा हे व्यसन कितीतरी गोड आहे !

तब्येतीची काळजी घ्या. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. :) प्रेम असं जरुरीपुरतं करता येत असतं का ? (जो या फंदात पडला तो मेलाच इतकं कळतं मला) -दिलीप बिरुटे

In reply to by खटपट्या

उद्या म्हणाल लग्न जरूरीपुरताच करा म्हणून
बॉल पार स्टेडियम बाहेर टोलवला आहे *smile* तुमच्या कल्पनेतली कविता अशी होईल : लग्न जरुरीपुरतंच करावं... सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून. जास्त करत गेल्यास त्यची सवय होते आणि ती वाढत वाढत जाऊन शेवटी त्याचं व्यसन होतं...

वरून कितीही नाही म्हटलं तरी मनात तुझ्याच प्रेमाची ओढ आहे इत र कोणत्याही व्यसनापेक्षा हे व्यसन कितीतरी गोड आहे !
प्रेमही जरुरीपुरतंच करावं... सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून जास्त करत गेल्यास त्यची सवय होते आणि ती वाढत वाढत जाऊन शेवटी त्याचं व्यसन होतं... व्यसन कोणतंही वाईटच... आधी ज्या गोष्टीचं व्यसन, त्याची तल्लफ येते, मग हळूहळू त्याची अधिकाधिक मात्रा आवश्यक वाटते न मिळाल्यास विथड्रॉवल सिम्प्टम्स आणि सर्वांत भयानक म्हणजे एका व्यसनासोबत अनेक व्यसनांची आधी चटक आणि मग सोबत... प्रेमही जरुरीपुरतंच करावं... सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून आहारी जाऊ नये...

शिआयडी गंमत

दशानन ·

अस्मिता..... झी मराठीवर... परवाच एक एपिसोड पाहिला आणि सीरियल पाहणं सोडलं.... ही डिटक्टिव बाई रिकामटेकड्यांची फौज घेउन एका उभ्या असलेल्या रिक्षामधे बसून त्या टोळभैरवाना तिने रिक्षा दोन्ही बाजूने गदागदा हलवायला सांगितलं. साधारण ५ मिनिटं मुकाट ते काम केल्यावर त्यातल्या एकाने "आपण हे का करतोय" असा प्रश्न प्रेक्षकांतर्फे विचारला..... त्यावर बाईने जे उत्तर दिलय ते शायडीला लाजवणारं आहे... ती म्हणते..."वेगात असताना रिक्षा कशी रस्त्यावरून जात असेल ह्याचा अंदाज लावतेय....!!!."

चायला ते गोख्ले गृहोद्योग, देव टुर टुर ट्रॅव्हल्स, रेशीमगुंता, शेरलॉक होम्स ला लाजवणारी अस्मिता वगैरे येता जाता कानावर बळचं पडत असतं. नुसतं ऐकुनचं वैताग येतो. त्यात ती ओव्हरअ‍ॅक्टींग करणारी आणि किंचाळुन बोलणारी बर्‍याच बायकांच्या घराची सुन तर पार डोक्यात जाते.

In reply to by दशानन

पाहत नाही. घरामधे चालु अस्तं ते कानावर पडत असत की :( :( :( मला कानावर पडत आणि अधुन मधुन दिसतं तर केवढा त्रास होतो. =))

बोका-ए-आझम 18/10/2014 - 19:25
विंग्रजी सीरियल्स पहा. खरंच चांगल्या असतात. विषयांची विविधता बी असते आन् सासू-सून वगैरे लफडी नसतात. हां, आता चारचौघात जरा तोंडाला तोंड देतात, पण ते चालत असेल तर कथा आणि अभिनय लंबर येक!

In reply to by बोका-ए-आझम

सहमत. फ्रेंड्स, हाऊ आय मेट युअर मदर, टु अँड हाफ मेन, बोस्टन लिगल, गेम ऑफ थ्रोन्स हे सगळं लै भारी आहे.
आता चारचौघात जरा तोंडाला तोंड देतात, पण ते चालत असेल तर कथा आणि अभिनय लंबर येक!
=)) =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 19/10/2014 - 17:44
तीची "हेअरस्टाईल" कधीपासून बघायला लागलात??? बाकी बरेच "बघणेबल" आहे की त्यात (आणि तिच्यातही ;) )

अस्मिता..... झी मराठीवर... परवाच एक एपिसोड पाहिला आणि सीरियल पाहणं सोडलं.... ही डिटक्टिव बाई रिकामटेकड्यांची फौज घेउन एका उभ्या असलेल्या रिक्षामधे बसून त्या टोळभैरवाना तिने रिक्षा दोन्ही बाजूने गदागदा हलवायला सांगितलं. साधारण ५ मिनिटं मुकाट ते काम केल्यावर त्यातल्या एकाने "आपण हे का करतोय" असा प्रश्न प्रेक्षकांतर्फे विचारला..... त्यावर बाईने जे उत्तर दिलय ते शायडीला लाजवणारं आहे... ती म्हणते..."वेगात असताना रिक्षा कशी रस्त्यावरून जात असेल ह्याचा अंदाज लावतेय....!!!."

चायला ते गोख्ले गृहोद्योग, देव टुर टुर ट्रॅव्हल्स, रेशीमगुंता, शेरलॉक होम्स ला लाजवणारी अस्मिता वगैरे येता जाता कानावर बळचं पडत असतं. नुसतं ऐकुनचं वैताग येतो. त्यात ती ओव्हरअ‍ॅक्टींग करणारी आणि किंचाळुन बोलणारी बर्‍याच बायकांच्या घराची सुन तर पार डोक्यात जाते.

In reply to by दशानन

पाहत नाही. घरामधे चालु अस्तं ते कानावर पडत असत की :( :( :( मला कानावर पडत आणि अधुन मधुन दिसतं तर केवढा त्रास होतो. =))

बोका-ए-आझम 18/10/2014 - 19:25
विंग्रजी सीरियल्स पहा. खरंच चांगल्या असतात. विषयांची विविधता बी असते आन् सासू-सून वगैरे लफडी नसतात. हां, आता चारचौघात जरा तोंडाला तोंड देतात, पण ते चालत असेल तर कथा आणि अभिनय लंबर येक!

In reply to by बोका-ए-आझम

सहमत. फ्रेंड्स, हाऊ आय मेट युअर मदर, टु अँड हाफ मेन, बोस्टन लिगल, गेम ऑफ थ्रोन्स हे सगळं लै भारी आहे.
आता चारचौघात जरा तोंडाला तोंड देतात, पण ते चालत असेल तर कथा आणि अभिनय लंबर येक!
=)) =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 19/10/2014 - 17:44
तीची "हेअरस्टाईल" कधीपासून बघायला लागलात??? बाकी बरेच "बघणेबल" आहे की त्यात (आणि तिच्यातही ;) )
आज डोकं फार दुखतं आहे. आई गं! - दशानन मेली, मी कधी पासून सांगत होते, तो दळभद्री टीव्ही पाहू नका, पाहू नका! - दशाननची बायको अगं, मला काय माहिती असा त्रास होईल.. - दशा. पण मला का त्रास? नेमकं कुठले डोके दुखत आहे, ते तरी सांगा.. अमृतांजन लावते थोडे... - दशा.बाय दहाच्या दहा, ठणाना करत आहेत.... - द. मेले गं! नेमकं काय पहात होता टीव्हीवर? ऑ? ते इंग्लिश चेनेल का? - द.बा. अगं, ते मोदी आले तेव्हाच, बंद झाले. आज सोनी पहात होतो सिआयडी - द. अगं बाई, अजून तुम्ही मेला नाय? ते सीआयडी पाहून तर किमान १०००००००००० लोकं गेली असतील वर.. - दबा म्हणजे? तुला म्हणायचे काय आहे?

अ‍ॅन्ड्रॉइड फोन साठी चांगले छान अ‍ॅप्स कुठे डाउनलोड करता येतील

गुल-फिशानी ·

बहुगुणी 16/10/2014 - 23:19
तुमचा (आणि इतरांचा :-) ) वेळ वाचावा म्हणून या आधीच्या एका धाग्याचा हा दुवा तसे गूगल प्ले वर शोधलंत तर हिंदी आणि मराठी गाण्यांचे अ‍ॅप्स भरपूर मिळतील.

काळा पहाड 16/10/2014 - 23:24
गूगल प्ले स्टोर मधून खालील अ‍ॅप्लीकेशन्स फुकट मिळतील. व्हाट्स अ‍ॅप - संदेश पाठविण्यासाठी ट्विटर - ट्विट पाठवण्यासाठी टपाटॉक - फोरम्स बघण्यासाटी मिसळपाव लिंक्ड इन - कार्यालयीन सोशल नेटवर्किंगसाठी फेसबुक - खाजगी सोशल नेटवर्किंगसाठी न्युजहंट - बातम्यांसाठी सगळे पेपरवाले - सकाळ, टाईम्स ऑफ ईंडिया इत्यादी फ्लिपबोर्ड - तुम्हालाच हव्या असणार्‍या बातम्यांसाठी ई-कॉमर्स साईट्स - फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझोन, स्नॅपडील इत्यादी डब्ल्यू पी एस ऑफीस - मायक्रोसॉफ्ट च्या वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट स्लाईड उघडण्यासाठी अ‍ॅडोब रीडर - पीडीएफ फाईल वाचण्यासाठी ब्राउजर्स - ऑपेरा मिनी, क्रोम ई-रीडर - पुस्तके वाचण्यासाठी. मी अल्डीको वापरतो. फोटोशॉप सोफ्टवेअर - मी aviary आणि VSCO cam वापरतो. screenwakeup - तुमच्या मोबाईल ला proximity sensor असेल तर फक्त हात्वार्‍याने मोबाईल लॉक व अनलॉक करण्यासाठी. तुमच्या मोबाईल चं पॉवर बटन दाबत बसायची गरज नाही. यु ट्युब - व्हिडीयो बघण्यासाठी जी मेल गूगल मॅप्स गूगल प्ले म्युझिक फायनान्स साठी - मनी कंट्रोल, बीएसई एनएसई स्टॉक वॉच

विनोद१८ 17/10/2014 - 00:11
१) फ्लेस्की (Flesky) : उत्तम, रंगीबेरंगी व ठळक अक्षराचे कीबोर्डसाठी. २) क्लिनमास्टर (Clean master) : टेंपररी फाइल्स, कुकीस काढुन टाकते, तसेच Ram Clean करते व त्यामुळे तुमच्या मोबाइलचा वेग वाढ्तो तसेच ते एक उत्तम Antivirus सुद्धा आहे.

इरसाल 17/10/2014 - 09:55
हे एवढं सगळ तुमच्या मोबाईल मधे डाउनलोड केलं की पुन्हा नवा धागा काढा माझा मोबाईल इतका हळु का चालतो आणी मधे मधे कॉल चालु असताना सुद्धा का लटकतो(हँग हँग )

शशिकांत ओक 21/10/2014 - 21:06
काही ऐप्स - 1. India Android Market य़ात काय नाही ते विचारा. भारतीयांना सामान्यपणे हवी ती माहिती देणारी सर्व ऐप्स भरलेली आहेत.... वापरून पाहा... 2. Swift keyboard मराठी, हिन्दी व इंग्रजीत पटापट टाईप करायला व पुढील शब्द सुचवणारे हे एप एकदम मस्त... मात्र ते Inscript key board वर चालते. 3. WPS - Free Mobile Office App - KingSoft चिनी कंपनीने Word, Power Point and Excell हा ऑफिस सूट MS Office 2014 च्या तोडीचा आहे. शिवाय फुकट... वापरला की कळते त्याची विविधता... 4. Automatic Call Recorder आलेला कॉल रेकॉर्ड होतो. 20 कॉल साठवले की नको ते पुसून हवे ते साठवण्याची फुकट सोय असलेले एप मला बऱ्याचदा नाडीविषयावर अंनिस टाईप लोक काही वेळा नंतर "मी असे असे म्हणालोच नाही" अशी मखलाशी करतात तेंव्हा त्यांना वठणीवर आणायाला बरे पडलेले हे एप...

बहुगुणी 16/10/2014 - 23:19
तुमचा (आणि इतरांचा :-) ) वेळ वाचावा म्हणून या आधीच्या एका धाग्याचा हा दुवा तसे गूगल प्ले वर शोधलंत तर हिंदी आणि मराठी गाण्यांचे अ‍ॅप्स भरपूर मिळतील.

काळा पहाड 16/10/2014 - 23:24
गूगल प्ले स्टोर मधून खालील अ‍ॅप्लीकेशन्स फुकट मिळतील. व्हाट्स अ‍ॅप - संदेश पाठविण्यासाठी ट्विटर - ट्विट पाठवण्यासाठी टपाटॉक - फोरम्स बघण्यासाटी मिसळपाव लिंक्ड इन - कार्यालयीन सोशल नेटवर्किंगसाठी फेसबुक - खाजगी सोशल नेटवर्किंगसाठी न्युजहंट - बातम्यांसाठी सगळे पेपरवाले - सकाळ, टाईम्स ऑफ ईंडिया इत्यादी फ्लिपबोर्ड - तुम्हालाच हव्या असणार्‍या बातम्यांसाठी ई-कॉमर्स साईट्स - फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझोन, स्नॅपडील इत्यादी डब्ल्यू पी एस ऑफीस - मायक्रोसॉफ्ट च्या वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट स्लाईड उघडण्यासाठी अ‍ॅडोब रीडर - पीडीएफ फाईल वाचण्यासाठी ब्राउजर्स - ऑपेरा मिनी, क्रोम ई-रीडर - पुस्तके वाचण्यासाठी. मी अल्डीको वापरतो. फोटोशॉप सोफ्टवेअर - मी aviary आणि VSCO cam वापरतो. screenwakeup - तुमच्या मोबाईल ला proximity sensor असेल तर फक्त हात्वार्‍याने मोबाईल लॉक व अनलॉक करण्यासाठी. तुमच्या मोबाईल चं पॉवर बटन दाबत बसायची गरज नाही. यु ट्युब - व्हिडीयो बघण्यासाठी जी मेल गूगल मॅप्स गूगल प्ले म्युझिक फायनान्स साठी - मनी कंट्रोल, बीएसई एनएसई स्टॉक वॉच

विनोद१८ 17/10/2014 - 00:11
१) फ्लेस्की (Flesky) : उत्तम, रंगीबेरंगी व ठळक अक्षराचे कीबोर्डसाठी. २) क्लिनमास्टर (Clean master) : टेंपररी फाइल्स, कुकीस काढुन टाकते, तसेच Ram Clean करते व त्यामुळे तुमच्या मोबाइलचा वेग वाढ्तो तसेच ते एक उत्तम Antivirus सुद्धा आहे.

इरसाल 17/10/2014 - 09:55
हे एवढं सगळ तुमच्या मोबाईल मधे डाउनलोड केलं की पुन्हा नवा धागा काढा माझा मोबाईल इतका हळु का चालतो आणी मधे मधे कॉल चालु असताना सुद्धा का लटकतो(हँग हँग )

शशिकांत ओक 21/10/2014 - 21:06
काही ऐप्स - 1. India Android Market य़ात काय नाही ते विचारा. भारतीयांना सामान्यपणे हवी ती माहिती देणारी सर्व ऐप्स भरलेली आहेत.... वापरून पाहा... 2. Swift keyboard मराठी, हिन्दी व इंग्रजीत पटापट टाईप करायला व पुढील शब्द सुचवणारे हे एप एकदम मस्त... मात्र ते Inscript key board वर चालते. 3. WPS - Free Mobile Office App - KingSoft चिनी कंपनीने Word, Power Point and Excell हा ऑफिस सूट MS Office 2014 च्या तोडीचा आहे. शिवाय फुकट... वापरला की कळते त्याची विविधता... 4. Automatic Call Recorder आलेला कॉल रेकॉर्ड होतो. 20 कॉल साठवले की नको ते पुसून हवे ते साठवण्याची फुकट सोय असलेले एप मला बऱ्याचदा नाडीविषयावर अंनिस टाईप लोक काही वेळा नंतर "मी असे असे म्हणालोच नाही" अशी मखलाशी करतात तेंव्हा त्यांना वठणीवर आणायाला बरे पडलेले हे एप...
मित्रांनो बरेच दिवसांची हौस पुर्ण झाली आहे. मी एक सॅमसंग चा मोबाइल खरेदी केलेला आहे. मला चांगली अ‍ॅप्स कुठे डाउनलोड म्हणजे नेटवर कुठे चांगली अ‍ॅप्स डाउनलोड करावयास मिळतील याच्या लिंका कृपया द्याव्यात. आणि अ‍ॅप चा वापर कशासाठी आहे त्याची ही माहीती दिली तर बरे होइल. खास करुन संगीता विषयी चे अ‍ॅप्स असल्यास वा इतर कुठलेही अ‍ॅप्स जे इंटरेस्टींग आहेत त्यांच्या कृपया लिंका द्याव्या धन्यवाद अगोदरच मानतो

माहिती हवी आहे - प्रपौत्र दर्शन

स्वप्नालीसा ·

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा म्हणतात बहुतेक याला.>>> नाही हो मा.प. त्यांनी विचारलय तेच बरोबर आहे. :) ================================================== @स्वप्नालीसा >>> संदेश पाठवला आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाहीतर आमच्या हातून घोर आणि अक्षम्य अपराध घडले असते....माझा प्रमाद पदरात घ्या......

In reply to by माम्लेदारचा पन्खा

अहो...मी धार्मिकविधी सांगितलेला नाही. तो सांगायचा असता तर इथेच उघड सांगितला असता. मी लौकिकरित्या काय काय (महत्वाचं) करावं. (जे त्यांना सहज जमेल) ते सांगितलय. असं जे सांगायचं,ते व्यक्तिनिष्ठ असतं. म्हणून संदेशातून.

खेडूत 16/10/2014 - 22:04
पहिल्यांदाच ऐकलं पण जरा शोधल्यावर मिळालं ते अस आहे ! अगर ग्रहस्थ आश्रम से मोक्ष मिलता तो........................ शुकदेवजी जब जन्म के कुछ समय बाद वन को जाने लगे तो उनके पिता व्यासजी ने ने उनसे कहा “बेटा कुछ दिन ठहरो मैं तुम्हारे कुछ संस्कार तो कर दू“ | इस पर शुकदेवजी ने कहा अब तक जन्म जन्मांतरों मे मेरे असंख्य संस्कार हो चुके हैं जिन्होने मुझे भटका रखा हैं इसलिए अब मैं संस्कारो से कोई सरोकार नहीं रखना चाहता अपने पुत्र की बात सुनकर व्यासजी बोले तुम्हें ब्रह्मचर्य,ग्रहस्थ,वानप्रस्थ और सन्यास इन चारो आश्रमो मे प्रवेश करना ही चाहिए तभी तुम्हें मोक्ष प्राप्त हो सकेगा | शुकदेव बोले “अगर ब्रह्मचर्य से मोक्ष मिलता तो नपुंसको को वह हमेशा ही प्राप्त रहता,अगर ग्रहस्थाश्रम से मोक्ष मिलता होता तब तो सारी दुनिया को ही मुक्ति मिल गयी होती,अगर वानप्रस्थों को मोक्ष मिलता होता तो सारे पशु पक्षी मुक्त हो गए होते और अगर सन्यास से मोक्ष मिलता हो,तब तो सारे दरिद्रों को वह फौरन मिलना चाहिए” | व्यासजी ने कहा “ग्रहस्थों के लिए लोक परलोक दोनों सुखद होते हैं“| पुत्रहीन व्यक्ति नरक गमन करता हैं | अपने पिता की बातों को काटते हुये शुकदेव ने कहा “अगर पुत्र होने से स्वर्ग मिलता तो शूकरो,कुत्तो,और टिड्डिओ को भी व मिलता होगा | व्यासजी “पुत्र के दर्शन से मनुष्य पित्रऋण से मुक्त हो जाता हैं,पौत्र दर्शन से देवऋण से मुक्त हो जाता हैं और प्रपौत्र के दर्शन से उसे स्वर्ग की प्राप्ति होती हैं” | शुकदेव ने जवाब दिया गिद्दों की आयु बहुत लंबी होती हैं वे अपनी कई पीढ़ियाँ देखते हैं पौत्र प्रपौत्र तो उनके लिए साधारण सी बात हैं पर ना जाने उनमे से कितनों को मोक्ष मिला होगा | यह सुनकर व्यासजी निरुत्तर हो गए |

In reply to by खेडूत

वाहव्वा..............!!! मला मिठाई माहित होती.. ;) क्यालरीज आज कळ्ळ्या!! :D ================================== पळा आता.... http://www.easyfreesmileys.com/smileys/free-scared-smileys-1044.gif नाय तर मारतय खेडूत काका!!! =)) आणि काही.....असो! =))

In reply to by पिवळा डांबिस

आदूबाळ 17/10/2014 - 02:48
एवढी आयटम नातसून असताना काय चिंता आहे? सध्या दुसर्या प्रपौत्राच्या दर्शनाची तयारी बकिंगममुक्कामी चालू आहे असं ऐकून आहे.

गवि 16/10/2014 - 22:44
त्या वयापर्यंत 1000 पूर्ण चंद्र खरोखर पाहून झालेले असतात का यावर वाद झालेला आठवतो. तरीही अद्याप गणित नीट केलेले नाही. अधिक महिने वगैरे भानगडींच्या भीतीने. बाकी नेमके काय करायचे याविषयी आत्मुबुवा असताना काळजीच नको.

श्रीगुरुजी 17/10/2014 - 13:23
प्रपौत्रदर्शन म्हणजे सहस्त्रचंद्रदर्शन नसावे. पणतू किंवा पणतीचा जन्म झाल्यावर पणजोबा व पणजी यांच्या डोक्यावर सोन्याची फुले उधळतात. हा कार्यक्रम म्हणजे प्रपौत्रदर्शन असावा.

In reply to by अत्रुप्त आत्मा

अंदाज हाणून पाडा आणि पुढच्या पिढीला भारतात खेचून आणा.... भोगू दे त्यांना त्यांच्या पूर्वजन्माची फळे ! ( जे फारीनला जन्मतात ते कित्ती लक्की नै !)

In reply to by माम्लेदारचा पन्खा

रेवती 17/10/2014 - 17:41
हा हा. अगदी! एकीनं मला उत्साहानं असच सांगितलं होतं की आमची मुलगी जर्मनीत जलमलीये, तुला म्हायतिय ? मुलगा मात्र भारतात जलमला, काय करणार? हसू आलं होतं.

In reply to by रेवती

मदनबाण 20/10/2014 - 15:01
आमची मुलगी जर्मनीत जलमलीये, तुला म्हायतिय ? मुलगा मात्र भारतात जलमला, काय करणार? अश्या करंट्या लोकांना सांगावे की चुकुन सुद्धा तोंडातुन स्वतःच्या मायभुमीचे नाव काढु नका ! साले स्वतःकुठे जन्माला आले इथेच ना ? मग त्यांनी त्यांच्या पालकां विषयी सुद्धा दु:ख व्यक्त करायला हवे ! नदद्रष्ट कुठले. *DIABLO*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

कंजूस 18/10/2014 - 19:58
असं धाग्यावर येऊन बोला की राव. प्रपौत्रदर्शन काय व्हाईटहाउसातली अथवा इंग्लंडच्या राजवाड्यातली चर्चा आहे का ? जेव्हा नातवाला मुलगा होतो {पणजोबा-आजोबा-नातू-पणतू}तेव्हा पणजोबा पणतूचं तोंड पाहण्याचा एक समारंभ करतो आणि एक सोन्याचा दागिना अथवा फुलाचा आकार{ऐपतिप्रमाणे}देतो. प्रपौत्र मुलीकडूनही होतो परंतू त्याचे प्रमाण हे मुलाकडून होणाऱ्या पणतू पेक्षा अधिक आहे. कारण मुलांची लग्ने तिशित फारवेळा होतात परंतू मुलींची पंचविशिच्या आत.पूर्वी पंधराव्या वर्षी लग्ने होत होती परंतू बालमूत्यूही फार होते.एवंच मुलाकडूनच्या प्रपौत्राचे कवतिक अधिक आहे. आता धार्मिक कार्य आणि समारंभ म्हणजे काम एकच संस्कृत अथवा ईंग्रजीतून शुभेच्छा देणे, चौघांना दिर्घायुष्य चिंतणे, देवांना आवाहन करणे. माझ्याही शुभेच्छा. सह०चं० बद्दल नंतर.

कंजूस 18/10/2014 - 20:35
सहस्रचंद्रदर्शनाचे ढोबळ गणित: दरवर्षी बारा पौर्णिमा दहा अकरा दिवस लवकर होतात. तीन वर्षात इंग्रजी ३६ महिने संपतील तेव्हा ३७ पौर्णिमा होतील. आता १०००च्या जवळ जाणारी ३७च्या पटीतली {२७पट}९९९ ही संख्या येते. ३६च्या २७पट ९७२ महिने होतात याचे ८१वर्षे आले. आयुष्याची ८१ वर्षे पूर्ण होतात तेव्हा १००० पौर्णिमा दिसतात म्हणजे सहस्रचंद्रदर्शन झाले म्हणायचे. त्यानिमित्ताने केलेला समारंभ.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा म्हणतात बहुतेक याला.>>> नाही हो मा.प. त्यांनी विचारलय तेच बरोबर आहे. :) ================================================== @स्वप्नालीसा >>> संदेश पाठवला आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाहीतर आमच्या हातून घोर आणि अक्षम्य अपराध घडले असते....माझा प्रमाद पदरात घ्या......

In reply to by माम्लेदारचा पन्खा

अहो...मी धार्मिकविधी सांगितलेला नाही. तो सांगायचा असता तर इथेच उघड सांगितला असता. मी लौकिकरित्या काय काय (महत्वाचं) करावं. (जे त्यांना सहज जमेल) ते सांगितलय. असं जे सांगायचं,ते व्यक्तिनिष्ठ असतं. म्हणून संदेशातून.

खेडूत 16/10/2014 - 22:04
पहिल्यांदाच ऐकलं पण जरा शोधल्यावर मिळालं ते अस आहे ! अगर ग्रहस्थ आश्रम से मोक्ष मिलता तो........................ शुकदेवजी जब जन्म के कुछ समय बाद वन को जाने लगे तो उनके पिता व्यासजी ने ने उनसे कहा “बेटा कुछ दिन ठहरो मैं तुम्हारे कुछ संस्कार तो कर दू“ | इस पर शुकदेवजी ने कहा अब तक जन्म जन्मांतरों मे मेरे असंख्य संस्कार हो चुके हैं जिन्होने मुझे भटका रखा हैं इसलिए अब मैं संस्कारो से कोई सरोकार नहीं रखना चाहता अपने पुत्र की बात सुनकर व्यासजी बोले तुम्हें ब्रह्मचर्य,ग्रहस्थ,वानप्रस्थ और सन्यास इन चारो आश्रमो मे प्रवेश करना ही चाहिए तभी तुम्हें मोक्ष प्राप्त हो सकेगा | शुकदेव बोले “अगर ब्रह्मचर्य से मोक्ष मिलता तो नपुंसको को वह हमेशा ही प्राप्त रहता,अगर ग्रहस्थाश्रम से मोक्ष मिलता होता तब तो सारी दुनिया को ही मुक्ति मिल गयी होती,अगर वानप्रस्थों को मोक्ष मिलता होता तो सारे पशु पक्षी मुक्त हो गए होते और अगर सन्यास से मोक्ष मिलता हो,तब तो सारे दरिद्रों को वह फौरन मिलना चाहिए” | व्यासजी ने कहा “ग्रहस्थों के लिए लोक परलोक दोनों सुखद होते हैं“| पुत्रहीन व्यक्ति नरक गमन करता हैं | अपने पिता की बातों को काटते हुये शुकदेव ने कहा “अगर पुत्र होने से स्वर्ग मिलता तो शूकरो,कुत्तो,और टिड्डिओ को भी व मिलता होगा | व्यासजी “पुत्र के दर्शन से मनुष्य पित्रऋण से मुक्त हो जाता हैं,पौत्र दर्शन से देवऋण से मुक्त हो जाता हैं और प्रपौत्र के दर्शन से उसे स्वर्ग की प्राप्ति होती हैं” | शुकदेव ने जवाब दिया गिद्दों की आयु बहुत लंबी होती हैं वे अपनी कई पीढ़ियाँ देखते हैं पौत्र प्रपौत्र तो उनके लिए साधारण सी बात हैं पर ना जाने उनमे से कितनों को मोक्ष मिला होगा | यह सुनकर व्यासजी निरुत्तर हो गए |

In reply to by खेडूत

वाहव्वा..............!!! मला मिठाई माहित होती.. ;) क्यालरीज आज कळ्ळ्या!! :D ================================== पळा आता.... http://www.easyfreesmileys.com/smileys/free-scared-smileys-1044.gif नाय तर मारतय खेडूत काका!!! =)) आणि काही.....असो! =))

In reply to by पिवळा डांबिस

आदूबाळ 17/10/2014 - 02:48
एवढी आयटम नातसून असताना काय चिंता आहे? सध्या दुसर्या प्रपौत्राच्या दर्शनाची तयारी बकिंगममुक्कामी चालू आहे असं ऐकून आहे.

गवि 16/10/2014 - 22:44
त्या वयापर्यंत 1000 पूर्ण चंद्र खरोखर पाहून झालेले असतात का यावर वाद झालेला आठवतो. तरीही अद्याप गणित नीट केलेले नाही. अधिक महिने वगैरे भानगडींच्या भीतीने. बाकी नेमके काय करायचे याविषयी आत्मुबुवा असताना काळजीच नको.

श्रीगुरुजी 17/10/2014 - 13:23
प्रपौत्रदर्शन म्हणजे सहस्त्रचंद्रदर्शन नसावे. पणतू किंवा पणतीचा जन्म झाल्यावर पणजोबा व पणजी यांच्या डोक्यावर सोन्याची फुले उधळतात. हा कार्यक्रम म्हणजे प्रपौत्रदर्शन असावा.

In reply to by अत्रुप्त आत्मा

अंदाज हाणून पाडा आणि पुढच्या पिढीला भारतात खेचून आणा.... भोगू दे त्यांना त्यांच्या पूर्वजन्माची फळे ! ( जे फारीनला जन्मतात ते कित्ती लक्की नै !)

In reply to by माम्लेदारचा पन्खा

रेवती 17/10/2014 - 17:41
हा हा. अगदी! एकीनं मला उत्साहानं असच सांगितलं होतं की आमची मुलगी जर्मनीत जलमलीये, तुला म्हायतिय ? मुलगा मात्र भारतात जलमला, काय करणार? हसू आलं होतं.

In reply to by रेवती

मदनबाण 20/10/2014 - 15:01
आमची मुलगी जर्मनीत जलमलीये, तुला म्हायतिय ? मुलगा मात्र भारतात जलमला, काय करणार? अश्या करंट्या लोकांना सांगावे की चुकुन सुद्धा तोंडातुन स्वतःच्या मायभुमीचे नाव काढु नका ! साले स्वतःकुठे जन्माला आले इथेच ना ? मग त्यांनी त्यांच्या पालकां विषयी सुद्धा दु:ख व्यक्त करायला हवे ! नदद्रष्ट कुठले. *DIABLO*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

कंजूस 18/10/2014 - 19:58
असं धाग्यावर येऊन बोला की राव. प्रपौत्रदर्शन काय व्हाईटहाउसातली अथवा इंग्लंडच्या राजवाड्यातली चर्चा आहे का ? जेव्हा नातवाला मुलगा होतो {पणजोबा-आजोबा-नातू-पणतू}तेव्हा पणजोबा पणतूचं तोंड पाहण्याचा एक समारंभ करतो आणि एक सोन्याचा दागिना अथवा फुलाचा आकार{ऐपतिप्रमाणे}देतो. प्रपौत्र मुलीकडूनही होतो परंतू त्याचे प्रमाण हे मुलाकडून होणाऱ्या पणतू पेक्षा अधिक आहे. कारण मुलांची लग्ने तिशित फारवेळा होतात परंतू मुलींची पंचविशिच्या आत.पूर्वी पंधराव्या वर्षी लग्ने होत होती परंतू बालमूत्यूही फार होते.एवंच मुलाकडूनच्या प्रपौत्राचे कवतिक अधिक आहे. आता धार्मिक कार्य आणि समारंभ म्हणजे काम एकच संस्कृत अथवा ईंग्रजीतून शुभेच्छा देणे, चौघांना दिर्घायुष्य चिंतणे, देवांना आवाहन करणे. माझ्याही शुभेच्छा. सह०चं० बद्दल नंतर.

कंजूस 18/10/2014 - 20:35
सहस्रचंद्रदर्शनाचे ढोबळ गणित: दरवर्षी बारा पौर्णिमा दहा अकरा दिवस लवकर होतात. तीन वर्षात इंग्रजी ३६ महिने संपतील तेव्हा ३७ पौर्णिमा होतील. आता १०००च्या जवळ जाणारी ३७च्या पटीतली {२७पट}९९९ ही संख्या येते. ३६च्या २७पट ९७२ महिने होतात याचे ८१वर्षे आले. आयुष्याची ८१ वर्षे पूर्ण होतात तेव्हा १००० पौर्णिमा दिसतात म्हणजे सहस्रचंद्रदर्शन झाले म्हणायचे. त्यानिमित्ताने केलेला समारंभ.
नमस्कार मंडळी, मिसळ पाव वर लिहिण्याची हि माझी पहिलीच वेळ आहे. पण रोज न चुकता इथे येऊन नवनवीन लेख, चर्चा वाचण्याचा माझा अगदी नेम झाला आहे, आणि त्यातूनच मला असा वाटले कि इथले सभासद मला 'प्रपौत्र दर्शन ' सोहळ्याविषयी काही मार्गदर्शन करू शकतील आम्ही इंग्लंड मध्ये राहतो आणि इथे आमच्या एका स्नेह्यांना त्यांच्या आई आणि नाती साठी हा सोहळा करायचा आहे. त्यांच्या कुटुंबातील असा पहिलाच सोहळा अहे. बऱ्याच लोकांकडे चौकशी केल्यावर खूपच वेगवेगळी माहिती मिळाली . त्यात फक्त 'सोन्याची फुले' तेव्हढी सगळ्यांनीच सांगितली .

<दबंग>

वेल्लाभट ·

जेपी 16/10/2014 - 18:11
मागल्या दिवाळीला झाडु खडु लाडु गडु वरन लै विडंबन पडली. या टायमाला तवंग लवंग पतंग दबंग वरुन पडत्यात . मी 'पलंग' या वर विडंबन पाडणार हाय .हे © हाय तरी कुणी वापरु नये.

जेपी 16/10/2014 - 18:11
मागल्या दिवाळीला झाडु खडु लाडु गडु वरन लै विडंबन पडली. या टायमाला तवंग लवंग पतंग दबंग वरुन पडत्यात . मी 'पलंग' या वर विडंबन पाडणार हाय .हे © हाय तरी कुणी वापरु नये.
लिहीतानाच हसायला येत आहे, कारण 'मुद्दाम' लिहितोय. ---दबंग--- हुडहुड दबंग हुडहुड दबंग ये आरोळी थेटरात मग अनेक शिट्ट्या एका वेळी पोलिसाच्या वेशामध्ये सल्लूभाई थेटर फुल्ल प्रेक्षक मुग्ध त्याच्या पायी बघतो पिक्चर बाजूला मी डोके ठेवुनि येते गम्मत मारामारी ऐसी बघुनि मनोरंजना कमी न पडती सल्लूभाई अन भार्येचा हट्टच असता इलाज नाही -------------- -----------

विंचू चावला

फुंटी ·
मतदान झाल ,निकाल लागला ,आलं सरकार आलं सरकार , तयाला माझा नमस्कार अग, ग ..... विंचू चावला देवा रे देवा ..... विंचू चावला आता काय मी करू ..... विंचू चावला अग, ग ..... विंचू चावला आर आर आबा , बा .....

मातृत्त्व लांबवणे

नर्मदेतला गोटा ·
बाकी काही म्हणा आज एका बातमीने लक्ष वेधून घेतलं... त्याचा नेमका अर्थ मात्र कळला नाही. यात असं म्हटलंय... मूल जन्माला घालणे लांबणीवर टाकून जैविक घड्याळाकडे दुर्लक्ष करत करिअरवर लक्ष केंद्रित करणे या महिलांना शक्य होणार आहे. आणि यासाठी अ‍ॅपल फेसबुक या कंपन्यांनी आर्थिक मदत देऊ केली आहे. पण हे असं लांबणीवर कसं काय टाकता येइल आणि याचा फायदा काय, याचा तोटा काय. मुलाच्या वडिलांचे काय इ.

सौंदाळा 16/10/2014 - 16:15
egg freezing...
याचा खर्च खुप असतो असे ऐकले होते. तसेच स्त्रीचे वय वाढले तर अशाप्रकारे तयार केलेला गर्भ तिला धारण करणे सोपे नसेल, परत सरोगेट मदर आणा. होऊ दे खर्च.. तज्ज्ञांचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक

मदनबाण 16/10/2014 - 16:21
तत्रज्ञान माणसाचे माणुसपण हिराउन घेत आहे का ? असा प्रश्न हल्ली बर्‍याच वेळेला पडतो. कंपन्या त्यांचा स्वार्थ पाहतात आणि कर्मचारी त्यांचा आर्थीक फायदा, यात आहे त्या आयुष्याचे अनमोल क्षण जगणे मात्र विसरुन जातात.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

पैसा 16/10/2014 - 19:21
आता तर पन्नाशीच्या पुढच्या रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रियांनाही स्वतःचे मूल जन्माला घालता येते असे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. मग या तंत्राज्ञानाचा नेमका उपयोग काय? अभिनेत्र्यांचा अजून एक स्टंटबाजीकरता विषय, यापलिकडे फार काही उपयोग असेल असे वाटत नाही.

आजवर पुरुषांना त्यांचे शुक्रजंतू (काय पण सालं नांव आहे मराठीत!!) फ्रीझ करून ठेवायची सोय होतीच की. आता स्त्रियांना जर एग्ज (ह्याला मराठीत काय म्हणतात ते पण ठाऊक नाही!) फ्रीझ करून ठेवता येत असतील तर त्यात वाईट काय? ज्यांना ते करावंसं वाटतं त्या स्त्रिया ते करतील, ज्यांना विशीत माता व्हायचं असेल त्यांना याची गरजच नाही...

बहुगुणी 16/10/2014 - 23:46
ही केवळ 'योग्य वेळ' येईपर्यंत स्त्रीबीज जपून ठेवण्याची प्रक्रिया आहे, याचं आईची शिक्षणाची किंवा करिअरची प्राथमिकता हे कारण असेल किंवा एखाद्या दुर्धर आजारामुळे सद्य परिस्थितीत मातृत्व तिला शक्य नसेल असंही कारण असू शकेल. या egg freezing च्या प्रक्रियेत (त्या स्त्रीने आपल्या बाळासाठी योग्य बाप शोधेपर्यंत किंवा तिच्या शारीरीक वा इतर प्राथमिकता मान्य असल्याने असं विलंबित पितृत्व मान्य असणारा पुरूष यात सहभाग घेईपर्यंत) पुरूषाचा सहभाग शून्य आहे. एक प्रक्रिया म्हणुन (freezing eggs at temperature of -196 degrees Celsius) ही प्रक्रिया काही वर्षांपूर्वीपासूनच उपलब्ध आहे. त्याची आता 'बातमी' होण्याचं कारण म्हणजे अ‍ॅपल आणि फेसबुक या मोठ्या कंपन्यांनी त्यासाठी आर्थिक मदत देऊ केली आहे, हे आहे. अर्थात्, त्यामागे या कंपन्यांचा, कर्मचारी महिला बाळंतपणाची रजा न घेता दीर्घकाळ काम करू शकतील हा स्वार्थ आहेच. वर लेखात दिलेल्या दुसर्‍या दुव्यात दिल्याप्रमाणे स्त्रीबीज freeze करण्यासाठी per freezing cycle अंदाजे १०,००० डॉलर्स च्या आसपास, आणि ते सांभाळण्यासाठी दरवर्षी ५०० डॉलर्स, असा खर्च अपेक्षित आहे. त्याच दुव्यात साधारणपणे ३८ वर्षे वयाच्या स्त्रियांसाठी हा मार्ग उपलब्ध आहे. त्यात म्हंटल्याप्रमाणे "Most women 38 years of age and under can expect to harvest 10- 20 eggs per cycle." हे वाचलं म्हणजे खर्च कुठपर्यंत वाढू शकेल याचा अंदाज यावा.

कवितानागेश 21/10/2014 - 16:04
महत्त्वाचा विषय आहे. मूळात त्या टिकवून ठेवलेल्या चा उपयोग फाक्त त्या आईलाच नाही, तर इतरही काही स्त्रियांना, ज्यांना बीजांड्कोषाचे काही आजार आहेत, किंवा काही कारणानी (अनुवाम्शिक रोग वगरै) स्वतःची बीजाम्डं वापरणे शक्य नाही, त्यांनाही होउ शकतो. माझे तरी अस्म मत आहे, की जसा sperm donation चा प्रचार केला जातोय, तसाच स्त्रियाम्नीही healthy eggs फ्रीझ करुन टिकवण्यासाठी द्यावीत.

In reply to by कवितानागेश

मदनबाण 21/10/2014 - 16:10
जसा sperm donation चा प्रचार केला जातोय, तसाच स्त्रियाम्नीही healthy eggs फ्रीझ करुन टिकवण्यासाठी द्यावीत. माऊ तै... ते कंपन्या स्त्रीया आई होउन सुट्टीवर जाउ नये म्हणुन पैका देत आहेत, कंपनीच्या नफ्यासाठी मातृत्त्व लांबवण्यास सांगत आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

In reply to by मदनबाण

कवितानागेश 21/10/2014 - 16:45
भान्डवलशाही संपवणं सोपे नाही. त्यातल्या त्यात काय 'बरं' करता येइल त्याचा मी विचार करतेय. :) आत्यंतिक स्पर्धेचं आणि भरपूर पैसा कमावण्याचं 'वेड' लोकांच्या डोक्यात आहे, तोपर्यंत कंपन्या त्याचा फायदा घेतच रहाणार. मग पुढचं फ्रस्त्रेशन टाळण्यासाठी त्यातल्या त्यात फायद्याचं काय होईल, तेच बघावं लागेल. फक्त वयामुळे नाही तर कामाच्या ताणानीदेखिल ३५-४० नंतर प्रजनन्शक्ती कमी होत असते, अशावेळेस स्वत्;चे ( किन्वा दुसरीचे) 'तरुण एग्ज' वापरायला मिळाली तर निदान येणार्‍या जीवाला तरी त्याचा फायदा नक्कीच होईल.

सुबोध खरे 22/10/2014 - 14:56
हे वाटते तितके सोपे नाही. स्त्रीबीजे गोठवून केंव्हा ठेवतात? सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पोटातील अवयवाचा कर्करोग. यात ओव्हरी (बिजाण्डकोष), गर्भाशय, मूत्राशय इ खालच्या पोटातील अवयव किंवा रसग्रन्थिचा कर्करोग(लिम्फोमा) इ. य़ा मध्ये जेंव्हा त्या स्त्रीला रेडियो थेरपी द्यावी लागते तेंव्हा तिचे बीजांड कोश त्या किरणाच्या मार्गात येउन तिच्या स्त्रीबिजांचे नुकसान होऊ शकते किंवा त्या बिजांच्या गुणसूत्रात किरणोत्सारामुळे गंभीर असे बदल होऊ शकतात अशा वेळेस त्या स्त्रीचे उपचार सुरू करण्याअगोदर तिची स्त्रीबीजे काढून गोठवून ठेवली जातात. कारण जर केमो किंवा रेडियो थेरपीने वंध्यत्व आले तर तिची मुल स्त्रीबीजे वापरून तिला परत मुल होऊ शकते. आता जर आपले स्त्रीकर्मचारी गरोदरपणाच्या सुटीवर जाऊ नये यासाठी काही कंपन्या त्यांना आर्थिक आमिषे दाखवून गरोदर पण पुढे ढकलण्यात उद्युक्त करीत असतील तर काय म्हणावे. लोक एक गोष्ट विसरतात कि वैद्यकीय शास्त्र पहिले बाळंतपण हे वयाच्या ३० च्या आत आणि दुसरे पस्तिशीच्या आत( खरेतर २५ आणि ३०) व्हावे असे सांगते याचे कारण स्त्रीची शरीरिक वाढ पूर्ण झालेली असते. त्याचवेळेस वय वाढलेले नसल्याने गरोदरपणात होणारे मधुमेह उच्च रक्तदाब इ विकार (जे मुलाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम करू शकतात) यांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी असते. पस्तीशी नंतर हे प्रमाण व्यस्त प्रमाणात वाढत जाते. शिवाय स्त्रीच्या हाडांची रचना जास्त घट्ट होते( तिची हाडे तेवढी लवचिक राहत नाहीत. यामुळे सिझेरियन चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. शिवाय वाढत्या वयामुळे मुलांचे संगोपन तितके कठीण होत जाते. (उदा. वय जास्त झाले कि रात्रीची जागरणे कठिण होत जातात. मुलांच्या सततच्या तक्रारी किरकिरी आजारपणे यासाठी लागणारी शांत आणि संयत वृत्ती वयोमानानुसार कमी होत जाते. रात्री मुलाने चार वेळा उठवले तर विशीतील आई ला परत झोपणे जितके सोपे आहे तितके चाळीशीच्या जवळ पोहोचलेल्या आईला सोपे नसते)आणी झोप पूर्ण न झाल्याने पुढचा दिवसभर चिडचिड होत राहते. त्यातून आई कामावर जात असेल तर अजूनच कठीण आर्थिक कारणासाठी आज स्त्रीबीजे गोठविली जातील. पण यातून मध्य्वायीन पालकांचे नवीन प्रश्न निर्माण होतील. कारण मुले आपल्या पायावर उभे राहण्याच्या अगोदरच आईवडिलांची आजारपणे आणी वार्धक्य सुरु झालेलं असेल. सध्या इतकेच पुरे

In reply to by सुबोध खरे

साती 22/10/2014 - 19:53
त्याचप्रमाणे स्त्रीबीजे मिळवण्यासाठी छोटी का होईना शस्त्रक्रीया करावी लागते. वीर्य मिळवण्याइतकी सोप्पी प्रक्रीया नाही ती. त्यात सध्यातरी इन विट्रो फर्टिलायझेशन करून मग तो जीव आईच्या गर्भात इम्प्लाण्ट करणे या प्रक्रीयेचा सक्सेस रेट अगदी चांगल्या केंद्रातही ३०-४० टक्के किंवा त्याहून कमी आहे. मग अशी किती स्त्रीबीजे गोठवून ठेवायची? मूळात काही नैसर्गिक कमतरता असेल तर ठिक नाहीतर उगाच /करियरसाठी/हौस म्हणून निसर्गाच्या कामात कुठल्या लेवलपर्यंत ढवळाढवळ करायची याचीही नैतिक बाजू एकदा तपासली पाहिजे. हे म्हणजे आमच्या गावात काही स्त्रिया उगाच उपासतापासांच्या नावाखाली/खूप काम असतं या सबबीखाली योग्य आहार न घेता स्वतःची हेळसांड करून घेतात आणि मग ब्लड लावा, सलाईन लावा म्हणून आमच्या मागे लागतात त्या स्पेक्ट्रमचे दुसरे टोक आहे.

In reply to by सुबोध खरे

खटपट्या 25/10/2014 - 05:42
रात्री मुलाने चार वेळा उठवले तर विशीतील आई ला परत झोपणे जितके सोपे आहे तितके चाळीशीच्या जवळ पोहोचलेल्या आईला सोपे नसते
सर, हे पुरुषाना देखील लागु होते का ?

सुबोध खरे 23/10/2014 - 00:13
साती ताई, यावरून एका सिंधी स्त्रीची आठवण झाली. मी मुंबईत नौदलाच्या गोदीत आपत्कालीन कामावर असताना चक्कर येते म्हणून तिला आणले होते. ती नौदलाच्या वेतन कार्यालयात कारकून म्हणून काम करत होती. तिने सकाळी मधुमेहाची औषधे घेतली होती आणि उपास( बहुधा करवा चौथ असावा) म्हणून काहीही खाल्ले नव्हते. मी तिला परोपरीने समजावून सांगितले कि तुम्हाला काहीतरी खाणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही कोमात जाल. असे असताना सुद्धा तिने तसे करण्यास साफ नकार दिला. शेवटी नाईलाजाने मी तिला १८ G च्या कान्युलाने तीन ग्लुकोज एक तासात चढवली शिवाय दोन २५ % ग्लुकोजच्या अम्प्युलहि त्यात घातल्या. ती स्त्री नंतर व्यवस्थित कार्यालयात गेली. तिला मी भरपूर नारळाचे पाणी पिण्यास सांगितले( ते उपासाला चालणार होते असे ती म्हणाली होती ) पुढे काही वर्षांनी (१०-११ वर्षांनी ) मी घराचा हप्ता भरण्यासाठी वेतन कार्यालयात भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्यासाठी अर्ज देण्यास गेलो असता. दोन लाखाचा धनादेश एक दिवसात माझ्या हातात आला. तेंव्हा त्या स्त्रीने मला या प्रसंगाची आठवण करुन दिली. तिने मला तिचा उपास मोडला नाही म्हणून धन्यवाद दिले आणि सांगितले कि सर तुमचा अर्ज पहिला आणि मी स्वतः सी डी ए मध्ये तो अर्ज तातडीने पाठवून सही करून आणवला. ( सामान्यपणे या कामाला तीन ते चार दिवस तरी लागतात). आता मी तिला धन्यवाद दिले.

सौंदाळा 16/10/2014 - 16:15
egg freezing...
याचा खर्च खुप असतो असे ऐकले होते. तसेच स्त्रीचे वय वाढले तर अशाप्रकारे तयार केलेला गर्भ तिला धारण करणे सोपे नसेल, परत सरोगेट मदर आणा. होऊ दे खर्च.. तज्ज्ञांचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक

मदनबाण 16/10/2014 - 16:21
तत्रज्ञान माणसाचे माणुसपण हिराउन घेत आहे का ? असा प्रश्न हल्ली बर्‍याच वेळेला पडतो. कंपन्या त्यांचा स्वार्थ पाहतात आणि कर्मचारी त्यांचा आर्थीक फायदा, यात आहे त्या आयुष्याचे अनमोल क्षण जगणे मात्र विसरुन जातात.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

पैसा 16/10/2014 - 19:21
आता तर पन्नाशीच्या पुढच्या रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रियांनाही स्वतःचे मूल जन्माला घालता येते असे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. मग या तंत्राज्ञानाचा नेमका उपयोग काय? अभिनेत्र्यांचा अजून एक स्टंटबाजीकरता विषय, यापलिकडे फार काही उपयोग असेल असे वाटत नाही.

आजवर पुरुषांना त्यांचे शुक्रजंतू (काय पण सालं नांव आहे मराठीत!!) फ्रीझ करून ठेवायची सोय होतीच की. आता स्त्रियांना जर एग्ज (ह्याला मराठीत काय म्हणतात ते पण ठाऊक नाही!) फ्रीझ करून ठेवता येत असतील तर त्यात वाईट काय? ज्यांना ते करावंसं वाटतं त्या स्त्रिया ते करतील, ज्यांना विशीत माता व्हायचं असेल त्यांना याची गरजच नाही...

बहुगुणी 16/10/2014 - 23:46
ही केवळ 'योग्य वेळ' येईपर्यंत स्त्रीबीज जपून ठेवण्याची प्रक्रिया आहे, याचं आईची शिक्षणाची किंवा करिअरची प्राथमिकता हे कारण असेल किंवा एखाद्या दुर्धर आजारामुळे सद्य परिस्थितीत मातृत्व तिला शक्य नसेल असंही कारण असू शकेल. या egg freezing च्या प्रक्रियेत (त्या स्त्रीने आपल्या बाळासाठी योग्य बाप शोधेपर्यंत किंवा तिच्या शारीरीक वा इतर प्राथमिकता मान्य असल्याने असं विलंबित पितृत्व मान्य असणारा पुरूष यात सहभाग घेईपर्यंत) पुरूषाचा सहभाग शून्य आहे. एक प्रक्रिया म्हणुन (freezing eggs at temperature of -196 degrees Celsius) ही प्रक्रिया काही वर्षांपूर्वीपासूनच उपलब्ध आहे. त्याची आता 'बातमी' होण्याचं कारण म्हणजे अ‍ॅपल आणि फेसबुक या मोठ्या कंपन्यांनी त्यासाठी आर्थिक मदत देऊ केली आहे, हे आहे. अर्थात्, त्यामागे या कंपन्यांचा, कर्मचारी महिला बाळंतपणाची रजा न घेता दीर्घकाळ काम करू शकतील हा स्वार्थ आहेच. वर लेखात दिलेल्या दुसर्‍या दुव्यात दिल्याप्रमाणे स्त्रीबीज freeze करण्यासाठी per freezing cycle अंदाजे १०,००० डॉलर्स च्या आसपास, आणि ते सांभाळण्यासाठी दरवर्षी ५०० डॉलर्स, असा खर्च अपेक्षित आहे. त्याच दुव्यात साधारणपणे ३८ वर्षे वयाच्या स्त्रियांसाठी हा मार्ग उपलब्ध आहे. त्यात म्हंटल्याप्रमाणे "Most women 38 years of age and under can expect to harvest 10- 20 eggs per cycle." हे वाचलं म्हणजे खर्च कुठपर्यंत वाढू शकेल याचा अंदाज यावा.

कवितानागेश 21/10/2014 - 16:04
महत्त्वाचा विषय आहे. मूळात त्या टिकवून ठेवलेल्या चा उपयोग फाक्त त्या आईलाच नाही, तर इतरही काही स्त्रियांना, ज्यांना बीजांड्कोषाचे काही आजार आहेत, किंवा काही कारणानी (अनुवाम्शिक रोग वगरै) स्वतःची बीजाम्डं वापरणे शक्य नाही, त्यांनाही होउ शकतो. माझे तरी अस्म मत आहे, की जसा sperm donation चा प्रचार केला जातोय, तसाच स्त्रियाम्नीही healthy eggs फ्रीझ करुन टिकवण्यासाठी द्यावीत.

In reply to by कवितानागेश

मदनबाण 21/10/2014 - 16:10
जसा sperm donation चा प्रचार केला जातोय, तसाच स्त्रियाम्नीही healthy eggs फ्रीझ करुन टिकवण्यासाठी द्यावीत. माऊ तै... ते कंपन्या स्त्रीया आई होउन सुट्टीवर जाउ नये म्हणुन पैका देत आहेत, कंपनीच्या नफ्यासाठी मातृत्त्व लांबवण्यास सांगत आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

In reply to by मदनबाण

कवितानागेश 21/10/2014 - 16:45
भान्डवलशाही संपवणं सोपे नाही. त्यातल्या त्यात काय 'बरं' करता येइल त्याचा मी विचार करतेय. :) आत्यंतिक स्पर्धेचं आणि भरपूर पैसा कमावण्याचं 'वेड' लोकांच्या डोक्यात आहे, तोपर्यंत कंपन्या त्याचा फायदा घेतच रहाणार. मग पुढचं फ्रस्त्रेशन टाळण्यासाठी त्यातल्या त्यात फायद्याचं काय होईल, तेच बघावं लागेल. फक्त वयामुळे नाही तर कामाच्या ताणानीदेखिल ३५-४० नंतर प्रजनन्शक्ती कमी होत असते, अशावेळेस स्वत्;चे ( किन्वा दुसरीचे) 'तरुण एग्ज' वापरायला मिळाली तर निदान येणार्‍या जीवाला तरी त्याचा फायदा नक्कीच होईल.

सुबोध खरे 22/10/2014 - 14:56
हे वाटते तितके सोपे नाही. स्त्रीबीजे गोठवून केंव्हा ठेवतात? सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पोटातील अवयवाचा कर्करोग. यात ओव्हरी (बिजाण्डकोष), गर्भाशय, मूत्राशय इ खालच्या पोटातील अवयव किंवा रसग्रन्थिचा कर्करोग(लिम्फोमा) इ. य़ा मध्ये जेंव्हा त्या स्त्रीला रेडियो थेरपी द्यावी लागते तेंव्हा तिचे बीजांड कोश त्या किरणाच्या मार्गात येउन तिच्या स्त्रीबिजांचे नुकसान होऊ शकते किंवा त्या बिजांच्या गुणसूत्रात किरणोत्सारामुळे गंभीर असे बदल होऊ शकतात अशा वेळेस त्या स्त्रीचे उपचार सुरू करण्याअगोदर तिची स्त्रीबीजे काढून गोठवून ठेवली जातात. कारण जर केमो किंवा रेडियो थेरपीने वंध्यत्व आले तर तिची मुल स्त्रीबीजे वापरून तिला परत मुल होऊ शकते. आता जर आपले स्त्रीकर्मचारी गरोदरपणाच्या सुटीवर जाऊ नये यासाठी काही कंपन्या त्यांना आर्थिक आमिषे दाखवून गरोदर पण पुढे ढकलण्यात उद्युक्त करीत असतील तर काय म्हणावे. लोक एक गोष्ट विसरतात कि वैद्यकीय शास्त्र पहिले बाळंतपण हे वयाच्या ३० च्या आत आणि दुसरे पस्तिशीच्या आत( खरेतर २५ आणि ३०) व्हावे असे सांगते याचे कारण स्त्रीची शरीरिक वाढ पूर्ण झालेली असते. त्याचवेळेस वय वाढलेले नसल्याने गरोदरपणात होणारे मधुमेह उच्च रक्तदाब इ विकार (जे मुलाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम करू शकतात) यांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी असते. पस्तीशी नंतर हे प्रमाण व्यस्त प्रमाणात वाढत जाते. शिवाय स्त्रीच्या हाडांची रचना जास्त घट्ट होते( तिची हाडे तेवढी लवचिक राहत नाहीत. यामुळे सिझेरियन चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. शिवाय वाढत्या वयामुळे मुलांचे संगोपन तितके कठीण होत जाते. (उदा. वय जास्त झाले कि रात्रीची जागरणे कठिण होत जातात. मुलांच्या सततच्या तक्रारी किरकिरी आजारपणे यासाठी लागणारी शांत आणि संयत वृत्ती वयोमानानुसार कमी होत जाते. रात्री मुलाने चार वेळा उठवले तर विशीतील आई ला परत झोपणे जितके सोपे आहे तितके चाळीशीच्या जवळ पोहोचलेल्या आईला सोपे नसते)आणी झोप पूर्ण न झाल्याने पुढचा दिवसभर चिडचिड होत राहते. त्यातून आई कामावर जात असेल तर अजूनच कठीण आर्थिक कारणासाठी आज स्त्रीबीजे गोठविली जातील. पण यातून मध्य्वायीन पालकांचे नवीन प्रश्न निर्माण होतील. कारण मुले आपल्या पायावर उभे राहण्याच्या अगोदरच आईवडिलांची आजारपणे आणी वार्धक्य सुरु झालेलं असेल. सध्या इतकेच पुरे

In reply to by सुबोध खरे

साती 22/10/2014 - 19:53
त्याचप्रमाणे स्त्रीबीजे मिळवण्यासाठी छोटी का होईना शस्त्रक्रीया करावी लागते. वीर्य मिळवण्याइतकी सोप्पी प्रक्रीया नाही ती. त्यात सध्यातरी इन विट्रो फर्टिलायझेशन करून मग तो जीव आईच्या गर्भात इम्प्लाण्ट करणे या प्रक्रीयेचा सक्सेस रेट अगदी चांगल्या केंद्रातही ३०-४० टक्के किंवा त्याहून कमी आहे. मग अशी किती स्त्रीबीजे गोठवून ठेवायची? मूळात काही नैसर्गिक कमतरता असेल तर ठिक नाहीतर उगाच /करियरसाठी/हौस म्हणून निसर्गाच्या कामात कुठल्या लेवलपर्यंत ढवळाढवळ करायची याचीही नैतिक बाजू एकदा तपासली पाहिजे. हे म्हणजे आमच्या गावात काही स्त्रिया उगाच उपासतापासांच्या नावाखाली/खूप काम असतं या सबबीखाली योग्य आहार न घेता स्वतःची हेळसांड करून घेतात आणि मग ब्लड लावा, सलाईन लावा म्हणून आमच्या मागे लागतात त्या स्पेक्ट्रमचे दुसरे टोक आहे.

In reply to by सुबोध खरे

खटपट्या 25/10/2014 - 05:42
रात्री मुलाने चार वेळा उठवले तर विशीतील आई ला परत झोपणे जितके सोपे आहे तितके चाळीशीच्या जवळ पोहोचलेल्या आईला सोपे नसते
सर, हे पुरुषाना देखील लागु होते का ?

सुबोध खरे 23/10/2014 - 00:13
साती ताई, यावरून एका सिंधी स्त्रीची आठवण झाली. मी मुंबईत नौदलाच्या गोदीत आपत्कालीन कामावर असताना चक्कर येते म्हणून तिला आणले होते. ती नौदलाच्या वेतन कार्यालयात कारकून म्हणून काम करत होती. तिने सकाळी मधुमेहाची औषधे घेतली होती आणि उपास( बहुधा करवा चौथ असावा) म्हणून काहीही खाल्ले नव्हते. मी तिला परोपरीने समजावून सांगितले कि तुम्हाला काहीतरी खाणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही कोमात जाल. असे असताना सुद्धा तिने तसे करण्यास साफ नकार दिला. शेवटी नाईलाजाने मी तिला १८ G च्या कान्युलाने तीन ग्लुकोज एक तासात चढवली शिवाय दोन २५ % ग्लुकोजच्या अम्प्युलहि त्यात घातल्या. ती स्त्री नंतर व्यवस्थित कार्यालयात गेली. तिला मी भरपूर नारळाचे पाणी पिण्यास सांगितले( ते उपासाला चालणार होते असे ती म्हणाली होती ) पुढे काही वर्षांनी (१०-११ वर्षांनी ) मी घराचा हप्ता भरण्यासाठी वेतन कार्यालयात भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्यासाठी अर्ज देण्यास गेलो असता. दोन लाखाचा धनादेश एक दिवसात माझ्या हातात आला. तेंव्हा त्या स्त्रीने मला या प्रसंगाची आठवण करुन दिली. तिने मला तिचा उपास मोडला नाही म्हणून धन्यवाद दिले आणि सांगितले कि सर तुमचा अर्ज पहिला आणि मी स्वतः सी डी ए मध्ये तो अर्ज तातडीने पाठवून सही करून आणवला. ( सामान्यपणे या कामाला तीन ते चार दिवस तरी लागतात). आता मी तिला धन्यवाद दिले.