मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वयंपाक चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?

अत्रुप्त आत्मा ·

अजया 31/01/2016 - 20:01
जिथे जिथे बायको जात असेल तिथे तिथे नव-यांना येऊ द्या. आमचा पुरुषांना फुल सपोर्ट आहे. आपलं एक निवेदन देऊन टाकू मिपाकरांच्या वतीने. हाय काय अन नाय काय ? -खाऊ(नव-याच्या हातचे)चिरोटे

In reply to by पियुशा

स्रुजा 31/01/2016 - 20:29
मी पण आले गं मिपाबायकांनो. हे बघ मी एक कॅरॅमल पॉकॉ, एक चीझी पॉकॉ असं काय काय आणलंय. आणि बुवा, येऊ द्या की स्वैपाक चौथर्‍यावर पुरुषांना.. तिथेच राहिलेत तरी चालतील ;)

प्रचेतस 31/01/2016 - 20:32
जळजळीत आहे पण सत्य आहे. नवऱ्याच्या हाती फ़क्त पिशव्या उचलून कांदे बटाटे आणण्याचे काम उरले आहे असे वाटते. आमच्या एका मित्रांचा मला परवा फोन आला होता. आमच्याशी बोलता बोलता ते भाजीवाल्याशी बटाट्यांबद्दल काहीतरी घासाघीस करत होते. बाकी आज पावभाजी दिसत्ये. :(

In reply to by सतिश गावडे

ढन्यवाद ढणाजी.. , उर्फ गावडे सर.. आपण आलात पण ते तुमच्या वरचे सर नै आले. :-/ ते कंदी येनार??? :-/ दुत्त दुत्त!

In reply to by अत्रुप्त आत्मा

सतिश गावडे 31/01/2016 - 23:17
आज गंगा उलटी वाहीली. आपल्या पोथ्या-पुराणांमध्ये "घरी अमुक तमुक पुजा घालून त्या पुजा सांगणार्‍या पुरोहीतास साबुदाणा खिचडी खाऊ घालून तृप्त करावे" अशा टाईपचे उल्लेख असतात. आमच्या भाळी आज अलभ्य लाभ होता. चक्क एका पुरोहीताच्या घरी माझ्यासारखा देव-धर्माचं काही करत नसलेला माणूस स्वादिष्ट पाव-भाजी खाऊन तृप्त झाला. सामाजिक अभिसरण का काय म्हणतात ते हेच असावे काय? :)

एस 31/01/2016 - 20:44
च्यामारी! आज माजघरात बळेच घुसून कोशिंबिर बनवली तर कोणालाच आवडली नाही...! परत बनवू नका अशी ताकीद घेऊन दिवाणखान्यात माघार घ्यावी लागली!

त्रिवेणी 31/01/2016 - 20:44
हो द्यावा प्रवेश. नाहीतर ती असहिस्नुटा मानली जाते. मी तर अगदी भाजी aananya पासून चे swatrant दिलाय नावर्याला. भाजी आणणे,ऑफिस मधून येताना दलणाचा डा daba आणणे ही सर्व काम सोपवलीत त्याच्याकड़े म्हणजे उगा तो स्वयंपाक करतो तेव्हा तू भाजी खराबच आणलिस,पीठ जाड़च daley असे काही ऐकावे लागत नाही मला.

अजया 31/01/2016 - 20:46
त्रिवेणीने त्रिवार सत्य सांगितले आहे.

खेडूत 31/01/2016 - 20:48
'नवरी' चं अनेक् वचनही नवर्‍यां होत असल्यानं गुर्जींना नक्की काय म्हणायचंय या विचारात पडलो पण वाचल्यावर खुलासा झाला! (म्हणजे प्रथम्दर्शनी शीर्षकात ''बायकांना प्रवेश द्यावा काय?'' असाही अर्थ निघाला)

साती 31/01/2016 - 20:56
काही पाककृती या अनुभवावर तयार झालेल्या असतात... त्यात बदल करणे पोटाला घातकच ठरते... मुळात अनेक पाककृती या अगदी अनप्रेडिक्टेबल आहेत व त्यांना चुकीच्या पद्धतीने अॅप्रोच झाल्यास हटकून पित्त, अपचनाचा त्रास होतोच... आपल्या धर्मात पुरुषांसाठी शय्यागृह, न्हाणीघर, दिवाणखान्यात टिव्हीसमोर कोचावर, मिनीबारसमोर वगैरे अनेक सौम्य हक्काची स्थाने आहेत. त्यांना सोडून या कडक स्थानाचा हट्ट धरणे अनावश्यक आहे... -- साती विवाहीत!

In reply to by विजय पुरोहित

साती 31/01/2016 - 21:01
आपल्या घरातील प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळ्या चवी, गुणधर्म, वैशिष्ट्ये, प्रादेशिकता यांचे प्रतिनिधित्व करतो आणि जर तुम्हाला ते सूट होत नसेल तर पार्सल ऑर्डर करणेच शहाणपणाचे आहेत. मी स्वतः याबाबत अनेक अनुभवांतून गेले आहे (सेकंडहँड -म्हणजे नवरा स्वयंपाकघरात शिरल्याने) आणि त्यातूनच सांगते की वर उल्लेख केलेली सौम्य स्थाने या सर्वांसाठी अतिशय स्यूटेबल आहेत. कारण नसताना अवघड वाटेवर जाऊ नये हा कळकळीचा सल्ला...

In reply to by साती

अजया 31/01/2016 - 21:10
मुळात इथले पाकशास्त्र हे मिपाशेफ लोकांच्या पाकसूत्रावर आधारीत आहे की ज्यात स्पष्टपणे म्हटले आहे: "तुम्ही ज्या पदार्थाचे ध्यान करता तसे तुम्ही बनवत जाता." मग आता सांगा की एखाद्या संसारी पुरुषाने असा हट्ट धरण्याचे कारण काय? मुळात अनेक पुरुष स्वयंपाकघराच्या चौथर्यावर जातात ते पण चुकीच्या समजुती ठेवून जातात. स्वयंपाकाचा पाॅझिटिव्ह इफेक्ट मिळवायचा तर तो मनापासून आपल्या चुका मान्य करून पुढे स्वयंपाक करणे सुधारणे यातूनच होतो...

त्रिवेणी 31/01/2016 - 21:00
वहिणीनि तुम्हाला लग्न thartana विचारले नाही का, तुम्हाला स्वयंपाक येतो की नाही असा? मला नावर्याने मी विचार्याच्या आधीच सांगितले होते, मला पोळी सोडून बऱ्यापैकी स्वयंपाक येतो असे.मी शिकवल्या आता त्याला पोळी karyala.

त्रिवेणी 31/01/2016 - 21:00
वहिणीनि तुम्हाला लग्न thartana विचारले नाही का, तुम्हाला स्वयंपाक येतो की नाही असा? मला नावर्याने मी विचार्याच्या आधीच सांगितले होते, मला पोळी सोडून बऱ्यापैकी स्वयंपाक येतो असे.मी शिकवल्या आता त्याला पोळी karyala.

साती 31/01/2016 - 21:19
रांधा, वाढा , उष्टी काढा यांतली असमानता दूर करण्याचे आंदोलन! काय मिळणार हे करुन? असो.मी पाॅपकाॅर्न घेऊन वरच्या फांदीवर जाऊन बसते कशी! -- सातया!

In reply to by साती

अजया 31/01/2016 - 21:30
नियम आणि discrimination यात फरक आहे.. चप्पल न घालता जाणे ह नियम असु शकतो, ज्यात स्वच्छता राखणे हा हेतु दिसतो. पण नव-यांनी स्वयंपाकघराच्या चौथर्यावर येऊ नये हे discrimination आहे.. परंपरा एका गटासाठी अन्यायकारक असतील तरीही मोडण्याचे कारण दिसत नाही ?? -माळ जपरे

In reply to by अजया

संदीप डांगे 31/01/2016 - 22:51
सध्या वादातीत असलेल्या, पुरुषाने केलेल्या स्वयंपाकघर पदार्पणाच्या घटनेवर नीट दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की पूर्वजांनी किती विचार करून ह्या गोष्टि अवलंबल्या होत्या, आणि आज आपण त्यांनाच मूर्ख ठरवतोय, आणि नाहक स्त्री-पुरूष समानतेच्या नको त्या ठिकाणी वाद घालतोय.... सविस्तर माहिती अशी---- स्वयंपाकघर हे घर नसून प्रयोगशाळा आहे त्याला पाकगृह असे म्हणतात. पाकगृहातून बाहेर पडणारे व्यंजनं पुरुषांसाठी घातक असतात, कारण पाकविज्ञाना मध्ये काही सुगरणी विशिष्ट प्रकारची व्यंजने करपावर्तीत करत असतात, मुळात पुरुषांची शारीरिक ठेवण व्यंजने ग्रहण करू शकते त्याचा परिणाम त्यांच्याच शरिरावर होतो, हॉटेलच्या भटारखान्या मध्ये स्त्रियांना ही प्रवेश नाही, अगदी साधं उदाहरण, गणपती ड्याण्स पुरुष करतात, कधी स्त्रीला गणपती ड्याण्स करतांना पाहिलंय कां? नाही नां? मग ह्याचा अर्थ तिथे स्त्रियांना कमी प्रतीची वागणुक मिळते कां? नाही, तसं नाही, ती एक परंपरा आहे व त्या मागे साधं कारण आहे. स्त्रियांच्या मनात गणपती ड्याण्सचा जन्म होत नाही, बेफिकिर नाचण्याचा अधिकार पुरुषांनाच आहे, म्हणून ते ड्याण्स करतात. आणि ह्या नृत्य शक्तिवरच पाकगृहच्या व्यंजनांचा प्रभाव पडतो. जसं गाईचं दुध चांगलच, पण दारूच्या नशेत ते माणसाला विषाप्रमाणेच असतं. ह्यात ना दुधाचा दोष, ना त्या व्यक्तीचा दोष, तर त्या काळी असलेल्या शरिरातल्या दारूचा होय. दारू-मटन खाल्यावर आपण देवळात जात नाही, कारण आपले शरिर त्या वेळी तो आरती करायला अयोग्य असते. आता जर एखादा म्हणाला की मला आरती घेऊ देत नाही हा माझ्यावर अन्याय आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला आहे. आतां सांगा, मुर्ख कोण? मला आरती द्या म्हणणारा की त्याला विरोध करणारा ?) रच्याकने अजयातै, तुम्ही सुगरण की करपण? नाही काय आहे ना पुढील चर्चा त्याच अनुषंगाने पुढे नेता येईल. (अर्थात तुमची इच्छा असेल तरच!)

In reply to by साती

>>>>>>रांधा, वाढा , उष्टी काढा यांतली असमानता दूर करण्याचे आन्दोलन काय हे डॉक्टर ! अजूनही ज्यांना अभिव्यक्त होण्यासाठी कोनाड्याची गरज भासते तेव्हा समानतेच्या गोष्टी अश्यक्य वाटतात. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साती 31/01/2016 - 21:44
स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश करण्यास आंदोलन करणार्‍या पुरूषांना अभिव्यव्यक्त व्हायला 'आटापिटा' नावाचा कोनाडा आला का शेवटी? दिसलाच नाही! :)

In reply to by त्रिवेणी

अन्नू 31/01/2016 - 21:54
हे मलाच दिसतंय का खरंच हा प्रतिसाद चार वेळा टंकलाय?? अवांतर- छॅ!! आजपासून जरा कमीच घेतली पाहिजे! ;)

In reply to by विजय पुरोहित

त्रिवेणी 31/01/2016 - 22:05
नाही हो मी खरच खुप कमी वेला चिड़ते.मोबाइल ची कृपा आहे ती इतक्या वेला प्रतिसाद येतो त्याची.

बॅटमॅन 31/01/2016 - 21:45
नवरा असो किंवा बायको,
स्वयं"पाक" चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?
भारतासारख्या देशात असे स्वयं"पाक" प्रेम पाहून भडभडून आले.

In reply to by यशोधरा

नाखु 01/02/2016 - 08:34
मिपावरील(काही काथ्याकुटाचादेखील;) काही मिठाया "पाक"उल्लेखाखेरीज गोड होत नाहीत याचा हा सज्जड पुरावा आहे. संदर्भ बुवांची सोत्ताबद्दलची व्य्वसाय माहीती हवी असलेली मिठाई. त्यामुळे स्वयं "पाका"चा उल्लेख अनिवार्य आहे. दुरून वाटपहाणे

In reply to by टवाळ कार्टा

स्वयंपाक चौथर्‍याच्या चौकटीतल्या गुप्त गोष्टी अश्या चारचौघांत सांगायच्या नसतात. ;) :)

कुठल्याही नवर्‍यावर अशी वेळ येवू देवू नये.... पण समजा आलीच तर.... खालील गोष्टी कराव्यात. १. बर्‍यापैकी दिसणारी स्वैपाकिण शोधावी. २. सुंदर दिसणार्‍या भाजी-पोळी वालीकडून रोज भाजी-पोळी आणावी. हे २ जालीम उपाय आहेत. (आमचे तरी ह्या उपायांनी काम भागते.) इति बाबा महाराजांचा "गृहस्थाश्रमी पुरुषांच्या समस्या" हा ग्रंथ, खंड ३रा, अध्याय १३, ओवी १७. पान ६०....

In reply to by साती

दोन्ही गोष्टी एकाच वेळी केल्यास, घरधनीण घर सोडून जायची शक्यता जास्त. आणि तसेही सुंदर दिसणारी स्वैपाकिण आली की, पुरुषांना स्वैपाकिण असे पर्यंत, स्वैपाकघरातच काय पण घरात पाऊल ठेवायला पण बंदी घातली जाते. "स्वानुभवाचे बोल" ह्या बाबा महाराजांच्या छोटेखानी १०,००० पानी पुस्तकातून साभार.

In reply to by अन्नू

संदीप डांगे 01/02/2016 - 17:38
सांभाळून.... अस्तित्वात असलेल्या व्यक्तीचे रुपक वापरले तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. "फोटोतली व्यक्ती जीवंत वा मृत असो, तीचा माझ्या प्रतिसादाशी काल्पनिक संबंध आहे" असे डिस्क्लेमर टाका.

इरसाल 31/01/2016 - 22:20
मी सिरीयस्ली गंभीरपणॅ संस्कृतीला पोहायला शिकवायचा विचार करतोय. ज्याला बघावं तो संस्कृतीला बुडवायला निघालाय !

In reply to by इरसाल

संस्कृती पोहायला कधीच शिकली आहे. आधी ती नऊवारीत पोहायची मग ती पाचवारीत पोहायला लागली. सध्या तरी बिकिनीत पोहत आहे.

स्रुजा 31/01/2016 - 22:29
नवरा आणि स्वैपाक चौथरा यांची युती झाली अन तो एकदा एखादा पदार्थ बनवत बसला की अरारा मग लै त्रास. दिवसातून दोनदा स्वैपाकघर फडक्याने पुसावं लागतं. हा त्रास टाळायचं असेल तर स्नान झाल्याबरोबर एक हाटेल चा फोन नंबर ३ वेळा (सकाळ, दुपार, संध्याकाळ) फिरवावा लागतो. (नंबर सांगायची फ़ीस घेते मी) आपल्या आयुष्यात एका दिवसात बाहेरुन नाश्ता, लंच डिनर नै लाभलं तर फ़ीस परत. घरात निरनिराळे सुवास राहतात. ज्यांना मुलबाळ नसेल त्यांना ( स्वैपाकातून वेळ मिळाल्यामुळे आणि तो सत्कारणी लागल्यामुळे) मुलं होतात. नौकरीत प्याकेज चांगलं मिळुन पण ते हाटेलच्या जेवणात खर्च होतं. नवरा बायकोचे सबंध मधुर होतात ( वर सांगितलेल्या कारणामुळे). सतत बाहेरुन जेवण मागवल्याने महिलांना सासू सास-यांचा त्रास कमी होतो कारण ते वरचेवर येणं टाळतात . मुला-मुलींसाठी चांगली स्थळे येतात. प्रा. डॉ. स्रुजा "बाहेरुन जेवण हादडे" (अंदाजपंचे पुरोहीत) :)

In reply to by स्रुजा

घ्या! आता तुम्हीच राहिलेलात! अरे देवा! धागा कुठला आणि पिसे कुणाची निघताहेत? चलु द्या निरर्थक अत्मरंजन! :)

पैसा 31/01/2016 - 22:32
स्वयंपाक चौथर्‍यावर पुरुषांना प्रवेश न देणे हे चुकीचे आहे. जिथे महिलांना मुक्त प्रवेश आहे तिथे पुरुषांना का प्रवेश नसावा? परंतु याबाबतीत पुरुषांचे आंदोलन सिलेक्टिव्ह वाटते. अनेक ठिकाणी पुरुषांना महिलांपेक्षा जास्त झुकते माप दिलेले आहे. टीव्हीसमोर कोचावर मुलग्यांना ३०% वेळा लाथांचा सुकाळ बघण्यासाठी राखीव (उर्वरीत ७०% वेळ टीव्ही बघण्यास पुरुषांना प्रतिबंध नाही), बेडरूमात सुटीच्या दिवशी लोळण्यास ५०% जागा राखीव (तिथे गिळायला तयार होईपर्यंत महिलांना प्रवेश नाही, परंतु पुरुष उर्वरीत वेळातसुद्धा येऊ शकतात), कारमध्ये पुरुषांसाठी राखीव ड्रायव्हरची जागा, उंच फळीवरचे डबे काढण्यासाठी खास सवलत अशा अनेक ठिकाणी पुरुषांना केवळ पुरुष आहेत म्हणून फायदा दिलेला आहे. स्त्री-पुरूष समानतेचा विचार करताना या विशेष हक्काचाही विचार व्हायला हवा. -पावभुर्जी-

खटासि खट 31/01/2016 - 22:34
गुर्जी स्वतः हिट विकेट झाले आणि तमाम नव-यांना पण ऑट केलं बघा. या बायका आता किचनचा चौथराच काय , ओटा, तांबं, भांडं, पिंप, गॅस, स्टोव्ह , चूल सगळंच नव-याच्या (आणि सासूच्याही) हवाली करतील आनंदाने आणि टीव्हीपुढं बसतील बघा. त्यांचे आशिर्वाद मिळतील तुम्हाला पण.... कळ्ळं ना ??

अत्मू गुर्जी, पाकदेवतेचाचा त्रास स्त्रियांनाच जादा होतो ही फार फार फार चुकीची इन्फो आहे... कुठल्याच हिंदु पाकशास्त्रात असा रेफरन्स मला तर मिळाला नाहिये... पाकदेवता फक्त पाककर्त्याने केलेल्या चुकीच्या कर्माबद्दल त्याला पोटात इक्व्हीव्हॅलंट पीडा निर्माण करून ते पाककर्म नलीफाय करतात... पाकदेवता कुणालाच मुद्दामहून त्रास देत नाहीत. त्यांचा हेतु फक्त आपली वाईट रेसिपी पोटातून बाहेर काडणे हाच्च असतो आणि जेव्हां तसं होतं तेव्हा त्यांच्यासारखा बाहेर काढणारा तोच... अगदी छप्पर फाडके बाहेर काढतात...

नीलमोहर 31/01/2016 - 23:17
असल्या भंगार उपायांनी प्रसन्न होणारी ती देवता अन्नपूर्णा नव्हे. तिला फक्त तुमचे उत्तम 'पाक'कौशल्य आणि इतरांना तुम्ही कसे स्वादिष्ट चमचमीत अन्न खाऊ घालून तृप्त करता हेच पहायचे असते... आणि त्यात तुम्ही चुकला तर be ready to taste the bitter fruits .... (literally ;) Then you have no option... You have to go through it... No other options are available...

अजया 31/01/2016 - 20:01
जिथे जिथे बायको जात असेल तिथे तिथे नव-यांना येऊ द्या. आमचा पुरुषांना फुल सपोर्ट आहे. आपलं एक निवेदन देऊन टाकू मिपाकरांच्या वतीने. हाय काय अन नाय काय ? -खाऊ(नव-याच्या हातचे)चिरोटे

In reply to by पियुशा

स्रुजा 31/01/2016 - 20:29
मी पण आले गं मिपाबायकांनो. हे बघ मी एक कॅरॅमल पॉकॉ, एक चीझी पॉकॉ असं काय काय आणलंय. आणि बुवा, येऊ द्या की स्वैपाक चौथर्‍यावर पुरुषांना.. तिथेच राहिलेत तरी चालतील ;)

प्रचेतस 31/01/2016 - 20:32
जळजळीत आहे पण सत्य आहे. नवऱ्याच्या हाती फ़क्त पिशव्या उचलून कांदे बटाटे आणण्याचे काम उरले आहे असे वाटते. आमच्या एका मित्रांचा मला परवा फोन आला होता. आमच्याशी बोलता बोलता ते भाजीवाल्याशी बटाट्यांबद्दल काहीतरी घासाघीस करत होते. बाकी आज पावभाजी दिसत्ये. :(

In reply to by सतिश गावडे

ढन्यवाद ढणाजी.. , उर्फ गावडे सर.. आपण आलात पण ते तुमच्या वरचे सर नै आले. :-/ ते कंदी येनार??? :-/ दुत्त दुत्त!

In reply to by अत्रुप्त आत्मा

सतिश गावडे 31/01/2016 - 23:17
आज गंगा उलटी वाहीली. आपल्या पोथ्या-पुराणांमध्ये "घरी अमुक तमुक पुजा घालून त्या पुजा सांगणार्‍या पुरोहीतास साबुदाणा खिचडी खाऊ घालून तृप्त करावे" अशा टाईपचे उल्लेख असतात. आमच्या भाळी आज अलभ्य लाभ होता. चक्क एका पुरोहीताच्या घरी माझ्यासारखा देव-धर्माचं काही करत नसलेला माणूस स्वादिष्ट पाव-भाजी खाऊन तृप्त झाला. सामाजिक अभिसरण का काय म्हणतात ते हेच असावे काय? :)

एस 31/01/2016 - 20:44
च्यामारी! आज माजघरात बळेच घुसून कोशिंबिर बनवली तर कोणालाच आवडली नाही...! परत बनवू नका अशी ताकीद घेऊन दिवाणखान्यात माघार घ्यावी लागली!

त्रिवेणी 31/01/2016 - 20:44
हो द्यावा प्रवेश. नाहीतर ती असहिस्नुटा मानली जाते. मी तर अगदी भाजी aananya पासून चे swatrant दिलाय नावर्याला. भाजी आणणे,ऑफिस मधून येताना दलणाचा डा daba आणणे ही सर्व काम सोपवलीत त्याच्याकड़े म्हणजे उगा तो स्वयंपाक करतो तेव्हा तू भाजी खराबच आणलिस,पीठ जाड़च daley असे काही ऐकावे लागत नाही मला.

अजया 31/01/2016 - 20:46
त्रिवेणीने त्रिवार सत्य सांगितले आहे.

खेडूत 31/01/2016 - 20:48
'नवरी' चं अनेक् वचनही नवर्‍यां होत असल्यानं गुर्जींना नक्की काय म्हणायचंय या विचारात पडलो पण वाचल्यावर खुलासा झाला! (म्हणजे प्रथम्दर्शनी शीर्षकात ''बायकांना प्रवेश द्यावा काय?'' असाही अर्थ निघाला)

साती 31/01/2016 - 20:56
काही पाककृती या अनुभवावर तयार झालेल्या असतात... त्यात बदल करणे पोटाला घातकच ठरते... मुळात अनेक पाककृती या अगदी अनप्रेडिक्टेबल आहेत व त्यांना चुकीच्या पद्धतीने अॅप्रोच झाल्यास हटकून पित्त, अपचनाचा त्रास होतोच... आपल्या धर्मात पुरुषांसाठी शय्यागृह, न्हाणीघर, दिवाणखान्यात टिव्हीसमोर कोचावर, मिनीबारसमोर वगैरे अनेक सौम्य हक्काची स्थाने आहेत. त्यांना सोडून या कडक स्थानाचा हट्ट धरणे अनावश्यक आहे... -- साती विवाहीत!

In reply to by विजय पुरोहित

साती 31/01/2016 - 21:01
आपल्या घरातील प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळ्या चवी, गुणधर्म, वैशिष्ट्ये, प्रादेशिकता यांचे प्रतिनिधित्व करतो आणि जर तुम्हाला ते सूट होत नसेल तर पार्सल ऑर्डर करणेच शहाणपणाचे आहेत. मी स्वतः याबाबत अनेक अनुभवांतून गेले आहे (सेकंडहँड -म्हणजे नवरा स्वयंपाकघरात शिरल्याने) आणि त्यातूनच सांगते की वर उल्लेख केलेली सौम्य स्थाने या सर्वांसाठी अतिशय स्यूटेबल आहेत. कारण नसताना अवघड वाटेवर जाऊ नये हा कळकळीचा सल्ला...

In reply to by साती

अजया 31/01/2016 - 21:10
मुळात इथले पाकशास्त्र हे मिपाशेफ लोकांच्या पाकसूत्रावर आधारीत आहे की ज्यात स्पष्टपणे म्हटले आहे: "तुम्ही ज्या पदार्थाचे ध्यान करता तसे तुम्ही बनवत जाता." मग आता सांगा की एखाद्या संसारी पुरुषाने असा हट्ट धरण्याचे कारण काय? मुळात अनेक पुरुष स्वयंपाकघराच्या चौथर्यावर जातात ते पण चुकीच्या समजुती ठेवून जातात. स्वयंपाकाचा पाॅझिटिव्ह इफेक्ट मिळवायचा तर तो मनापासून आपल्या चुका मान्य करून पुढे स्वयंपाक करणे सुधारणे यातूनच होतो...

त्रिवेणी 31/01/2016 - 21:00
वहिणीनि तुम्हाला लग्न thartana विचारले नाही का, तुम्हाला स्वयंपाक येतो की नाही असा? मला नावर्याने मी विचार्याच्या आधीच सांगितले होते, मला पोळी सोडून बऱ्यापैकी स्वयंपाक येतो असे.मी शिकवल्या आता त्याला पोळी karyala.

त्रिवेणी 31/01/2016 - 21:00
वहिणीनि तुम्हाला लग्न thartana विचारले नाही का, तुम्हाला स्वयंपाक येतो की नाही असा? मला नावर्याने मी विचार्याच्या आधीच सांगितले होते, मला पोळी सोडून बऱ्यापैकी स्वयंपाक येतो असे.मी शिकवल्या आता त्याला पोळी karyala.

साती 31/01/2016 - 21:19
रांधा, वाढा , उष्टी काढा यांतली असमानता दूर करण्याचे आंदोलन! काय मिळणार हे करुन? असो.मी पाॅपकाॅर्न घेऊन वरच्या फांदीवर जाऊन बसते कशी! -- सातया!

In reply to by साती

अजया 31/01/2016 - 21:30
नियम आणि discrimination यात फरक आहे.. चप्पल न घालता जाणे ह नियम असु शकतो, ज्यात स्वच्छता राखणे हा हेतु दिसतो. पण नव-यांनी स्वयंपाकघराच्या चौथर्यावर येऊ नये हे discrimination आहे.. परंपरा एका गटासाठी अन्यायकारक असतील तरीही मोडण्याचे कारण दिसत नाही ?? -माळ जपरे

In reply to by अजया

संदीप डांगे 31/01/2016 - 22:51
सध्या वादातीत असलेल्या, पुरुषाने केलेल्या स्वयंपाकघर पदार्पणाच्या घटनेवर नीट दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की पूर्वजांनी किती विचार करून ह्या गोष्टि अवलंबल्या होत्या, आणि आज आपण त्यांनाच मूर्ख ठरवतोय, आणि नाहक स्त्री-पुरूष समानतेच्या नको त्या ठिकाणी वाद घालतोय.... सविस्तर माहिती अशी---- स्वयंपाकघर हे घर नसून प्रयोगशाळा आहे त्याला पाकगृह असे म्हणतात. पाकगृहातून बाहेर पडणारे व्यंजनं पुरुषांसाठी घातक असतात, कारण पाकविज्ञाना मध्ये काही सुगरणी विशिष्ट प्रकारची व्यंजने करपावर्तीत करत असतात, मुळात पुरुषांची शारीरिक ठेवण व्यंजने ग्रहण करू शकते त्याचा परिणाम त्यांच्याच शरिरावर होतो, हॉटेलच्या भटारखान्या मध्ये स्त्रियांना ही प्रवेश नाही, अगदी साधं उदाहरण, गणपती ड्याण्स पुरुष करतात, कधी स्त्रीला गणपती ड्याण्स करतांना पाहिलंय कां? नाही नां? मग ह्याचा अर्थ तिथे स्त्रियांना कमी प्रतीची वागणुक मिळते कां? नाही, तसं नाही, ती एक परंपरा आहे व त्या मागे साधं कारण आहे. स्त्रियांच्या मनात गणपती ड्याण्सचा जन्म होत नाही, बेफिकिर नाचण्याचा अधिकार पुरुषांनाच आहे, म्हणून ते ड्याण्स करतात. आणि ह्या नृत्य शक्तिवरच पाकगृहच्या व्यंजनांचा प्रभाव पडतो. जसं गाईचं दुध चांगलच, पण दारूच्या नशेत ते माणसाला विषाप्रमाणेच असतं. ह्यात ना दुधाचा दोष, ना त्या व्यक्तीचा दोष, तर त्या काळी असलेल्या शरिरातल्या दारूचा होय. दारू-मटन खाल्यावर आपण देवळात जात नाही, कारण आपले शरिर त्या वेळी तो आरती करायला अयोग्य असते. आता जर एखादा म्हणाला की मला आरती घेऊ देत नाही हा माझ्यावर अन्याय आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला आहे. आतां सांगा, मुर्ख कोण? मला आरती द्या म्हणणारा की त्याला विरोध करणारा ?) रच्याकने अजयातै, तुम्ही सुगरण की करपण? नाही काय आहे ना पुढील चर्चा त्याच अनुषंगाने पुढे नेता येईल. (अर्थात तुमची इच्छा असेल तरच!)

In reply to by साती

>>>>>>रांधा, वाढा , उष्टी काढा यांतली असमानता दूर करण्याचे आन्दोलन काय हे डॉक्टर ! अजूनही ज्यांना अभिव्यक्त होण्यासाठी कोनाड्याची गरज भासते तेव्हा समानतेच्या गोष्टी अश्यक्य वाटतात. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साती 31/01/2016 - 21:44
स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश करण्यास आंदोलन करणार्‍या पुरूषांना अभिव्यव्यक्त व्हायला 'आटापिटा' नावाचा कोनाडा आला का शेवटी? दिसलाच नाही! :)

In reply to by त्रिवेणी

अन्नू 31/01/2016 - 21:54
हे मलाच दिसतंय का खरंच हा प्रतिसाद चार वेळा टंकलाय?? अवांतर- छॅ!! आजपासून जरा कमीच घेतली पाहिजे! ;)

In reply to by विजय पुरोहित

त्रिवेणी 31/01/2016 - 22:05
नाही हो मी खरच खुप कमी वेला चिड़ते.मोबाइल ची कृपा आहे ती इतक्या वेला प्रतिसाद येतो त्याची.

बॅटमॅन 31/01/2016 - 21:45
नवरा असो किंवा बायको,
स्वयं"पाक" चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?
भारतासारख्या देशात असे स्वयं"पाक" प्रेम पाहून भडभडून आले.

In reply to by यशोधरा

नाखु 01/02/2016 - 08:34
मिपावरील(काही काथ्याकुटाचादेखील;) काही मिठाया "पाक"उल्लेखाखेरीज गोड होत नाहीत याचा हा सज्जड पुरावा आहे. संदर्भ बुवांची सोत्ताबद्दलची व्य्वसाय माहीती हवी असलेली मिठाई. त्यामुळे स्वयं "पाका"चा उल्लेख अनिवार्य आहे. दुरून वाटपहाणे

In reply to by टवाळ कार्टा

स्वयंपाक चौथर्‍याच्या चौकटीतल्या गुप्त गोष्टी अश्या चारचौघांत सांगायच्या नसतात. ;) :)

कुठल्याही नवर्‍यावर अशी वेळ येवू देवू नये.... पण समजा आलीच तर.... खालील गोष्टी कराव्यात. १. बर्‍यापैकी दिसणारी स्वैपाकिण शोधावी. २. सुंदर दिसणार्‍या भाजी-पोळी वालीकडून रोज भाजी-पोळी आणावी. हे २ जालीम उपाय आहेत. (आमचे तरी ह्या उपायांनी काम भागते.) इति बाबा महाराजांचा "गृहस्थाश्रमी पुरुषांच्या समस्या" हा ग्रंथ, खंड ३रा, अध्याय १३, ओवी १७. पान ६०....

In reply to by साती

दोन्ही गोष्टी एकाच वेळी केल्यास, घरधनीण घर सोडून जायची शक्यता जास्त. आणि तसेही सुंदर दिसणारी स्वैपाकिण आली की, पुरुषांना स्वैपाकिण असे पर्यंत, स्वैपाकघरातच काय पण घरात पाऊल ठेवायला पण बंदी घातली जाते. "स्वानुभवाचे बोल" ह्या बाबा महाराजांच्या छोटेखानी १०,००० पानी पुस्तकातून साभार.

In reply to by अन्नू

संदीप डांगे 01/02/2016 - 17:38
सांभाळून.... अस्तित्वात असलेल्या व्यक्तीचे रुपक वापरले तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. "फोटोतली व्यक्ती जीवंत वा मृत असो, तीचा माझ्या प्रतिसादाशी काल्पनिक संबंध आहे" असे डिस्क्लेमर टाका.

इरसाल 31/01/2016 - 22:20
मी सिरीयस्ली गंभीरपणॅ संस्कृतीला पोहायला शिकवायचा विचार करतोय. ज्याला बघावं तो संस्कृतीला बुडवायला निघालाय !

In reply to by इरसाल

संस्कृती पोहायला कधीच शिकली आहे. आधी ती नऊवारीत पोहायची मग ती पाचवारीत पोहायला लागली. सध्या तरी बिकिनीत पोहत आहे.

स्रुजा 31/01/2016 - 22:29
नवरा आणि स्वैपाक चौथरा यांची युती झाली अन तो एकदा एखादा पदार्थ बनवत बसला की अरारा मग लै त्रास. दिवसातून दोनदा स्वैपाकघर फडक्याने पुसावं लागतं. हा त्रास टाळायचं असेल तर स्नान झाल्याबरोबर एक हाटेल चा फोन नंबर ३ वेळा (सकाळ, दुपार, संध्याकाळ) फिरवावा लागतो. (नंबर सांगायची फ़ीस घेते मी) आपल्या आयुष्यात एका दिवसात बाहेरुन नाश्ता, लंच डिनर नै लाभलं तर फ़ीस परत. घरात निरनिराळे सुवास राहतात. ज्यांना मुलबाळ नसेल त्यांना ( स्वैपाकातून वेळ मिळाल्यामुळे आणि तो सत्कारणी लागल्यामुळे) मुलं होतात. नौकरीत प्याकेज चांगलं मिळुन पण ते हाटेलच्या जेवणात खर्च होतं. नवरा बायकोचे सबंध मधुर होतात ( वर सांगितलेल्या कारणामुळे). सतत बाहेरुन जेवण मागवल्याने महिलांना सासू सास-यांचा त्रास कमी होतो कारण ते वरचेवर येणं टाळतात . मुला-मुलींसाठी चांगली स्थळे येतात. प्रा. डॉ. स्रुजा "बाहेरुन जेवण हादडे" (अंदाजपंचे पुरोहीत) :)

In reply to by स्रुजा

घ्या! आता तुम्हीच राहिलेलात! अरे देवा! धागा कुठला आणि पिसे कुणाची निघताहेत? चलु द्या निरर्थक अत्मरंजन! :)

पैसा 31/01/2016 - 22:32
स्वयंपाक चौथर्‍यावर पुरुषांना प्रवेश न देणे हे चुकीचे आहे. जिथे महिलांना मुक्त प्रवेश आहे तिथे पुरुषांना का प्रवेश नसावा? परंतु याबाबतीत पुरुषांचे आंदोलन सिलेक्टिव्ह वाटते. अनेक ठिकाणी पुरुषांना महिलांपेक्षा जास्त झुकते माप दिलेले आहे. टीव्हीसमोर कोचावर मुलग्यांना ३०% वेळा लाथांचा सुकाळ बघण्यासाठी राखीव (उर्वरीत ७०% वेळ टीव्ही बघण्यास पुरुषांना प्रतिबंध नाही), बेडरूमात सुटीच्या दिवशी लोळण्यास ५०% जागा राखीव (तिथे गिळायला तयार होईपर्यंत महिलांना प्रवेश नाही, परंतु पुरुष उर्वरीत वेळातसुद्धा येऊ शकतात), कारमध्ये पुरुषांसाठी राखीव ड्रायव्हरची जागा, उंच फळीवरचे डबे काढण्यासाठी खास सवलत अशा अनेक ठिकाणी पुरुषांना केवळ पुरुष आहेत म्हणून फायदा दिलेला आहे. स्त्री-पुरूष समानतेचा विचार करताना या विशेष हक्काचाही विचार व्हायला हवा. -पावभुर्जी-

खटासि खट 31/01/2016 - 22:34
गुर्जी स्वतः हिट विकेट झाले आणि तमाम नव-यांना पण ऑट केलं बघा. या बायका आता किचनचा चौथराच काय , ओटा, तांबं, भांडं, पिंप, गॅस, स्टोव्ह , चूल सगळंच नव-याच्या (आणि सासूच्याही) हवाली करतील आनंदाने आणि टीव्हीपुढं बसतील बघा. त्यांचे आशिर्वाद मिळतील तुम्हाला पण.... कळ्ळं ना ??

अत्मू गुर्जी, पाकदेवतेचाचा त्रास स्त्रियांनाच जादा होतो ही फार फार फार चुकीची इन्फो आहे... कुठल्याच हिंदु पाकशास्त्रात असा रेफरन्स मला तर मिळाला नाहिये... पाकदेवता फक्त पाककर्त्याने केलेल्या चुकीच्या कर्माबद्दल त्याला पोटात इक्व्हीव्हॅलंट पीडा निर्माण करून ते पाककर्म नलीफाय करतात... पाकदेवता कुणालाच मुद्दामहून त्रास देत नाहीत. त्यांचा हेतु फक्त आपली वाईट रेसिपी पोटातून बाहेर काडणे हाच्च असतो आणि जेव्हां तसं होतं तेव्हा त्यांच्यासारखा बाहेर काढणारा तोच... अगदी छप्पर फाडके बाहेर काढतात...

नीलमोहर 31/01/2016 - 23:17
असल्या भंगार उपायांनी प्रसन्न होणारी ती देवता अन्नपूर्णा नव्हे. तिला फक्त तुमचे उत्तम 'पाक'कौशल्य आणि इतरांना तुम्ही कसे स्वादिष्ट चमचमीत अन्न खाऊ घालून तृप्त करता हेच पहायचे असते... आणि त्यात तुम्ही चुकला तर be ready to taste the bitter fruits .... (literally ;) Then you have no option... You have to go through it... No other options are available...
पे रणा अबाबा!!!: नवर्‍यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात "कचकून लाथा ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी कुठेच्च जास्त माहिती मिळाली नाही.

ऐसे कौन से तीर मार लिये यार तूने ?

मन ·

आपल्याकडे ना "मध्यमवर्गीयाची" फार कुचंबना होते. ज्याला ९५% मिळतात ते करतात उत्तम करीयर . जे नापास होतात ते टाकतात मस्त वडापावची गाडी अन् कमावतात २-५ हजाराचा गल्ला रोज . अन् जे ६०% वाले असतात त्यांना तेपण जमत नाही अन् हेही करावेसे वाटत नाही. आणी त्यांना "समजून" घेणारे कुणी उपलब्धच नसतात. कारण त्यांच्या समस्यांची तिव्रता बाकीच्यांना कळतच नाही.

नीलमोहर 28/01/2016 - 11:11
मी मोर्चा नेला नाही.. मी संपही केला नाही मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना कुणी पोटातून चिडताना कुणी रक्ताळून लढताना मी दगड होऊनि थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा तो मारायाला देखिल मज कुणी उचलले नाही नेमस्त झाड मी आहे, मूळ-फांद्या जिथल्या तेथे पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने पण पोटातून कुठलीही खजिन्याची ढोली नाही कुणी शस्‍त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही धुतलेला सात्त्विक सदरा, तुटलेली एकच गुंडी टकलावर अजून रुळते अदृश्य, लांबशी शेंडी मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो मी मनातसुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही मी कांदा झालो नाही ! आंबाही झालो नाही ! मी मोर्चा नेला नाही.. मी संपही केला नाही मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही (सौजन्यः - संदीप खरे, आयुष्यावर बोलू काही)

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 30/01/2016 - 15:39
हॅट्स ऑफ!!! सोबतच - कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता कहीं ज़मीं तो कहीं आसमां नहीं मिलता जिसे भी देखिये वो अपने आप में गुम है ज़ुबाँ मिली है मगर हमज़ुबाँ नहीं मिलता बुझा सका है भला कौन वक्त के शोले ये ऐसी आग है जिस में धुँआ नहीं मिलता तेरे जहाँ में ऐसा नहीं के प्यार न हो जहा उम्मीद हो इसकी वहा नहीं मिलता

जीवनाकडे पहाण्याचा चष्मा प्रत्येकाचा वेगवेगळा असु शकतो. सर्वानीच सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली , तर कसे व्हायचे ? प्रत्येकाचा स्वभाव, छंद, आवडी- निवडी, वातावरण, आर्थिक स्थिती, संस्कार , ह्यावर बरेच काही अवलंबून असते. त्यातल्या त्यात जमेल तेव्हढे करण्यापेक्षा, झेपेल तेव्हढेच करावे , हा मध्यम मार्ग अतिशय सोयिस्कर असा आहे.

गामा पैलवान 28/01/2016 - 13:49
मन, एक सांगू? प्रत्येक माणूस आयुष्यात आहार, निद्रा, भय, मैथुन या प्राणीजन्य गोष्टी सोडून इतर फारसं काही करत नाही. जे थोडंसं जास्त केलेलं आहे, ते करणारी माणसं अत्यल्पसंख्य आहेत. त्यामुळे स्वत:च्या दुय्यमत्वाची अजिबात खंत बाळगू नका. तुम्ही जी स्थिती वर्णन केली आहे, ती योगासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हिला समतोल भोवताल म्हणतात. तो योगसाधनेसाठी जबर अनुकूल आहे ! आ.न., -गा.पै.

अभ्या.. 28/01/2016 - 13:54
.किती इचार, किती इचार करतोय (अन करायला लावतोय) हा प्राणी. रॅम उडल लेका. . जाउदे म्हणा, मनोबाने तरी कुठे लै तीर मारलेत म्हणायचे अन सोडून द्यायचा लेख. ;)

नाखु 28/01/2016 - 14:03
टाळ्या वाजवायला कुणी नसेल तर नाटकही व्यर्थ आहे. बाघायलाच कुणीही नसेल तर "नटसम्राट"लाही काय अर्थ आहे. तीर का नजर अंदाज नाखु

विजुभाऊ 28/01/2016 - 14:05
मन भौ तुझे बरोबर आहे. पण आपण एका ठिकाणी चुकतो. एखादी गोष्ट उदा: नवी भाषा शिकणे , संगीत शिकणे या गोष्टीना सुरुवात करणे हे आपल्या हातातच असते की आपणच आपले आयुष्य भाकड करून घेत असतो. व.पुंच्या भाषेत बोलायचे तर " लोक काय म्हणतील" या अष्टाक्षरी बीज मंत्रामुळे आपण गारठलेले असतो. कोणी काही म्हणत नाही. तुमच्या शहरातदेखील तुम्हाला ओळखणारांपेक्षा तुम्हाला न ओळखणारांची संख्या हजारो पटीने जास्त आहे.

पैसा 28/01/2016 - 14:21
पण तू फारच जास्त विचार करतोस रे! त्यापेक्षा जे जसं आपल्या वाट्याला आलंय ते मजेत जगायचा प्रयत्न कर! बरं असतं ९९९९ पैकी एक राहिलेलं. तो उरलेला एक व्हायला लैच त्रास बाबा!

नाव आडनाव 28/01/2016 - 14:58
आयला! मला इतकं लिहिता येत नाही. पण आलं असतं तर थोड्याफार फरकाने असंच लिहिलं असतं मी पण :) एकदम असंच. मी पण मला एकदम बेसिक माणूस वाटतो - म्हणजे देव बनवू शकत होता असा एकदम बेसिक फंक्शनॅलिटीवाला माणूस. ना मला एखादी कला येत, ना मी रोज हापिसात करतो त्या कामात लई भारी. इन जनरलंच "मी नसल्याने अडणारं असं कोणतं काम आहे" असा विचार बर्‍याचदा आणि असलेली बुद्धी लई ताणून केला तरी पण "काहीच नाही" असंच उत्तर मिळतं. मीच ठरवतो - चांगलंच आहे हे. कशाला अडायला पाहिजे कोणाचं काही :) मला आधी वाटायचं आजूबाजूच्या सगळ्या / बर्‍याच लोकांसारखा मी वागण्या-बोलण्यात, माणसं ओळखण्यात हुशार का नाही. देवाने का बरं असं केलं असेल. आता मीच मला सांगतो - जर सगळेच असे हुशार असते तर त्याची काय किंमत राहिली असती. बॅलंस करण्यासाठी काही लोक (एकदमंच कमी असतील) देवाने माझ्यासारखे पाठवले असतील :) चांगलं लिहिणारे बरेच आहेत पण रिलेट करू शकलो तर एकदम आवडतं, तसं तुम्ही लिहिलेलं एकदम आवडलं बघा :)

मित्रहो 28/01/2016 - 16:23
हेच विचार. मला वाटते बहुतेकांना असेच वाटत असावे म्हणजे त्यांच्यापेक्षा कोणीतरी चांगला असेलच. तेंन्हा त्याच्या दृष्टीकोणातून तो अॅव्हरेजच. कदाचित असेही काही असतील ज्यांना वाटत असेल की आपण काहीतरी मिळवलय पण तो मिळवू शकला नाही.

मोदक 29/01/2016 - 14:26
कशाला इतका विचार करतोस? आपल्या जगात आपण राजे. मग मिडीऑकर वगैरे तू म्ह्णतो आहेस ते विचार मनात आले म्हणजे कुठेतरी दुसर्‍याशी तुलना झाल्यामुळे येतात. जगाला फाट्यावर मार आणि आत्ता तुला जे करायचे आहे ते कर. लोळत पडायचे आहे? झकास मिसळ खायची आहे किंवा पावसात भिजत भिजत आईसक्रीम खायचे आहे तर तसे कर. मनात विचार आला की लगेच प्रत्यक्षात आणायचा. आपण ताजमहाल बांधू शकत नाही. निढळ्या घामाच्या पैशाने घेतलेले घर ताज इतके सुंदर नसेलही पण मालकीहक्क आपलाच आहे ना? मग ताज को मारो गोली. आपले घर ताजपेक्षा भारी आहे. बस्स..!!!

बॅटमॅन 29/01/2016 - 18:11
सारखी तुलना करत बसलं की असं होतं. राजहंसाचे चालणे, जाहले जगी शहाणे, म्हणोनि काय कवणे, चालोचि नये? समोरच्याचे धवळार पाहोन आपल्या तृणारास आग लावायची नसते.

In reply to by बॅटमॅन

अस्वस्थामा 29/01/2016 - 20:53
सहमत.. नै तर अंबानीपण बिल गेट्सच्या संपत्तीकडे पाहून आपण कसे मिडियोक्र म्हणून उसासे सोडत बसून शकतोच की. ;) बादवे, मनोबांच्या लेखातल्या भावार्थाशी मात्र (नेहमीपमाणेच) "बाडिस"..!

In reply to by चैतन्य ईन्या

अस्वस्थामा 03/02/2016 - 20:30
अम्बानि आणी बिल गेट्स ह्यानि अपल्या कम्पन्या केल्या आहेत.
कंपनी असली की तुलना येत नाही असे कसे वाटले ? आणि त्याबरोबर येणारी मेडिओक्रिटीची भावनाही येणे शक्य आहेच. तसाही भावार्थ पहावा.
आपन कार्कुन आहोत हा फरक आहे.
आपण स्वतःबद्दल बोलत असाल तर माहीत नै पण आम्ही नाही कारकून.. ;) (आणि असतो तरी अशी मेडिओक्रिटी वगैरे नसती वाटली.. तरी असो).

मन१ 30/01/2016 - 12:40
आबहर. खूप जणांनीक्खूप काही सुचवलय. सगळ्याबद्दल लगेच इथे उपप्रतिसाद, प्रश्न वगैरे जमत नाहियेत. नंतर सवडिनं येउन उत्तरं देतो. तोवर सर्व वाचक आणि प्रतिसादकांना थ्यांक्स म्हणून रजा घेतो. टैम्प्लीज.

In reply to by मन१

एस 30/01/2016 - 15:44
आयुष्यभर जे 'ट्याम्प्लिस' असंच म्हणत आलो होतो तो लहानपणीचा खेळशब्द 'टाईम प्लीज' असा असतो हे मला त्या नावाचा चित्रपट पाहिल्यावर समजलं होतं. ;-) (जस्ट वॉण्टिड टू कन्फेस.) =))

In reply to by संदीप डांगे

एस 30/01/2016 - 18:08
नाही, खरेच! मी लोकांना अमेरिकन आणि ब्रिटिश इंग्रजीतले फरकाचे बारकावेदेखील शिकवलेत पण कसा कोण जाणे हा शब्द मला ह्या अर्थाने माहीत नव्हता. म्हणजे 'टाईम प्लीज' म्हणजेच आमचं 'ट्याम्प्लीस' हा अनोन्यसंबंध माझ्या जेव्हा लक्षात आला तेव्हा आपण असे कसे बुद्धू असे म्हणून डोक्यावर हात मारून घ्यायला लागला होता! ;-) खो: खो: हसत सुटलो होतो हेवेसांनल.!!

In reply to by एस

संदीप डांगे 30/01/2016 - 18:15
होतं असं कधी कधी. =)) असे बरेच शब्द आहेत इंग्रजीचे जे अगदी गावठाणापर्यंत गेलेत पण लोकांना पत्त्याच नाय का ते विंग्रजी हेत म्हणून. पिव्वर हा असाच एक शब्द. त्याचा मूळ अर्थ 'शुद्ध' पण लोक 'उच्च दर्जा' म्हणून वापरतात. अजून आठवायला लागतील.

फारएन्ड 30/01/2016 - 19:01
आवडले एकदम. पण मी करीयर च्या मध्यापर्यंत 'कोस्टिंग' करत करत एकदम काहीतरी डोक्यात चमकल्यासारखी त्यापुढे एकदम काहीतरी जबरी केलेल्या लोकांची काही उदाहरणे बघितली आहेत. कमी आहेत, पण आहेत. लोक हे नक्की कसे करतात मलाही समजलेले नाही. एक पॉप्युलर उदाहरण म्हणजे स्टीव वॉ चे. आपल्याला त्याची ओळख एक खडूस, जिगरबाज खेळाडू म्हणून आहे. पण हे त्याच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धातले. तो पहिल्या दर्जाचे व आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू लागला तेव्हापासून सुमारे १९९४ पर्यंत इतर अनेक सेकण्ड स्ट्रिंग ऑसीज सारखा कधी संघात असे, कधी नसे. वयाच्या साधारण तिशीपर्यंत तो इतका भारी समजला जात नसे. मग एकदा संघातून बाहेर गेल्यावर डोक्यात इतकी वर्षे बंद असलेला एखादा स्विच ऑन व्हावा तसे काहीतरी झाले. त्याने प्रचंड मेहनत घेउन पुन्हा स्वतःला प्रस्थापित केले व १९९५ च्या विंडीज टूर मधे त्या मॅचविनिंग डावानंतर तो तोपर्यंतच्या लेव्हलच्या एकदम वर गेला. त्याचे 'आउट ऑफ माय कम्फर्ट झोन' हे आत्मचरित्र क्रिकेट इतकेच या भागाकरताही वाचनीय आहे. त्याची ओळख मी पूर्वी लिहीली होती. कदाचित असे इतरही असतील. तसे म्हंटले तर अमिताभही वयाच्या २८-३० पर्यंत किंवा कलकत्त्यात असेपर्यंत असाच चांगली नोकरी, थोडेफार नाटकांत काम वगैरे लेव्हललाच होता. मला अशा लेट ब्लूमर्स बद्दल कायम कुतूहल वाटते. कारण तोपर्यंत आधीच्या सवयी इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की त्या बदलणे फार अवघड असते.

असे डीप्रेसीव विचार माझ्याही मनात येतात कधी कधी. पण तेवा मी दोन आदर्श डोळ्यांसमोर ठेवतो - पहिले म्हणजे आपले सध्याचे पंतप्रधान. दंगलीनंतर एवढ्या केसेस झाल्या, विझा देऊ नका म्हणून पत्रे लिहिली, तुरुंगात टाकले, ९ तास अखंड चौकशी केली टग्या पोलिसांच्या हातात देऊन (हा प्रकार वाटतो तितका सोपा नाही) तरी पण ३०-४० वर्षे देशाच्या मानगुटीवर भूतासारख्या बसलेल्या कोन्ग्रेस च्या छातीवर पाय देऊन उभा राहिला आहे हा माणूस या वयात. हे बघितल्यावर वाटते अजून माझी वेळ नक्कीच गेली नाही. दुसरे उदाहरण अजूनच सकारात्मक आहे - आपले सगळ्यांचे आवडते राहुल गांधी : आत्ता पर्यंतच्या आयुष्यात फार काही विशेष जमलेले नाही (अगदी लग्न सुद्धा), लोक तोंडावर बोलतायत बाळ पार्टीची नैय्या बुडव्ल्याशिवाय शांत बसणार नाही म्हणून, पवार, केसरी, लालू, मुलायम, अजून कोण कोण रथी महारथी आले आणि गेले पण राहुलबाबा शांत चित्ताने मार्गक्रम करत आहेत. शोकसंदेश कॉपी करणारे लोक जर पंतप्रधान होण्याचा प्रयत्न करू शक्ताय्त तर मी काय वाईट आहे? जर 'मोदी' नाही बनता आले तर कमीत कमी 'राहुल' तर नक्की बनू शकेन - लोक काय म्हणतायत त्याकडे निर्लज्ज पणे दुर्लक्ष करून............

राघव 03/02/2016 - 22:37
लेख वाचला आणि वरचे प्रतिसादही वाचलेत. सगळं चांगलंच आहे, मग माझी अजून एक भर कशाला असा विचार करून मी गप्प बसू शकतो खरं तर, पण स्वतःला पुन्हा बोच लागेल की.. काय एक प्रतिसादही नाही देऊ शकत आपण?? म्हणून हा प्रपंच!! :-) :-) एनीवे, जोक्स अपार्ट. खूप मनापासून अन् छान लिहिलंय मनोबा! सगळ्यांना लेखाशी निगडित होता येतंय हेच त्याचं यश आहे. तुलना इतरांशी करावी का करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न. काही बाबतीत तुलना गरजेचीच असते. पण तिचा हेतू स्वतःच्या व्यक्तित्व [व्यक्तिमत्त्व नव्हे] विकासाचा असावा. वर जी काही उदाहरणं आलेली आहेत लेखात.. त्या व्यक्तींनी स्वतः एखादं मोठं कार्य करायच्या अगोदर काय विचार केला असेल? मी खूप मोठे कार्य करेन, असं करेन, तसं करेन.. असं काही?? मला नाही वाटत तसं. त्यांनी काही मोठं कार्य करायचं असं ठरवून न करता, आवड म्हणून, उत्सुकता म्हणून ते हाती घेतलं असावं. त्यातून त्यांच्या हातून मोठं कार्य झालं हा केवळ साईड इफेक्ट. तो विचार आपण करतोय आत्ता. आपण त्यातून फक्त एवढीच प्रेरणा घेऊ शकतो की प्रामाणिक प्रयत्न, आवड आणि विशुद्ध हेतू धरून आपल्या क्षेत्रात काम करत रहावं. जे आवडतं ते जीवितध्येय झालं तर विशिष्ट चौकट राहतेच कुठे? फार मजा आहे.. चौकटीचा विचार केला तर चौकट उभी राहते... नाही तर नाही!! मग एक तर सतत चौकट विस्तारत जायची किंवा वादळासारखं अनिर्बंध चौखूर उधळायचं.. जे आपल्याला श्रेयस्कर ते आपल्यासाठी योग्य. कसंं? राघव

आपल्याकडे ना "मध्यमवर्गीयाची" फार कुचंबना होते. ज्याला ९५% मिळतात ते करतात उत्तम करीयर . जे नापास होतात ते टाकतात मस्त वडापावची गाडी अन् कमावतात २-५ हजाराचा गल्ला रोज . अन् जे ६०% वाले असतात त्यांना तेपण जमत नाही अन् हेही करावेसे वाटत नाही. आणी त्यांना "समजून" घेणारे कुणी उपलब्धच नसतात. कारण त्यांच्या समस्यांची तिव्रता बाकीच्यांना कळतच नाही.

नीलमोहर 28/01/2016 - 11:11
मी मोर्चा नेला नाही.. मी संपही केला नाही मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना कुणी पोटातून चिडताना कुणी रक्ताळून लढताना मी दगड होऊनि थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा तो मारायाला देखिल मज कुणी उचलले नाही नेमस्त झाड मी आहे, मूळ-फांद्या जिथल्या तेथे पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने पण पोटातून कुठलीही खजिन्याची ढोली नाही कुणी शस्‍त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही धुतलेला सात्त्विक सदरा, तुटलेली एकच गुंडी टकलावर अजून रुळते अदृश्य, लांबशी शेंडी मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो मी मनातसुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही मी कांदा झालो नाही ! आंबाही झालो नाही ! मी मोर्चा नेला नाही.. मी संपही केला नाही मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही (सौजन्यः - संदीप खरे, आयुष्यावर बोलू काही)

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 30/01/2016 - 15:39
हॅट्स ऑफ!!! सोबतच - कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता कहीं ज़मीं तो कहीं आसमां नहीं मिलता जिसे भी देखिये वो अपने आप में गुम है ज़ुबाँ मिली है मगर हमज़ुबाँ नहीं मिलता बुझा सका है भला कौन वक्त के शोले ये ऐसी आग है जिस में धुँआ नहीं मिलता तेरे जहाँ में ऐसा नहीं के प्यार न हो जहा उम्मीद हो इसकी वहा नहीं मिलता

जीवनाकडे पहाण्याचा चष्मा प्रत्येकाचा वेगवेगळा असु शकतो. सर्वानीच सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली , तर कसे व्हायचे ? प्रत्येकाचा स्वभाव, छंद, आवडी- निवडी, वातावरण, आर्थिक स्थिती, संस्कार , ह्यावर बरेच काही अवलंबून असते. त्यातल्या त्यात जमेल तेव्हढे करण्यापेक्षा, झेपेल तेव्हढेच करावे , हा मध्यम मार्ग अतिशय सोयिस्कर असा आहे.

गामा पैलवान 28/01/2016 - 13:49
मन, एक सांगू? प्रत्येक माणूस आयुष्यात आहार, निद्रा, भय, मैथुन या प्राणीजन्य गोष्टी सोडून इतर फारसं काही करत नाही. जे थोडंसं जास्त केलेलं आहे, ते करणारी माणसं अत्यल्पसंख्य आहेत. त्यामुळे स्वत:च्या दुय्यमत्वाची अजिबात खंत बाळगू नका. तुम्ही जी स्थिती वर्णन केली आहे, ती योगासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हिला समतोल भोवताल म्हणतात. तो योगसाधनेसाठी जबर अनुकूल आहे ! आ.न., -गा.पै.

अभ्या.. 28/01/2016 - 13:54
.किती इचार, किती इचार करतोय (अन करायला लावतोय) हा प्राणी. रॅम उडल लेका. . जाउदे म्हणा, मनोबाने तरी कुठे लै तीर मारलेत म्हणायचे अन सोडून द्यायचा लेख. ;)

नाखु 28/01/2016 - 14:03
टाळ्या वाजवायला कुणी नसेल तर नाटकही व्यर्थ आहे. बाघायलाच कुणीही नसेल तर "नटसम्राट"लाही काय अर्थ आहे. तीर का नजर अंदाज नाखु

विजुभाऊ 28/01/2016 - 14:05
मन भौ तुझे बरोबर आहे. पण आपण एका ठिकाणी चुकतो. एखादी गोष्ट उदा: नवी भाषा शिकणे , संगीत शिकणे या गोष्टीना सुरुवात करणे हे आपल्या हातातच असते की आपणच आपले आयुष्य भाकड करून घेत असतो. व.पुंच्या भाषेत बोलायचे तर " लोक काय म्हणतील" या अष्टाक्षरी बीज मंत्रामुळे आपण गारठलेले असतो. कोणी काही म्हणत नाही. तुमच्या शहरातदेखील तुम्हाला ओळखणारांपेक्षा तुम्हाला न ओळखणारांची संख्या हजारो पटीने जास्त आहे.

पैसा 28/01/2016 - 14:21
पण तू फारच जास्त विचार करतोस रे! त्यापेक्षा जे जसं आपल्या वाट्याला आलंय ते मजेत जगायचा प्रयत्न कर! बरं असतं ९९९९ पैकी एक राहिलेलं. तो उरलेला एक व्हायला लैच त्रास बाबा!

नाव आडनाव 28/01/2016 - 14:58
आयला! मला इतकं लिहिता येत नाही. पण आलं असतं तर थोड्याफार फरकाने असंच लिहिलं असतं मी पण :) एकदम असंच. मी पण मला एकदम बेसिक माणूस वाटतो - म्हणजे देव बनवू शकत होता असा एकदम बेसिक फंक्शनॅलिटीवाला माणूस. ना मला एखादी कला येत, ना मी रोज हापिसात करतो त्या कामात लई भारी. इन जनरलंच "मी नसल्याने अडणारं असं कोणतं काम आहे" असा विचार बर्‍याचदा आणि असलेली बुद्धी लई ताणून केला तरी पण "काहीच नाही" असंच उत्तर मिळतं. मीच ठरवतो - चांगलंच आहे हे. कशाला अडायला पाहिजे कोणाचं काही :) मला आधी वाटायचं आजूबाजूच्या सगळ्या / बर्‍याच लोकांसारखा मी वागण्या-बोलण्यात, माणसं ओळखण्यात हुशार का नाही. देवाने का बरं असं केलं असेल. आता मीच मला सांगतो - जर सगळेच असे हुशार असते तर त्याची काय किंमत राहिली असती. बॅलंस करण्यासाठी काही लोक (एकदमंच कमी असतील) देवाने माझ्यासारखे पाठवले असतील :) चांगलं लिहिणारे बरेच आहेत पण रिलेट करू शकलो तर एकदम आवडतं, तसं तुम्ही लिहिलेलं एकदम आवडलं बघा :)

मित्रहो 28/01/2016 - 16:23
हेच विचार. मला वाटते बहुतेकांना असेच वाटत असावे म्हणजे त्यांच्यापेक्षा कोणीतरी चांगला असेलच. तेंन्हा त्याच्या दृष्टीकोणातून तो अॅव्हरेजच. कदाचित असेही काही असतील ज्यांना वाटत असेल की आपण काहीतरी मिळवलय पण तो मिळवू शकला नाही.

मोदक 29/01/2016 - 14:26
कशाला इतका विचार करतोस? आपल्या जगात आपण राजे. मग मिडीऑकर वगैरे तू म्ह्णतो आहेस ते विचार मनात आले म्हणजे कुठेतरी दुसर्‍याशी तुलना झाल्यामुळे येतात. जगाला फाट्यावर मार आणि आत्ता तुला जे करायचे आहे ते कर. लोळत पडायचे आहे? झकास मिसळ खायची आहे किंवा पावसात भिजत भिजत आईसक्रीम खायचे आहे तर तसे कर. मनात विचार आला की लगेच प्रत्यक्षात आणायचा. आपण ताजमहाल बांधू शकत नाही. निढळ्या घामाच्या पैशाने घेतलेले घर ताज इतके सुंदर नसेलही पण मालकीहक्क आपलाच आहे ना? मग ताज को मारो गोली. आपले घर ताजपेक्षा भारी आहे. बस्स..!!!

बॅटमॅन 29/01/2016 - 18:11
सारखी तुलना करत बसलं की असं होतं. राजहंसाचे चालणे, जाहले जगी शहाणे, म्हणोनि काय कवणे, चालोचि नये? समोरच्याचे धवळार पाहोन आपल्या तृणारास आग लावायची नसते.

In reply to by बॅटमॅन

अस्वस्थामा 29/01/2016 - 20:53
सहमत.. नै तर अंबानीपण बिल गेट्सच्या संपत्तीकडे पाहून आपण कसे मिडियोक्र म्हणून उसासे सोडत बसून शकतोच की. ;) बादवे, मनोबांच्या लेखातल्या भावार्थाशी मात्र (नेहमीपमाणेच) "बाडिस"..!

In reply to by चैतन्य ईन्या

अस्वस्थामा 03/02/2016 - 20:30
अम्बानि आणी बिल गेट्स ह्यानि अपल्या कम्पन्या केल्या आहेत.
कंपनी असली की तुलना येत नाही असे कसे वाटले ? आणि त्याबरोबर येणारी मेडिओक्रिटीची भावनाही येणे शक्य आहेच. तसाही भावार्थ पहावा.
आपन कार्कुन आहोत हा फरक आहे.
आपण स्वतःबद्दल बोलत असाल तर माहीत नै पण आम्ही नाही कारकून.. ;) (आणि असतो तरी अशी मेडिओक्रिटी वगैरे नसती वाटली.. तरी असो).

मन१ 30/01/2016 - 12:40
आबहर. खूप जणांनीक्खूप काही सुचवलय. सगळ्याबद्दल लगेच इथे उपप्रतिसाद, प्रश्न वगैरे जमत नाहियेत. नंतर सवडिनं येउन उत्तरं देतो. तोवर सर्व वाचक आणि प्रतिसादकांना थ्यांक्स म्हणून रजा घेतो. टैम्प्लीज.

In reply to by मन१

एस 30/01/2016 - 15:44
आयुष्यभर जे 'ट्याम्प्लिस' असंच म्हणत आलो होतो तो लहानपणीचा खेळशब्द 'टाईम प्लीज' असा असतो हे मला त्या नावाचा चित्रपट पाहिल्यावर समजलं होतं. ;-) (जस्ट वॉण्टिड टू कन्फेस.) =))

In reply to by संदीप डांगे

एस 30/01/2016 - 18:08
नाही, खरेच! मी लोकांना अमेरिकन आणि ब्रिटिश इंग्रजीतले फरकाचे बारकावेदेखील शिकवलेत पण कसा कोण जाणे हा शब्द मला ह्या अर्थाने माहीत नव्हता. म्हणजे 'टाईम प्लीज' म्हणजेच आमचं 'ट्याम्प्लीस' हा अनोन्यसंबंध माझ्या जेव्हा लक्षात आला तेव्हा आपण असे कसे बुद्धू असे म्हणून डोक्यावर हात मारून घ्यायला लागला होता! ;-) खो: खो: हसत सुटलो होतो हेवेसांनल.!!

In reply to by एस

संदीप डांगे 30/01/2016 - 18:15
होतं असं कधी कधी. =)) असे बरेच शब्द आहेत इंग्रजीचे जे अगदी गावठाणापर्यंत गेलेत पण लोकांना पत्त्याच नाय का ते विंग्रजी हेत म्हणून. पिव्वर हा असाच एक शब्द. त्याचा मूळ अर्थ 'शुद्ध' पण लोक 'उच्च दर्जा' म्हणून वापरतात. अजून आठवायला लागतील.

फारएन्ड 30/01/2016 - 19:01
आवडले एकदम. पण मी करीयर च्या मध्यापर्यंत 'कोस्टिंग' करत करत एकदम काहीतरी डोक्यात चमकल्यासारखी त्यापुढे एकदम काहीतरी जबरी केलेल्या लोकांची काही उदाहरणे बघितली आहेत. कमी आहेत, पण आहेत. लोक हे नक्की कसे करतात मलाही समजलेले नाही. एक पॉप्युलर उदाहरण म्हणजे स्टीव वॉ चे. आपल्याला त्याची ओळख एक खडूस, जिगरबाज खेळाडू म्हणून आहे. पण हे त्याच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धातले. तो पहिल्या दर्जाचे व आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू लागला तेव्हापासून सुमारे १९९४ पर्यंत इतर अनेक सेकण्ड स्ट्रिंग ऑसीज सारखा कधी संघात असे, कधी नसे. वयाच्या साधारण तिशीपर्यंत तो इतका भारी समजला जात नसे. मग एकदा संघातून बाहेर गेल्यावर डोक्यात इतकी वर्षे बंद असलेला एखादा स्विच ऑन व्हावा तसे काहीतरी झाले. त्याने प्रचंड मेहनत घेउन पुन्हा स्वतःला प्रस्थापित केले व १९९५ च्या विंडीज टूर मधे त्या मॅचविनिंग डावानंतर तो तोपर्यंतच्या लेव्हलच्या एकदम वर गेला. त्याचे 'आउट ऑफ माय कम्फर्ट झोन' हे आत्मचरित्र क्रिकेट इतकेच या भागाकरताही वाचनीय आहे. त्याची ओळख मी पूर्वी लिहीली होती. कदाचित असे इतरही असतील. तसे म्हंटले तर अमिताभही वयाच्या २८-३० पर्यंत किंवा कलकत्त्यात असेपर्यंत असाच चांगली नोकरी, थोडेफार नाटकांत काम वगैरे लेव्हललाच होता. मला अशा लेट ब्लूमर्स बद्दल कायम कुतूहल वाटते. कारण तोपर्यंत आधीच्या सवयी इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की त्या बदलणे फार अवघड असते.

असे डीप्रेसीव विचार माझ्याही मनात येतात कधी कधी. पण तेवा मी दोन आदर्श डोळ्यांसमोर ठेवतो - पहिले म्हणजे आपले सध्याचे पंतप्रधान. दंगलीनंतर एवढ्या केसेस झाल्या, विझा देऊ नका म्हणून पत्रे लिहिली, तुरुंगात टाकले, ९ तास अखंड चौकशी केली टग्या पोलिसांच्या हातात देऊन (हा प्रकार वाटतो तितका सोपा नाही) तरी पण ३०-४० वर्षे देशाच्या मानगुटीवर भूतासारख्या बसलेल्या कोन्ग्रेस च्या छातीवर पाय देऊन उभा राहिला आहे हा माणूस या वयात. हे बघितल्यावर वाटते अजून माझी वेळ नक्कीच गेली नाही. दुसरे उदाहरण अजूनच सकारात्मक आहे - आपले सगळ्यांचे आवडते राहुल गांधी : आत्ता पर्यंतच्या आयुष्यात फार काही विशेष जमलेले नाही (अगदी लग्न सुद्धा), लोक तोंडावर बोलतायत बाळ पार्टीची नैय्या बुडव्ल्याशिवाय शांत बसणार नाही म्हणून, पवार, केसरी, लालू, मुलायम, अजून कोण कोण रथी महारथी आले आणि गेले पण राहुलबाबा शांत चित्ताने मार्गक्रम करत आहेत. शोकसंदेश कॉपी करणारे लोक जर पंतप्रधान होण्याचा प्रयत्न करू शक्ताय्त तर मी काय वाईट आहे? जर 'मोदी' नाही बनता आले तर कमीत कमी 'राहुल' तर नक्की बनू शकेन - लोक काय म्हणतायत त्याकडे निर्लज्ज पणे दुर्लक्ष करून............

राघव 03/02/2016 - 22:37
लेख वाचला आणि वरचे प्रतिसादही वाचलेत. सगळं चांगलंच आहे, मग माझी अजून एक भर कशाला असा विचार करून मी गप्प बसू शकतो खरं तर, पण स्वतःला पुन्हा बोच लागेल की.. काय एक प्रतिसादही नाही देऊ शकत आपण?? म्हणून हा प्रपंच!! :-) :-) एनीवे, जोक्स अपार्ट. खूप मनापासून अन् छान लिहिलंय मनोबा! सगळ्यांना लेखाशी निगडित होता येतंय हेच त्याचं यश आहे. तुलना इतरांशी करावी का करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न. काही बाबतीत तुलना गरजेचीच असते. पण तिचा हेतू स्वतःच्या व्यक्तित्व [व्यक्तिमत्त्व नव्हे] विकासाचा असावा. वर जी काही उदाहरणं आलेली आहेत लेखात.. त्या व्यक्तींनी स्वतः एखादं मोठं कार्य करायच्या अगोदर काय विचार केला असेल? मी खूप मोठे कार्य करेन, असं करेन, तसं करेन.. असं काही?? मला नाही वाटत तसं. त्यांनी काही मोठं कार्य करायचं असं ठरवून न करता, आवड म्हणून, उत्सुकता म्हणून ते हाती घेतलं असावं. त्यातून त्यांच्या हातून मोठं कार्य झालं हा केवळ साईड इफेक्ट. तो विचार आपण करतोय आत्ता. आपण त्यातून फक्त एवढीच प्रेरणा घेऊ शकतो की प्रामाणिक प्रयत्न, आवड आणि विशुद्ध हेतू धरून आपल्या क्षेत्रात काम करत रहावं. जे आवडतं ते जीवितध्येय झालं तर विशिष्ट चौकट राहतेच कुठे? फार मजा आहे.. चौकटीचा विचार केला तर चौकट उभी राहते... नाही तर नाही!! मग एक तर सतत चौकट विस्तारत जायची किंवा वादळासारखं अनिर्बंध चौखूर उधळायचं.. जे आपल्याला श्रेयस्कर ते आपल्यासाठी योग्य. कसंं? राघव
कुवत - मिडिओक्रिसिटी आपली कुवत मध्यम आहे ; हे पचवणं थोडं अवघडच आहे; विशेषतः प्रामाणिक असाल तर. कुवत मध्यम असणं म्हणजे काय -- आपण बुद्धीनं फार काही माठ नसलो तरी फार थोरही नाही, अगदिच सर्वसाधारण आहोत; प्रयत्न केल्यावरही एका मर्यादेपलिकडे काही आपली उडी पोचत नाही. फार काही तार्किकक्षमता आपल्या विकसित नाहित; कुठलंही विशेष कौशल्य नाही; कारकुनी कामं करतो झालं. कलाक्षेत्रातल्या जाणीवा विकसित झाल्या नाहित; उपजत नव्हत्याच. काहींच्या मुद्दाम नंतर प्रयत्न पूर्वक विकसित होतात; आपल्या त्याही नाहित.

आमचं एकत्र मालवणी भोजन.

श्रीकृष्ण सामंत ·

यशोधरा 25/01/2016 - 09:09
मास्यांची तिखलीं,मास्यांच्या आमट्या,पापलेटाची किंवा बांगड्याची सुकी शाक,शहाळं घालून भरपूर रसाची गुंजूल्यांची आमटी,हळदीचं पान घालून केलेली पेडव्यांची आमटी,तिरफळं घालून केलेली ताज्या बांगड्याची आमटी, सुंगटं,कुर्ल्या,तिसर्‍याचे प्रकार,तसंच अनेक तळलेल्या मास्यांचे प्रकार करायला यायचे. तसंच अगदी शाकाहारी-भट्टी- जेवणाचे प्रकार त्यांना करायला यायचे,मग ते श्रीखंड,बासुंदी पासून, निरनीराळ्या खीरी, गवल्याची,रव्याची, साबूदाण्याची, तसंच हळदीच्या पानात गुंडाळून केलेले पातोळे, उकडीचे मोदक,येल्लापे
:)

यशोधरा 25/01/2016 - 09:09
मास्यांची तिखलीं,मास्यांच्या आमट्या,पापलेटाची किंवा बांगड्याची सुकी शाक,शहाळं घालून भरपूर रसाची गुंजूल्यांची आमटी,हळदीचं पान घालून केलेली पेडव्यांची आमटी,तिरफळं घालून केलेली ताज्या बांगड्याची आमटी, सुंगटं,कुर्ल्या,तिसर्‍याचे प्रकार,तसंच अनेक तळलेल्या मास्यांचे प्रकार करायला यायचे. तसंच अगदी शाकाहारी-भट्टी- जेवणाचे प्रकार त्यांना करायला यायचे,मग ते श्रीखंड,बासुंदी पासून, निरनीराळ्या खीरी, गवल्याची,रव्याची, साबूदाण्याची, तसंच हळदीच्या पानात गुंडाळून केलेले पातोळे, उकडीचे मोदक,येल्लापे
:)
“मालवणी जेवणाच्या पदार्थांची चव पुस्तकात वाचून केलेल्या जेवणात सापडायची नाही.ती हळदणकरांच्या चोखंदळ हातामधून तयार झालेल्या जेवणातूनच खरी कळायची.” बाबल्या हळदणकराच्या खानावळीत मी पूर्वी अनेक वेळा जेवलो आहे.हळदणकर दांपत्यांची मुलं मोठी झाल्यावर आणि कामा-धंद्याला लागल्यावर मुलांनीच त्यांची खानावळ बंद केली होती. ” आयुष्यभर आमच्यासाठी खस्ता खाल्लात.आता थकावट येण्याच्या वयात आरामात रहा” असं आम्ही आमच्या आईबाबांना विनंती करून सांगीतलं आणि त्यांनी ते मानलं.” गुरूनाथ-हळदणकरांचा मोठा मुलगा-मला सांगत होता. “तुमच्या खानावळीत मी अनेकदां जेवलो आहे.जेवणाची चव अजून माझ्या जीभेवर आहे.” मी गुरूनाथल म्हणालो. “तु

साहित्यिक कसले हे !

सुधीर मुतालीक ·

गामा पैलवान 18/01/2016 - 01:45
सुधीर मुतालीक, तुम्ही अगदी पोटतिडीकेनं लिहिलंय. म्हणूनच सवाई गंधर्व महोत्सव आणि साहित्य संमेलनातला मला आकळलेला फरक सांगावासा वाटतो. त्याचं असं आहे की सवाई गंधर्व महोत्सवात जे कलाकार असतात त्यांनी भारतीय संगीताच्या प्राचीन परंपरेत राहून कला जोपासलेली असते. मात्र साहित्य संमेलनातल्या व्यासपीठावरील लोकं साहित्याची व्याख्या विसरलेले आहेत. साहित्य ही संज्ञा स + हित या शब्दांतून उत्पन्न झालेली आहे. त्यात सर्वांचे सामायिक हित अभिप्रेत आहे. व्यासपीठावरचेच्या बहुतांश लोकांना सामायिक हित कशाशी खातात ते ठाऊक नाही. शिवाय भरीस भर म्हणून राजकारणी आणि त्यांचा गलिच्छ पैसा आहेच. त्यातून रसिकांना काय डोंबल्याचा अमृतानुभव येणारे? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आदूबाळ 18/01/2016 - 02:24
याच्यापेक्षाही बेसिक फरक म्हणजे सवाई गंधर्व महोत्सव खाजगी ट्रस्ट आयोजित करतो, प्रायोजक मिळवतो, एकही सरकारी पैसा घेत नाही. इतकंच कशाला - थोर्भारतीयसांगीतिकप्रपंरेलाजोपासण्यासाठी दहा वाजता लाऊडस्पीकर बंदचा नियम बारापर्यंत ताणावा यासाठी पुणे मनपाच्या नाकदोऱ्याही काढत नाही. साहित्य संमेलनाचा ग्यासच सरकारी अनुदानावर पेटतो. त्यामुळे त्या बापाचे उतराई व्हायची जबाबदारी आपोआप येते.

उनाड 18/01/2016 - 06:45
इतर अनेक साहित्य सम्मेलने ( सावरकर, कोकण, विद्रोही, मुस्लिम ) होतात. तिथे अध्यक्षपदासाठी मारामारी होत नाही. हे मोठे संमेलन गेली काही वर्षे चमको गिरी करण्यासाठीच भरत आहे. ज्यांच्या साहित्याबद्दल आदर वाटाव असे साहित्यिकही वय विसरून निवडणूकिलउह्ब्भे रहातात, गावोगाव मते मागत हिंडतात, जाणत्या राजाल साकडे घालतात, हरले कि रुसून बसतात.

कंजूस 18/01/2016 - 07:52
खरं आहे. आमच्या डोंबिवलीत रोटरीने भरवलेले सासं ला तिन्ही दिवस होतो.अंधकवी संमेलनही वेगळे ठेवले होते.

उनाड 18/01/2016 - 08:01
साहित्य संमेलनाचे अध्यक्शपद दीड दिवसाच्या गणपती पेक्षाही कमी असते. पूर्वी निदान उद्घाटन समारंभात तरी अध्यक्षांची शान असायची. आता उद्घटनालाही डझनभर नेते असल्याने अध्यक्ष कुठेतरी कोपच्यात असतात. तरीही अध्यक्ष होण्यासाठी केविलवाणी धडपड.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गामा पैलवान 18/01/2016 - 13:30
प्राडॉ, सहमत आहे. त्याचं काय असतं की एखाद्या साहित्यिकाच्या कलाकृती वाचून वाचकाच्या जाणीव प्रगल्भ झालेल्या असतात. त्यामुळे काही रसिकांना तो साहित्यिक जीवनाच्या सगळ्या अंगांत परिपूर्ण असेलसं वाटू लागतं. पण प्रत्यक्षात हे खरं असेलंच असं नाही. ज्यांना महाराष्ट्राचं भारदस्त व्यक्तिमत्व म्हणून गौरवलं गेलं होतं ते पु.ल.देशपांडे खाजगी आयुष्यात सर्वसामान्यासारखेच होते. सुनीताबाईंच्या 'आहे मनोहर तरी' पुस्तकात बरंच वर्णन आलं आहे. त्यामुळे लेखक आणि कलाकृती वेगवेगळ्या मापाने मोजावेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नया है वह 19/01/2016 - 15:42
लेखक आणि कलाकृती वेगवेगळ्या मापाने मोजावेत
. लेखक(माणुस) मोजायचा असेल तर त्याचे आत्मचरित्र वाचावे. त्यातुनही त्याचे सर्व पैलु समजतीलच असे नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी असंबंध्द प्रश्न आहे, पण ठिके. महानोर जेवढे अस्तित्वात आहेत तेवढे वाचलेत, सर !!!पण म्हणुन मग पुढे काय ? मी ही एक प्रश्न विचारतो ! लष्कर-इ-तय्यबाच्या सामाजिक योगदानाविषयी काही माहिती आहे आपणास ?

In reply to by सुधीर मुतालीक

>>>>> अगदी असंबंध्द प्रश्न आहे. अजिबात नाही. माझं म्हणनं मग तुम्हाला कळलं नाही. गामा पैलवान यांनी माझ्या प्रतिसादाचा विस्तार केला आहे. लेखक एक माणूस आहे त्यालाही सामान्य माणसाचे षडरीपुनी ग्रासलं आहे. त्याच्याकडे प्रतिभा आहे आणि त्याने केलेल्या लेखनावर आपण सॉरी मी एक वाचक म्हणून प्रेम करतो. उदा. 'तिच्या स्वप्नात सतरावी लेणी पहाडाएवढा गौतम बुद्ध जगाचं दु:ख कमी करायला निघालेला. शांत करुण डोळ्यांचा. शुभ्रलांब अंगरख्यातला भिक्षापात्र घेऊन त्याच्याच दाराशी बारा वर्षांनी. त्याची बायको यशोधरा दारात उभी मुलगा भिक्षा वाढणारा ती कारुण्यमयी भीतिग्रस्त. मनानं मोडलेली. बाळाला सावरते. कित्येक वर्षांनी नवर्‍याला साक्षात सामोरा बघावं भिक्षापात्र घेऊन. पुन्हा त्याच वाटेनं त्याच दारात महात्मा गौतम बुद्ध करुण डोळ्यांचा'' (पृ. ६४. अजिठा, ना.धो.महानोर मधुन साभार) ना.धो.महानोर यांच्या वरील चित्रबद्ध ओळी वाचतांना माझ्या डोळ्यासमोर लेणी आणि चित्र येतं. मा.श्री. शरदपवार आणि त्यांचे संबंध येत नाहीत. काय म्हणता ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 19/01/2016 - 10:45
१७ व्या क्रमांकाच्या लेण्यातील गौतम बुद्ध, यशोधरा आणि राहुलचे चित्र करुणरसाने ओतप्रोत भरलेले आहे. सिंपली फ़्याण्टास्टिक.

In reply to by सुधीर मुतालीक

>>>>> लष्कर-इ-तय्यबाच्या सामाजिक योगदानाविषयी काही माहिती आहे आपणास ? नाही. लस्कर ये तैय्यबा ही एक दहशतवादी संघाटना आहे त्या संघटनेचं सामाजिक योगदान कशाप्रकारचं आहे हे अजिबात माहिती नाही. आपण सांगितलं तर माझ्याबरोबर अनेकांचं सामान्य ज्ञान वाढेल. -दिलीप बिरुटे

सस्नेह 19/01/2016 - 16:13
बाकी, साहित्य आणि साहित्यिक एकरस असलेले फारच कमी पाहिले आहेत. ...साहित्याशी एकनिष्ठ पाडगावकर एखादाच असतो. आणि तो संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राजकारणे करीत नाही.

गामा पैलवान 18/01/2016 - 01:45
सुधीर मुतालीक, तुम्ही अगदी पोटतिडीकेनं लिहिलंय. म्हणूनच सवाई गंधर्व महोत्सव आणि साहित्य संमेलनातला मला आकळलेला फरक सांगावासा वाटतो. त्याचं असं आहे की सवाई गंधर्व महोत्सवात जे कलाकार असतात त्यांनी भारतीय संगीताच्या प्राचीन परंपरेत राहून कला जोपासलेली असते. मात्र साहित्य संमेलनातल्या व्यासपीठावरील लोकं साहित्याची व्याख्या विसरलेले आहेत. साहित्य ही संज्ञा स + हित या शब्दांतून उत्पन्न झालेली आहे. त्यात सर्वांचे सामायिक हित अभिप्रेत आहे. व्यासपीठावरचेच्या बहुतांश लोकांना सामायिक हित कशाशी खातात ते ठाऊक नाही. शिवाय भरीस भर म्हणून राजकारणी आणि त्यांचा गलिच्छ पैसा आहेच. त्यातून रसिकांना काय डोंबल्याचा अमृतानुभव येणारे? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आदूबाळ 18/01/2016 - 02:24
याच्यापेक्षाही बेसिक फरक म्हणजे सवाई गंधर्व महोत्सव खाजगी ट्रस्ट आयोजित करतो, प्रायोजक मिळवतो, एकही सरकारी पैसा घेत नाही. इतकंच कशाला - थोर्भारतीयसांगीतिकप्रपंरेलाजोपासण्यासाठी दहा वाजता लाऊडस्पीकर बंदचा नियम बारापर्यंत ताणावा यासाठी पुणे मनपाच्या नाकदोऱ्याही काढत नाही. साहित्य संमेलनाचा ग्यासच सरकारी अनुदानावर पेटतो. त्यामुळे त्या बापाचे उतराई व्हायची जबाबदारी आपोआप येते.

उनाड 18/01/2016 - 06:45
इतर अनेक साहित्य सम्मेलने ( सावरकर, कोकण, विद्रोही, मुस्लिम ) होतात. तिथे अध्यक्षपदासाठी मारामारी होत नाही. हे मोठे संमेलन गेली काही वर्षे चमको गिरी करण्यासाठीच भरत आहे. ज्यांच्या साहित्याबद्दल आदर वाटाव असे साहित्यिकही वय विसरून निवडणूकिलउह्ब्भे रहातात, गावोगाव मते मागत हिंडतात, जाणत्या राजाल साकडे घालतात, हरले कि रुसून बसतात.

कंजूस 18/01/2016 - 07:52
खरं आहे. आमच्या डोंबिवलीत रोटरीने भरवलेले सासं ला तिन्ही दिवस होतो.अंधकवी संमेलनही वेगळे ठेवले होते.

उनाड 18/01/2016 - 08:01
साहित्य संमेलनाचे अध्यक्शपद दीड दिवसाच्या गणपती पेक्षाही कमी असते. पूर्वी निदान उद्घाटन समारंभात तरी अध्यक्षांची शान असायची. आता उद्घटनालाही डझनभर नेते असल्याने अध्यक्ष कुठेतरी कोपच्यात असतात. तरीही अध्यक्ष होण्यासाठी केविलवाणी धडपड.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गामा पैलवान 18/01/2016 - 13:30
प्राडॉ, सहमत आहे. त्याचं काय असतं की एखाद्या साहित्यिकाच्या कलाकृती वाचून वाचकाच्या जाणीव प्रगल्भ झालेल्या असतात. त्यामुळे काही रसिकांना तो साहित्यिक जीवनाच्या सगळ्या अंगांत परिपूर्ण असेलसं वाटू लागतं. पण प्रत्यक्षात हे खरं असेलंच असं नाही. ज्यांना महाराष्ट्राचं भारदस्त व्यक्तिमत्व म्हणून गौरवलं गेलं होतं ते पु.ल.देशपांडे खाजगी आयुष्यात सर्वसामान्यासारखेच होते. सुनीताबाईंच्या 'आहे मनोहर तरी' पुस्तकात बरंच वर्णन आलं आहे. त्यामुळे लेखक आणि कलाकृती वेगवेगळ्या मापाने मोजावेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नया है वह 19/01/2016 - 15:42
लेखक आणि कलाकृती वेगवेगळ्या मापाने मोजावेत
. लेखक(माणुस) मोजायचा असेल तर त्याचे आत्मचरित्र वाचावे. त्यातुनही त्याचे सर्व पैलु समजतीलच असे नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी असंबंध्द प्रश्न आहे, पण ठिके. महानोर जेवढे अस्तित्वात आहेत तेवढे वाचलेत, सर !!!पण म्हणुन मग पुढे काय ? मी ही एक प्रश्न विचारतो ! लष्कर-इ-तय्यबाच्या सामाजिक योगदानाविषयी काही माहिती आहे आपणास ?

In reply to by सुधीर मुतालीक

>>>>> अगदी असंबंध्द प्रश्न आहे. अजिबात नाही. माझं म्हणनं मग तुम्हाला कळलं नाही. गामा पैलवान यांनी माझ्या प्रतिसादाचा विस्तार केला आहे. लेखक एक माणूस आहे त्यालाही सामान्य माणसाचे षडरीपुनी ग्रासलं आहे. त्याच्याकडे प्रतिभा आहे आणि त्याने केलेल्या लेखनावर आपण सॉरी मी एक वाचक म्हणून प्रेम करतो. उदा. 'तिच्या स्वप्नात सतरावी लेणी पहाडाएवढा गौतम बुद्ध जगाचं दु:ख कमी करायला निघालेला. शांत करुण डोळ्यांचा. शुभ्रलांब अंगरख्यातला भिक्षापात्र घेऊन त्याच्याच दाराशी बारा वर्षांनी. त्याची बायको यशोधरा दारात उभी मुलगा भिक्षा वाढणारा ती कारुण्यमयी भीतिग्रस्त. मनानं मोडलेली. बाळाला सावरते. कित्येक वर्षांनी नवर्‍याला साक्षात सामोरा बघावं भिक्षापात्र घेऊन. पुन्हा त्याच वाटेनं त्याच दारात महात्मा गौतम बुद्ध करुण डोळ्यांचा'' (पृ. ६४. अजिठा, ना.धो.महानोर मधुन साभार) ना.धो.महानोर यांच्या वरील चित्रबद्ध ओळी वाचतांना माझ्या डोळ्यासमोर लेणी आणि चित्र येतं. मा.श्री. शरदपवार आणि त्यांचे संबंध येत नाहीत. काय म्हणता ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 19/01/2016 - 10:45
१७ व्या क्रमांकाच्या लेण्यातील गौतम बुद्ध, यशोधरा आणि राहुलचे चित्र करुणरसाने ओतप्रोत भरलेले आहे. सिंपली फ़्याण्टास्टिक.

In reply to by सुधीर मुतालीक

>>>>> लष्कर-इ-तय्यबाच्या सामाजिक योगदानाविषयी काही माहिती आहे आपणास ? नाही. लस्कर ये तैय्यबा ही एक दहशतवादी संघाटना आहे त्या संघटनेचं सामाजिक योगदान कशाप्रकारचं आहे हे अजिबात माहिती नाही. आपण सांगितलं तर माझ्याबरोबर अनेकांचं सामान्य ज्ञान वाढेल. -दिलीप बिरुटे

सस्नेह 19/01/2016 - 16:13
बाकी, साहित्य आणि साहित्यिक एकरस असलेले फारच कमी पाहिले आहेत. ...साहित्याशी एकनिष्ठ पाडगावकर एखादाच असतो. आणि तो संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राजकारणे करीत नाही.
साहित्यिक नामक जमात - कदाचित बहुसंख्येने - व्यवहारात म्हणजे प्रत्यक्ष जीवनात सुमारे कशी असते याचे प्रतिबिंबच "दरवर्षी" "वाजतगाजत" ( म्हणजे बोंबाबोंब करत ) साजरे होणा-या साहित्य संमेलनात दिसते !!! ते साहित्य संमेलन आले की काही तरी वादविवाद, हाणामारी, पेपरबाजी होणार हे अगदी ठरून गेलंय. म्हंजे एखाद्या साहित्यीकाविषयी काहीतरी भलते सलते लिहून आले की संमेलन आले असे ओळखावे इतके !! साहित्याव्यतिरिक्त अन्य संमेलनाच्या बाबतीत असे का नाही होत ? उदाहरण सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे घ्या.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

पैसा 15/01/2016 - 23:03
=)) =)) पापडवाल्यांनी काही पॉन्सर केलं नाय का?

In reply to by पैसा

पापडवाल्यांना पुढच्या लेखात घेउ की. हा.का.ना.का. आजचं मनसोक्तं उडदाच्या आणि पोह्याच्या पापडांचं डांगर खाल्लयं.

In reply to by पैसा

एस 15/01/2016 - 23:09
असं कसं? असं कसं? व्यक्तिस्वातंत्र्याचा - आपलं ते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तुम्ही असा कसा नि:संकोचपणे संकोच करू पाहताय बरं? काय वाटेल बरं पापडांना?

In reply to by हेमंत लाटकर

लाटकर टाकायला हरकत नव्हती पण उगीचं पर्सनल लेव्हलला गेलं असतं. शिवाय तुमचे काही लेख जेन्युइनली हुकलेले नसल्याने कोडनेम टाकलं कसं? हसा. पर्सनल टिका करायचा उद्देश नाही.

नाखु 18/01/2016 - 14:47
बराच आभ्यास केलेला दिसतोय्स ते तरीच काल तू यांना संमेलनात दिसला नाहीस ते ! यांनी तुझ्या पुढच्या भागासाठी जाहीरातही आणली आहे. भाग दोन साठी त्यात लघुगुरु आहेत तेव्हा गोड मानून घे आणि हो तिळगुळ घ्यायला कधी येतोयस.. सार्वकालीन माई .....

पैसा 15/01/2016 - 23:03
=)) =)) पापडवाल्यांनी काही पॉन्सर केलं नाय का?

In reply to by पैसा

पापडवाल्यांना पुढच्या लेखात घेउ की. हा.का.ना.का. आजचं मनसोक्तं उडदाच्या आणि पोह्याच्या पापडांचं डांगर खाल्लयं.

In reply to by पैसा

एस 15/01/2016 - 23:09
असं कसं? असं कसं? व्यक्तिस्वातंत्र्याचा - आपलं ते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तुम्ही असा कसा नि:संकोचपणे संकोच करू पाहताय बरं? काय वाटेल बरं पापडांना?

In reply to by हेमंत लाटकर

लाटकर टाकायला हरकत नव्हती पण उगीचं पर्सनल लेव्हलला गेलं असतं. शिवाय तुमचे काही लेख जेन्युइनली हुकलेले नसल्याने कोडनेम टाकलं कसं? हसा. पर्सनल टिका करायचा उद्देश नाही.

नाखु 18/01/2016 - 14:47
बराच आभ्यास केलेला दिसतोय्स ते तरीच काल तू यांना संमेलनात दिसला नाहीस ते ! यांनी तुझ्या पुढच्या भागासाठी जाहीरातही आणली आहे. भाग दोन साठी त्यात लघुगुरु आहेत तेव्हा गोड मानून घे आणि हो तिळगुळ घ्यायला कधी येतोयस.. सार्वकालीन माई .....
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

देहभार

विवेक ठाकूर ·

कंजूस 08/01/2016 - 06:57
आवडला लेख. "शरीराचं वजन किती हा दुय्यम प्रश्न आहे. मुख्य प्रश्न तुम्हाला रोजचं जगायला उत्साह वाटतो की नाही हा आहे. जर तुम्ही पुरेसे उत्साही असाल तर शरीराचं वजन योग्य आहे."- -खरं आहे. 'कामप्रेरणा' म्हणजेच आयुर्वेदात वर्णन केलेल्या रक्त ,मास,अस्थि,वगैरेतील शुक्र धातु.अगोदरचे सर्व ठीक तर शेवटचा शुक्र ठीक.थोडक्यात शुक्र उत्तम तर बाकीचे उत्तमच असणार. असुरक्षिततेची भावना वजन वाढवते.आपल्याला उद्या /हिवाळ्यात अन्न मिळणार नाही याची तरतुद म्हणून थंड प्रदेशातील प्राण्यांचे वजन वाढते.

In reply to by कंजूस

विवेक ठाकूर 08/01/2016 - 10:33
असुरक्षिततेची भावना वजन वाढवते. शरीर म्हणजेच आपण आणि शरीराला काही होणे म्हणजे आपल्यालाच काही तरी झाले, ही मनातली खूणगाठ आणि त्यामुळे मृत्यूची खोलवर रुजलेली भीती हे असुरक्षिततेचं मूळ कारण आहे. थोडक्यात शुक्र उत्तम तर बाकीचे उत्तमच असणार. निसर्गानं पुरुष देहाची निर्मिती सिमेन आणि स्त्री देहाची निर्मिती फॉलिकल्ससाठी केली आहे. शरीरसंवर्धानाचा मूळ हेतू तो आहे. तस्मात, रजोनिवृत्तीनंतर सुद्धा उत्साह टिकवण्यासाठी स्त्री देहाला कामभावना जागृत असणं आणि पुरुषाला कामसक्षम असणं देहाच्या आरोग्यासाठी फलदायी आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

विवेक ठाकूर 08/01/2016 - 10:49
अन्नमय, प्राणमय, मनोमय, ज्ञानमय आणि आनंदमय असे ते कोष आहेत. शेवटचे दोन कोष आध्यात्माचा विषय आहेत. व्यायामानं केवळ अन्नमयकोषावर सरळ काम होतं, शरीरातल्या प्राणमय कोषावर श्वसनाचा वेग वाढल्यानं थोडंफार काम होतं. प्राणायमानं प्राणमयकोषावर काम होतं. तुम्ही कपालभाती प्राणायाम केल्यास श्वास, डायफ्रॅम ते नसिकाग्र असा जोमानं सुरु होतो, तो पॅसेज क्लिअर होतो. अनुलोमविलोमनं श्वसनाची दोन्ही चॅनेल्स को-ऑर्डिनेशननं काम करायला लागतात आणि त्यानं शरीराच्या तापमानाचं संतुलन होतं. श्वसनाचा जोम सुधारला की त्याचा परिणाम मनोमय आणि अन्नमय कोषावर होतो. म्हणजे भूक आणि पचन सुधारणं आणि विचारांचा कोलाहल कमी होऊन मन शांत आणि सृजनशील होणं असा परिणाम दिसायला लागतो.

प्रार्थमिक हा शब्द म्हणताना रफार आल्यासारखा म्हणला जात असला तरीही लिहीताना मात्र - प्राथमिक असाच लिहीतात ना? आणि प्राण"यम"कोष नाही तर.. प्राण"मय"कोष ना? काय जी उत्तरे असतील ती हुषार लोकांना कळवावीत.. बाकी लेख पटला. जास्त क्लिष्ट भाषेत लिहीलेला नसल्याने आणि वाचकाला मुर्खात काढुन स्वतःला सर्वज्ञ डिक्लेअर केलेले नसल्याने सुद्धा.. आवडला.. खरं सांगायचं तर उत्तम भुक, शांत झोप, योग्य व्यायाम / प्राणायाम आणि खेळ जीवनात असतील तर वजन आणि एकंदरीत आरोग्य नीट रहाणार हा काही नवा शोध नाही. तेव्हा ते मुद्दे ठिकच. फक्त माणसाची कामप्रेरणा आणि त्याचा आरोग्याशी संबंध हा पैलु कधी फारसा वाचलेला नाही. तो मुद्दा चिंतनीय आहे. (अर्थात भुक, झोप, व्यायाम इ नीट असेल तर एकंदरितच सगळीकडेच उत्साह राहील, म्हणजे निरोगी कामेच्छा हे ऑटपुट आहे.. समतोल वजनासारखं..)

In reply to by पिलीयन रायडर

विवेक ठाकूर 08/01/2016 - 11:45
प्राथमिक बरोबर आहे आणि प्राणमयकोषच लिहीलं आहे. खरं सांगायचं तर उत्तम भुक, शांत झोप, योग्य व्यायाम / प्राणायाम आणि खेळ जीवनात असतील तर वजन आणि एकंदरीत आरोग्य नीट रहाणार हा काही नवा शोध नाही. तेव्हा ते मुद्दे ठिकच उलट आहे, `उत्तम भूक आणि शांत झोप' ही प्राणायाम, लेखातली आसनं आणि खेळ यांचा परिणाम आहेत. व्यायाम आणि खेळ यात प्राथमिक फरक आहे. व्यायामात तुम्ही एकटे असता आणि ते काम नेटानं पार पाडावं लागतं, खेळात शारीरिक हालचाली आपसूक होतात आणि मजा येते. शिवाय ती ग्रुप अ‍ॅक्टीविटी असल्यानं सातत्य टिकण्याची शक्यता अनेक पटीनं वाढते. फक्त माणसाची कामप्रेरणा आणि त्याचा आरोग्याशी संबंध हा पैलु कधी फारसा वाचलेला नाही. तो मुद्दा चिंतनीय आहे धन्यवाद !

In reply to by विवेक ठाकूर

प्राणायाम महत्त्वाचा आहे कारण तो प्राणयमकोषावर काम करतो
एकट्याने केलेल्या व्यायामापेक्षा खेळ कधीही जास्त आनंददायी पर्याय आहे. पण मुळात खेळ / व्यायाम किंवा कोणत्याही प्रकारची "Physical Activity" ही महत्वाची.

In reply to by पिलीयन रायडर

विवेक ठाकूर 08/01/2016 - 12:14
पण मुळात खेळ / व्यायाम किंवा कोणत्याही प्रकारची "Physical Activity" ही महत्वाची. ते उघड आहे, पण व्यायाम करणार्‍यांच्या तुलनेत खेळणार्‍यांची संख्या नगण्य आहे. आणि फिजिकल अ‍ॅक्टीविटीपेक्षाही प्राणायाम प्रथम आहे.

स्पा 08/01/2016 - 11:31
खरं सांगायचं तर उत्तम भुक, शांत झोप, योग्य व्यायाम / प्राणायाम आणि खेळ जीवनात असतील तर वजन आणि एकंदरीत आरोग्य नीट रहाणार हा काही नवा शोध नाही.
अगदी हेच म्हणणार होतो. हे सगळ निट असेल पण वजन वाढलेले असेल हे खूप कमी कमी प्रमाण असते . उलट काही रोग किंवा व्यायामाचा अभाव असल्यानेच वजन वाढणे किंवा पचनसंस्था ढासळणे होते, नुसता प्राणायम करून काही फरक पडेल असे वाटत नाही , योग्य व्यायाम आणि आहार हवाच , अर्थात इथली डॉक्टर मंडळी सांगतीलच

In reply to by स्पा

विवेक ठाकूर 08/01/2016 - 12:02
नुसता प्राणायम करून काही फरक पडेल असे वाटत नाही , योग्य व्यायाम आणि आहार हवाच प्राणायम करून पाहिला की फरक कळेल. तो पहिल्या चार-पाच दिवसातच जाणवायला लागतो. व्यायमाला खेळ हा जास्त आनंददायी पर्याय आहे. आहाराबद्दल मी माझे विचार मांडले आहेतच.

मानस् 08/01/2016 - 12:16
विवेक ठाकूर मस्त लेख्..तुमच लेखन आवडतय्..प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा एक वेगळाच द्रुष्टिकोन विषेश आवडला.

In reply to by मानस्

विवेक ठाकूर 08/01/2016 - 14:26
प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा एक वेगळाच द्रुष्टिकोन विषेश आवडला. तुम्ही पूर्वग्रह न ठेवता वाचला त्यामुळे तुम्हाला तो जाणवला, आभार. लेख व्यायम करा आणि निरोगी राहा इतका साधा नाही. तो प्रथम विदेहत्त्व, मग > प्राणायाम, योगासनं आणि खेळ, नंतर > भोजनाचा रसपरिपोष, आणि शेवटी > कामप्रेरणा आणि उत्साह अशा अंगानं जातो. ज्यांनी लेख मनःपूर्वक वाचलायं आणि तो अनुभवण्याची तयारी आहे त्यांच्या अन्नमय, प्राणमय आणि मनोमय कोषांवर तो विधायक बदल घडवू शकेल. छान लेख. उत्साह व आत्मविश्वास वाढला. हीच तर खरी अत्यंत योग्य सुरुवात आहे!

कंजूस 08/01/2016 - 06:57
आवडला लेख. "शरीराचं वजन किती हा दुय्यम प्रश्न आहे. मुख्य प्रश्न तुम्हाला रोजचं जगायला उत्साह वाटतो की नाही हा आहे. जर तुम्ही पुरेसे उत्साही असाल तर शरीराचं वजन योग्य आहे."- -खरं आहे. 'कामप्रेरणा' म्हणजेच आयुर्वेदात वर्णन केलेल्या रक्त ,मास,अस्थि,वगैरेतील शुक्र धातु.अगोदरचे सर्व ठीक तर शेवटचा शुक्र ठीक.थोडक्यात शुक्र उत्तम तर बाकीचे उत्तमच असणार. असुरक्षिततेची भावना वजन वाढवते.आपल्याला उद्या /हिवाळ्यात अन्न मिळणार नाही याची तरतुद म्हणून थंड प्रदेशातील प्राण्यांचे वजन वाढते.

In reply to by कंजूस

विवेक ठाकूर 08/01/2016 - 10:33
असुरक्षिततेची भावना वजन वाढवते. शरीर म्हणजेच आपण आणि शरीराला काही होणे म्हणजे आपल्यालाच काही तरी झाले, ही मनातली खूणगाठ आणि त्यामुळे मृत्यूची खोलवर रुजलेली भीती हे असुरक्षिततेचं मूळ कारण आहे. थोडक्यात शुक्र उत्तम तर बाकीचे उत्तमच असणार. निसर्गानं पुरुष देहाची निर्मिती सिमेन आणि स्त्री देहाची निर्मिती फॉलिकल्ससाठी केली आहे. शरीरसंवर्धानाचा मूळ हेतू तो आहे. तस्मात, रजोनिवृत्तीनंतर सुद्धा उत्साह टिकवण्यासाठी स्त्री देहाला कामभावना जागृत असणं आणि पुरुषाला कामसक्षम असणं देहाच्या आरोग्यासाठी फलदायी आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

विवेक ठाकूर 08/01/2016 - 10:49
अन्नमय, प्राणमय, मनोमय, ज्ञानमय आणि आनंदमय असे ते कोष आहेत. शेवटचे दोन कोष आध्यात्माचा विषय आहेत. व्यायामानं केवळ अन्नमयकोषावर सरळ काम होतं, शरीरातल्या प्राणमय कोषावर श्वसनाचा वेग वाढल्यानं थोडंफार काम होतं. प्राणायमानं प्राणमयकोषावर काम होतं. तुम्ही कपालभाती प्राणायाम केल्यास श्वास, डायफ्रॅम ते नसिकाग्र असा जोमानं सुरु होतो, तो पॅसेज क्लिअर होतो. अनुलोमविलोमनं श्वसनाची दोन्ही चॅनेल्स को-ऑर्डिनेशननं काम करायला लागतात आणि त्यानं शरीराच्या तापमानाचं संतुलन होतं. श्वसनाचा जोम सुधारला की त्याचा परिणाम मनोमय आणि अन्नमय कोषावर होतो. म्हणजे भूक आणि पचन सुधारणं आणि विचारांचा कोलाहल कमी होऊन मन शांत आणि सृजनशील होणं असा परिणाम दिसायला लागतो.

प्रार्थमिक हा शब्द म्हणताना रफार आल्यासारखा म्हणला जात असला तरीही लिहीताना मात्र - प्राथमिक असाच लिहीतात ना? आणि प्राण"यम"कोष नाही तर.. प्राण"मय"कोष ना? काय जी उत्तरे असतील ती हुषार लोकांना कळवावीत.. बाकी लेख पटला. जास्त क्लिष्ट भाषेत लिहीलेला नसल्याने आणि वाचकाला मुर्खात काढुन स्वतःला सर्वज्ञ डिक्लेअर केलेले नसल्याने सुद्धा.. आवडला.. खरं सांगायचं तर उत्तम भुक, शांत झोप, योग्य व्यायाम / प्राणायाम आणि खेळ जीवनात असतील तर वजन आणि एकंदरीत आरोग्य नीट रहाणार हा काही नवा शोध नाही. तेव्हा ते मुद्दे ठिकच. फक्त माणसाची कामप्रेरणा आणि त्याचा आरोग्याशी संबंध हा पैलु कधी फारसा वाचलेला नाही. तो मुद्दा चिंतनीय आहे. (अर्थात भुक, झोप, व्यायाम इ नीट असेल तर एकंदरितच सगळीकडेच उत्साह राहील, म्हणजे निरोगी कामेच्छा हे ऑटपुट आहे.. समतोल वजनासारखं..)

In reply to by पिलीयन रायडर

विवेक ठाकूर 08/01/2016 - 11:45
प्राथमिक बरोबर आहे आणि प्राणमयकोषच लिहीलं आहे. खरं सांगायचं तर उत्तम भुक, शांत झोप, योग्य व्यायाम / प्राणायाम आणि खेळ जीवनात असतील तर वजन आणि एकंदरीत आरोग्य नीट रहाणार हा काही नवा शोध नाही. तेव्हा ते मुद्दे ठिकच उलट आहे, `उत्तम भूक आणि शांत झोप' ही प्राणायाम, लेखातली आसनं आणि खेळ यांचा परिणाम आहेत. व्यायाम आणि खेळ यात प्राथमिक फरक आहे. व्यायामात तुम्ही एकटे असता आणि ते काम नेटानं पार पाडावं लागतं, खेळात शारीरिक हालचाली आपसूक होतात आणि मजा येते. शिवाय ती ग्रुप अ‍ॅक्टीविटी असल्यानं सातत्य टिकण्याची शक्यता अनेक पटीनं वाढते. फक्त माणसाची कामप्रेरणा आणि त्याचा आरोग्याशी संबंध हा पैलु कधी फारसा वाचलेला नाही. तो मुद्दा चिंतनीय आहे धन्यवाद !

In reply to by विवेक ठाकूर

प्राणायाम महत्त्वाचा आहे कारण तो प्राणयमकोषावर काम करतो
एकट्याने केलेल्या व्यायामापेक्षा खेळ कधीही जास्त आनंददायी पर्याय आहे. पण मुळात खेळ / व्यायाम किंवा कोणत्याही प्रकारची "Physical Activity" ही महत्वाची.

In reply to by पिलीयन रायडर

विवेक ठाकूर 08/01/2016 - 12:14
पण मुळात खेळ / व्यायाम किंवा कोणत्याही प्रकारची "Physical Activity" ही महत्वाची. ते उघड आहे, पण व्यायाम करणार्‍यांच्या तुलनेत खेळणार्‍यांची संख्या नगण्य आहे. आणि फिजिकल अ‍ॅक्टीविटीपेक्षाही प्राणायाम प्रथम आहे.

स्पा 08/01/2016 - 11:31
खरं सांगायचं तर उत्तम भुक, शांत झोप, योग्य व्यायाम / प्राणायाम आणि खेळ जीवनात असतील तर वजन आणि एकंदरीत आरोग्य नीट रहाणार हा काही नवा शोध नाही.
अगदी हेच म्हणणार होतो. हे सगळ निट असेल पण वजन वाढलेले असेल हे खूप कमी कमी प्रमाण असते . उलट काही रोग किंवा व्यायामाचा अभाव असल्यानेच वजन वाढणे किंवा पचनसंस्था ढासळणे होते, नुसता प्राणायम करून काही फरक पडेल असे वाटत नाही , योग्य व्यायाम आणि आहार हवाच , अर्थात इथली डॉक्टर मंडळी सांगतीलच

In reply to by स्पा

विवेक ठाकूर 08/01/2016 - 12:02
नुसता प्राणायम करून काही फरक पडेल असे वाटत नाही , योग्य व्यायाम आणि आहार हवाच प्राणायम करून पाहिला की फरक कळेल. तो पहिल्या चार-पाच दिवसातच जाणवायला लागतो. व्यायमाला खेळ हा जास्त आनंददायी पर्याय आहे. आहाराबद्दल मी माझे विचार मांडले आहेतच.

मानस् 08/01/2016 - 12:16
विवेक ठाकूर मस्त लेख्..तुमच लेखन आवडतय्..प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा एक वेगळाच द्रुष्टिकोन विषेश आवडला.

In reply to by मानस्

विवेक ठाकूर 08/01/2016 - 14:26
प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा एक वेगळाच द्रुष्टिकोन विषेश आवडला. तुम्ही पूर्वग्रह न ठेवता वाचला त्यामुळे तुम्हाला तो जाणवला, आभार. लेख व्यायम करा आणि निरोगी राहा इतका साधा नाही. तो प्रथम विदेहत्त्व, मग > प्राणायाम, योगासनं आणि खेळ, नंतर > भोजनाचा रसपरिपोष, आणि शेवटी > कामप्रेरणा आणि उत्साह अशा अंगानं जातो. ज्यांनी लेख मनःपूर्वक वाचलायं आणि तो अनुभवण्याची तयारी आहे त्यांच्या अन्नमय, प्राणमय आणि मनोमय कोषांवर तो विधायक बदल घडवू शकेल. छान लेख. उत्साह व आत्मविश्वास वाढला. हीच तर खरी अत्यंत योग्य सुरुवात आहे!
सर्व प्रथम, मी वजनावरचे कुठलेही लेख अजून तरी वाचलेले नाहीत, तस्मात हा लेख कोणत्याही लेखाला प्रत्युत्तर नाही. दुसरी गोष्ट, माझा शरीरशास्त्राचा आभ्यास नाही. ‘मी शरीर नसून मला शरीराची जाणीव आहे’ या स्वानुभवातून आणि रोजच्या जगण्यातून केलेलं हे लेखन आहे. माझ्या मते, वजन घटवण्याचे इतर उपाय कष्टदायक वाटले तरी काहीशा निश्चयानं ते पार पाडता येतील. या लेखातले अनुभव वरकरणी सोपे वाटले तरी जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला तर त्यांची प्रचिती निश्चित येईल. ______________________________ पहिली गोष्ट, आपण शरीर नाही; आपल्याला शरीराची जाणीव आहे. तस्मात, वजन शरीराला आहे, आपल्याला नाही.

स्त्री पोषाख, स्त्री-पुरुष संबंध आणि (अ)सुरक्षिततेचा सांभाळ

माहितगार ·

असंका 08/01/2016 - 13:23
अ. भितीच्या भावनेची गरज असते का ? होय. गरज असते. धोके जाणवून त्यापासून तयारी करण्यासाठी भितीची गरज असते. ब. भिती का वाटते ? अज्ञाताची जाणीव होणे म्हणजे भिती. जसजशी अज्ञानाची भावना कमी होते, तसतशी भिती कमी होउ लागते. क. तुम्हाला कशा कशाची भिती वाटते ? मला बहुतेक उंचीची आणि पाण्याची भिती वाटते. आणि मरणाची भिती वाटायला हवी असंही वाटतं. पण छोट्या छोट्या गोष्टींनीच मी इतका घाबरून जातो, की मरणाचा तर मी विचारही करत नाही. ड. भिती आणि असुरक्षतेची भावना या एकच गोष्टी आहेत का वेगवेगळ्या ? असुरक्षिततेची भावना हा शब्दप्रयोग मी अगोदर ऐकलेला नाही. कशासंदर्भात तो वापरला जातो ते कळलं तर त्यात आणि भितीत फरक आहे का ते सांगता येइल. इ. असुरक्षीत का वाटते ? असुरक्षीततेच्या भावनेची गरज असते का ? भविष्यात काय होणार आहे, त्याचा अंदाज बांधता न आल्याने किंवा जे होइल त्याला तोंड देण्यात आपण कमी पडू शकतो ही भावना म्हणजे भिती. त्यानेच असुरक्षित वाटतं. ते वाटत राहिल्याने, आपली पुरेशी तयारी झालेली नाही, अजून तयारी करायला हवी अशी जाणीव होत रहाते. त्यामुळे ही भावना तयारी करून घेण्यासाठी आवश्यक असावी. तो एक कुणीतरी कॉम्प्युटरमधला मोठा माणूस होता, तो म्हणला होता ना की ओन्ली द पॅरानॉइड्स सर्वाइव..! फ. तुम्हाला स्वत:ला अथवा इतरांमध्ये कोणकोणत्या असुरक्षीततेच्या भावना आढळतात ? म्हणजे काय ते कळलं नाही..काही उदाहरण दिलंत तर सांगता येइल. ग. (अ)सुरक्षीततेची भावना कशी सांभाळता/ सांभाळावी ? मन घट्ट करून. दुसरा काय पर्याय? ह. काळजी घेणे आणि काळजी करणे यात फरक कसा करावा ? असा फरक करणे तुम्हाला जमते का ? काळजी हे सारखेच शब्द दोन्हीत असले, तरी अर्थात जमीन आस्मानाचा फरक आहे. काळजी घेणे म्हणजे काही तरी विशिष्ट कृती करणे अपेक्षित आहे. काळजी करणे म्हणजे एक मनाची स्थिती आहे.

प्रसाद१९७१ 08/01/2016 - 14:06
ब. भिती का वाटते ? अज्ञाताची जाणीव होणे म्हणजे भिती. जसजशी अज्ञानाची भावना कमी होते, तसतशी भिती कमी होउ लागते.
हे जरा कळले नाही. बर्‍याच वेळेस, ज्ञान वाढले की पण भीती वाढते. उलट "अज्ञानात सुख असते" असे काहीतरी म्हणतात. काही उदा १. हे खाल्ले की तो रोग होतो वगैरे. अर्धवट ज्ञानामुळे, काही बारीक सारीक दुखले तरी कँसर पासुन अजुन कुठला तरी मोठा रोग झाला आहे अशी भिती वाटते. इत्यादी. २. एखाद्या रस्त्यावर, एरीयात गावगुंडांचा धोका आहे असे कोणी सांगितले की त्या एरीयातुन जाताना भिती वाटते. पुर्वी जरी एखाद्या अंधार्‍या ठीकाणुन गेलो असलो, पण कोणी तिथल्या भुताचा अनुभव सांगितला की पुढच्या वेळेला जाताना भिती वाटते.

In reply to by प्रसाद१९७१

असंका 08/01/2016 - 14:35
तुम्हाला न कळायला काय झालंय? फिरकी घेताय गरीबाची अन काय... मुळात मी भितीच्या अस्ण्या नसण्याबद्दल बोलत नसून कमी जास्ती भिती वाटण्याब्द्दल बोलतोय . अशी वस्तू/स्थिती जिच्याबद्दल काहीच माहिती नाही तीला मी अज्ञात म्हणतोय. जसं भूत. किंवा अंधारी खोली. किंवा सरळ अंधार. जसजशी माहिती मिळायला लागते, तसतसं आपल्याला त्यापासून नक्की काय धोका आहे ते ठरवता यायला लागतं. त्या धोक्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्या माहितीचा उप्योग करून घेता येतो, अन एकंदरीत भिती कमी होतेच. तुम्ही जी उदाहरणं दिलीत ती बघू- १. हे खाल्ले की तो रोग होतो. हे झालं ज्ञान. आता या वस्तूला अज्ञात म्हणणं शक्य नाही. याउलट अशी एखादी वस्तू जी तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच बघत आहात. टाकाल का तोंडात अशीच्या अशी उचलून? कसची भिती जास्त आहे? समजा केळं खाल्लं, पेरू खाल्ला की मला सर्दी होते. पण कमीत कमी हे खायचे पदार्थ आहेत हे तरी मला माहित आहे? त्यामुळे मी तत्काळ मरणार नाही हेही मला माहित आहे. पण जंगलात गेल्यावर कितीही आकर्षक फळं मला दिसली आणि त्यांची मला माहिती नसली, तरी मी त्यांच्याकडे बघणार पण नाही. कारण ती फळं मला अज्ञात आहेत. अर्धवट ज्ञान हे जास्त धोकादायक असेल हे मान्य, पण जर त्याची जाणीव असेल तर भिती कमी होते. पूर्ण ज्ञान ज्याला आहे असे लोक कमीच असणार. त्यामुळे निर्णय घेण्यास पुरेसे ज्ञान मिळाले की भिती कमी होते. २. गावगुंड - ही ज्ञात गोष्ट आहे. अज्ञातापेक्षा कमी तयारीने गेलात तरी चालेल. पण अज्ञात ठिकाणी जाताना काय तयारीने जायचं हेच माहित नसतं. कुठली भिती जास्त असेल ? मात्र भुताबद्दल मला शंभर टक्के मान्य आहे आपलं म्हणणं! एवढंच काय, माझी भितीची व्याख्याच मी भूतांच्याबद्दलच्या भितीवरून बेतलेली आहे. भूत कुणी बघितलेलं आहे का हो? सगळ्यांनी? कुणीतरी तरी असेल ज्याने भूत बघितलेलं नाही? तरी ते घाबरतात? ही कसची भिती असते? तर अज्ञाताची!! भूत कसं असेल तेच माहित नाही, तरी भिती तर वाटते! का? कारण हेच की माहित नाही!

In reply to by असंका

असंका 18/01/2016 - 09:14
ओ धागाकर्तेसाहेब, तुम्ही तर धाग्याचा गाभाच बदलून टाकला. सहज जाणवलं म्हणून- माझा हा वरचा प्रतिसाद म्हणजे आपल्या नव्या ४ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे - "नोन डेविल".

In reply to by असंका

माहितगार 18/01/2016 - 10:43
ओह, नवे प्रश्न जोडताना प्रश्नांचा क्रम बदलू शकतो ह लक्षात घेतले नाही. नवे प्रश्न जोडताना प्रश्न गट १ , २ असे उल्लेख करतो म्हणजे कन्फ्युजन टळण्यास मदत होईल, -उद्देश अधिक प्रश्न जोडणे आणि अधिक लोकांना चर्चेत सहभागी करून घेणे आहे; चर्चेचा गाभा सुरक्षा विषयक दृष्टिकोण हाच आहे- लक्ष वेधल्या बद्दल आणि चर्चा सहभागाबद्दल आभारी आहे.

असंका 08/01/2016 - 14:59
* सुरक्षीततेचे गरज, स्तर कोणकोणते असतात ? हे फार तांत्रिक शब्द दिसताहेत. हा ज्यांच्या अभ्यासाचा विषय आहे, त्यांच्यासाठी सोडावा का हा प्रश्न? कारण हे सुरक्षिततेचे स्तर इ. असतात ही गोष्टच माझ्यासाठी एक नवीन माहिती आहे. उगा फेकाफेक करू शकतो, पण या उत्तराला काय मार्क थोडीच आहेत? * सुरक्षीततेची सुयोग्य काळजी आणि जोखीम व्यवस्थापनासाठी भविष्यातील शक्यतांचा वेध कसा घ्यावा/ घेता ? जोखीम व्यवस्थापन कसे करता ? केवढे अवघड अवघड शब्द वापरता हो! अर्थ लावतानाच दिवस जाइल! मुळात मी आला दिवस घालवण्यावर विश्वास ठेवत असल्याने हे सगळं काही मी करत नाही - फक्त इंशुरन्स मी शक्य तेवढे काढून ठेवलेले आहेत. गाडी, मेडीक्लेम आणि लाइफ. * कोणती भिती/काळजी/असुरक्षततेची भावना अनाठायी असते ? अनाठायी भिती/काळजी/असुरक्षततेची भावना कशी टाळावी तुम्ही कशी टाळता ? ते कुठले प्रिन्सिपल आहे ना- ८५/१०/५% वालं ते वापरतो. आपण अनेक गोष्टींची काळजी करतो, त्यातील ८५% (की असलंच काहीतरी %) गोष्टी कधीच वास्तवात येत नाहीत. १०% गोष्टी वास्तवात होउ शकतात अशी ५०% शक्यता असते. आणि ५% गोष्टी मात्र होतातच. आता या कुठल्या गोष्टी कुठल्या कॅटेगरीत घालायच्या ते थोडा अनुभव वापरूनच ठरवावे लागते. * विश्वास, श्रद्धा यांचा (अ)सुरक्षीततेच्या भावनेशी सहसंबंध कसा मांडता येईल ? ज्या गोष्टींनी आपण काळजीत आहोत, त्या जर याच्याशी मुळात संबंधित नसतील, तर असा संबंध मांडणे म्हणजे मनाचे खेळ असतील. एरवीही ते मनाचे खेळच असतील. पण अनेकदा त्या खेळांचा खरोखर उप्योग होतो असं पाहिलेलं आहे. * मिथके, कथा, धर्मसंस्थाप्रणित विश्वास, श्रद्धा, माहिती आणि तत्त्वज्ञान यांचा (अ)सुरक्षीततेच्या भावनेशी सहसंबंध कसा मांडता येईल शेवटच्या दोन प्रश्नांवर परत येतो.

माहितगार 17/01/2016 - 13:12
काथ्याकुटात असलेल्या भारतीय संस्कृती साठी ही चांगली गोष्ट आहे का? धाग्यावरून पोषाख फॅशन हेही अनेक कंगोरे असलेले विषय आहेत परंतु त्या संबंधाने (अ)सुरक्षीतते भावना असते का या बद्द्ल तुम्हाला काय वाटते हे जाणून घेण्यासाठी काही नवे प्रश्न धागा लेखात जोडतो आहे.

चलत मुसाफिर 17/01/2016 - 15:31
शारीरिक आकर्षण ही संपूर्णपणे नैसर्गिक गोष्ट आहे. ते विविधप्रकारे व्यक्त होत असते. परंतु मानवी संस्कृती अनेक कारणांमुळे (काही योग्य, काही अयोग्य) त्यावर नानाविध बंधने टाकते. त्यातही देशोदेशी, वंशोवंशी फरक असतो. परिणामी, या आकर्षणाचे काही पैलू आपोआप "चांगले" तर काही "वाईट" ठरवले जातात. जिथे "वाईट" पैलू दिसतात, त्याबद्दल भीती किंवा घृणा निर्माण होते. विशेषतः पूर्वीय देशांत, शारीरिक आकर्षण हीच काहीतरी लज्जास्पद, कलंकसमान गोष्ट आहे असा टोकाचा दृढ समज आढळून येतो. परिणामी या विषयावर निकोप चर्चा होऊ शकत नाही. बहुसंख्य लैंगिक गुन्हे हे शारीरिक गरजेपोटी होत नसून बलदर्शनाच्या मानसिक गरजेपोटी होत असतात. परंतु हे समजून घेण्याची क्षमता किंवा इच्छाशक्ती समाजात नसेल, तर त्यावर उपाय शोधणे अशक्यप्राय होऊन बसते. त्यातूनच मग "भरचौकात फाशी द्या", किंवा "खच्ची करून टाका" अशा आक्रस्ताळ्या मध्यमवर्गीय मागण्या पुढे येतात.

लाडू. 18/01/2016 - 15:47
माझी वैयक्तीक मते: १) चांगली वाईट नजर स्त्रीला कळते अस म्हणतात. आणि ते खर आहे. घराबाहेर कुठेही, मग ते बाजारात असो किना ऑफिस मध्ये, ओळखीचा किंवा अनोळखी पुरुष आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतो ते लगेच कळते. विशिष्ट वेळी, अगदी लक्ष नसतानाहि, आपल्याला ओढणी सावरायची गरज आहे हे अचानक मेंदूत चमकून जात. आणि त्यावेळी निरीक्षण केल्यास कोणीतरी आपल्याकडे पाहत असतच. अस वाटल्याने किंवा वाईट नजर कळल्यानं नेहमीच असुरक्षित वाटत अस नाही. ऑफिस किंवा घराजवळ, पूर्णपणे सुरक्षित आहोत आपण हे माहित असते. पण अनोळखी ठिकाणी, किंवा रात्री एकटी असताना थोडी भीती वाटू शकते. २) विशिष्ट प्रकारच्या पेहरावाने या नजरावर काहीच फरक पडत नाही. प्रत्येक पुरुष त्याच्यावरच्या संस्कारांप्रमाणे वागतो अस मला वाटत. अशी खूप उदाहरण मी अनुभवलीत, चांगली पण आणि वाईट पण, पेह्रवणे त्यांच्यावर फार फरक पडला नाही. (उदा. ऑफिस मध्ये, शनिवारी आम्ही कॅजुअल्स घालू शकतो. पण काही विशिष्ट माणसांची नजर कोणत्याही दिवशी तेवढीच वाईट असते) ४) परिचित अपरिचित जास्त फरक नाही पडत. एकंदरीतच माणूस आणि त्याची नजर कळतेच. अपरिचित माणूस सुद्धा बऱ्याचदा कम्फर्टेबल वाटू शकतो ५) सध्या मी विवाहित नाही. विवाह होईल अजून ४ महिन्यात. पण ८ वर्षाचं नात, आणि त्यानंतरच्या विश्वासावरून, एवढ नक्कीच सांगू शकते, मस्तानी सम स्त्रीचा, तिच्या स्त्रीत्वाचा हेवा वाटत नाही. एखाद्या स्त्रीचे कौतुक जरी माझ्या जोडीदाराने माझ्या समोर केले तरी ते तेवढ्यापुरतेच असेल असे मला वाटते. ६) नात्यांना नावे देणे मला पटत नाही. आणि त्याने सुरक्षिततेचा मुद्दा बदलत नाही

१) चांगली अथवा वाईट नजर म्हणजे काय -ती कशी ठरवली जाते ? विशीष्ट प्रकारे पेहराव केल्याने वाईट नजरांचा पाठलाग होतो असे तुम्हाला वाटते का ? असे वाटल्याने तुम्हाला/ तुमच्या परिचीतांपैकी/बद्दल कुणाला अथवा असुरक्षीत वाटते का ?
एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे बघितलेलं आपल्याला आवडलं तर ती नजर चांगली. बघितलेलं आवडलं नाही, हे शब्दांशिवाय त्या व्यक्तीलाही समजून पुन्हा आपल्याकडे बघायला सुरुवात केली तर ती वाईट नजर. कपडे आणि नजरेचा संबंध नाही (कारण चांगलं किंवा वाईट हे आपल्या विचार, बुद्धी, मतावर अवलंबून असतं). मला किंवा माझ्या परिचयातल्या कोणालाही गरजेपेक्षा अधिक किंवा मुद्दाम लक्ष देण्याइतपत असुरक्षित वाटत नाही. (असुरक्षितता डिजिटल होय किंवा नाही छाप नसते.)
२) विशीष्ट प्रकारे पेहराव केल्याने तुमच्या मनात काही 'कल्पना' येतात म्हणून त्या तशाच इतरांच्या मनात येतात असे तुम्हाला वाटते का ? इतरांच्या मनात 'कल्पना' येतात म्हणून तुम्हाला असुरक्षीत वाटते का ? मनातील अयोग्य 'कल्पना'ंची लोक परोक्ष-अपरोक्ष चर्चा करतात अशा चर्चा ऐकुन तुम्हाला या विषयावर असुरक्षीत वाटते का ?
काही लोकांच्या मनात माझ्यात मनात असतात तसेच विचार येतात आणि काहींच्या मनात येत नाही. कोणतीही व्यक्ती जगातल्या अर्ध्या लोकांना "फार्फार" आवडेल हे अशक्य आहे. लोकांच्या विचारांमुळे असुरक्षित वाटत नाही. चर्चांमुळेही असुरक्षित वाटत नाही.
३) तुमच्या नात्यातील-परिचयातील-गल्लीतील-गावातील-जातीतील-धर्मातील एखादी स्त्री परपुरषाशी मोकळेपणाने बोलली-वागली तर तुम्हाला काय वाटते अटेंशन डेफीशीट वाटते-हेवा वाटतो?- दुष्वास वाटतो?- असुरक्षीत वाटते ? असुरक्षीत वाटत असेल तर त्यामागची कारण मिमांसा काय असते ?
सगळ्याचं होलसेल उत्तर - नाही.
४) एकुण सांख्यिकीय आकडेवारी स्त्री परिचीत पुरुषांपेक्षा अपरीचीत पुरुषांकडून अधिक असुरक्षीत असल्याचे सुचवत नाही तरीही अपरीचीत पुरुषांबद्दल असुरक्षेची भावना अधीक असते का ?
नाही. दोन कारणं आहेत - १. गविंनी याबद्दल कुठेतरी लिहिलंय. या गोष्टीचा मला त्रास होणारच नाही, अशी भावना असते. २. तर्क असा की सांख्यिकीचे आकडे एकट्या-दुकट्या व्यक्तीच्या बाबतीत लागू होतातच असं नाही. आणि ओळखीच्या लोकांवर संशय घेत राहिले तर माझं आयुष्य कधी जगू? असा प्रश्न पडतो.
५) स्त्रीयांना कोणकोणत्या परिस्थीतीत असुरक्षीत वाटते ? समजा एखाद्या विवाहीत स्त्रीच्या नवर्‍याच्या आसपास मस्तानीसम स्त्री आली किंवा त्याचे दुसर्‍या स्त्रीकडे लक्ष गेले तर त्या मस्तानीच्या स्त्रीत्वाच्या प्रदर्शनाचा अटेंशन डेफीशीट वाटते -हेवा वाटतो?- दुष्वास वाटतो?- असुरक्षीत वाटते ? असुरक्षीत वाटत असेल तर त्यामागची कारण मिमांसा काय असते ? (याचे उत्तर मुख्यत्वे स्त्रीयांकडून अभिप्रेत आहे)
स्त्रिया एकसाची विचार करतात, अशा या प्रश्नांतल्या गृहितकाबद्दल मला होलसेल असुरक्षितता वाटते. एरवी मला कोणत्याही कारणास्तव, व्यक्तीमुळे लक्ष देण्याइतपत असुरक्षितता वाटलेली नाही. माझ्या बऱ्या अर्ध्याला मैत्रिणी नाहीत (आणि मला चिक्कार मित्र आहेत) या कारणास्तव मला त्याच्याबद्दल वाईट वाटतं.
६) नात्यांना नाव दिल्याने जसे की- भाऊ ताई इत्यादी- स्त्रीयांना अधीक सुरक्षीत वाटते का ? (याचे उत्तर मुख्यत्वे स्त्रीयांकडून अभिप्रेत आहे)
ऐडीया नाही. मी असली नावं देत नाही. मला अदितीताई वगैरे म्हणणारे लोक मला गळेपडू आणि/किंवा लाचार वाटतात. पण असुरक्षित? कब्बी नै!
७) व्यक्ती-व्यक्तींच्या संबंधांवरूनच्या असुरक्षीततेच्या भावना/अनुभव कोणकोणत्या आणि किती लहानपणापासूनच्या आठवतात वय, अनुभव, माहिती आणि ज्ञानानुसार आपल्या त्या भावना आणि अनुभवांकडे पाहण्यात/दृष्टीकोणात कोणकोणती परिवर्तने आली ?
उत्तर देण्यासाठी या प्रश्नाचं प्रमाण मराठी भाषांतर हवं.
८) अल्पवयीन पाल्यांच्या बद्दलच्या (खासकरून मुलींच्या) (अ)सुरक्षीततेच्या बद्दल भावनांचे विचारांचे स्वरुप कसे असते ?
असुरक्षितता ही असुरक्षितताच असते. कधी सॉलिड, कधी लिक्विड अशी नसावी; हा अंदाज. मी शाळकरी वयाची असताना आईची तीच-ती कल्जियुक्त 'लेक्चरं' ऐकून कधीमधी "आई, मला कोणी काही केलं नाही तर मीच घरातून पळून जाईन; म्हणूनतरी लेक्चरं आवर" असं वाक्य तोंडावर येत असे. ते मी नियमाने गिळत असे.
९) उपरोक्त (अ)सुअरक्षीततेच्या भावना तुम्ही कशा हँडल करता ? इतर लोक कसे हँडल करतात ? (अ)सुअरक्षीततेच्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने कशा हँडल केल्या जाऊ शकतील असे तुम्हाला वाटते?
मला अशा काही भावना नाहीत. लोकांचं लोकं सांगतील. भावनांवर नियंत्रणाबाबत जेनेरिक काही बोलण्यासाठी कोणी मानसोपचारतज्ञ गाठलेले बरे. बाकीचे प्रश्न नंतर वाचेन. सध्या गृहपाठ म्हणून सुरक्षितता हा शब्द तीनशेचौदा वेळा चोप्य-पस्ते करा ही विनंती.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माहितगार 19/01/2016 - 10:10
तुमच्या सगळ्यात शेवटच्या वाक्यासाठी सर्वप्रथम एक स्मायली.
७) व्यक्ती-व्यक्तींच्या संबंधांवरूनच्या असुरक्षीततेच्या भावना/अनुभव कोणकोणत्या आणि किती लहानपणापासूनच्या आठवतात वय, अनुभव, माहिती आणि ज्ञानानुसार आपल्या त्या भावना आणि अनुभवांकडे पाहण्यात/दृष्टीकोणात कोणकोणती परिवर्तने आली ? (प्रश्नोत्तरे गटक्र.२)
हा प्रश्न लहानपणी आई-किंवा वडील इतर व्यक्तींशी (भिन्न-लिंगी व्यक्तीशी) मोकळेपणाने बोलले तर असुरक्षीत वाटले होते का? खास करून सावत्र आई किंवा सावत्र वडील यांच्या बद्दलच्या कथा जसे की ध्रूवबाळ हि लहानपणीच ऐकण्यास मिळाली तर त्या वयात असुरक्षित वाटले असू शकते का ? कदाचित अटेंशन डेफिसीटमुळे बाल वयात मुले आई-वडीलांजवळ बसलीतरी मध्ये जाऊन बसताना दिसतात; पण खासकरून ज्या मुला-मुलींची आई अथवा ताई या नाते आणि वयाने मोठे असलेल्या स्त्रीया स्वभावाने बोलण्यास मोकळ्या असतील तर अशा मुलांना अथवा लहान भावांना असुरक्षीत वाटत असण्याची आणि त्यातून पुढील जिवनातील स्त्री-पुरुष संबंधातील त्यांची भूमिका अधिक कंझर्वेटीव्ह राहण्याची शक्यता असू शकेल का ?

In reply to by माहितगार

माहितगार 19/01/2016 - 10:27
ज्या मुला-मुलींची आई अथवा ताई या नाते आणि वयाने मोठे असलेल्या स्त्रीया स्वभावाने बोलण्यास मोकळ्या असतील तर अशा मुलांना अथवा लहान भावांना त्याची आधी पासून सवय असून पुढील जिवनातील स्त्री-पुरुष संबंधातील त्यांची भूमिका कमी कंझर्वेटीव्ह राहण्याची शक्यता असू शकेल का ?

माहितगार 19/01/2016 - 10:44
खालील प्रश्नाचे उत्तर देण्या इतपत मिपावर मुस्लिम अथवा मुस्लिमांशी घनिष्ट संबंध असलेल्या व्यक्ति आहेत का माहित नाही तरीही (प्रश्नोत्तरे गट २) प्रश्न ७ मधील प्रश्नात खालील उपप्रश्न जोडता येऊ शकतील. खरेतर हेच प्रश्न ज्या कुटूंबातील एक पालक घटस्फोट घेते अथवा अधिक विवाह करते अथवा पुर्नविवाहाने आयुष्यात नवा साथीदार आणते त्यांच्यासाठीही लागू पडावेत. (कृपया केवळ वाद अथवा टिकेकरता म्हणून या प्रश्नाची इतरेजनांनी उत्तरे देऊ नयेत केवळ ज्यांचा अशा प्रश्नांशी सरळ सामना झाला आहे त्यांच्यासाठीच हे प्रश्न आहेत अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी आभार) १) वडीलांच्या तोंडी तलाकाच्या अधिकारामुळे -किंवा घरातील घटस्फोटाच्या पातळीवरील वादंगांनी- तुम्हाला (तुम्ही मुस्लिम असल्यास) अथवा तुमच्या मुस्लिम मित्राला (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ? २) पतीने अथवा वडीलांनी एका पेक्षा अधिक विवाह-(अथवा संबंध)-केल्यामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ? ३) आई-किंवा वडीलांच्या पुर्नविवाहामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ? ४) घरातील अपत्ये असलेल्या विधवा स्त्रीच्या- (विधवा पुरषांना काय म्हणतात शब्द आठवत नाहीए) पुरुषाच्या पुर्नविवाहामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने भावना काय होती

असंका 08/01/2016 - 13:23
अ. भितीच्या भावनेची गरज असते का ? होय. गरज असते. धोके जाणवून त्यापासून तयारी करण्यासाठी भितीची गरज असते. ब. भिती का वाटते ? अज्ञाताची जाणीव होणे म्हणजे भिती. जसजशी अज्ञानाची भावना कमी होते, तसतशी भिती कमी होउ लागते. क. तुम्हाला कशा कशाची भिती वाटते ? मला बहुतेक उंचीची आणि पाण्याची भिती वाटते. आणि मरणाची भिती वाटायला हवी असंही वाटतं. पण छोट्या छोट्या गोष्टींनीच मी इतका घाबरून जातो, की मरणाचा तर मी विचारही करत नाही. ड. भिती आणि असुरक्षतेची भावना या एकच गोष्टी आहेत का वेगवेगळ्या ? असुरक्षिततेची भावना हा शब्दप्रयोग मी अगोदर ऐकलेला नाही. कशासंदर्भात तो वापरला जातो ते कळलं तर त्यात आणि भितीत फरक आहे का ते सांगता येइल. इ. असुरक्षीत का वाटते ? असुरक्षीततेच्या भावनेची गरज असते का ? भविष्यात काय होणार आहे, त्याचा अंदाज बांधता न आल्याने किंवा जे होइल त्याला तोंड देण्यात आपण कमी पडू शकतो ही भावना म्हणजे भिती. त्यानेच असुरक्षित वाटतं. ते वाटत राहिल्याने, आपली पुरेशी तयारी झालेली नाही, अजून तयारी करायला हवी अशी जाणीव होत रहाते. त्यामुळे ही भावना तयारी करून घेण्यासाठी आवश्यक असावी. तो एक कुणीतरी कॉम्प्युटरमधला मोठा माणूस होता, तो म्हणला होता ना की ओन्ली द पॅरानॉइड्स सर्वाइव..! फ. तुम्हाला स्वत:ला अथवा इतरांमध्ये कोणकोणत्या असुरक्षीततेच्या भावना आढळतात ? म्हणजे काय ते कळलं नाही..काही उदाहरण दिलंत तर सांगता येइल. ग. (अ)सुरक्षीततेची भावना कशी सांभाळता/ सांभाळावी ? मन घट्ट करून. दुसरा काय पर्याय? ह. काळजी घेणे आणि काळजी करणे यात फरक कसा करावा ? असा फरक करणे तुम्हाला जमते का ? काळजी हे सारखेच शब्द दोन्हीत असले, तरी अर्थात जमीन आस्मानाचा फरक आहे. काळजी घेणे म्हणजे काही तरी विशिष्ट कृती करणे अपेक्षित आहे. काळजी करणे म्हणजे एक मनाची स्थिती आहे.

प्रसाद१९७१ 08/01/2016 - 14:06
ब. भिती का वाटते ? अज्ञाताची जाणीव होणे म्हणजे भिती. जसजशी अज्ञानाची भावना कमी होते, तसतशी भिती कमी होउ लागते.
हे जरा कळले नाही. बर्‍याच वेळेस, ज्ञान वाढले की पण भीती वाढते. उलट "अज्ञानात सुख असते" असे काहीतरी म्हणतात. काही उदा १. हे खाल्ले की तो रोग होतो वगैरे. अर्धवट ज्ञानामुळे, काही बारीक सारीक दुखले तरी कँसर पासुन अजुन कुठला तरी मोठा रोग झाला आहे अशी भिती वाटते. इत्यादी. २. एखाद्या रस्त्यावर, एरीयात गावगुंडांचा धोका आहे असे कोणी सांगितले की त्या एरीयातुन जाताना भिती वाटते. पुर्वी जरी एखाद्या अंधार्‍या ठीकाणुन गेलो असलो, पण कोणी तिथल्या भुताचा अनुभव सांगितला की पुढच्या वेळेला जाताना भिती वाटते.

In reply to by प्रसाद१९७१

असंका 08/01/2016 - 14:35
तुम्हाला न कळायला काय झालंय? फिरकी घेताय गरीबाची अन काय... मुळात मी भितीच्या अस्ण्या नसण्याबद्दल बोलत नसून कमी जास्ती भिती वाटण्याब्द्दल बोलतोय . अशी वस्तू/स्थिती जिच्याबद्दल काहीच माहिती नाही तीला मी अज्ञात म्हणतोय. जसं भूत. किंवा अंधारी खोली. किंवा सरळ अंधार. जसजशी माहिती मिळायला लागते, तसतसं आपल्याला त्यापासून नक्की काय धोका आहे ते ठरवता यायला लागतं. त्या धोक्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्या माहितीचा उप्योग करून घेता येतो, अन एकंदरीत भिती कमी होतेच. तुम्ही जी उदाहरणं दिलीत ती बघू- १. हे खाल्ले की तो रोग होतो. हे झालं ज्ञान. आता या वस्तूला अज्ञात म्हणणं शक्य नाही. याउलट अशी एखादी वस्तू जी तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच बघत आहात. टाकाल का तोंडात अशीच्या अशी उचलून? कसची भिती जास्त आहे? समजा केळं खाल्लं, पेरू खाल्ला की मला सर्दी होते. पण कमीत कमी हे खायचे पदार्थ आहेत हे तरी मला माहित आहे? त्यामुळे मी तत्काळ मरणार नाही हेही मला माहित आहे. पण जंगलात गेल्यावर कितीही आकर्षक फळं मला दिसली आणि त्यांची मला माहिती नसली, तरी मी त्यांच्याकडे बघणार पण नाही. कारण ती फळं मला अज्ञात आहेत. अर्धवट ज्ञान हे जास्त धोकादायक असेल हे मान्य, पण जर त्याची जाणीव असेल तर भिती कमी होते. पूर्ण ज्ञान ज्याला आहे असे लोक कमीच असणार. त्यामुळे निर्णय घेण्यास पुरेसे ज्ञान मिळाले की भिती कमी होते. २. गावगुंड - ही ज्ञात गोष्ट आहे. अज्ञातापेक्षा कमी तयारीने गेलात तरी चालेल. पण अज्ञात ठिकाणी जाताना काय तयारीने जायचं हेच माहित नसतं. कुठली भिती जास्त असेल ? मात्र भुताबद्दल मला शंभर टक्के मान्य आहे आपलं म्हणणं! एवढंच काय, माझी भितीची व्याख्याच मी भूतांच्याबद्दलच्या भितीवरून बेतलेली आहे. भूत कुणी बघितलेलं आहे का हो? सगळ्यांनी? कुणीतरी तरी असेल ज्याने भूत बघितलेलं नाही? तरी ते घाबरतात? ही कसची भिती असते? तर अज्ञाताची!! भूत कसं असेल तेच माहित नाही, तरी भिती तर वाटते! का? कारण हेच की माहित नाही!

In reply to by असंका

असंका 18/01/2016 - 09:14
ओ धागाकर्तेसाहेब, तुम्ही तर धाग्याचा गाभाच बदलून टाकला. सहज जाणवलं म्हणून- माझा हा वरचा प्रतिसाद म्हणजे आपल्या नव्या ४ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे - "नोन डेविल".

In reply to by असंका

माहितगार 18/01/2016 - 10:43
ओह, नवे प्रश्न जोडताना प्रश्नांचा क्रम बदलू शकतो ह लक्षात घेतले नाही. नवे प्रश्न जोडताना प्रश्न गट १ , २ असे उल्लेख करतो म्हणजे कन्फ्युजन टळण्यास मदत होईल, -उद्देश अधिक प्रश्न जोडणे आणि अधिक लोकांना चर्चेत सहभागी करून घेणे आहे; चर्चेचा गाभा सुरक्षा विषयक दृष्टिकोण हाच आहे- लक्ष वेधल्या बद्दल आणि चर्चा सहभागाबद्दल आभारी आहे.

असंका 08/01/2016 - 14:59
* सुरक्षीततेचे गरज, स्तर कोणकोणते असतात ? हे फार तांत्रिक शब्द दिसताहेत. हा ज्यांच्या अभ्यासाचा विषय आहे, त्यांच्यासाठी सोडावा का हा प्रश्न? कारण हे सुरक्षिततेचे स्तर इ. असतात ही गोष्टच माझ्यासाठी एक नवीन माहिती आहे. उगा फेकाफेक करू शकतो, पण या उत्तराला काय मार्क थोडीच आहेत? * सुरक्षीततेची सुयोग्य काळजी आणि जोखीम व्यवस्थापनासाठी भविष्यातील शक्यतांचा वेध कसा घ्यावा/ घेता ? जोखीम व्यवस्थापन कसे करता ? केवढे अवघड अवघड शब्द वापरता हो! अर्थ लावतानाच दिवस जाइल! मुळात मी आला दिवस घालवण्यावर विश्वास ठेवत असल्याने हे सगळं काही मी करत नाही - फक्त इंशुरन्स मी शक्य तेवढे काढून ठेवलेले आहेत. गाडी, मेडीक्लेम आणि लाइफ. * कोणती भिती/काळजी/असुरक्षततेची भावना अनाठायी असते ? अनाठायी भिती/काळजी/असुरक्षततेची भावना कशी टाळावी तुम्ही कशी टाळता ? ते कुठले प्रिन्सिपल आहे ना- ८५/१०/५% वालं ते वापरतो. आपण अनेक गोष्टींची काळजी करतो, त्यातील ८५% (की असलंच काहीतरी %) गोष्टी कधीच वास्तवात येत नाहीत. १०% गोष्टी वास्तवात होउ शकतात अशी ५०% शक्यता असते. आणि ५% गोष्टी मात्र होतातच. आता या कुठल्या गोष्टी कुठल्या कॅटेगरीत घालायच्या ते थोडा अनुभव वापरूनच ठरवावे लागते. * विश्वास, श्रद्धा यांचा (अ)सुरक्षीततेच्या भावनेशी सहसंबंध कसा मांडता येईल ? ज्या गोष्टींनी आपण काळजीत आहोत, त्या जर याच्याशी मुळात संबंधित नसतील, तर असा संबंध मांडणे म्हणजे मनाचे खेळ असतील. एरवीही ते मनाचे खेळच असतील. पण अनेकदा त्या खेळांचा खरोखर उप्योग होतो असं पाहिलेलं आहे. * मिथके, कथा, धर्मसंस्थाप्रणित विश्वास, श्रद्धा, माहिती आणि तत्त्वज्ञान यांचा (अ)सुरक्षीततेच्या भावनेशी सहसंबंध कसा मांडता येईल शेवटच्या दोन प्रश्नांवर परत येतो.

माहितगार 17/01/2016 - 13:12
काथ्याकुटात असलेल्या भारतीय संस्कृती साठी ही चांगली गोष्ट आहे का? धाग्यावरून पोषाख फॅशन हेही अनेक कंगोरे असलेले विषय आहेत परंतु त्या संबंधाने (अ)सुरक्षीतते भावना असते का या बद्द्ल तुम्हाला काय वाटते हे जाणून घेण्यासाठी काही नवे प्रश्न धागा लेखात जोडतो आहे.

चलत मुसाफिर 17/01/2016 - 15:31
शारीरिक आकर्षण ही संपूर्णपणे नैसर्गिक गोष्ट आहे. ते विविधप्रकारे व्यक्त होत असते. परंतु मानवी संस्कृती अनेक कारणांमुळे (काही योग्य, काही अयोग्य) त्यावर नानाविध बंधने टाकते. त्यातही देशोदेशी, वंशोवंशी फरक असतो. परिणामी, या आकर्षणाचे काही पैलू आपोआप "चांगले" तर काही "वाईट" ठरवले जातात. जिथे "वाईट" पैलू दिसतात, त्याबद्दल भीती किंवा घृणा निर्माण होते. विशेषतः पूर्वीय देशांत, शारीरिक आकर्षण हीच काहीतरी लज्जास्पद, कलंकसमान गोष्ट आहे असा टोकाचा दृढ समज आढळून येतो. परिणामी या विषयावर निकोप चर्चा होऊ शकत नाही. बहुसंख्य लैंगिक गुन्हे हे शारीरिक गरजेपोटी होत नसून बलदर्शनाच्या मानसिक गरजेपोटी होत असतात. परंतु हे समजून घेण्याची क्षमता किंवा इच्छाशक्ती समाजात नसेल, तर त्यावर उपाय शोधणे अशक्यप्राय होऊन बसते. त्यातूनच मग "भरचौकात फाशी द्या", किंवा "खच्ची करून टाका" अशा आक्रस्ताळ्या मध्यमवर्गीय मागण्या पुढे येतात.

लाडू. 18/01/2016 - 15:47
माझी वैयक्तीक मते: १) चांगली वाईट नजर स्त्रीला कळते अस म्हणतात. आणि ते खर आहे. घराबाहेर कुठेही, मग ते बाजारात असो किना ऑफिस मध्ये, ओळखीचा किंवा अनोळखी पुरुष आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतो ते लगेच कळते. विशिष्ट वेळी, अगदी लक्ष नसतानाहि, आपल्याला ओढणी सावरायची गरज आहे हे अचानक मेंदूत चमकून जात. आणि त्यावेळी निरीक्षण केल्यास कोणीतरी आपल्याकडे पाहत असतच. अस वाटल्याने किंवा वाईट नजर कळल्यानं नेहमीच असुरक्षित वाटत अस नाही. ऑफिस किंवा घराजवळ, पूर्णपणे सुरक्षित आहोत आपण हे माहित असते. पण अनोळखी ठिकाणी, किंवा रात्री एकटी असताना थोडी भीती वाटू शकते. २) विशिष्ट प्रकारच्या पेहरावाने या नजरावर काहीच फरक पडत नाही. प्रत्येक पुरुष त्याच्यावरच्या संस्कारांप्रमाणे वागतो अस मला वाटत. अशी खूप उदाहरण मी अनुभवलीत, चांगली पण आणि वाईट पण, पेह्रवणे त्यांच्यावर फार फरक पडला नाही. (उदा. ऑफिस मध्ये, शनिवारी आम्ही कॅजुअल्स घालू शकतो. पण काही विशिष्ट माणसांची नजर कोणत्याही दिवशी तेवढीच वाईट असते) ४) परिचित अपरिचित जास्त फरक नाही पडत. एकंदरीतच माणूस आणि त्याची नजर कळतेच. अपरिचित माणूस सुद्धा बऱ्याचदा कम्फर्टेबल वाटू शकतो ५) सध्या मी विवाहित नाही. विवाह होईल अजून ४ महिन्यात. पण ८ वर्षाचं नात, आणि त्यानंतरच्या विश्वासावरून, एवढ नक्कीच सांगू शकते, मस्तानी सम स्त्रीचा, तिच्या स्त्रीत्वाचा हेवा वाटत नाही. एखाद्या स्त्रीचे कौतुक जरी माझ्या जोडीदाराने माझ्या समोर केले तरी ते तेवढ्यापुरतेच असेल असे मला वाटते. ६) नात्यांना नावे देणे मला पटत नाही. आणि त्याने सुरक्षिततेचा मुद्दा बदलत नाही

१) चांगली अथवा वाईट नजर म्हणजे काय -ती कशी ठरवली जाते ? विशीष्ट प्रकारे पेहराव केल्याने वाईट नजरांचा पाठलाग होतो असे तुम्हाला वाटते का ? असे वाटल्याने तुम्हाला/ तुमच्या परिचीतांपैकी/बद्दल कुणाला अथवा असुरक्षीत वाटते का ?
एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे बघितलेलं आपल्याला आवडलं तर ती नजर चांगली. बघितलेलं आवडलं नाही, हे शब्दांशिवाय त्या व्यक्तीलाही समजून पुन्हा आपल्याकडे बघायला सुरुवात केली तर ती वाईट नजर. कपडे आणि नजरेचा संबंध नाही (कारण चांगलं किंवा वाईट हे आपल्या विचार, बुद्धी, मतावर अवलंबून असतं). मला किंवा माझ्या परिचयातल्या कोणालाही गरजेपेक्षा अधिक किंवा मुद्दाम लक्ष देण्याइतपत असुरक्षित वाटत नाही. (असुरक्षितता डिजिटल होय किंवा नाही छाप नसते.)
२) विशीष्ट प्रकारे पेहराव केल्याने तुमच्या मनात काही 'कल्पना' येतात म्हणून त्या तशाच इतरांच्या मनात येतात असे तुम्हाला वाटते का ? इतरांच्या मनात 'कल्पना' येतात म्हणून तुम्हाला असुरक्षीत वाटते का ? मनातील अयोग्य 'कल्पना'ंची लोक परोक्ष-अपरोक्ष चर्चा करतात अशा चर्चा ऐकुन तुम्हाला या विषयावर असुरक्षीत वाटते का ?
काही लोकांच्या मनात माझ्यात मनात असतात तसेच विचार येतात आणि काहींच्या मनात येत नाही. कोणतीही व्यक्ती जगातल्या अर्ध्या लोकांना "फार्फार" आवडेल हे अशक्य आहे. लोकांच्या विचारांमुळे असुरक्षित वाटत नाही. चर्चांमुळेही असुरक्षित वाटत नाही.
३) तुमच्या नात्यातील-परिचयातील-गल्लीतील-गावातील-जातीतील-धर्मातील एखादी स्त्री परपुरषाशी मोकळेपणाने बोलली-वागली तर तुम्हाला काय वाटते अटेंशन डेफीशीट वाटते-हेवा वाटतो?- दुष्वास वाटतो?- असुरक्षीत वाटते ? असुरक्षीत वाटत असेल तर त्यामागची कारण मिमांसा काय असते ?
सगळ्याचं होलसेल उत्तर - नाही.
४) एकुण सांख्यिकीय आकडेवारी स्त्री परिचीत पुरुषांपेक्षा अपरीचीत पुरुषांकडून अधिक असुरक्षीत असल्याचे सुचवत नाही तरीही अपरीचीत पुरुषांबद्दल असुरक्षेची भावना अधीक असते का ?
नाही. दोन कारणं आहेत - १. गविंनी याबद्दल कुठेतरी लिहिलंय. या गोष्टीचा मला त्रास होणारच नाही, अशी भावना असते. २. तर्क असा की सांख्यिकीचे आकडे एकट्या-दुकट्या व्यक्तीच्या बाबतीत लागू होतातच असं नाही. आणि ओळखीच्या लोकांवर संशय घेत राहिले तर माझं आयुष्य कधी जगू? असा प्रश्न पडतो.
५) स्त्रीयांना कोणकोणत्या परिस्थीतीत असुरक्षीत वाटते ? समजा एखाद्या विवाहीत स्त्रीच्या नवर्‍याच्या आसपास मस्तानीसम स्त्री आली किंवा त्याचे दुसर्‍या स्त्रीकडे लक्ष गेले तर त्या मस्तानीच्या स्त्रीत्वाच्या प्रदर्शनाचा अटेंशन डेफीशीट वाटते -हेवा वाटतो?- दुष्वास वाटतो?- असुरक्षीत वाटते ? असुरक्षीत वाटत असेल तर त्यामागची कारण मिमांसा काय असते ? (याचे उत्तर मुख्यत्वे स्त्रीयांकडून अभिप्रेत आहे)
स्त्रिया एकसाची विचार करतात, अशा या प्रश्नांतल्या गृहितकाबद्दल मला होलसेल असुरक्षितता वाटते. एरवी मला कोणत्याही कारणास्तव, व्यक्तीमुळे लक्ष देण्याइतपत असुरक्षितता वाटलेली नाही. माझ्या बऱ्या अर्ध्याला मैत्रिणी नाहीत (आणि मला चिक्कार मित्र आहेत) या कारणास्तव मला त्याच्याबद्दल वाईट वाटतं.
६) नात्यांना नाव दिल्याने जसे की- भाऊ ताई इत्यादी- स्त्रीयांना अधीक सुरक्षीत वाटते का ? (याचे उत्तर मुख्यत्वे स्त्रीयांकडून अभिप्रेत आहे)
ऐडीया नाही. मी असली नावं देत नाही. मला अदितीताई वगैरे म्हणणारे लोक मला गळेपडू आणि/किंवा लाचार वाटतात. पण असुरक्षित? कब्बी नै!
७) व्यक्ती-व्यक्तींच्या संबंधांवरूनच्या असुरक्षीततेच्या भावना/अनुभव कोणकोणत्या आणि किती लहानपणापासूनच्या आठवतात वय, अनुभव, माहिती आणि ज्ञानानुसार आपल्या त्या भावना आणि अनुभवांकडे पाहण्यात/दृष्टीकोणात कोणकोणती परिवर्तने आली ?
उत्तर देण्यासाठी या प्रश्नाचं प्रमाण मराठी भाषांतर हवं.
८) अल्पवयीन पाल्यांच्या बद्दलच्या (खासकरून मुलींच्या) (अ)सुरक्षीततेच्या बद्दल भावनांचे विचारांचे स्वरुप कसे असते ?
असुरक्षितता ही असुरक्षितताच असते. कधी सॉलिड, कधी लिक्विड अशी नसावी; हा अंदाज. मी शाळकरी वयाची असताना आईची तीच-ती कल्जियुक्त 'लेक्चरं' ऐकून कधीमधी "आई, मला कोणी काही केलं नाही तर मीच घरातून पळून जाईन; म्हणूनतरी लेक्चरं आवर" असं वाक्य तोंडावर येत असे. ते मी नियमाने गिळत असे.
९) उपरोक्त (अ)सुअरक्षीततेच्या भावना तुम्ही कशा हँडल करता ? इतर लोक कसे हँडल करतात ? (अ)सुअरक्षीततेच्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने कशा हँडल केल्या जाऊ शकतील असे तुम्हाला वाटते?
मला अशा काही भावना नाहीत. लोकांचं लोकं सांगतील. भावनांवर नियंत्रणाबाबत जेनेरिक काही बोलण्यासाठी कोणी मानसोपचारतज्ञ गाठलेले बरे. बाकीचे प्रश्न नंतर वाचेन. सध्या गृहपाठ म्हणून सुरक्षितता हा शब्द तीनशेचौदा वेळा चोप्य-पस्ते करा ही विनंती.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माहितगार 19/01/2016 - 10:10
तुमच्या सगळ्यात शेवटच्या वाक्यासाठी सर्वप्रथम एक स्मायली.
७) व्यक्ती-व्यक्तींच्या संबंधांवरूनच्या असुरक्षीततेच्या भावना/अनुभव कोणकोणत्या आणि किती लहानपणापासूनच्या आठवतात वय, अनुभव, माहिती आणि ज्ञानानुसार आपल्या त्या भावना आणि अनुभवांकडे पाहण्यात/दृष्टीकोणात कोणकोणती परिवर्तने आली ? (प्रश्नोत्तरे गटक्र.२)
हा प्रश्न लहानपणी आई-किंवा वडील इतर व्यक्तींशी (भिन्न-लिंगी व्यक्तीशी) मोकळेपणाने बोलले तर असुरक्षीत वाटले होते का? खास करून सावत्र आई किंवा सावत्र वडील यांच्या बद्दलच्या कथा जसे की ध्रूवबाळ हि लहानपणीच ऐकण्यास मिळाली तर त्या वयात असुरक्षित वाटले असू शकते का ? कदाचित अटेंशन डेफिसीटमुळे बाल वयात मुले आई-वडीलांजवळ बसलीतरी मध्ये जाऊन बसताना दिसतात; पण खासकरून ज्या मुला-मुलींची आई अथवा ताई या नाते आणि वयाने मोठे असलेल्या स्त्रीया स्वभावाने बोलण्यास मोकळ्या असतील तर अशा मुलांना अथवा लहान भावांना असुरक्षीत वाटत असण्याची आणि त्यातून पुढील जिवनातील स्त्री-पुरुष संबंधातील त्यांची भूमिका अधिक कंझर्वेटीव्ह राहण्याची शक्यता असू शकेल का ?

In reply to by माहितगार

माहितगार 19/01/2016 - 10:27
ज्या मुला-मुलींची आई अथवा ताई या नाते आणि वयाने मोठे असलेल्या स्त्रीया स्वभावाने बोलण्यास मोकळ्या असतील तर अशा मुलांना अथवा लहान भावांना त्याची आधी पासून सवय असून पुढील जिवनातील स्त्री-पुरुष संबंधातील त्यांची भूमिका कमी कंझर्वेटीव्ह राहण्याची शक्यता असू शकेल का ?

माहितगार 19/01/2016 - 10:44
खालील प्रश्नाचे उत्तर देण्या इतपत मिपावर मुस्लिम अथवा मुस्लिमांशी घनिष्ट संबंध असलेल्या व्यक्ति आहेत का माहित नाही तरीही (प्रश्नोत्तरे गट २) प्रश्न ७ मधील प्रश्नात खालील उपप्रश्न जोडता येऊ शकतील. खरेतर हेच प्रश्न ज्या कुटूंबातील एक पालक घटस्फोट घेते अथवा अधिक विवाह करते अथवा पुर्नविवाहाने आयुष्यात नवा साथीदार आणते त्यांच्यासाठीही लागू पडावेत. (कृपया केवळ वाद अथवा टिकेकरता म्हणून या प्रश्नाची इतरेजनांनी उत्तरे देऊ नयेत केवळ ज्यांचा अशा प्रश्नांशी सरळ सामना झाला आहे त्यांच्यासाठीच हे प्रश्न आहेत अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी आभार) १) वडीलांच्या तोंडी तलाकाच्या अधिकारामुळे -किंवा घरातील घटस्फोटाच्या पातळीवरील वादंगांनी- तुम्हाला (तुम्ही मुस्लिम असल्यास) अथवा तुमच्या मुस्लिम मित्राला (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ? २) पतीने अथवा वडीलांनी एका पेक्षा अधिक विवाह-(अथवा संबंध)-केल्यामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ? ३) आई-किंवा वडीलांच्या पुर्नविवाहामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ? ४) घरातील अपत्ये असलेल्या विधवा स्त्रीच्या- (विधवा पुरषांना काय म्हणतात शब्द आठवत नाहीए) पुरुषाच्या पुर्नविवाहामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने भावना काय होती
(अ)सुरक्षीततेची भावना आणि भिती हे तसे खूप सारे कंगोरे असलेले, व्यापक पट असलेले विषय आहेत.

घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३

DEADPOOL ·

DEADPOOL 02/01/2016 - 18:39
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ www.misalpav.com/node/34204 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २ www.misalpav.com/node/34253

छान! पण जरां लवकर टाका हो ... विसरायला होतंय! त्यात त्या मागच्या झोपेत मारणारिचा आणि इथला पायरेट काय कळून नाही राहिलंय!

DEADPOOL 02/01/2016 - 18:39
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ www.misalpav.com/node/34204 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २ www.misalpav.com/node/34253

छान! पण जरां लवकर टाका हो ... विसरायला होतंय! त्यात त्या मागच्या झोपेत मारणारिचा आणि इथला पायरेट काय कळून नाही राहिलंय!
क्रेकन द मॉन्स्तर! क्रेकनने त्याला गिळले. आणि तो एका अंधार पोकळीत घुसला! अंधार आणि फक्त अंधार! डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. "आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला. "हो" अरब म्हणाला. "शैतानाची कलमे लक्षात आहेत?" "हो" "वागशील त्यानुसार?" "हो" "चांगलं की वाईट?" "वाईट" "नाग की गरुड़?" "नाग" "बकरा की गाय?" "बकरा" "स्वर्ग की नरक?" "नरक" "प्रेम की द्वेष?" "द्वेष" तो हसला! "शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?" "जमीन!" "नाग आणि बकरे तुला मदत करतील." तो अंधार पोकळीतून बाहेर आला. समोर पूर्ण वाळवंट! वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती. त्याच्या कानात आवाज घुमला 'तू जमीन निवडलीस' पायरेट ऑफ़ डेज़र्ट! पायरेट

ऋतू प्रेमाचा 1

मयुरMK ·
ऋतूमागुनी ऋतू येतो; ऋतूमागुनी ऋतू जातो. ठराविक कावाधीनंतर ऋतुकाळ हा बदलत आसतोच; पण आपल्या जीवनात आसाही एक ऋतू आहे ; जो कधीही बदलत नाही, तो कधीही संपत नाही. तो ऋतू म्हणजेच प्रेमाचा ऋतू .'सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था ,आज भी हे और कल भी रहेगा, असे जे म्हटले आहे ; ते चुकीचे नाही. या सृष्टीच्या उत्पतीपासून प्रेम आहेच आहे , असे म्हणन्यापेक्षा या प्रेमभावनेतूनच सृष्टीची उत्पती झाली आहे , असे म्हणणे योग्य होईल . मानवाला जगण्यासाठी जितकी हवेची गरज आहे; तितकीच गरज त्याला प्रेमाचीही आहे. मानवी मनाची सर्वात मोठी तहान जर कोणती असेल तर ती म्हणजे केवळ प्रेम.

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २

DEADPOOL ·

नन्दादीप 28/12/2015 - 11:27
रोचक... अजून मोठे भाग चालतील... एका ओळीला एक वाक्य टाकल्याने आकारमान मोठे वाटतय, पण प्रत्यक्षात तस नाहीये..

In reply to by नन्दादीप

DEADPOOL 28/12/2015 - 12:24
THANKS NANDADIP! Actually I want to end that part at kraken entry,so it will be more interesting

नन्दादीप 28/12/2015 - 11:27
रोचक... अजून मोठे भाग चालतील... एका ओळीला एक वाक्य टाकल्याने आकारमान मोठे वाटतय, पण प्रत्यक्षात तस नाहीये..

In reply to by नन्दादीप

DEADPOOL 28/12/2015 - 12:24
THANKS NANDADIP! Actually I want to end that part at kraken entry,so it will be more interesting
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ www.misalpav.com/node/34204 'मॉन्टेग्रो!' घोस्टहंटर सोसायटीतला अत्यंत प्रतिष्ठित हॉल ऑफ़ फेम मधील पहिल्या क्रमांकावर असलेला घोस्टहंटर! ------------------- स्लीपी होलोव! शिर नसलेल्या घोडेस्वाराचे खेडे! मात्र १९७६ मध्येच मॉन्टेग्रोने त्याचा अंत केला! एक व्यक्ति आज घोड्यावर बसून खेड्यात आली होती. "माफ करा महाशय,