मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्फुटः संन्यास...

राघव ·

राघव सर... याविषयी बोलणे खूप कठीण आहे. कितीतरी बोलावे लागेल. असो. उद्या सविस्तर प्रतिसाद देतो.

राघव 20/04/2016 - 19:08
@उका: मी हे माझं आकलन मांडायचा प्रयत्न केलाय. यात धर्माधिष्ठीत असा विचार मांडायचा काही प्रयत्न नव्हता. त्यामुळं कदाचित अपेक्षाभंग झाला असावा. :-) मलाही जाणून घायला आवडेल की. @विपु: जरूर लिहा. काही वेगळं मत असल्यास तेही मांडावं. वाट बघतो. @एसः नाही समजले बुवा. कदाचित मिपावर बर्‍याच दिवसांत खूप वेळ बसणं न झाल्याचं हे लक्षण असावं.. ;-)

पैसा 21/04/2016 - 09:28
आवडले. जरा थोडक्यात आहे. पण यावर उत्तम चर्चा होऊ शकते.

शाम भागवत 22/04/2016 - 08:39
एखादी गोष्ट सोडणं कठीण असतं, ती आपोआप सुटणं त्यापेक्षा सोपं असतं.
तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? आपोआप सुटणे याला मी कृपा समजतो. कृपा झाल्यावर सगळ सोप होत हे मान्य. पण त्या स्थितीपर्यंत पोहोचणेच अवघड असते असे मला वाटतेय. माझा नक्की काय गोंधळ होतोय कळत नाही.

राघव 22/04/2016 - 12:54
ते प्रयत्नांबद्दल मांडायचा प्रयत्न केलाय!! ध्येयासाठी एकदा मनापासून कार्य सुरू झालं की दुसरीकडचं लक्ष काढण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करायची गरज उरत नाही.. थोडक्यात इतर बाबी गौण होत होत त्यांच्यापासून एक प्रकारचा अलिप्तपणा येत जातो आणि सर्व प्रयत्न आपसूक ध्येयावर केंद्रीत होतात. अर्थात् सर्व कृपेमुळे होतं हा भाग मला मान्य आहे. पण त्याची पूर्ण जाणीव होईतोवर प्रयत्नांना महत्व आहे असं म्हणायचं आहे.

नीलमोहर 22/04/2016 - 17:28
याविषयी मलाही बरेच प्रश्न आहेत, थोडा निवांत वेळ मिळाला की अजून लिहीन. पुलेशु

मूकवाचक 22/04/2016 - 18:00
Question: Should not a man renounce everything in order that he might get liberation? Ramana Maharshi: Even better than the man who thinks ‘I have renounced everything’ is the one who does his duty but does not think ‘I do this’ or ‘I am the doer’. Even a sannyasi who thinks ‘I am a sannyasi’ cannot be a true sannyasi, whereas a householder who does not think ‘I am a householder’ is truly a sannyasi. (Talks with Sri Ramana Maharshi, talk no. 530) Question: How can my mind be still if I have to use it more than other people? I want to go into solitude and renounce my work as a headmaster. Ramana Maharshi: No. You can stay where you are and go on with work. What is the undercurrent which gives life to the mind and enables it to do all this work? Why, the Self! So, that is the real source of your activity. Simply become aware of it during your work and do not forget it. Contemplate it in the background of your mind even while you are working. To do that, do not hurry! Take your time, keep the remembrance of your real nature alive, even while working, and avoid haste which causes you to forget. Be deliberate. Practice meditation to still the mind and cause it to become aware of its true relationship to the Self, which supports it. Do not imagine it is you who are doing the work. Think that it is the underlying current which is doing it. Identify yourself with this current. If you work unhurriedly, recollectedly, your work or service need not be a hindrance. अनुवादः प्रश्नः आपल्याला मुक्ती मिळणे शक्य होण्यासाठी एखाद्याने सर्वसंगपरित्याग करणे अनिवार्य नाही का? रमण महर्षी: 'मी सर्वसंगपरित्याग केला आहे' असा विचार करणार्‍या व्यक्तीपेक्षा आपले कर्तव्यकर्म चोखपणे पार पाडत असताना 'हे कर्म मी केले आहे' किंवा 'मी कर्ता आहे' असा विचार न करणारी व्यक्ती (पारमार्थिक दृष्ट्या) उजवी ठरेल. 'मी संन्यासी आहे' असा विचार करणारा संन्यासी हा सच्चा संन्यासी असू शकत नाही, मात्र 'मी गृहस्थाश्रमी आहे' असा विचार न करणारा प्रापंचिकही खर्‍या अर्थाने संन्यस्तच असतो. --- प्रश्न: इतरेजनांपेक्षा त्याचा (मन, बुद्धी) अधिक वापर करणे क्रमप्राप्त असल्याने मला माझे चित्त स्थिर कसे ठेवता येईल? मुख्याध्यापकाच्या नोकरीचा त्याग करून मला एकांतवास स्वीकारायचा आहे. रमण महर्षी: नाही. आपण जिथे आहात तिथेच राहून आपले काम सुरू ठेवा. मनाला जिवंतपणा देणारा आणि हे सारे काम करण्यासाठी त्याला सक्षम करणारा अतःप्रवाह कोणता आहे? अर्थातच, तुमचे स्वरूप! त्यामुळे तुमच्या सगळ्या कार्यकलापांचे खरे उगमस्थान तेच आहे. तुम्ही फक्त कार्यरत असताना स्वरूपानुसंधान ठेवा आणि त्याचे विस्मरण होउ देउ नका. हे चिंतन मनातल्या मनात सगळी कामे करत असतानाही घडत राहू द्या. हे झटपट साध्य करण्याचा प्रयत्न करू नका! आपल्या मूळ स्वरूपाचे स्मरण निरंतर जागते ठेवा, त्यासाठी स्वतःला पुरेसा वेळ द्या, आणि कार्यमग्न असतानाही हे सहजगत्या जमण्यासाठी स्वरूपाची विस्मृती घडवणारी घाई गडबड मात्र वर्ज्य करा. प्रत्येक कृती सजगतेने करा. मनाला निश्चळ करण्यासाठी ध्यानाचा अभ्यास करा आणि त्याला आधारभूत असणार्‍या स्वरूपाशी या मनाचे खरेखुरे नाते काय आहे याविषयी ते सजग होईल असे पहा. तुम्ही स्वतः काम करता आहात अशी कल्पना करून घेउ नका. असे चिंतन करा की आपण ज्याचा उल्लेख केला तो अंत:प्रवाहच सारे कार्य करतो आहे. त्या प्रवाहाशी समरस होउन जा. तुम्ही जर असे घाई गडबड न करता, स्मरणपूर्वक काम कराल तर तुमची कर्तव्य कर्मे किंवा नोकरी यांचा अडसर ठरण्याची मुळीच गरज नाही.

राघव सर... याविषयी बोलणे खूप कठीण आहे. कितीतरी बोलावे लागेल. असो. उद्या सविस्तर प्रतिसाद देतो.

राघव 20/04/2016 - 19:08
@उका: मी हे माझं आकलन मांडायचा प्रयत्न केलाय. यात धर्माधिष्ठीत असा विचार मांडायचा काही प्रयत्न नव्हता. त्यामुळं कदाचित अपेक्षाभंग झाला असावा. :-) मलाही जाणून घायला आवडेल की. @विपु: जरूर लिहा. काही वेगळं मत असल्यास तेही मांडावं. वाट बघतो. @एसः नाही समजले बुवा. कदाचित मिपावर बर्‍याच दिवसांत खूप वेळ बसणं न झाल्याचं हे लक्षण असावं.. ;-)

पैसा 21/04/2016 - 09:28
आवडले. जरा थोडक्यात आहे. पण यावर उत्तम चर्चा होऊ शकते.

शाम भागवत 22/04/2016 - 08:39
एखादी गोष्ट सोडणं कठीण असतं, ती आपोआप सुटणं त्यापेक्षा सोपं असतं.
तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? आपोआप सुटणे याला मी कृपा समजतो. कृपा झाल्यावर सगळ सोप होत हे मान्य. पण त्या स्थितीपर्यंत पोहोचणेच अवघड असते असे मला वाटतेय. माझा नक्की काय गोंधळ होतोय कळत नाही.

राघव 22/04/2016 - 12:54
ते प्रयत्नांबद्दल मांडायचा प्रयत्न केलाय!! ध्येयासाठी एकदा मनापासून कार्य सुरू झालं की दुसरीकडचं लक्ष काढण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करायची गरज उरत नाही.. थोडक्यात इतर बाबी गौण होत होत त्यांच्यापासून एक प्रकारचा अलिप्तपणा येत जातो आणि सर्व प्रयत्न आपसूक ध्येयावर केंद्रीत होतात. अर्थात् सर्व कृपेमुळे होतं हा भाग मला मान्य आहे. पण त्याची पूर्ण जाणीव होईतोवर प्रयत्नांना महत्व आहे असं म्हणायचं आहे.

नीलमोहर 22/04/2016 - 17:28
याविषयी मलाही बरेच प्रश्न आहेत, थोडा निवांत वेळ मिळाला की अजून लिहीन. पुलेशु

मूकवाचक 22/04/2016 - 18:00
Question: Should not a man renounce everything in order that he might get liberation? Ramana Maharshi: Even better than the man who thinks ‘I have renounced everything’ is the one who does his duty but does not think ‘I do this’ or ‘I am the doer’. Even a sannyasi who thinks ‘I am a sannyasi’ cannot be a true sannyasi, whereas a householder who does not think ‘I am a householder’ is truly a sannyasi. (Talks with Sri Ramana Maharshi, talk no. 530) Question: How can my mind be still if I have to use it more than other people? I want to go into solitude and renounce my work as a headmaster. Ramana Maharshi: No. You can stay where you are and go on with work. What is the undercurrent which gives life to the mind and enables it to do all this work? Why, the Self! So, that is the real source of your activity. Simply become aware of it during your work and do not forget it. Contemplate it in the background of your mind even while you are working. To do that, do not hurry! Take your time, keep the remembrance of your real nature alive, even while working, and avoid haste which causes you to forget. Be deliberate. Practice meditation to still the mind and cause it to become aware of its true relationship to the Self, which supports it. Do not imagine it is you who are doing the work. Think that it is the underlying current which is doing it. Identify yourself with this current. If you work unhurriedly, recollectedly, your work or service need not be a hindrance. अनुवादः प्रश्नः आपल्याला मुक्ती मिळणे शक्य होण्यासाठी एखाद्याने सर्वसंगपरित्याग करणे अनिवार्य नाही का? रमण महर्षी: 'मी सर्वसंगपरित्याग केला आहे' असा विचार करणार्‍या व्यक्तीपेक्षा आपले कर्तव्यकर्म चोखपणे पार पाडत असताना 'हे कर्म मी केले आहे' किंवा 'मी कर्ता आहे' असा विचार न करणारी व्यक्ती (पारमार्थिक दृष्ट्या) उजवी ठरेल. 'मी संन्यासी आहे' असा विचार करणारा संन्यासी हा सच्चा संन्यासी असू शकत नाही, मात्र 'मी गृहस्थाश्रमी आहे' असा विचार न करणारा प्रापंचिकही खर्‍या अर्थाने संन्यस्तच असतो. --- प्रश्न: इतरेजनांपेक्षा त्याचा (मन, बुद्धी) अधिक वापर करणे क्रमप्राप्त असल्याने मला माझे चित्त स्थिर कसे ठेवता येईल? मुख्याध्यापकाच्या नोकरीचा त्याग करून मला एकांतवास स्वीकारायचा आहे. रमण महर्षी: नाही. आपण जिथे आहात तिथेच राहून आपले काम सुरू ठेवा. मनाला जिवंतपणा देणारा आणि हे सारे काम करण्यासाठी त्याला सक्षम करणारा अतःप्रवाह कोणता आहे? अर्थातच, तुमचे स्वरूप! त्यामुळे तुमच्या सगळ्या कार्यकलापांचे खरे उगमस्थान तेच आहे. तुम्ही फक्त कार्यरत असताना स्वरूपानुसंधान ठेवा आणि त्याचे विस्मरण होउ देउ नका. हे चिंतन मनातल्या मनात सगळी कामे करत असतानाही घडत राहू द्या. हे झटपट साध्य करण्याचा प्रयत्न करू नका! आपल्या मूळ स्वरूपाचे स्मरण निरंतर जागते ठेवा, त्यासाठी स्वतःला पुरेसा वेळ द्या, आणि कार्यमग्न असतानाही हे सहजगत्या जमण्यासाठी स्वरूपाची विस्मृती घडवणारी घाई गडबड मात्र वर्ज्य करा. प्रत्येक कृती सजगतेने करा. मनाला निश्चळ करण्यासाठी ध्यानाचा अभ्यास करा आणि त्याला आधारभूत असणार्‍या स्वरूपाशी या मनाचे खरेखुरे नाते काय आहे याविषयी ते सजग होईल असे पहा. तुम्ही स्वतः काम करता आहात अशी कल्पना करून घेउ नका. असे चिंतन करा की आपण ज्याचा उल्लेख केला तो अंत:प्रवाहच सारे कार्य करतो आहे. त्या प्रवाहाशी समरस होउन जा. तुम्ही जर असे घाई गडबड न करता, स्मरणपूर्वक काम कराल तर तुमची कर्तव्य कर्मे किंवा नोकरी यांचा अडसर ठरण्याची मुळीच गरज नाही.
गृहितक: या विषयावर विचार करतांना भगवंत आहे, सर्व चराचरांत व्याप्त आहे, आणि मनापासून ईच्छा असल्यास साधनमार्गावर त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येऊ शकतो.. हे मी गृहित धरलेलं आहे. बर्‍याच दिवसांपासून यावर विचार करतोय, संन्यास म्हणजे काय? तो कशाकरिता घेतात? ज्या ध्येयासाठी घेतात ते संन्यास घेतल्याविना साध्य होणार नाही काय? पण उत्तरांनी समाधान काही होत नाही. प्रत्यक्ष तेवढा प्रखर अनुभव घेतल्याशिवाय समजणारही नाही बहुदा. तरीही मला जे वाटतं ते मांडतो. संन्यस्त होणं म्हणजे सरळ अर्थ काढला तर निवृत्त होणं. कशापासून निवृत्त व्हायचं? जगापासून. का निवृत्त व्हायचं?

शेती संदर्भात काही गोष्टींची मदत हवी आहे....

मुक्त विहारि ·

जेपी 18/04/2016 - 08:28
सर्वप्रथम अभिनंदन.. काहि प्रश्न- शेतात बोअरवेल घेणार का विहीर?? डिझेलपंप घ्यायचे कारणी विजेची अनुप्ल्बधता आहे का ?? शेततळ्याचा पर्याय जमेल का?? बाकी सविस्तर प्रतिसाद नंतर देतो.!:-)

In reply to by जेपी

"शेतात बोअरवेल घेणार का विहीर??" ======> पाणी जर १०-१२ फूट खोल असेल तर विहीर आणि त्यापेक्षा जास्त खोल असेल तर बोअरवेल, असा विचार आहे ..... पण एकाच विचाराला चिकटून राहणार नाही, परिस्थितीनुरुप विचार बदलू शकतो. "डिझेलपंप घ्यायचे कारणी विजेची अनुप्ल्बधता आहे का ??" ======> होय. आणि सरकारी महामानवांच्या पाया पडण्याची माझी मानसीक तयारी नाही..... "शेततळ्याचा पर्याय जमेल का??" =====> शेततळ्याला माय-बाप सरकार सबसीडी देत असल्याने, तो पण पर्याय कागदावर मांडला आहे.....पण सरकारी महामानव काय-काय करामती करतील ते सांगता येत नसल्याने आणि उगाच स्वतःचे पैसे आणि वेळ नाहक गमावण्यापेक्षा, स्वतःचा डिझेल पंप वापरणे, सध्या तरी योग्य वाटत आहे. अभिनंदना बद्दल मला धन्यवाद न देता, आमच्या अर्धांगिनीला दिल्यास उत्तम. ती खंबीरपणे (आर्थिक आणि मानसीक पाठबळ घेवून) मागे उभी असल्यानेच धाडस करत आहे.

In reply to by मुक्त विहारि

जेपी 18/04/2016 - 09:56
आता उत्तरे- १) अ) पाणक्या बद्दल माहिती स्थानीक लोक चांगल्याप्रकारे सांगु शकतील. ब) माझ्या अल्प स्वानुभवावर थोड आधारित.." जागेच्या ईशान्य दिशेला पाणी भेटु शकत.."अर्थात हे माझ्या वैयक्तीक अनुभवावर आधारीत आहे..सारासार विचार करुन या पर्यायाचा विचार करावा. २)डिझेल पंप १५,०००/- पासुन ८०,०००/- च्या रेंज मधे उपलब्ध आहेत. याचा उपयोग साठवलेले पाणी उपसण्यासाठी होऊ शकतो.बोअरवेल साठी डिझेल पंप उपलब्ध आहेत का ?हे मला ठावुक नाही. (डिझेल पंप हे केरोसीन्,पेट्रोल या पर्यासोबत पण मिळतात.) अवांतर = शेततळ्याचा पर्याय चाचपुन पहावा.अनुदान न घेता (बोअरवेलच्या खर्चात) शेततळे निर्माण करता येते.याचा दुहेरी फायदा घेता येईल,पाणी साठव्ण आणी मासेपालन( जमल्यास). =====>>> पुनश्च ..दोघांचेही अभिनंदन आणी शुभेच्छा !!

सुनील 18/04/2016 - 08:35
शहरातून खेड्यात शेतीसाठी जाण्याचा निर्णय खूपच धाडसी वाटतो आहे. अर्थात सर्व बाजूंनी विचार केलेला असणारच. भातशेती करायचा विचार आहे की अन्य काही? किती एकर जागा घेताय? शेतजमीन घेण्यासाठी शेतकरी असणे (कुठल्यातरी साताबार्‍यावर नाव असणे) जरूरीचे असते, असे ंहणतात. त्यात कितपत तथ्य आहे? अर्थात, शेतीचा थेट अनुभव नसल्याने दोन्ही प्रश्नांना पास. शुभेच्छा. अवांतर - जगाचा मध्य आता डोंबोलीहून चिपळूणास सरकणार तर?

In reply to by सुनील

शहरातून खेड्यात शेतीसाठी जाण्याचा निर्णय खूपच धाडसी वाटतो आहे. अर्थात सर्व बाजूंनी विचार केलेला असणारच. =========> तसा बराच अभ्यास कागदोपत्री आणि प्रत्य्क्ष शेतकर्‍यांना (अल्पभूधारक ते शेकडो एकरी शेती व्यावसायिक) भेटून आणि जमल्यास त्यांच्या घरी राहून केला आहे. कुठलेही ज्ञान कधीच परीपुर्ण नसते आणि शेती कधीच साचेबंद पणे करता येत नाही, असे सगळ्याच शेतकर्‍यांचे मत पडले. आणि अज्जुन एक म्हणजे शेती ही प्रात्यक्षिकपणेच केली जाते. कागदोपत्री सोपी (फायदेशीर) वाटणारी आर्थिक गणिते अवघड पण होवू शकतात आणि कागदोपत्री कठीण (तोट्यातील) वाटणारी आर्थिक गणिते खरेदारांची पसंती बदलल्याने फायदेशीर पण ठरू शकतात. =================================================== भातशेती करायचा विचार आहे की अन्य काही?======> भातशेती सध्या तरी अजिबात करणार नाही. पुढील १-२ वर्षे नौकर विरहित वृक्ष लागवड करणार असल्याने आणि कोकणातील नौकरांचा अजिबात अनुभव नसल्याने, भात शेती किंवा नांगरणी, खूरपणी,तोडणी,तोडणी इ. नौकराधारिक पिके पुढील २ वर्षे तरी करणार नाही. ======================================= किती एकर जागा घेताय? २५ एकर. २५ एकर ही माझी कौटुंबिक गरज आहे. प्रत्येक कुटुंबाची जागेची गरज वेगळी-वेगळी असते. =========================================== शेतजमीन घेण्यासाठी शेतकरी असणे (कुठल्यातरी साताबार्‍यावर नाव असणे) जरूरीचे असते, असे ंहणतात. त्यात कितपत तथ्य आहे?============> आपल्या मायबाप महाराष्ट्र सरकारच्या कायद्याप्रमाणे, ज्याच्या नावावर आधी शेती आहे (मग ती इतर कुठल्याही राज्यातील का असेना,) तोच महाराष्ट्रात शेती विकत घेवू शकतो. ====================================================

गॅरी शोमन 18/04/2016 - 10:52
आपला उपक्रम धाडसी आहेच. वडीलोपार्जीत शेती चिपळुणला आहे म्हणुन शेतीचा प्रयोग करत असाल तर पर्याय नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणुन शेती विकत घेत असाल आणि अद्याप व्यवहार ठरला/ झाला नसेल तर पुन्हा विचार करा. कोकण पट्टा हा पारंपारीक शेतीला अनुकुल नाही म्हणजे तुम्ही भात पिकवणार असाल तरी त्याचा यील्ड कोकणात फार चांगला मिळत नाही कारण जमीन शेतीला अनुकुल नाही त्याऐवजी अपारंपारीक म्हणजे तिथे जे काय उत्तम पिकते अश्या औषधी वनस्पती किंवा फळझाडे किंवा अन्य जे सामान्य शेतकरी करत नाही असा विचार असेल तरच करावे. खते आणि पाणी कमी लागावे म्हणुन ज्यांनी खुप संशोधन केले ते श्री सुभाष पाळेकर यांची वेबसाईट पहावी.

In reply to by गॅरी शोमन

वडीलोपार्जीत शेती चिपळुणला आहे म्हणुन शेतीचा प्रयोग करत असाल तर पर्याय नाही.======> वडीलोपार्जीत शेती नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणुन शेती विकत घेत असाल आणि अद्याप व्यवहार ठरला/ झाला नसेल तर पुन्हा विचार करा======> मी स्वतःच शेतावर जावून राहणार असल्याने आणि स्वतःच ती लागवडी खाली आणणार असल्याने, माझी शेती ही गुंतवणूक ह्या प्रकारात मोडत नाही. ================================== "कोकण पट्टा हा पारंपारीक शेतीला अनुकुल नाही म्हणजे तुम्ही भात पिकवणार असाल तरी त्याचा यील्ड कोकणात फार चांगला मिळत नाही कारण जमीन शेतीला अनुकुल नाही त्याऐवजी अपारंपारीक म्हणजे तिथे जे काय उत्तम पिकते अश्या औषधी वनस्पती किंवा फळझाडे किंवा अन्य जे सामान्य शेतकरी करत नाही असा विचार असेल तरच करावे."=======> तसेच करणार आहे. ========================= "खते आणि पाणी कमी लागावे म्हणुन ज्यांनी खुप संशोधन केले ते श्री सुभाष पाळेकर यांची वेबसाईट पहावी."=====> एकलव्य आणि द्रोणाचार्य ह्यांचे जे नाते आहे तेच आमचे आणि श्री.पाळेकर ह्यांचे. आमच्या गुरुंचे काही ज्ञान कण इथे द्यायला हरकत नसावी..... झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग १ ====> https://www.youtube.com/watch?v=GuKR_dOioGU

नाखु 18/04/2016 - 11:03
मला या क्षेत्रात यायचे झाले तर कुणाला विचारायचे हा प्रश्न सुटला. अभिनंदन आणि हो कोकण सुखनिवास (रिसॉर्‍ट ) बांधणार असाल तर नाव "मुवीज मिपाकट्टाघर" असे नाव देणे. शेतीस्वप्नाळू नाखु

अभिनंदन दोघांचे !! ५० वर्षापूर्वी माझा मित्र college शिक्षण सोडून पालशेत ला गेला वडिलांना शेती करण्यास मदत करण्यासाठी तो गेल्यानंतर सात आठ महिन्यांनी त्याला न कळवता तिथे जाण्याचा आचरटपणा मी दोन सोबत्यासह केला आचरटपणा म्हणण्याचे कारण आम्हाला पालशेत कोठे आहे माहित नव्हते कोणती एस्टी पकडली पाहिजे ते माहित नव्हते स्वारगेट एस्टी stand ला दुपारी जाऊन माहिती घेतली आणि संध्याकाळच्या सातला रवाना झालो सकाळी आठ नऊ ला एका टपरीजवळ कंडक्टर ने उतरण्यास सांगितले बाजूला एका खांबावर पोस्टाची लाल पेटी होती त्यामुळे इथे गाव आहे याचा भरवसा आला त्याच पालशेत ला तीन महिन्यापूर्वी आम्ही तेच तीन मित्र आणखी दोन मित्रासह सहकुटुंब टेम्पो traveller बसने गेलो आमचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून त्याचा मुलगा त्याची alto घेऊन चिपळूणला आला होता गेल्या ५० वर्षात झालेली सुधारणा दिसत होती college सोडून शेती करणारा मित्र मागे राहिला आहे असे कोणत्याच बाबतीत वाटत नव्हते पालशेत मध्ये फिरताना मनात विचार आला आठवणी पुसत जाणे म्हणजे प्रगती अशी प्रगतीची व्याख्या करावी काय ? पालशेत मला ओळखू येत नव्हते . खर तर मी पालशेत ला आलो आहे याची खात्री फक्त मित्राच्या दर्शनाने झाली मूवी चिपळूण जवळील ज्या गावात तुम्ही शेती घेतली त्या गावाचे फोटो घेऊन ठेवा माहिती लिहून ठेवा तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घ्या ५० वर्षांनी ते सारे पाहणारे तुमचे सुहृद तुमचे ऋणी राहतील माझ्या आठवणीतून बरेच काही पुसले गेले आहे जे आठवणे फार फार आनंददायी झाले असते माझ्याकरता !! ५० वर्षापूर्वी पालशेत मध्ये मित्रासह काढलेले सात आठ दिवस त्यातील प्रत्येक क्षणासह आठवावेत अस वाटतंय !! पण मानवी record वर काळाचा परिणाम अपरिहार्य आहे ना !

In reply to by अजया

शेतीत जरा स्थिर स्थावर झालो की, नक्कीच लिहीन. गेली २०-२२ वर्षे शेतीचाच अभ्यास करत असल्याने, शेती ह्या विषयाबद्दल १-२% (जेमतेम एक ते २ टक्केच) माहिती आहे. ती इथे नक्कीच सांगीन. पुस्तकी ज्ञान कणांचे व्यावहारिक यशापयश पचवून झाले, की लिहितो.

सविता००१ 18/04/2016 - 15:03
सुरेख निर्णय. मनीषाताई आणि मुवि, हार्दिक अभिनंदन आणि उदंड शुभेच्छा!

किमान पाच एकर शेत असेल तर विकत घ्या,अल्पभुधारक शेतकर्याला उत्पन्न कमी व कुटाणा जास्त असतो.डीझेल एंजिन वापरन्याचा वेडगळपणा करु नका खर्चात पडाल,त्याऐवजी वीज कनेक्शन घ्या, २५० फुटाची दोन बोअर मारा व त्याला मोटर बसवा काम होऊन जाईल.ज्याला सुरवातीला शेती करायला देणार असाल तो विश्वासू असेल असे बघा,खेड्यातील बेणी थुका लावायला कुणाला ऐकत नाहीत.भात या पिका बरोबरच आणखी काय पिकवता येईल याचा विचार करा.तुम्हाला व काकुंना शुभेच्छा. ( शेती करुन व त्यातले वाईट अनुभव पचवलेला चंद्रनील मुल्हेरकर)

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

(शेती करुन व त्यातले वाईट अनुभव पचवलेला चंद्रनील मुल्हेरकर) एक विनंती आहे, तुमच्या अनुभवाबद्दल जरूर लिहा. पुढच्यास ठेच आणि मागचा शहाणा, ह्या म्हणी प्रमाणे, ते इतर मिपाकरांना पण उपयोगी ठरतील.

चाकोरीबद्ध पीक घेऊ नका. काहीतरी वेगळे पीक घ्या . जसेकी कुठली कुठली औषधी , कोरफड, साग असे ! भरपूर कंपन्या अशा आहेत की तुम्हाला पेरणी करण्यापासून मदत करतात. व तुमचा माल विकत घेतात. वेळात वेळ काढून कृषी विद्यापीठाला भेट द्या . अगदी सविस्तर माहिती अगदी फुकट मिळेल. थोडक्यात पीक पेरण्याअगोदरच विकले गेले पाहिजे. शेती शेतकऱ्यांच्या सारखी न करता व्यावसायिकासारखी करा. ताळेबंद व्यवस्थित मेंटेन ठेवा. अर्थात आपला उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून नाही अशीच शक्यता विचारात घेतली आहे. मनापासून शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. (सगळ्यात महत्त्वाचे :- जम बसल्यावर मिपाकरांसाठी शेतात एक ट्रीप आयोजीत करा. ;-) )

नूतन सावंत 18/04/2016 - 15:35
मुवि आणि मनीषा अभिनंदन. खूप गोष्टी बोललो आहोत.पण बाकीच्यानाही माहिती घेता येतील अशा गोष्टी. १.जागेची पहाणी करताना जागेत या दिवसात हिरवळ दिसते का ते पहा.हमखास तिथे पाणी असलेच पाहिजे. २.औदुबराचे झाड त्या जागेत असेल तर त्याच्या खाली हमखास पाणी असतेच. पाणी मिळाल्यावर पुढची बाब म्हणजे पाईपलाईन व स्प्रिंकलरसाठी सातबारा महिलेच्या नावी असेल तर ९०% सबसिडी आणि पुरुषाच्या नावे असेल तर सत्तर% सबसिडी शासनाकडून मिळते. ४.कोकणात पाणी शोधून देणारा माणूस पाणाड्या म्हणून ओळखला जातो.पाणक्या म्हणजे पाणी भरणारा गडी. ५.पाणाड्या शोधायला रत्नागिरीकर मदत करू शकतील.मीही चौकशी करीत आहे. ६.एक अनाहिता चिपळूणपासून रत्नागिरीच्या दिशेने २५ कि.मी.वर रहातात,त्यांना व्यनि केला आहे.त्यांचे ऊत्तर आले की.व्यनि करेन.

सुनिल पाटकर 18/04/2016 - 15:45
जिल्हापरिषद व पंचायत समिती तसेच तालुका कृषी अधिकारी येथे सातबारा उता-यासह संपर्क साधा.भरपूर योजना आहेत.सरकारी अनुदान मिळते आपले पैसे वाचतात..आधिक माहिती हवी असल्यास देतो.

समीरसूर 18/04/2016 - 16:06
मुविसाहेब, अभिनंदन! आपले त्रिवार अभिनंदन! काहीतरी वेगळा विचार करून, नीट योजना आखून आणि कष्टाची तयारी ठेवून धाडसाने टाकलेले पाऊल दमदार यश आणि समाधान देते. आपल्याला खूप शुभेच्छा! आपणाला अगदी हमखास यश मिळणार ही सर्व मिपाकरांना १००% खात्री आहे.

भंकस बाबा 18/04/2016 - 18:04
साधारण 12 वर्षापुर्वी मी देखिल शेतीच्या ध्यासाने मुंबईतील नोकरी सोडून गावात शेतीसंदर्भात नोकरी पकडली होती . तेथील काही अनुभव इथे टाकतो. गावातील लोक शहरी लोकांना पैशाची खाण समजतात त्यामुळे मजूरी, इतर सामान, कच्चा माल इत्यादिचा दर नेहमी जास्तच लावतात. आपण एकदा का पायंडा पाडलात की मग तेच घेऊन बसतात . उसनवारि या लोकाकडून शक्यतो करु नका, म्हणजे यांना पैसे उसने देऊ नका. वसूली करताना जाम त्रास होतो. चिपळुनला जाताय मग जमिनीचा मगदुर बघुन पीक घ्या. मी कर्जत भागात होतो, तिथे स्थानिकांच्या नादी लागून हळद शेतात लावली होती. कोकणात पाऊस तुडुंब पडतो व् हळदीला पाणी निचरा व्हायला लागते. पहिला एक पावसाळा शेती करु नका किंवा पारंपारिक म्हणजे भातशेती करा ,यात तुमचे फ़क्त मुद्ल येईल पण पिक घेतल्यामुळे शेत तणमुक्त राहील. भाताच्या काडाला पण पैसे असतात, गावातील लोक हे फुकट मागतात. विजेचा पंप बघा, डिझेलचा पंप आतबटयाचा व्यवहार ठरेल. कारण तो सतत चालु रहाणे गरजेचे असते. थोड़ा वेळ पडून राहिला तर मेन्टेन्सचा खर्च बराच निघतो. शिवाय कुपनलिका घेतलित तर विजेचा सबमरिसिबल पंप लागेल. डिझेल पंप इथे कुचकामि ठरेल . कर्जत भागात भातपिक घेतल्यावर असलेल्या ओलात कडधान्य पीक जसे हरभरा, तुर, मूग घ्यायची प्रथा आहे. हा पर्याय वापरु शकता, हो पण त्यासाठी वाण गावठी पाहिजे, संकरित किंवा हायब्रीड वापरलात तर पाणी व् खते दोन्ही द्यावे लागेल. या पिकात देखिल फायदा जास्त होत नाही पण घरची कडधान्याची सोय होते व् जमींन सुपीक राहते.

मुवि आणि वहिनींचे हार्दीक अभिनंदन ! वेगळ्या वाटेवरील आपल्या उपक्रमाला उदंड यश लाभो ही सदिच्छा !! एकदा का बाग बहरली की तेथे मिपाकट्टा भरवा हे तुम्हाला सांगायला नकोच :)

जमीन घेताना २ हे. पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर दोघांच्या नावावर वेगवेगळे खरेदी करा. जेणेकरून दोघे अल्पभूधारक मधे जातील. दोघांच्या वेगवेगळ्या खरेद्या करूनही अल्पभूधारक मधे बसत नसाल तर सौ मुवि ना अल्पभूधारक करा. जमिन खरेदी करायच्या आधी बोजा गहाणवट बक्षीस पत्र इतर हक्क नाही ना ते खात्री करा. अर्थात त्याबाबत सुरंगीतै कडून डिट्टेल माहीती मिळेल. पाणी खा त्रीशीर असेल तर सध्या भांडवली खर्चामूळे कमी क्षेत्र कधीही चांगले. बाकी डिटेल घरि गेल्यावर लिहतो.

जेपी 18/04/2016 - 08:28
सर्वप्रथम अभिनंदन.. काहि प्रश्न- शेतात बोअरवेल घेणार का विहीर?? डिझेलपंप घ्यायचे कारणी विजेची अनुप्ल्बधता आहे का ?? शेततळ्याचा पर्याय जमेल का?? बाकी सविस्तर प्रतिसाद नंतर देतो.!:-)

In reply to by जेपी

"शेतात बोअरवेल घेणार का विहीर??" ======> पाणी जर १०-१२ फूट खोल असेल तर विहीर आणि त्यापेक्षा जास्त खोल असेल तर बोअरवेल, असा विचार आहे ..... पण एकाच विचाराला चिकटून राहणार नाही, परिस्थितीनुरुप विचार बदलू शकतो. "डिझेलपंप घ्यायचे कारणी विजेची अनुप्ल्बधता आहे का ??" ======> होय. आणि सरकारी महामानवांच्या पाया पडण्याची माझी मानसीक तयारी नाही..... "शेततळ्याचा पर्याय जमेल का??" =====> शेततळ्याला माय-बाप सरकार सबसीडी देत असल्याने, तो पण पर्याय कागदावर मांडला आहे.....पण सरकारी महामानव काय-काय करामती करतील ते सांगता येत नसल्याने आणि उगाच स्वतःचे पैसे आणि वेळ नाहक गमावण्यापेक्षा, स्वतःचा डिझेल पंप वापरणे, सध्या तरी योग्य वाटत आहे. अभिनंदना बद्दल मला धन्यवाद न देता, आमच्या अर्धांगिनीला दिल्यास उत्तम. ती खंबीरपणे (आर्थिक आणि मानसीक पाठबळ घेवून) मागे उभी असल्यानेच धाडस करत आहे.

In reply to by मुक्त विहारि

जेपी 18/04/2016 - 09:56
आता उत्तरे- १) अ) पाणक्या बद्दल माहिती स्थानीक लोक चांगल्याप्रकारे सांगु शकतील. ब) माझ्या अल्प स्वानुभवावर थोड आधारित.." जागेच्या ईशान्य दिशेला पाणी भेटु शकत.."अर्थात हे माझ्या वैयक्तीक अनुभवावर आधारीत आहे..सारासार विचार करुन या पर्यायाचा विचार करावा. २)डिझेल पंप १५,०००/- पासुन ८०,०००/- च्या रेंज मधे उपलब्ध आहेत. याचा उपयोग साठवलेले पाणी उपसण्यासाठी होऊ शकतो.बोअरवेल साठी डिझेल पंप उपलब्ध आहेत का ?हे मला ठावुक नाही. (डिझेल पंप हे केरोसीन्,पेट्रोल या पर्यासोबत पण मिळतात.) अवांतर = शेततळ्याचा पर्याय चाचपुन पहावा.अनुदान न घेता (बोअरवेलच्या खर्चात) शेततळे निर्माण करता येते.याचा दुहेरी फायदा घेता येईल,पाणी साठव्ण आणी मासेपालन( जमल्यास). =====>>> पुनश्च ..दोघांचेही अभिनंदन आणी शुभेच्छा !!

सुनील 18/04/2016 - 08:35
शहरातून खेड्यात शेतीसाठी जाण्याचा निर्णय खूपच धाडसी वाटतो आहे. अर्थात सर्व बाजूंनी विचार केलेला असणारच. भातशेती करायचा विचार आहे की अन्य काही? किती एकर जागा घेताय? शेतजमीन घेण्यासाठी शेतकरी असणे (कुठल्यातरी साताबार्‍यावर नाव असणे) जरूरीचे असते, असे ंहणतात. त्यात कितपत तथ्य आहे? अर्थात, शेतीचा थेट अनुभव नसल्याने दोन्ही प्रश्नांना पास. शुभेच्छा. अवांतर - जगाचा मध्य आता डोंबोलीहून चिपळूणास सरकणार तर?

In reply to by सुनील

शहरातून खेड्यात शेतीसाठी जाण्याचा निर्णय खूपच धाडसी वाटतो आहे. अर्थात सर्व बाजूंनी विचार केलेला असणारच. =========> तसा बराच अभ्यास कागदोपत्री आणि प्रत्य्क्ष शेतकर्‍यांना (अल्पभूधारक ते शेकडो एकरी शेती व्यावसायिक) भेटून आणि जमल्यास त्यांच्या घरी राहून केला आहे. कुठलेही ज्ञान कधीच परीपुर्ण नसते आणि शेती कधीच साचेबंद पणे करता येत नाही, असे सगळ्याच शेतकर्‍यांचे मत पडले. आणि अज्जुन एक म्हणजे शेती ही प्रात्यक्षिकपणेच केली जाते. कागदोपत्री सोपी (फायदेशीर) वाटणारी आर्थिक गणिते अवघड पण होवू शकतात आणि कागदोपत्री कठीण (तोट्यातील) वाटणारी आर्थिक गणिते खरेदारांची पसंती बदलल्याने फायदेशीर पण ठरू शकतात. =================================================== भातशेती करायचा विचार आहे की अन्य काही?======> भातशेती सध्या तरी अजिबात करणार नाही. पुढील १-२ वर्षे नौकर विरहित वृक्ष लागवड करणार असल्याने आणि कोकणातील नौकरांचा अजिबात अनुभव नसल्याने, भात शेती किंवा नांगरणी, खूरपणी,तोडणी,तोडणी इ. नौकराधारिक पिके पुढील २ वर्षे तरी करणार नाही. ======================================= किती एकर जागा घेताय? २५ एकर. २५ एकर ही माझी कौटुंबिक गरज आहे. प्रत्येक कुटुंबाची जागेची गरज वेगळी-वेगळी असते. =========================================== शेतजमीन घेण्यासाठी शेतकरी असणे (कुठल्यातरी साताबार्‍यावर नाव असणे) जरूरीचे असते, असे ंहणतात. त्यात कितपत तथ्य आहे?============> आपल्या मायबाप महाराष्ट्र सरकारच्या कायद्याप्रमाणे, ज्याच्या नावावर आधी शेती आहे (मग ती इतर कुठल्याही राज्यातील का असेना,) तोच महाराष्ट्रात शेती विकत घेवू शकतो. ====================================================

गॅरी शोमन 18/04/2016 - 10:52
आपला उपक्रम धाडसी आहेच. वडीलोपार्जीत शेती चिपळुणला आहे म्हणुन शेतीचा प्रयोग करत असाल तर पर्याय नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणुन शेती विकत घेत असाल आणि अद्याप व्यवहार ठरला/ झाला नसेल तर पुन्हा विचार करा. कोकण पट्टा हा पारंपारीक शेतीला अनुकुल नाही म्हणजे तुम्ही भात पिकवणार असाल तरी त्याचा यील्ड कोकणात फार चांगला मिळत नाही कारण जमीन शेतीला अनुकुल नाही त्याऐवजी अपारंपारीक म्हणजे तिथे जे काय उत्तम पिकते अश्या औषधी वनस्पती किंवा फळझाडे किंवा अन्य जे सामान्य शेतकरी करत नाही असा विचार असेल तरच करावे. खते आणि पाणी कमी लागावे म्हणुन ज्यांनी खुप संशोधन केले ते श्री सुभाष पाळेकर यांची वेबसाईट पहावी.

In reply to by गॅरी शोमन

वडीलोपार्जीत शेती चिपळुणला आहे म्हणुन शेतीचा प्रयोग करत असाल तर पर्याय नाही.======> वडीलोपार्जीत शेती नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणुन शेती विकत घेत असाल आणि अद्याप व्यवहार ठरला/ झाला नसेल तर पुन्हा विचार करा======> मी स्वतःच शेतावर जावून राहणार असल्याने आणि स्वतःच ती लागवडी खाली आणणार असल्याने, माझी शेती ही गुंतवणूक ह्या प्रकारात मोडत नाही. ================================== "कोकण पट्टा हा पारंपारीक शेतीला अनुकुल नाही म्हणजे तुम्ही भात पिकवणार असाल तरी त्याचा यील्ड कोकणात फार चांगला मिळत नाही कारण जमीन शेतीला अनुकुल नाही त्याऐवजी अपारंपारीक म्हणजे तिथे जे काय उत्तम पिकते अश्या औषधी वनस्पती किंवा फळझाडे किंवा अन्य जे सामान्य शेतकरी करत नाही असा विचार असेल तरच करावे."=======> तसेच करणार आहे. ========================= "खते आणि पाणी कमी लागावे म्हणुन ज्यांनी खुप संशोधन केले ते श्री सुभाष पाळेकर यांची वेबसाईट पहावी."=====> एकलव्य आणि द्रोणाचार्य ह्यांचे जे नाते आहे तेच आमचे आणि श्री.पाळेकर ह्यांचे. आमच्या गुरुंचे काही ज्ञान कण इथे द्यायला हरकत नसावी..... झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग १ ====> https://www.youtube.com/watch?v=GuKR_dOioGU

नाखु 18/04/2016 - 11:03
मला या क्षेत्रात यायचे झाले तर कुणाला विचारायचे हा प्रश्न सुटला. अभिनंदन आणि हो कोकण सुखनिवास (रिसॉर्‍ट ) बांधणार असाल तर नाव "मुवीज मिपाकट्टाघर" असे नाव देणे. शेतीस्वप्नाळू नाखु

अभिनंदन दोघांचे !! ५० वर्षापूर्वी माझा मित्र college शिक्षण सोडून पालशेत ला गेला वडिलांना शेती करण्यास मदत करण्यासाठी तो गेल्यानंतर सात आठ महिन्यांनी त्याला न कळवता तिथे जाण्याचा आचरटपणा मी दोन सोबत्यासह केला आचरटपणा म्हणण्याचे कारण आम्हाला पालशेत कोठे आहे माहित नव्हते कोणती एस्टी पकडली पाहिजे ते माहित नव्हते स्वारगेट एस्टी stand ला दुपारी जाऊन माहिती घेतली आणि संध्याकाळच्या सातला रवाना झालो सकाळी आठ नऊ ला एका टपरीजवळ कंडक्टर ने उतरण्यास सांगितले बाजूला एका खांबावर पोस्टाची लाल पेटी होती त्यामुळे इथे गाव आहे याचा भरवसा आला त्याच पालशेत ला तीन महिन्यापूर्वी आम्ही तेच तीन मित्र आणखी दोन मित्रासह सहकुटुंब टेम्पो traveller बसने गेलो आमचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून त्याचा मुलगा त्याची alto घेऊन चिपळूणला आला होता गेल्या ५० वर्षात झालेली सुधारणा दिसत होती college सोडून शेती करणारा मित्र मागे राहिला आहे असे कोणत्याच बाबतीत वाटत नव्हते पालशेत मध्ये फिरताना मनात विचार आला आठवणी पुसत जाणे म्हणजे प्रगती अशी प्रगतीची व्याख्या करावी काय ? पालशेत मला ओळखू येत नव्हते . खर तर मी पालशेत ला आलो आहे याची खात्री फक्त मित्राच्या दर्शनाने झाली मूवी चिपळूण जवळील ज्या गावात तुम्ही शेती घेतली त्या गावाचे फोटो घेऊन ठेवा माहिती लिहून ठेवा तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घ्या ५० वर्षांनी ते सारे पाहणारे तुमचे सुहृद तुमचे ऋणी राहतील माझ्या आठवणीतून बरेच काही पुसले गेले आहे जे आठवणे फार फार आनंददायी झाले असते माझ्याकरता !! ५० वर्षापूर्वी पालशेत मध्ये मित्रासह काढलेले सात आठ दिवस त्यातील प्रत्येक क्षणासह आठवावेत अस वाटतंय !! पण मानवी record वर काळाचा परिणाम अपरिहार्य आहे ना !

In reply to by अजया

शेतीत जरा स्थिर स्थावर झालो की, नक्कीच लिहीन. गेली २०-२२ वर्षे शेतीचाच अभ्यास करत असल्याने, शेती ह्या विषयाबद्दल १-२% (जेमतेम एक ते २ टक्केच) माहिती आहे. ती इथे नक्कीच सांगीन. पुस्तकी ज्ञान कणांचे व्यावहारिक यशापयश पचवून झाले, की लिहितो.

सविता००१ 18/04/2016 - 15:03
सुरेख निर्णय. मनीषाताई आणि मुवि, हार्दिक अभिनंदन आणि उदंड शुभेच्छा!

किमान पाच एकर शेत असेल तर विकत घ्या,अल्पभुधारक शेतकर्याला उत्पन्न कमी व कुटाणा जास्त असतो.डीझेल एंजिन वापरन्याचा वेडगळपणा करु नका खर्चात पडाल,त्याऐवजी वीज कनेक्शन घ्या, २५० फुटाची दोन बोअर मारा व त्याला मोटर बसवा काम होऊन जाईल.ज्याला सुरवातीला शेती करायला देणार असाल तो विश्वासू असेल असे बघा,खेड्यातील बेणी थुका लावायला कुणाला ऐकत नाहीत.भात या पिका बरोबरच आणखी काय पिकवता येईल याचा विचार करा.तुम्हाला व काकुंना शुभेच्छा. ( शेती करुन व त्यातले वाईट अनुभव पचवलेला चंद्रनील मुल्हेरकर)

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

(शेती करुन व त्यातले वाईट अनुभव पचवलेला चंद्रनील मुल्हेरकर) एक विनंती आहे, तुमच्या अनुभवाबद्दल जरूर लिहा. पुढच्यास ठेच आणि मागचा शहाणा, ह्या म्हणी प्रमाणे, ते इतर मिपाकरांना पण उपयोगी ठरतील.

चाकोरीबद्ध पीक घेऊ नका. काहीतरी वेगळे पीक घ्या . जसेकी कुठली कुठली औषधी , कोरफड, साग असे ! भरपूर कंपन्या अशा आहेत की तुम्हाला पेरणी करण्यापासून मदत करतात. व तुमचा माल विकत घेतात. वेळात वेळ काढून कृषी विद्यापीठाला भेट द्या . अगदी सविस्तर माहिती अगदी फुकट मिळेल. थोडक्यात पीक पेरण्याअगोदरच विकले गेले पाहिजे. शेती शेतकऱ्यांच्या सारखी न करता व्यावसायिकासारखी करा. ताळेबंद व्यवस्थित मेंटेन ठेवा. अर्थात आपला उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून नाही अशीच शक्यता विचारात घेतली आहे. मनापासून शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. (सगळ्यात महत्त्वाचे :- जम बसल्यावर मिपाकरांसाठी शेतात एक ट्रीप आयोजीत करा. ;-) )

नूतन सावंत 18/04/2016 - 15:35
मुवि आणि मनीषा अभिनंदन. खूप गोष्टी बोललो आहोत.पण बाकीच्यानाही माहिती घेता येतील अशा गोष्टी. १.जागेची पहाणी करताना जागेत या दिवसात हिरवळ दिसते का ते पहा.हमखास तिथे पाणी असलेच पाहिजे. २.औदुबराचे झाड त्या जागेत असेल तर त्याच्या खाली हमखास पाणी असतेच. पाणी मिळाल्यावर पुढची बाब म्हणजे पाईपलाईन व स्प्रिंकलरसाठी सातबारा महिलेच्या नावी असेल तर ९०% सबसिडी आणि पुरुषाच्या नावे असेल तर सत्तर% सबसिडी शासनाकडून मिळते. ४.कोकणात पाणी शोधून देणारा माणूस पाणाड्या म्हणून ओळखला जातो.पाणक्या म्हणजे पाणी भरणारा गडी. ५.पाणाड्या शोधायला रत्नागिरीकर मदत करू शकतील.मीही चौकशी करीत आहे. ६.एक अनाहिता चिपळूणपासून रत्नागिरीच्या दिशेने २५ कि.मी.वर रहातात,त्यांना व्यनि केला आहे.त्यांचे ऊत्तर आले की.व्यनि करेन.

सुनिल पाटकर 18/04/2016 - 15:45
जिल्हापरिषद व पंचायत समिती तसेच तालुका कृषी अधिकारी येथे सातबारा उता-यासह संपर्क साधा.भरपूर योजना आहेत.सरकारी अनुदान मिळते आपले पैसे वाचतात..आधिक माहिती हवी असल्यास देतो.

समीरसूर 18/04/2016 - 16:06
मुविसाहेब, अभिनंदन! आपले त्रिवार अभिनंदन! काहीतरी वेगळा विचार करून, नीट योजना आखून आणि कष्टाची तयारी ठेवून धाडसाने टाकलेले पाऊल दमदार यश आणि समाधान देते. आपल्याला खूप शुभेच्छा! आपणाला अगदी हमखास यश मिळणार ही सर्व मिपाकरांना १००% खात्री आहे.

भंकस बाबा 18/04/2016 - 18:04
साधारण 12 वर्षापुर्वी मी देखिल शेतीच्या ध्यासाने मुंबईतील नोकरी सोडून गावात शेतीसंदर्भात नोकरी पकडली होती . तेथील काही अनुभव इथे टाकतो. गावातील लोक शहरी लोकांना पैशाची खाण समजतात त्यामुळे मजूरी, इतर सामान, कच्चा माल इत्यादिचा दर नेहमी जास्तच लावतात. आपण एकदा का पायंडा पाडलात की मग तेच घेऊन बसतात . उसनवारि या लोकाकडून शक्यतो करु नका, म्हणजे यांना पैसे उसने देऊ नका. वसूली करताना जाम त्रास होतो. चिपळुनला जाताय मग जमिनीचा मगदुर बघुन पीक घ्या. मी कर्जत भागात होतो, तिथे स्थानिकांच्या नादी लागून हळद शेतात लावली होती. कोकणात पाऊस तुडुंब पडतो व् हळदीला पाणी निचरा व्हायला लागते. पहिला एक पावसाळा शेती करु नका किंवा पारंपारिक म्हणजे भातशेती करा ,यात तुमचे फ़क्त मुद्ल येईल पण पिक घेतल्यामुळे शेत तणमुक्त राहील. भाताच्या काडाला पण पैसे असतात, गावातील लोक हे फुकट मागतात. विजेचा पंप बघा, डिझेलचा पंप आतबटयाचा व्यवहार ठरेल. कारण तो सतत चालु रहाणे गरजेचे असते. थोड़ा वेळ पडून राहिला तर मेन्टेन्सचा खर्च बराच निघतो. शिवाय कुपनलिका घेतलित तर विजेचा सबमरिसिबल पंप लागेल. डिझेल पंप इथे कुचकामि ठरेल . कर्जत भागात भातपिक घेतल्यावर असलेल्या ओलात कडधान्य पीक जसे हरभरा, तुर, मूग घ्यायची प्रथा आहे. हा पर्याय वापरु शकता, हो पण त्यासाठी वाण गावठी पाहिजे, संकरित किंवा हायब्रीड वापरलात तर पाणी व् खते दोन्ही द्यावे लागेल. या पिकात देखिल फायदा जास्त होत नाही पण घरची कडधान्याची सोय होते व् जमींन सुपीक राहते.

मुवि आणि वहिनींचे हार्दीक अभिनंदन ! वेगळ्या वाटेवरील आपल्या उपक्रमाला उदंड यश लाभो ही सदिच्छा !! एकदा का बाग बहरली की तेथे मिपाकट्टा भरवा हे तुम्हाला सांगायला नकोच :)

जमीन घेताना २ हे. पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर दोघांच्या नावावर वेगवेगळे खरेदी करा. जेणेकरून दोघे अल्पभूधारक मधे जातील. दोघांच्या वेगवेगळ्या खरेद्या करूनही अल्पभूधारक मधे बसत नसाल तर सौ मुवि ना अल्पभूधारक करा. जमिन खरेदी करायच्या आधी बोजा गहाणवट बक्षीस पत्र इतर हक्क नाही ना ते खात्री करा. अर्थात त्याबाबत सुरंगीतै कडून डिट्टेल माहीती मिळेल. पाणी खा त्रीशीर असेल तर सध्या भांडवली खर्चामूळे कमी क्षेत्र कधीही चांगले. बाकी डिटेल घरि गेल्यावर लिहतो.
नमस्कार, येत्या १ ते २ महिन्यात मी शेती विकत घ्यायचे आणि तिथेच रहायचे ठरवत आहे.आमच्या अर्धांगिनीने, चिपळूण जवळ शेत जमीन बघीतली आहे. एखादा मिपाकर कुठे अडला तर त्याला मार्ग दाखवायला आणि त्याला मनापासून मदत करायला मिपाकर तयार असतात, ह्याचा स्वानुभव आहे. सध्या त्वरीत हवी असणारी मदत म्हणजे.... १. शेतात पाणी कुठे मिळेल?, ते शोधून देणारा पाणक्या. २. डिझेल पंप विकत घ्यायला आणि तो बसवायला साधारण किती खर्च येतो? आपलाच मुवि.

मुंबई ग्राहक पंचायत - 41 वा वर्धापन दिन

पुणे मुंग्रापं ·

बोका-ए-आझम 15/04/2016 - 12:25
एक शंका - कूपर हाॅस्पिटलजवळच्या एका चौकाचं नाव ग्राहक चळवळीचे प्रणेते मधुकरराव मंत्री यांच्या नावे आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल काही कळू शकेल का?

gogglya 15/04/2016 - 12:56
कसा करावा याची माहीती कुठे मिळेल. मी काही दिवसांपुर्वी पुणे मुंग्रापं यान्ना व्य नि केला होता पण काहीही उत्तर मिळाले नाही.

In reply to by gogglya

मिसळपाव वरील माहिती तिन-चार कार्यकर्त्यांकडून दिली जात असल्याने व्यनि पाहिले जात नाहित. आपण pune.mgp@gmail.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क केल्यास आपली तक्रार/सूचना/माहिती योग्य कार्यकर्त्याकडे पाठविली जाईल. इ-मेल मध्ये आपला संपर्क क्रमांक लिहिल्यास संपर्क करणे सोपे जाईल. धन्यवाद...

In reply to by पुणे मुंग्रापं

gogglya 15/04/2016 - 18:51
दिनांक ५ एप्रिल २०१६ रोजी ई-मेल पाठवली आहे, पण अजून उत्तर मिळाले नाही. ई-मेल मराठीतच असावी असा नियम नाहीये ना? कारण मी इंग्रजी भाषेमध्ये ई-मेल पाठवलेली आहे.

मुंबई ग्राहक पंचायतीचे सभासद आहोतच, मुंबईतल्या काही उपक्रमांमध्ये जमेल तसा भागही घेतो. मुंबई ग्राहक पंचायतीचं कार्य उत्तरोत्तर वाढतच राहो, अशी मनःपूर्वक शुभेच्छा.

बोका-ए-आझम 15/04/2016 - 12:25
एक शंका - कूपर हाॅस्पिटलजवळच्या एका चौकाचं नाव ग्राहक चळवळीचे प्रणेते मधुकरराव मंत्री यांच्या नावे आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल काही कळू शकेल का?

gogglya 15/04/2016 - 12:56
कसा करावा याची माहीती कुठे मिळेल. मी काही दिवसांपुर्वी पुणे मुंग्रापं यान्ना व्य नि केला होता पण काहीही उत्तर मिळाले नाही.

In reply to by gogglya

मिसळपाव वरील माहिती तिन-चार कार्यकर्त्यांकडून दिली जात असल्याने व्यनि पाहिले जात नाहित. आपण pune.mgp@gmail.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क केल्यास आपली तक्रार/सूचना/माहिती योग्य कार्यकर्त्याकडे पाठविली जाईल. इ-मेल मध्ये आपला संपर्क क्रमांक लिहिल्यास संपर्क करणे सोपे जाईल. धन्यवाद...

In reply to by पुणे मुंग्रापं

gogglya 15/04/2016 - 18:51
दिनांक ५ एप्रिल २०१६ रोजी ई-मेल पाठवली आहे, पण अजून उत्तर मिळाले नाही. ई-मेल मराठीतच असावी असा नियम नाहीये ना? कारण मी इंग्रजी भाषेमध्ये ई-मेल पाठवलेली आहे.

मुंबई ग्राहक पंचायतीचे सभासद आहोतच, मुंबईतल्या काही उपक्रमांमध्ये जमेल तसा भागही घेतो. मुंबई ग्राहक पंचायतीचं कार्य उत्तरोत्तर वाढतच राहो, अशी मनःपूर्वक शुभेच्छा.
नमस्कार, गुढीपाडवाच्या दिवशी म्हणजे 1975 च्या गुढीपाडव्याला मुंबई ग्राहक पंचायतीची गुढी रोवली गेली. 41 वर्षे अव्याहत पणे ग्राहक शिक्षण, ग्राहक चळवळ तसेच सदस्यांकरीता उपयोगी वाणसामान, वस्तुंचे मासिक वितरण अशा विविध उपक्रमांतून मुंबई ग्राहक पंचायतीचे काम वाढतच आहे. आज जवळपास 36000 कुटुंब सदस्य संख्या असलेल्या मुंबई ग्राहक पंचायतीचा वटवृक्ष बहरतच आहे. आपण या निमित्ताने एक नविन अनुदिनी (Blog) सुरु करीत आहोत जी आवाजी (Audio) स्वरुपात आहे.

शब्दांच्या, रानातल्या गप्पा!

चांदणे संदीप ·

प्रचेतस 13/04/2016 - 18:38
अप्रतिम लिहिले आहेस. मनाहोरांशी माझा परिचय फक्त 'जैत रे जैत' च्या गाण्यांइतकाच. खूप छान वाटले त्यांच्याशी तुझ्याकरवी भेट झाल्यामुळे.

ना धो म्हणतात "आयुष्यात कुठे थांबायचं ते समजल पाहिजे...नाहीतर अति उत्साह फजिता करतो" इतके सगळे कमावल्यावर अलिप्त होऊन जगता आले तरच समाधान मिळेल...... जसे ना. धो. त्या छोट्याश्या खेड्यात आरामात शेती करताय....दुपारची वाम्कुम्शी....गप्पा......निवांत आयुष्य..... बहुदा आपण ते विसरलोय........

In reply to by चांदणे संदीप

रच्याकने...मिपाकर्स....हाच तो माझा सख्खा मित्र! योगेश सैतवाल योगेश - मिपाकर्स... मिपाकर्स - योगेश... (हे गुथ्थि श्टाईल वाचावे! :) )

In reply to by चांदणे संदीप

अभ्या.. 13/04/2016 - 22:48
म्हणजे दोन पालथे हात इकडे, एक झोका तिकडं या सटाईलने ना ? एनी वे मस्त भेट कवीराजाची, त्यांचे आशीर्वाद हायेतच आमच्याकडून तुला आगामी साहित्य कारकीर्दीला खूप शुभेच्छा.

उल्का 13/04/2016 - 19:38
खूप छान लिहिले आहे. 'जाळीवरती..' कवितेविषयी काय म्हणाले ते सान्गाल का? ऊत्सुकता आहे.

In reply to by उल्का

माझ्या शब्दातून तुम्ही कवितेबद्दल ऐकणे म्हणजे शहाळ्याच पाणी कुठल्यातरी मल्टीनॅशनल कंपनीच्या कॅनमधून पिणे! असो. थोडासा प्रयत्न करतो... *********************************************************************************************************************** मूळ कविता :
जाळीवरती वाळत लुगडे, उभा हसे जरतारी काठ नभात झिम्मड निळीजान्भळी, झाडांतून निथळत बरसात झुळझुळ लाट...अवघड काठ... अवघडलेले आडोशाला विवस्त्र शिल्पित हळदी झाड निरखित आपले रूप बनात मनात भलते भरकटताना, उभे पेटले झाड उन्हात! ...झाडांतून निथळत बरसात - ना. धो. महानोर
एक पोट्रेट आहे... आडोशाला थांबलेली एक तरूण स्त्री, एक झाड, जाळीवरती वाळायला टाकलेले लुगडे आणि निळेशार, पाऊस भुरभुरवणारे आभाळ इ. त्या चित्रात ठळकपणे दिसत आहेत. चित्राचा भाग संपला... आता त्यात घडून गेलेली कथा आणि चालू असलेला प्रसंग म्हणजे... दाट झाडीतल्या वनात ती एकटीच रोजच्याप्रमाणे कामासाठी आली, पण अचानक आलेल्या मुसळधार पावसाने तिला चिंब भिजवून टाकले. पाऊस तर लबाड लगेच तिची त्रेधा उडवून गेला पण तिला आता स्वत:ला कोरडे करणे आले. इथेच तो अवखळ क्षण आतापर्यन्तच्या आयुष्यात कधीही न आलेला, अनपेक्षितपणे, आज तिच्यासमोर येऊन उभा राहिला. लुगडे काढून जाळीवर वाळत घातल्यावर ते वाळत असताना तिला तिथल्या तिच्या एकटेपणाची जाणीव झाली आणि तिचे पहिल्यांदाच स्वत:च्या यौवनाकडे लक्ष गेले. त्या लुगड्याचा सुंदर काठही आता तिच्याकडेच पाहतोय, ती गर्द राई सुद्धा थबकून गेलीये! आता मात्र ती अवघडलीये - 'तारूण्यसुलभ लज्जा' या अर्थाने. ती विलक्षण मोहरून गेलीये... त्यात एकटेपणामुळे त्या क्षणाचा परिणाम कित्येक पटीने तीव्र होऊन तो तिला वेगळ्याच, आतापर्यंत न अनुभवलेल्या भावविश्वात घेऊन जात आहे! झाडातून मघाशी झालेल्या पावसाचे पाणी हळुहळू निथळत आहे. लुगडे वार्याबरोबर झुळूझुळू करीत सुकत आहे. नभात निळीजान्भळी झिम्मड सुरूच आहे! हे एक पोट्रेट आहे! *********************************************************************************************************************** अतिशय अवघड असा विषय निवडून कुठेही त्यात बटबटीतपणा येणार नाही याची काळजी घेत आणि कविता शब्दबंबाळ न करता, कमीत कमी शब्दाची पेरणी करून महानोरदादांनी फक्त कमाल केली आहे! ___/\___ हे ऐकले तेव्हा फक्त व्वा...व्वा... एवढेच माझ्या तोंडून निघू शकले होते! या माझ्या वरच्या लिहिण्यातूनही जर अजून तुमच्यापर्यंत किंवा दुसर्या कुणापर्यंत ही कविता पोचत नसेल, तर ते फक्त माझ्या शब्दांचे अपयश असेल. धन्यवाद, Sandy

In reply to by चांदणे संदीप

उल्का 19/04/2016 - 20:26
धन्यवाद! मी प्रथमच वाचली ही कविता. कवितेचे रसग्रहण वाचल्यावर कविता एका नव्या रुपात उलगडते. निदान मला तरी तसे वाटते. एखादा सुंदर सुंदर कवितांचा रसग्रहणाचा धागा काढावा. आवडेल वाचायला. :)

व्वा... वृत्तांत आवडला. आपल्या कवितेला एक उर्जा मिळेल असे वाटते. आपल्या कवितेचं लवकरच पुस्तक येईल, असे वाटते. शुभेच्छा. :) पळसखेड्याला त्यांच्या शेतात गेलेलो. त्यांच्या शेतात सिताफळाचं नाव लताफळ आहे. :) -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्याच श्रेय सगळ फक्त तुम्हाला! :) ह्या दगडाला पैलू पाडण्यासाठीचा आवश्यक एक घाव तुम्ही घातला आणि एक महानोरदादांकडून मी पाडून घेतला.... तरीही मी अजून दगडच आहे!
त्यांच्या शेतात सिताफळाचं नाव लताफळ आहे.
ह्याच्यातून महानोरदादांची शेतीतली काव्यात्मक कल्पकता दिसून येते! असाच लोभ असू द्यावा. ___/\___ धन्यवाद, Sandy

सुनील 14/04/2016 - 09:49
कुणी नेमाड्यांना भेटायला शिमल्यापर्यंत जातय तर तुम्ही वाट वाकडी करून महानोरांना भेटायला गेलात! वृत्तांत आवडला!

नाखु 14/04/2016 - 12:58
रानफुलाची सफर घडवली... स्वगतः हे चांदणे अम्हाला कधी भेटणार कुणास ठावुक. संमेलनात चुकामुक झालेला नाखु

In reply to by चांदणे संदीप

अभ्या.. 14/04/2016 - 23:19
नाखुकाका हे सॅन्डीबाबा एक लंबरचा जेम्स बॉन्ड हाय. पुण्यात बसून मला सोलापुरात टिपले ह्या माणसाने. फोन नंबर नसताना हुडकून काढले. कदाचित हा सीआयए, मोसाद, रॉ बी कायतरी करणारा इसम आहे. स्सांभाळून.

In reply to by अभ्या..

बास का दादानु!! आपल्या माणसांची खबरबात नाय ठेवायची तर कुणाची ठेवायची? आता, नाखुकाकांच्या घराचे फाटक उघडून आत जाणारच होतो...पण थांबतो.... ;)

In reply to by चांदणे संदीप

नाखु 15/04/2016 - 10:31
घरात घेण्यासाठी आम्ही तत्पर असतो... आभाळाखालचा नाखु

महानोरांची भेट घेतलीत आणि त्याचा वृतांत आमच्या साठी आवर्जून लिहिलात या करता शतश: धन्यवाद. महानोरांना बर्याच दिवसांपूर्वी कुठल्याशा टेलिव्हिजन वरच्या कार्यक्रमात पाहिले होते. त्या मानाने आता ते बरेच थकलेले दिसत आहेत. सूर्यनारायणा नित नेमानं उगवा अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा ही त्यांच्या अनेक आवडलेल्या कवितांपैकी एक आवडती कविता. तुम्हाला त्यांनी त्यांची एखादी नवी कविता ऐकवली असेल तर ती देखिल लिहा ना इथे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा धन्यवाद, गप्पाच्या ओघात दादांनी त्यांच्या स्वत:च्या तसेच इतर अनेक नामवंत कवींच्या ओळी आमच्यासाठी गुणगुणल्या. कुठली एक कविता पूर्ण अशी म्हणून दाखवली नाही, अपवाद फक्त "जाळीवरती वाळत लुगडे" या कवितेचा. निवांत वेळ मिळाला की, त्या वेळच्या गप्पांच्या संदर्भासहित टाकतो! :) धन्यवाद, Sandy

प्रचेतस 13/04/2016 - 18:38
अप्रतिम लिहिले आहेस. मनाहोरांशी माझा परिचय फक्त 'जैत रे जैत' च्या गाण्यांइतकाच. खूप छान वाटले त्यांच्याशी तुझ्याकरवी भेट झाल्यामुळे.

ना धो म्हणतात "आयुष्यात कुठे थांबायचं ते समजल पाहिजे...नाहीतर अति उत्साह फजिता करतो" इतके सगळे कमावल्यावर अलिप्त होऊन जगता आले तरच समाधान मिळेल...... जसे ना. धो. त्या छोट्याश्या खेड्यात आरामात शेती करताय....दुपारची वाम्कुम्शी....गप्पा......निवांत आयुष्य..... बहुदा आपण ते विसरलोय........

In reply to by चांदणे संदीप

रच्याकने...मिपाकर्स....हाच तो माझा सख्खा मित्र! योगेश सैतवाल योगेश - मिपाकर्स... मिपाकर्स - योगेश... (हे गुथ्थि श्टाईल वाचावे! :) )

In reply to by चांदणे संदीप

अभ्या.. 13/04/2016 - 22:48
म्हणजे दोन पालथे हात इकडे, एक झोका तिकडं या सटाईलने ना ? एनी वे मस्त भेट कवीराजाची, त्यांचे आशीर्वाद हायेतच आमच्याकडून तुला आगामी साहित्य कारकीर्दीला खूप शुभेच्छा.

उल्का 13/04/2016 - 19:38
खूप छान लिहिले आहे. 'जाळीवरती..' कवितेविषयी काय म्हणाले ते सान्गाल का? ऊत्सुकता आहे.

In reply to by उल्का

माझ्या शब्दातून तुम्ही कवितेबद्दल ऐकणे म्हणजे शहाळ्याच पाणी कुठल्यातरी मल्टीनॅशनल कंपनीच्या कॅनमधून पिणे! असो. थोडासा प्रयत्न करतो... *********************************************************************************************************************** मूळ कविता :
जाळीवरती वाळत लुगडे, उभा हसे जरतारी काठ नभात झिम्मड निळीजान्भळी, झाडांतून निथळत बरसात झुळझुळ लाट...अवघड काठ... अवघडलेले आडोशाला विवस्त्र शिल्पित हळदी झाड निरखित आपले रूप बनात मनात भलते भरकटताना, उभे पेटले झाड उन्हात! ...झाडांतून निथळत बरसात - ना. धो. महानोर
एक पोट्रेट आहे... आडोशाला थांबलेली एक तरूण स्त्री, एक झाड, जाळीवरती वाळायला टाकलेले लुगडे आणि निळेशार, पाऊस भुरभुरवणारे आभाळ इ. त्या चित्रात ठळकपणे दिसत आहेत. चित्राचा भाग संपला... आता त्यात घडून गेलेली कथा आणि चालू असलेला प्रसंग म्हणजे... दाट झाडीतल्या वनात ती एकटीच रोजच्याप्रमाणे कामासाठी आली, पण अचानक आलेल्या मुसळधार पावसाने तिला चिंब भिजवून टाकले. पाऊस तर लबाड लगेच तिची त्रेधा उडवून गेला पण तिला आता स्वत:ला कोरडे करणे आले. इथेच तो अवखळ क्षण आतापर्यन्तच्या आयुष्यात कधीही न आलेला, अनपेक्षितपणे, आज तिच्यासमोर येऊन उभा राहिला. लुगडे काढून जाळीवर वाळत घातल्यावर ते वाळत असताना तिला तिथल्या तिच्या एकटेपणाची जाणीव झाली आणि तिचे पहिल्यांदाच स्वत:च्या यौवनाकडे लक्ष गेले. त्या लुगड्याचा सुंदर काठही आता तिच्याकडेच पाहतोय, ती गर्द राई सुद्धा थबकून गेलीये! आता मात्र ती अवघडलीये - 'तारूण्यसुलभ लज्जा' या अर्थाने. ती विलक्षण मोहरून गेलीये... त्यात एकटेपणामुळे त्या क्षणाचा परिणाम कित्येक पटीने तीव्र होऊन तो तिला वेगळ्याच, आतापर्यंत न अनुभवलेल्या भावविश्वात घेऊन जात आहे! झाडातून मघाशी झालेल्या पावसाचे पाणी हळुहळू निथळत आहे. लुगडे वार्याबरोबर झुळूझुळू करीत सुकत आहे. नभात निळीजान्भळी झिम्मड सुरूच आहे! हे एक पोट्रेट आहे! *********************************************************************************************************************** अतिशय अवघड असा विषय निवडून कुठेही त्यात बटबटीतपणा येणार नाही याची काळजी घेत आणि कविता शब्दबंबाळ न करता, कमीत कमी शब्दाची पेरणी करून महानोरदादांनी फक्त कमाल केली आहे! ___/\___ हे ऐकले तेव्हा फक्त व्वा...व्वा... एवढेच माझ्या तोंडून निघू शकले होते! या माझ्या वरच्या लिहिण्यातूनही जर अजून तुमच्यापर्यंत किंवा दुसर्या कुणापर्यंत ही कविता पोचत नसेल, तर ते फक्त माझ्या शब्दांचे अपयश असेल. धन्यवाद, Sandy

In reply to by चांदणे संदीप

उल्का 19/04/2016 - 20:26
धन्यवाद! मी प्रथमच वाचली ही कविता. कवितेचे रसग्रहण वाचल्यावर कविता एका नव्या रुपात उलगडते. निदान मला तरी तसे वाटते. एखादा सुंदर सुंदर कवितांचा रसग्रहणाचा धागा काढावा. आवडेल वाचायला. :)

व्वा... वृत्तांत आवडला. आपल्या कवितेला एक उर्जा मिळेल असे वाटते. आपल्या कवितेचं लवकरच पुस्तक येईल, असे वाटते. शुभेच्छा. :) पळसखेड्याला त्यांच्या शेतात गेलेलो. त्यांच्या शेतात सिताफळाचं नाव लताफळ आहे. :) -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्याच श्रेय सगळ फक्त तुम्हाला! :) ह्या दगडाला पैलू पाडण्यासाठीचा आवश्यक एक घाव तुम्ही घातला आणि एक महानोरदादांकडून मी पाडून घेतला.... तरीही मी अजून दगडच आहे!
त्यांच्या शेतात सिताफळाचं नाव लताफळ आहे.
ह्याच्यातून महानोरदादांची शेतीतली काव्यात्मक कल्पकता दिसून येते! असाच लोभ असू द्यावा. ___/\___ धन्यवाद, Sandy

सुनील 14/04/2016 - 09:49
कुणी नेमाड्यांना भेटायला शिमल्यापर्यंत जातय तर तुम्ही वाट वाकडी करून महानोरांना भेटायला गेलात! वृत्तांत आवडला!

नाखु 14/04/2016 - 12:58
रानफुलाची सफर घडवली... स्वगतः हे चांदणे अम्हाला कधी भेटणार कुणास ठावुक. संमेलनात चुकामुक झालेला नाखु

In reply to by चांदणे संदीप

अभ्या.. 14/04/2016 - 23:19
नाखुकाका हे सॅन्डीबाबा एक लंबरचा जेम्स बॉन्ड हाय. पुण्यात बसून मला सोलापुरात टिपले ह्या माणसाने. फोन नंबर नसताना हुडकून काढले. कदाचित हा सीआयए, मोसाद, रॉ बी कायतरी करणारा इसम आहे. स्सांभाळून.

In reply to by अभ्या..

बास का दादानु!! आपल्या माणसांची खबरबात नाय ठेवायची तर कुणाची ठेवायची? आता, नाखुकाकांच्या घराचे फाटक उघडून आत जाणारच होतो...पण थांबतो.... ;)

In reply to by चांदणे संदीप

नाखु 15/04/2016 - 10:31
घरात घेण्यासाठी आम्ही तत्पर असतो... आभाळाखालचा नाखु

महानोरांची भेट घेतलीत आणि त्याचा वृतांत आमच्या साठी आवर्जून लिहिलात या करता शतश: धन्यवाद. महानोरांना बर्याच दिवसांपूर्वी कुठल्याशा टेलिव्हिजन वरच्या कार्यक्रमात पाहिले होते. त्या मानाने आता ते बरेच थकलेले दिसत आहेत. सूर्यनारायणा नित नेमानं उगवा अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा ही त्यांच्या अनेक आवडलेल्या कवितांपैकी एक आवडती कविता. तुम्हाला त्यांनी त्यांची एखादी नवी कविता ऐकवली असेल तर ती देखिल लिहा ना इथे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा धन्यवाद, गप्पाच्या ओघात दादांनी त्यांच्या स्वत:च्या तसेच इतर अनेक नामवंत कवींच्या ओळी आमच्यासाठी गुणगुणल्या. कुठली एक कविता पूर्ण अशी म्हणून दाखवली नाही, अपवाद फक्त "जाळीवरती वाळत लुगडे" या कवितेचा. निवांत वेळ मिळाला की, त्या वेळच्या गप्पांच्या संदर्भासहित टाकतो! :) धन्यवाद, Sandy
"दादा, तुमची ही कविता जरा समजून सांगाल का. म्हणजे, हे निसर्गचित्रण आहे का यात काही रूपकात्मक शृंगार दडला आहे जो मला नेमका दिसत नाहीये." आणि मग त्यांनी पुढे जे काही त्या कवितेतल्या चित्रणाबद्दल सांगीतले ते ऐकून/समजून माझ्या लक्षात आले की, आपण अजून कविता बुद्रूकलाही जाऊन पोचलो नाहिये, कविता खुर्द हे गाव तर लांबच! कविता होती, "जाळीवरती वाळत लुगडे, उभा हसे जरतारी काठ...." आणि कवि अर्थातच, महाराष्ट्राचे 'शेतकवी', कवि ना. धो. महानोर! रविवार दि. १०/४/२०१६ रोजी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे अजिंठ्याच्या जवळ पळसखेड्याला त्यांना भेटायचा सुवर्णयोग आला होता. भेटतील का नाही? भेटतील तर कुठे? कसे?

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

DEADPOOL ·

In reply to by mandarbsnl

http://www.misalpav.com/user/18472/authored हे घ्या रंगाण्णांच्या सौजन्याने! मंदार कात्रेंच्या लेखनात बहुतेक भुताखेताच्या प्रकारांचा उल्लेख आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

DEADPOOL 09/04/2016 - 21:25
बायंगी हे भूत कोकणात विकत मिळते. हे घराची भरभराट करते मात्र घरातून गेल्यास सर्वस्व लुटून नेते. महाबायंगी हे त्याच भूताचे सुधारीत वर्जन!

पंतश्री 11/04/2016 - 16:04
मस्तच आहे. बर्याच काळानी इतकी मस्त कथा वाचली. एकच विनन्ति. जरा लवकर ताका भाग. मगचे एकदम सपाट होत इतका उशिर् केला कि .

In reply to by mandarbsnl

http://www.misalpav.com/user/18472/authored हे घ्या रंगाण्णांच्या सौजन्याने! मंदार कात्रेंच्या लेखनात बहुतेक भुताखेताच्या प्रकारांचा उल्लेख आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

DEADPOOL 09/04/2016 - 21:25
बायंगी हे भूत कोकणात विकत मिळते. हे घराची भरभराट करते मात्र घरातून गेल्यास सर्वस्व लुटून नेते. महाबायंगी हे त्याच भूताचे सुधारीत वर्जन!

पंतश्री 11/04/2016 - 16:04
मस्तच आहे. बर्याच काळानी इतकी मस्त कथा वाचली. एकच विनन्ति. जरा लवकर ताका भाग. मगचे एकदम सपाट होत इतका उशिर् केला कि .
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

गच्ची

वडापाव ·

अ-मॅन 09/04/2016 - 17:59
दुपारी तासन् तास गच्चीत पिलरच्या आडोशाला बसून गाणी ऐकावी, पुस्तकं संपवावीत, आणि सगळ्याचा कंटाळा आला की लहान मुलासारखं कल्पनाविश्वात रममाण व्हावं असा नित्याचा क्रम असायचा.
फक्त या नॉस्टेल्जियासाठी उरलेला आख्खा लेख माफ.

बोका-ए-आझम 11/04/2016 - 12:38
बालपण गेलेल्या मुलांना खेळण्याची हक्काची जागा गच्चीच असते. मीही अपवाद नव्हतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी ३ वाजल्यापासून ते अगदी सूर्यास्त होईपर्यंत खेळ चालायचा. कुणी खाली बाॅल मारला की तो आऊट आणि तो बाॅल त्याने आणायचा; बाॅल रस्त्यावर पडला की ' ए बाॅल बाॅल ' म्हणून गच्चीवरून आरडाओरडा; मग तो माणूस बाॅल फेकणार; ७ वाजता सगळ्यांच्या आया मुलांना घरी बोलावणार; पुढे आकाशदर्शनाची आवड लागल्यावर अमावास्येच्या जवळपासचा शनिवार गच्चीवर आकाशदर्शनासाठी रात्रभर राहायचं. पहाटे ४-५ च्या सुमारास छान वारा सुटायचा. सगळा आसमंत साखरझोपेत असायचा. मग सूर्योदय पाहूनच घरी जायचो. अशा अनेक आठवणी आहेत. तुम्ही छान लिहिले आहे. आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद!

राजाभाउ 11/04/2016 - 12:56
मस्त !!!
या सगळ्यानंतर अंधारत चाललेल्या आकाशाखाली आणि प्रकाशत चाललेल्या शहराच्या मधोमध उंचावर बसून एखादी कविता स्फुरावी.
हे फारच भारी.

आदिजोशी 11/04/2016 - 13:02
आमच्या सोसायटीच्या गच्चीला कठडे नसल्याने गच्चीत जाऊ देत नसत कधी कुणाला. पण संक्रांतीला पतंग उडवायला गच्चीत जाणं ही मोठी पर्वणी असायची. ग्राउंड फ्लोअरला राहणार्‍या आम्हाला वरून दिसणार्‍या दॄष्याचं फारच अप्रुप असायचं. लेख मस्त :)

लेख वाचुन एकदम नॉस्टॅल्जिक वाटायला लागले. वेगवेगळ्या वयात गच्चीत रोज वेगवेगळ्या कारणांनी जाणे व्हायचे :) म्हणजे दहावीपुर्वी जास्त करुन खेळायला किंवा पतंग उडवायला, दहावीत/बारावीत असताना अभ्यासासाठी, बारावीनंतर...वगैरे वगैरे

आवडला. गच्चीचे आणखी काही (सभ्य) उपयोग आठवले - भारतात आलेलं, एअर इंडियाचं पहिलं जंबो जेट 'सम्राट अशोक' गच्चीवरूनच पाहिलं होतं. एका रात्री 'उल्कांचा पाऊस (वर्षाव)' पाहण्यासाठी रात्री गच्चीवर मुक्काम केला होता. जवळच्या जांभळाच्या झाडाला लगडलेली टपोरी जांभळं काढण्यासाठी लांब काठीला एक पिशवी आणि चाकूचं पातं बांधून, पॅरापिटवर उतरून जांभळं काढायची आणि गच्चीवरच त्यांचा फराळ करायचा. मी बारावीत असताना, शेजारच्या मुलाबरोबर गच्चीमध्ये अभ्यास केला. तो एलएल.एम.ला बसला होता. लवकरच एका राष्ट्रीय पक्षाचा युवा अध्यक्ष झाला आणि खासदार म्हणून चार वर्षांतच लोकसभेवर निवडून गेला. नंतर केंद्रीय मंत्रीही झाला. मात्र १९८९-९०मधल्या, गच्चीवरच्या आमच्या एकत्र अभ्यासाची आठवण त्याला आणि मला आजही आहे. थोडं मोठं झाल्यावर - चोरून सिगरेट ओढण्यासाठी / तंबाखू खाण्यासाठी गच्चीसारखी जागा नाही.

बरखा 13/04/2016 - 16:33
तुमचा लेख वाचुन माझ्या लहणपणीच्या गच्ची वरच्या आठवणी ताज्या झाल्या. दरवर्षी उन्हाळ्यात आम्ही गच्ची वर झोपयला जायचो. त्यात घरी आलेल्या पाहुण्यांचा पण समावेश आसायचा. सर्व जण याची आतुरतेने वाट बघायचो. मोकळ्या आकाशाकडे डोळे करुन चांदण्यांच्या पांघरुणात झोपायला मजा यायची. पहाटेची गार हवा हवी हवीशी वाटायची. रात्री डास चावु नये म्हनुन चारही कोप-यात कॉईल लावुन ठेवायची. झोप अनावर होई पर्यन्त पत्ते कुटायचे. मग त्यात जो हारेल त्याने पार्टी द्यायची . पार्टीचे पदार्थ म्हणजे... भेळ, आईस्क्रिम, पेप्सिकोला, कुल्फी, वडापाव..... रोज कहीतरी नवीन मिळायचे. सकाळी जो पर्यन्त सुर्याच्या किरणांचा चटका बसत नाही तो पर्यन्त गच्चीत आम्ही पहुड्लेलो असायचो. पण सर्वजण मोठे होत गेले तसे येणे जाणे कमी झाले. आणि आमचे गच्चीवर जाणे बंद झाले.

अ-मॅन 09/04/2016 - 17:59
दुपारी तासन् तास गच्चीत पिलरच्या आडोशाला बसून गाणी ऐकावी, पुस्तकं संपवावीत, आणि सगळ्याचा कंटाळा आला की लहान मुलासारखं कल्पनाविश्वात रममाण व्हावं असा नित्याचा क्रम असायचा.
फक्त या नॉस्टेल्जियासाठी उरलेला आख्खा लेख माफ.

बोका-ए-आझम 11/04/2016 - 12:38
बालपण गेलेल्या मुलांना खेळण्याची हक्काची जागा गच्चीच असते. मीही अपवाद नव्हतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी ३ वाजल्यापासून ते अगदी सूर्यास्त होईपर्यंत खेळ चालायचा. कुणी खाली बाॅल मारला की तो आऊट आणि तो बाॅल त्याने आणायचा; बाॅल रस्त्यावर पडला की ' ए बाॅल बाॅल ' म्हणून गच्चीवरून आरडाओरडा; मग तो माणूस बाॅल फेकणार; ७ वाजता सगळ्यांच्या आया मुलांना घरी बोलावणार; पुढे आकाशदर्शनाची आवड लागल्यावर अमावास्येच्या जवळपासचा शनिवार गच्चीवर आकाशदर्शनासाठी रात्रभर राहायचं. पहाटे ४-५ च्या सुमारास छान वारा सुटायचा. सगळा आसमंत साखरझोपेत असायचा. मग सूर्योदय पाहूनच घरी जायचो. अशा अनेक आठवणी आहेत. तुम्ही छान लिहिले आहे. आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद!

राजाभाउ 11/04/2016 - 12:56
मस्त !!!
या सगळ्यानंतर अंधारत चाललेल्या आकाशाखाली आणि प्रकाशत चाललेल्या शहराच्या मधोमध उंचावर बसून एखादी कविता स्फुरावी.
हे फारच भारी.

आदिजोशी 11/04/2016 - 13:02
आमच्या सोसायटीच्या गच्चीला कठडे नसल्याने गच्चीत जाऊ देत नसत कधी कुणाला. पण संक्रांतीला पतंग उडवायला गच्चीत जाणं ही मोठी पर्वणी असायची. ग्राउंड फ्लोअरला राहणार्‍या आम्हाला वरून दिसणार्‍या दॄष्याचं फारच अप्रुप असायचं. लेख मस्त :)

लेख वाचुन एकदम नॉस्टॅल्जिक वाटायला लागले. वेगवेगळ्या वयात गच्चीत रोज वेगवेगळ्या कारणांनी जाणे व्हायचे :) म्हणजे दहावीपुर्वी जास्त करुन खेळायला किंवा पतंग उडवायला, दहावीत/बारावीत असताना अभ्यासासाठी, बारावीनंतर...वगैरे वगैरे

आवडला. गच्चीचे आणखी काही (सभ्य) उपयोग आठवले - भारतात आलेलं, एअर इंडियाचं पहिलं जंबो जेट 'सम्राट अशोक' गच्चीवरूनच पाहिलं होतं. एका रात्री 'उल्कांचा पाऊस (वर्षाव)' पाहण्यासाठी रात्री गच्चीवर मुक्काम केला होता. जवळच्या जांभळाच्या झाडाला लगडलेली टपोरी जांभळं काढण्यासाठी लांब काठीला एक पिशवी आणि चाकूचं पातं बांधून, पॅरापिटवर उतरून जांभळं काढायची आणि गच्चीवरच त्यांचा फराळ करायचा. मी बारावीत असताना, शेजारच्या मुलाबरोबर गच्चीमध्ये अभ्यास केला. तो एलएल.एम.ला बसला होता. लवकरच एका राष्ट्रीय पक्षाचा युवा अध्यक्ष झाला आणि खासदार म्हणून चार वर्षांतच लोकसभेवर निवडून गेला. नंतर केंद्रीय मंत्रीही झाला. मात्र १९८९-९०मधल्या, गच्चीवरच्या आमच्या एकत्र अभ्यासाची आठवण त्याला आणि मला आजही आहे. थोडं मोठं झाल्यावर - चोरून सिगरेट ओढण्यासाठी / तंबाखू खाण्यासाठी गच्चीसारखी जागा नाही.

बरखा 13/04/2016 - 16:33
तुमचा लेख वाचुन माझ्या लहणपणीच्या गच्ची वरच्या आठवणी ताज्या झाल्या. दरवर्षी उन्हाळ्यात आम्ही गच्ची वर झोपयला जायचो. त्यात घरी आलेल्या पाहुण्यांचा पण समावेश आसायचा. सर्व जण याची आतुरतेने वाट बघायचो. मोकळ्या आकाशाकडे डोळे करुन चांदण्यांच्या पांघरुणात झोपायला मजा यायची. पहाटेची गार हवा हवी हवीशी वाटायची. रात्री डास चावु नये म्हनुन चारही कोप-यात कॉईल लावुन ठेवायची. झोप अनावर होई पर्यन्त पत्ते कुटायचे. मग त्यात जो हारेल त्याने पार्टी द्यायची . पार्टीचे पदार्थ म्हणजे... भेळ, आईस्क्रिम, पेप्सिकोला, कुल्फी, वडापाव..... रोज कहीतरी नवीन मिळायचे. सकाळी जो पर्यन्त सुर्याच्या किरणांचा चटका बसत नाही तो पर्यन्त गच्चीत आम्ही पहुड्लेलो असायचो. पण सर्वजण मोठे होत गेले तसे येणे जाणे कमी झाले. आणि आमचे गच्चीवर जाणे बंद झाले.
घरी वायफाय सुरू झाल्यापासून गच्चीत जाणं कमी झालंय. दुपारी तासन् तास गच्चीत पिलरच्या आडोशाला बसून गाणी ऐकावी, पुस्तकं संपवावीत, आणि सगळ्याचा कंटाळा आला की लहान मुलासारखं कल्पनाविश्वात रममाण व्हावं असा नित्याचा क्रम असायचा. तहान-भूक लागली, लघवी-परसाकडण्याची घाई आली, तरी तिथून पाय निघत नसे. घरून फोन यायचा, 'जेवलायेस का? ये खाली.' दहा मिनिटांत येतो सांगून आणखी अर्धा तास काढायचो. उन्हं मवाळ झाली की वर टाकीवर जाऊन बसावं. समोर नॅशनल पार्काच्या डोंगररांगांवरच्या ऊनामुळे बदलणा-या हिरव्या छटांची तुलना करत बसावी. कावळ्यांची शाळा भरते असं म्हणवत नाही.

काळ असा.......

शिव कन्या ·

माहितगार 01/04/2016 - 18:52
सुंदर अशी सत्ये जात्यातून पूर्ण भरडले गेल्यावरच समजली पाहीजेत असे काही असते का ?
बाबा, पक्ष्याचे चित्र काढा ना!’ मी करड्या रंगात ब्रश बुडवला, गज आणि कुलूपांनी बंदिस्त असा एक चौकोन काढला.
पक्ष्यांप्रमाणे स्वातंत्र्याची इच्छा विरुद्ध बंदीस्त करणारी संस्कृती
मग मुलाने माझ्यासमोर, पेन, पेन्सिल, कागद, रंगांचा बॉक्स माझ्या समोर ठेवले आणि म्हणाला, ‘बाबा, माझ्यासाठी आपल्या देशाचे चित्र काढा ना!’ माझ्या हातातला ब्रश अजूनही थरथरतो आणि अश्रूंच्या सागरात मी पार बडून जातो.......
हे रिअलायझेशन सगळ्यांना येते तर ! इथे देश शब्द काढला की तुकड्यांची स्वप्ने पाहणारे जन्मतात त्याचा शेवट खालील प्रमाणे होतो हे बर्‍याच जणांना समजणे का कठीण असावे ?
मुला, काळ असा कठीण आलाय, कि अन्न शस्त्रांकित, धर्म शस्त्रसंपन्न संस्कृती शस्त्रकुलोत्पन्न, आणि पक्षी सशस्त्र झालेयत. तू भाकरी विकत घ्यायला जाशील, तर त्यात शस्त्र सापडतील, रानाबागेतील गुलाब घेऊ जाशील तर, त्यांचे काटे तुला बोच्कारून काढतील, आणि हो, कुठले पुस्तक हातात घेशील तर, तुझ्या बोटांमध्ये विस्फोटांचे रण माजेल!'
केवळ नियती म्हणावे ? :(

चाणक्य 02/04/2016 - 06:53
नविन रचनेची ओळख करून दिल्याबद्दल. अश्या अजून काही असतील तर वाचायला आवडतील.

नाखु 02/04/2016 - 10:06
शब्दात कमाल आशय... अत्यंत सुंदर-तरल अनुवादाबद्दल धन्यवाद.

शिव कन्या 02/04/2016 - 17:02
तर्राट जोकर ,जव्हेरगंज, माहितगार, बोका-ए-आझम,ज्ञानोबाचे पैजार, रेवती,नाद खुळा ..... अनुवाद आवडल्याचे सांगितलेत, आभार.

माहितगार 01/04/2016 - 18:52
सुंदर अशी सत्ये जात्यातून पूर्ण भरडले गेल्यावरच समजली पाहीजेत असे काही असते का ?
बाबा, पक्ष्याचे चित्र काढा ना!’ मी करड्या रंगात ब्रश बुडवला, गज आणि कुलूपांनी बंदिस्त असा एक चौकोन काढला.
पक्ष्यांप्रमाणे स्वातंत्र्याची इच्छा विरुद्ध बंदीस्त करणारी संस्कृती
मग मुलाने माझ्यासमोर, पेन, पेन्सिल, कागद, रंगांचा बॉक्स माझ्या समोर ठेवले आणि म्हणाला, ‘बाबा, माझ्यासाठी आपल्या देशाचे चित्र काढा ना!’ माझ्या हातातला ब्रश अजूनही थरथरतो आणि अश्रूंच्या सागरात मी पार बडून जातो.......
हे रिअलायझेशन सगळ्यांना येते तर ! इथे देश शब्द काढला की तुकड्यांची स्वप्ने पाहणारे जन्मतात त्याचा शेवट खालील प्रमाणे होतो हे बर्‍याच जणांना समजणे का कठीण असावे ?
मुला, काळ असा कठीण आलाय, कि अन्न शस्त्रांकित, धर्म शस्त्रसंपन्न संस्कृती शस्त्रकुलोत्पन्न, आणि पक्षी सशस्त्र झालेयत. तू भाकरी विकत घ्यायला जाशील, तर त्यात शस्त्र सापडतील, रानाबागेतील गुलाब घेऊ जाशील तर, त्यांचे काटे तुला बोच्कारून काढतील, आणि हो, कुठले पुस्तक हातात घेशील तर, तुझ्या बोटांमध्ये विस्फोटांचे रण माजेल!'
केवळ नियती म्हणावे ? :(

चाणक्य 02/04/2016 - 06:53
नविन रचनेची ओळख करून दिल्याबद्दल. अश्या अजून काही असतील तर वाचायला आवडतील.

नाखु 02/04/2016 - 10:06
शब्दात कमाल आशय... अत्यंत सुंदर-तरल अनुवादाबद्दल धन्यवाद.

शिव कन्या 02/04/2016 - 17:02
तर्राट जोकर ,जव्हेरगंज, माहितगार, बोका-ए-आझम,ज्ञानोबाचे पैजार, रेवती,नाद खुळा ..... अनुवाद आवडल्याचे सांगितलेत, आभार.
[अरबी साहित्यातील निजार कब्बानी या नामवंत सिरीयन कवीच्या काही कवितांचा स्वैर अनुवाद! त्यातील ‘ A Lesson in Drawing!’ या कवितेचा अनुवाद मिपाकरांसाठी! बाकी माहिती Google वर आहेच!] माझ्या मुलाने माझ्यासमोर रंगांचा बॉक्स ठेवला, म्हणाला, ‘बाबा, पक्ष्याचे चित्र काढा ना!’ मी करड्या रंगात ब्रश बुडवला, गज आणि कुलूपांनी बंदिस्त असा एक चौकोन काढला. त्याने आश्चर्याने डोळे विस्फारले, ‘............. पण बाबा, हा तर तुरुंग आहे!

बोट - वादळवारा

स्वीट टॉकर ·

महासंग्राम 14/03/2016 - 16:57
वाह भारीच लिहिताय कि राव तुम्ही वेगळ्या जगताची ओळख करून देताय … नाही तर आमचं ज्ञान 'पायरेट्स ऑफ द कॅराबियन' पाहून तोंडात बोटे घालण्या इतपतच… लिहते रहो

अभ्या.. 14/03/2016 - 17:24
आइशप्पथ. खात्तरनाक भाव. काय लिहलय, काय लिहलय. भाउ आपण तुम्चे प्रॉपेलर फॅन आजपासून. (आता अ‍ॅप्रुव्हल आले की शंका इचारायला चालू करणार) . लास्टचा पंच सॉलीड. ;)

नीलमोहर 14/03/2016 - 17:28
१-२ दिवस प्रवास करायचा म्हटलं तरी नकोसं होतं, असं सतत मोशन मध्ये राहणं म्हणजे अवघड आहे. बाकी लेख भारीच.

नाखु 14/03/2016 - 17:45
आणि समेवर संपवलाय.... शंका जरा ५-६ भागानंतर कारण जमीनीवरच्या लोकांना जास्त भीती+कुतुहल पाण्यातल्या आणि हवेतल्यांच्या लोकांच्या जीवनाची !!! जमीनीवरचा खुलाषी नाखु

लेख वाचुन ठेवला होता.. पण प्रतिसाद राहुन गेलेला... फारच आवडलेला आहे!! मस्त लिहिता तुम्ही!
“ये तूफान क्या, आज है, कल नही. मगर ये सोच लो, अगर तुम घर गयी तो तुम्हे अकेले तुम्हारी साँस के साथ रहना पडेगा! एकही गेली नाही!
=))

नाना स्कॉच 14/03/2016 - 19:01
जिथे ती बुडली तिथे समुद्र पंधरा हजार फूट खोल आहे. विषय संपला ____/\____ डाइविंग बोर्ड वरुन सुर मारताना गड़बड़ झाली ह्या कारणाने एकदाच पूल मधे 15 (अक्षरी पंधरा फुट फ़क्त) खोल पाण्यात नाकातोंडात पाणी गेले होते ते परत लैडर हातात येईस्तोवर जिवात जीव नव्हता, इथे विषयाची खोली 1000 पट जास्त आहे देवा !!! आमची औकाद नाही बोलायची ! त्या 33 दर्यावर्दी मंडळीला साष्टांग नमस्कार _____/\_____

गवि 14/03/2016 - 19:36
अफलातून. काय विश्व आहे. थ्रिलिंग. लिहा लिहा लवकर. हवामानशास्त्र, नॅव्हिगेशन , कोर्स ट्रॅकिंग (हेडविंड/ टेलविंड करेक्शन, विशेषतः मॅन्युअल केसेसमधे. ), अपघात यांवरही लिहा.

तुमची वर्णनशैली एकदम जबरस्त आहे. तसा कळायला थोडा अवघड असलेला विषय तुमी इतका सहजपणे समजावून सांगत आहात की एकदा वाचायला सुरुवात केली की संपल्याशिवाय थांबवत नाही. समुद्री मालवाहतुकीबाबत तुम्ही या लेखात लिहिलं आहे. हे वाचून पहिला प्रश्न मनात आला की क्रुझ शिप्सला या सर्व आव्हानांना तोंड द्यावे लागत नाही का? की ठरवून सोप्या भागांत व वर्षाच्या ज्या काळात कमी कमी वादळांची शक्यता असते तेव्हाच क्रुझ शिप्स चालवल्या जातात?

जबरदस्त...दुसरा शब्द्च नाही. :) खूप छान आणि सोप्या भाषेत लिहिताय. एका नवीन विश्वाची ओळख. पुढ्चे लिखान वाचण्याची, अजून जाणून घेण्याची इच्छा आहे. लवकर लवकर लिहा.

स्वीट टॉकर 15/03/2016 - 15:56
सर्वजण, खरोखर मनापासून धन्यवाद! अभ्या - फॅन झालोय असं म्हणून लाजवू नकोस. माझ्याहून वयानी बराच लहान आहेस असं वाटल्यामुळे 'अरे' म्हणायची मोकळीक घेतली आहे. टवाळ कार्टा - माझ्या मुलीच्या मैत्रिणी मला 'पॉपायअंकल' म्हणतात. शंका विचारायला हरकत नाही. नाना स्कॉच - सहा फुटातल्या गटांगळ्या आणि पंधरा हजार फुटातल्या - सेम टु सेम! गवि - अजून तुमचं लेखन वाचता आलेलं नाही पण विमानापेक्षा आमचं नॅविगेशन वगैरे जास्त सोपं. श्रीरंग_जोशी - जर क्रूझ लायनर्स नी वादळात प्रवासी नेऊन त्यांना उलट्या वगैरे होऊ दिल्या तर बोटी रिकाम्या पडतील आणि कंपनीचं दिवाळं निघेल. ते शक्यतो तो भाग टाळतात. शिवाय त्यांच्या बोटींवर रोलिंग होऊ नये म्हणून खास मशिनरी देखील बसवलेली असते. रेवतीताई - कृपया 'कथा' म्हणून वाचू नका. कथेत काहीही लिहिता येतं. हकीकतीला मात्र सत्यालाच धरून राहावं लागतं. तीच त्याची ताकद असते. संजय पाटील - करेक्ट! नावाचंच भाषांतर आहे. काही काळानी सौभाग्यवतीही हजर होतील. त्यांचं सद्स्यनाम 'स्वीट टॉकरीणबाई'. पियुशा - कुठल्याही कथनात थोडा विनोद करता आला तर ऐकण्या- वाचणार्यालाही प्रसन्न वाटतं अशी माझी धारणा. म्हणून असा प्रयत्न.

अगदि मनकवडे आहात. मनात आत्ता पर्यंत जे जे प्रश्न आले होते त्यांची सगळी उत्तरे मिळताहेत, येवु दे पुढचा लेख. बोट प्रवासाची ओढ असणारा पम्या

राघवेंद्र 16/03/2016 - 02:29
हा ही भाग आवडला. एक प्रश्न - माझा मित्र, एक महिना बोटीत बिघाड झाल्यामुळे पोर्ट मध्ये बोटीवर अडकला होता त्याच्याकडे अमेरिकेचा विसा असला तरी तो अमेरिकेत आत येऊ शकला नाही . काही वेगळे नियम असतात का ?

स्वीट टॉकर 16/03/2016 - 09:13
व्हिसा - हो. आमच्या व्हिसाचा नंबर सी १ - डी असा असतो. हा टूरिस्ट व्हिसा नव्हे. नियमांना अंतच नाही. बोट व्यवस्थित चालू असली आणि दोन महिने अमेरिकेतच असली तर नियम वेगळे, बंद पडल्यामुळे राहावं लागलं तर नियम वेगळे. चार दिवसात काम आटपून बाहेर पडली तर वेगळे!

मदनबाण 16/03/2016 - 10:00

लेख मस्त आहे. कमी प्रतीच्या इंधनावर चालणार्‍या डिजेल (?) इंजिनाबद्दल अजून माहिती देवू शकता का ? कोणत्या कंपनीचे असतात हे इंजिन्स (कमिन्स, MAN वगैरे आहेत का ?) असे हलक्या प्रतीचे इंधन वापरल्यावर कंपनी वॉरंटी क्लेम स्वीकारते का ? अजस्त्र इंजिनांची छायाचित्रे टाकू शकता का ? तसेच इंजिनाची तांत्रिक माहिती (सिलिंडर्स, शक्ती, टॉर्क, सीसी ई), इंजिनाचा आवाज किती डेसिबल्सपर्यंत असतो ? एका बोटीला किती इंजिन्स असतात ?

बेकार तरुण 17/03/2016 - 08:09
स्वीट टॉकर साहेब, मला स्वतःला समुद्र सफरींची प्रचंड आवड आहे, दुर्दैवाने त्यात करीयर करु शकलो नाही. पण मला काही बेसिक (बालिश) शंका आहेत, तुम्हाला वेळ झाला तर उत्तरे जरूर द्या १. मोठ्या बोटीला ब्रेक असतो का? का आहे तोच पंखा (प्रोपेलर) उलटा फिरवतात स्पीड कमी करायला. तसेच जेव्हा बोट बंदरातुन बाहेर निघायला सुरुवात करते, तेव्हा पंखा चालु करू शकते का? तसे केल्याने तयार होणार्‍या लाटांचा त्रास होतो का? २. बर्‍याच वेळा अजस्त्र बोटीवर कंटेनर्स लादले असतात ते बोटीच्या अनेक मजले वर पर्यंत गेले असतात. ते कशाने बांधुन ठेवले असतात. जर काही दुर्दैवाने बोटीस वजन कमी करावे लागले प्रवासात तर अश्या कंटेनर्स चे काय करतात (म्हणजे जर फेकुन देत असतील तर क्रम कोण ठरवतो, इथे मी हे अध्या।रुत धरले आहे की बोट कंपनी बोटीच्या कपॅसिटीहुन १ हि कंटेनर कमी भरुन बोट पाठवण्यास तयार नसेल). ३. कार्गो बोट कधी जीवंत जनावरे वगैरे घेउन जातात का? (दुसर्‍या देशातील कत्तलखान्यासाठी वगैरे). जर जात असतील तर काही विषेश काळजी घ्यावी लागते का? मला अजुन काही रिग्स संबंधी प्रश्न आहेत, ते पण विचारतो (चालेल का?)

स्मिता. 17/03/2016 - 08:34
लेख वाचाताना मन कधी बोटीवर जावून पोहोचले कळलेच नाही. असं वाटलं सिनेमाच बघत आहे. गविंच्या विमान सफरी बरेच दिवसांपासून झाल्या नाहीत, आता तुमच्या जहाजांच्या सफरीची उत्सुकता आहे. शेवटचं वाक्य तर 'चेरी ऑन द केक' ;-)

स्मिता. 17/03/2016 - 08:35
लेख वाचाताना मन कधी बोटीवर जावून पोहोचले कळलेच नाही. असं वाटलं सिनेमाच बघत आहे. गविंच्या विमान सफरी बरेच दिवसांपासून झाल्या नाहीत, आता तुमच्या जहाजांच्या सफरीची उत्सुकता आहे. शेवटचं वाक्य तर 'चेरी ऑन द केक' ;-)

समीरसूर 17/03/2016 - 09:30
अतिशय वाचनीय लेखन! लिखाणशैली फारच ओघवती आणि उत्कंठावर्धक! अजून येऊ द्या. असे जगावेगळे, ऊबदार आणि सुखासीन वातावरणातून बाहेर पडून घेतलेले धाडसी आणि कष्टप्रद अनुभव गाठीला असले की लिखाणातदेखील एक आगळाच डौल येतो. तो तुमच्या लिखाणात ठायी ठायी आहे. अनुभव जितके वेगळे, कष्टप्रद (शारिरीक, मानसिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक), आणि माणसाच्या धैर्याचा कस पाहणारे तितके लिखाण अधिक सकस आणि वाचनीय असे एक निरीक्षण आहे. मला पोहता येत नाही. समुद्रावर गेल्यानंतर अगदी थोडं अंतर पाण्यात जाऊन डुंबत रहायचं एवढाच काय तो समुद्राचा अनुभव. बायको काठावर उभी राहून मी जास्त आत जाऊ नये म्हणून ओरडत असते. तिथे थोडं अधिक धाडस दाखवत एक मीटर आत जाऊन वीरश्री खेचून आणल्याच्या अविर्भावात बायकोकडे बघायचं ही आमची समुद्रावरील धाडसाची परमसीमा! असे धाडसी जीवन जे जगतात ते खरंच ग्रेट असतात. अजून येऊ द्या! पुढील लिखाणास शुभेच्छा!

In reply to by समीरसूर

बायको काठावर उभी राहून मी जास्त आत जाऊ नये म्हणून ओरडत असते. तिथे थोडं अधिक धाडस दाखवत एक मीटर आत जाऊन वीरश्री खेचून आणल्याच्या अविर्भावात बायकोकडे बघायचं ही आमची समुद्रावरील धाडसाची परमसीमा!
माझ्याबाबत हे उलटं असतं बायको समुद्रात घुसते मी काठावर उभा असतो. मी समुद्राचे पाणी शरीराला लागू देत नाही

स्वीट टॉकर 17/03/2016 - 12:26
मराठी कथालेखक - आमचं मुख्य इंजिन, जनरेटर्स आणि बॉइलर्स, सगळेच हेवी ऑइलवर चालवले जातात. त्यांचं डिझाइनच हेवी ऑइलवर चालवायला केलेलं असतं. त्यामुळे वॉरन्टी जाण्याचा प्रश्नच येत नाही. इतकं की जेव्हां डीझेलवर चालवायची वेळ येते तेव्हां वेगळेच प्रश्न उद्भवतात. पण त्यात शिरलो तर फारच तांत्रिक बाबीत शिरू. बेकार तरुण - पहिली गोष्ट म्हणजे मला साहेब म्हणू नका. बोटीला ब्रेक नसतो. पंखाच उलटा फिरवायचा वेग कमी करायला. मात्र त्याला फारच मर्यादा आहेत. बोटीला बर्यापैकी वेग असेल तर उलट्या दिशेनी पंखा सुरू करणं आमच्या बोटींना शक्य होत नाही. (नेव्हीच्या बोटींना शक्य असतं. पण आम्हाला नाही.) जर का घाईत अशी बोट थांबवायची वेळ आली तर फार अवघड परिस्थिती निर्माण होते. बोट बंदरात येते वा बाहेर पडते तेव्हां आम्ही आमचा पंखा कमी वेगानी चालवतो आणि आम्हाला मदत करायला टग्ज असतात. आमच्या कडे वेगाचा आणि दिशेचा fine control नसतो. ही वेळ टेन्शनची असते. जवळपास दुसर्या बोटी, क्रेन्स वगैरे असतात आणि आमचा कंट्रोल जवळजवळ शून्य! कंटेनर्स बांधून ठेवायला एक प्रकारची ट्विस्ट लॉक्स असतात. ज्या ट्रक्सवर हे कंटेनर लादलेले असतात त्यांच्या चारही कोपर्यात पायाशी पाहिलंत तर तुम्हाला ती पाहायला मिळतील. बोटीवरचा माल फेकून देऊन बोट वाचवण्याचे दिवस आता गेले. जर बोटीत शिरणारं पाणी थांबवता आलं नाही तर ती काही केल्या वाचू शकणार नाही. जर ते थांबवता आलं तर ते पम्पाने काढूनही टाकता येतं. मग सामान फेकण्याची जरूर नाही. जिवंत जनावरं खूपच नेतात. ऑस्ट्रेलियाहून पर्शियन गल्फला सारखा ओघ चालू असतो. बोट चालवणार्या क्रूपेक्षा सुद्धा जनावरांवर लक्ष ठेवणारे जास्त असतात. कित्येक जनावरे वाटेत दगावतात. जनावरांचं जेवण, अंघोळ वगैरे ऑटोमॅटिक असतं. हजारो जनावरं एकत्र असल्यामुळे प्रचंड आवाज आणि विशिष्ट वास! सोन्याबापू आणि स्मिता - धन्यवाद! समीरसूर - मी पूर्वीदेखील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे - खरं धाडसी जीवन हे सैनिकांचं! माणसाशी लढणं महाकठीण! निसर्गाशी हातमिळवणी करणं किंवा दोन हात करणं सोपं कारण निसर्ग कधीही नियमबाह्य वागत नाही. मात्र आपल्याला आपापली बलस्थानं आणि अबलस्थानं माहीत हवीत. हीरोगिरी चालत नाही.

In reply to by स्वीट टॉकर

बेकार तरुण 17/03/2016 - 15:07
आभारी आहे स्वीट टॉकर ! एखादं जनावर दगावलं तर समुद्रात फेकुन देतात (ईतर जनावरांना रोगराईचा धोका वगैरे कारणास्तव)?

गवि 17/03/2016 - 14:03
वरची उत्तरं वाचून खूप रोचक वाटलं हे क्षेत्र. प्रश्न अलाउड असल्याने आनंद होऊन आणखी काही प्रश्न अ‍ॅडवत आहे. नॅव्हिगेशनबाबतः -समुद्रातले प्रवाह आणि हवेतला वारा यामुळे होणारं ड्रिफ्टिंग कसं करेक्ट करता? म्हणजे दिशा बदलून हे तर आहेच. पण रियलटाईममधे करता की काही तास भरकटल्यावर एकदाच करेक्षन लावता? आता जीपीएसवरच चालतं का सगळं? -हेडविंड, टेलविंड यांचा परिणाम वेगावर किती प्रमाणात होतो? विमानाच्या बाबतीत कॉम्पोनन्ट ऑलमोस्ट सरळसरळ ट्रू एअरस्पीडमधे अ‍ॅड होऊन ग्राउंड स्पीड कमी / जास्त होतो. बोटीबाबत सरफेस स्पीड आणि ग्राउंड स्पीड अशा दोन वेगळाल्या कन्सेप्ट्स असतात का? (म्हणजे पाण्याच्या अगेन्स्ट स्पीड एक आणि प्रत्यक्ष समुद्रतळ / जमीन यांच्या रेफरन्समधे स्पीड दुसरा असं..कारण शेवटी ग्राउंड स्पीडवरच प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ अवलंबून असणार) जेव्हा शिडाची गलबतं होती.. (आणि अजूनही वापरली जातात स्पोर्ट्स अ‍ॅडव्हेंचर म्हणून) त्या केसमधे वार्‍याच्या मदतीनेच केवळ पुढे जाण्याची शक्ती मिळत असल्याने जर वार्‍याच्या उलट दिशेत प्रवास करायचा असेल तर कसा करतात? याचं प्राथमिक उत्तर पूर्वी एकांकडून मिळालं होतं की झिगझॅग पॅटर्नमधे चालवून. पण असं कसं करता येईल हे तर्कपूर्णरित्या समजलं नाही.

क्रेझी 17/03/2016 - 15:23
ज ब र द स्त! भन्नाट वर्णन केलं आहे आणि हुबेहुब चित्र डोळ्यासमोर उभं केलंत! पुढचा भाग लवकर लिहा. बायदवे तुम्ही ही लेखमाला बोटीवर बसून लिहीत आहात का?

स्वीट टॉकर 17/03/2016 - 20:33
बेकार तरूण - जनावराचे प्रेत पाण्यात टाकून दिलेले चालते पण फक्त उघड्या समुद्रात. आता उघडा समुद्र म्हणजे कोणता हे आपल्यावर सोडलेले नसते. जे उघडे समुद्र नाहीत त्यांची व्यवस्थित व्याख्या केलेली आहे. उदा. अमुक अक्षांश रेखांशापासून अमुक अक्षांश रेखांशापर्यंत, बाल्टिक समुद्र, नॉर्थ सी, भूमध्य समुद्र, किनार्यापासून कमीतकमी इतक्या अंतरावर वगैरे. गवि - तुमचे प्रश्न खूपच तकनीकी आहेत. तुम्हाला नॅविगेशनची चांगली माहिती आहे असं दिसतं. समुद्रातल्या प्रवाहामुळे आमचं ड्रिफ्टिंग नक्कीच होतं. योग्य मार्ग आधी नकाशावर काढून ठेवतो. पहिल्यंदा थोडा वेळ ड्रिफ्टिंग होऊ देतो. म्हणजे आपण किती अंशांनी चुकत आहोत ते समजतं. मग तेवढं करेक्शन उलट्या बाजूस देतो. काही तास भरकटून मग लावलं तर एफिशियन्सी फार कमी होते. विमान आणि बोट यांची थियरी खूपच सारखी. विमानाला जो एअर स्पीड तो बोटीला स्पीड इन वॉटर. हेड विंड आणि टेल विंडचा फारसा परिणाम बोटीवर होत नाही. पाण्याच्या प्रवाहाचा होतो. स्पीड इन वॉटर आणि स्पीड ओव्हर ग्राउंड हे वेगवेगळ्या यंत्रांनी मोजले जातात. याची माहिती हाय्ड्रोग्राफर्स ऑफिस (समुद्राचे नकाशे बनवणारे) कडे पाठवतो देखील. यामुळे जगाच्या कोणत्या भागात कुठल्या काळात कसा करंट (प्रवाह) असतो याचा त्यांचा डेटाबेस अधिकधिक मजबूत होत जातो. वार्याच्या विरुद्ध शिडाचं गलबत चालवणं - आम्हाला वल्ह्याच्या होड्या चालवता येतात पण शिडाच्या नाही. मात्र कुतूहलानं मी जी माहिती काढली होती ती काही आपल्या व्हेक्टर अ‍ॅडिशन / सब्ट्रॅक्शनच्या थियरीमध्ये बसू शकली नाही. पण ज्या अर्थी बोटी वार्याविरुद्ध जाताहेत त्या अर्थी आपलंच ज्ञान कमी पडत असणार असं समजून मी नाद सोडला. मात्र एक गोष्ट नक्की. वार्याच्या बरोब्बर विरुद्ध जाता येत नाही. पंचेचाळीस अंश उजवी कडे जायचं. मग काही वेळानी नव्वद अंशात वळून डाव्या बाजूला तितकाच वेळ जायचं, परत उजवीकडे अशी नागमोडी हळूहळू प्रगती होते. त्याला tacking असं म्हणतात. खूपच कौशल्य लागतं असं म्हणतात. क्रेझी - मी पस्तीस वर्षं बोटींवर भटकलो आणि आता मिळालेलं ज्ञान मरीन इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पुढच्या पिढीला देतोय. बोटीवर नाहिये.

प्रदीप 17/03/2016 - 21:19
लिखाण. अगदी स्वच्छ व सरळसोट भाषेत सहजपणे आलेले लिखाण, अतिशय आवडले. माझ्या गावांत शिप्पी अनेक, त्यांच्याबरोबर बोलणे अगदी माहितीपूर्ण व आनंदाचे असते, त्याचा इथे प्रत्यय आला. तब्येतीने अजून लिखाण येऊदेत. एक जेन्युईन प्रश्नः ह्या लाईनीत बरेच कोकणस्थ ब्राम्हण का आढळतात बरे? मला माहिती असलेल्या मराठी शिप्पींमध्ये एखाद- दुसरा अपवाद सोडला, तर इतर सगळे कोब्रा!

हेमंत लाटकर 23/03/2016 - 22:25
बोटीवरची बरीच माहिती कळत आहे. कोलंबस, वास्को द गामा शिडाच्या बोटीतून नवीन भुभागाचा शोध लावायला निघाले. त्यावेळची परस्थिती किती अवघड होती. बोटी वादळात भरकटायच्या, बुडायच्या, उपासमार व्हायची तरी दर्यावर्दी आपला शोध चालू ठेवायचे. खरंच ते खुप साहसी व धाडसी होते. त्यामानाने आजच्या जहाजातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे तितका धोका जाणवत नसावे. पण तरीही बोटीवरील जीवन साहसी आहे.

स्वीट टॉकर 24/03/2016 - 11:30
प्रदीप - प्रश्न जेन्युइन असला तरी माझ्याकडे जेन्युइन उत्तर नाही. अंदाज असा की समुद्रकाठची जमात असल्यामुळे आमच्या रक्तात समुद्राची ओढ असेल. किंवा असं ही असेल की कोब्रांच्या घरची परिस्थिती खडतर आणि शिस्तीची! त्यामुळे घर काय, एन डी ए ची शिस्त काय, आणि बोटीची शिस्त काय. सारखंच! हॅ हॅ, जस्ट जोकिंग! जव्हेरगंज - तुम्ही पुनर्वाचनाचा आनंद घेऊन पुन्हा प्रतिसाद देता हे बघून छान वाटतं, पण त्याबरोबर अपराधी भावना देखील येते. माझ्या आत्ताच्या कामामुळे मला तुम्हा सार्‍यांचं लेखन वाचायला वेळ होत नाही आणि याचं वाईट वाटतं.

नमस्कार ! तुमच्याकडे लिहिण्यासारखे बरेच काही आहे आणि तुम्ही चांगले लिहुही शकता ही आमच्या दृष्टीने मोठी आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद !

महासंग्राम 14/03/2016 - 16:57
वाह भारीच लिहिताय कि राव तुम्ही वेगळ्या जगताची ओळख करून देताय … नाही तर आमचं ज्ञान 'पायरेट्स ऑफ द कॅराबियन' पाहून तोंडात बोटे घालण्या इतपतच… लिहते रहो

अभ्या.. 14/03/2016 - 17:24
आइशप्पथ. खात्तरनाक भाव. काय लिहलय, काय लिहलय. भाउ आपण तुम्चे प्रॉपेलर फॅन आजपासून. (आता अ‍ॅप्रुव्हल आले की शंका इचारायला चालू करणार) . लास्टचा पंच सॉलीड. ;)

नीलमोहर 14/03/2016 - 17:28
१-२ दिवस प्रवास करायचा म्हटलं तरी नकोसं होतं, असं सतत मोशन मध्ये राहणं म्हणजे अवघड आहे. बाकी लेख भारीच.

नाखु 14/03/2016 - 17:45
आणि समेवर संपवलाय.... शंका जरा ५-६ भागानंतर कारण जमीनीवरच्या लोकांना जास्त भीती+कुतुहल पाण्यातल्या आणि हवेतल्यांच्या लोकांच्या जीवनाची !!! जमीनीवरचा खुलाषी नाखु

लेख वाचुन ठेवला होता.. पण प्रतिसाद राहुन गेलेला... फारच आवडलेला आहे!! मस्त लिहिता तुम्ही!
“ये तूफान क्या, आज है, कल नही. मगर ये सोच लो, अगर तुम घर गयी तो तुम्हे अकेले तुम्हारी साँस के साथ रहना पडेगा! एकही गेली नाही!
=))

नाना स्कॉच 14/03/2016 - 19:01
जिथे ती बुडली तिथे समुद्र पंधरा हजार फूट खोल आहे. विषय संपला ____/\____ डाइविंग बोर्ड वरुन सुर मारताना गड़बड़ झाली ह्या कारणाने एकदाच पूल मधे 15 (अक्षरी पंधरा फुट फ़क्त) खोल पाण्यात नाकातोंडात पाणी गेले होते ते परत लैडर हातात येईस्तोवर जिवात जीव नव्हता, इथे विषयाची खोली 1000 पट जास्त आहे देवा !!! आमची औकाद नाही बोलायची ! त्या 33 दर्यावर्दी मंडळीला साष्टांग नमस्कार _____/\_____

गवि 14/03/2016 - 19:36
अफलातून. काय विश्व आहे. थ्रिलिंग. लिहा लिहा लवकर. हवामानशास्त्र, नॅव्हिगेशन , कोर्स ट्रॅकिंग (हेडविंड/ टेलविंड करेक्शन, विशेषतः मॅन्युअल केसेसमधे. ), अपघात यांवरही लिहा.

तुमची वर्णनशैली एकदम जबरस्त आहे. तसा कळायला थोडा अवघड असलेला विषय तुमी इतका सहजपणे समजावून सांगत आहात की एकदा वाचायला सुरुवात केली की संपल्याशिवाय थांबवत नाही. समुद्री मालवाहतुकीबाबत तुम्ही या लेखात लिहिलं आहे. हे वाचून पहिला प्रश्न मनात आला की क्रुझ शिप्सला या सर्व आव्हानांना तोंड द्यावे लागत नाही का? की ठरवून सोप्या भागांत व वर्षाच्या ज्या काळात कमी कमी वादळांची शक्यता असते तेव्हाच क्रुझ शिप्स चालवल्या जातात?

जबरदस्त...दुसरा शब्द्च नाही. :) खूप छान आणि सोप्या भाषेत लिहिताय. एका नवीन विश्वाची ओळख. पुढ्चे लिखान वाचण्याची, अजून जाणून घेण्याची इच्छा आहे. लवकर लवकर लिहा.

स्वीट टॉकर 15/03/2016 - 15:56
सर्वजण, खरोखर मनापासून धन्यवाद! अभ्या - फॅन झालोय असं म्हणून लाजवू नकोस. माझ्याहून वयानी बराच लहान आहेस असं वाटल्यामुळे 'अरे' म्हणायची मोकळीक घेतली आहे. टवाळ कार्टा - माझ्या मुलीच्या मैत्रिणी मला 'पॉपायअंकल' म्हणतात. शंका विचारायला हरकत नाही. नाना स्कॉच - सहा फुटातल्या गटांगळ्या आणि पंधरा हजार फुटातल्या - सेम टु सेम! गवि - अजून तुमचं लेखन वाचता आलेलं नाही पण विमानापेक्षा आमचं नॅविगेशन वगैरे जास्त सोपं. श्रीरंग_जोशी - जर क्रूझ लायनर्स नी वादळात प्रवासी नेऊन त्यांना उलट्या वगैरे होऊ दिल्या तर बोटी रिकाम्या पडतील आणि कंपनीचं दिवाळं निघेल. ते शक्यतो तो भाग टाळतात. शिवाय त्यांच्या बोटींवर रोलिंग होऊ नये म्हणून खास मशिनरी देखील बसवलेली असते. रेवतीताई - कृपया 'कथा' म्हणून वाचू नका. कथेत काहीही लिहिता येतं. हकीकतीला मात्र सत्यालाच धरून राहावं लागतं. तीच त्याची ताकद असते. संजय पाटील - करेक्ट! नावाचंच भाषांतर आहे. काही काळानी सौभाग्यवतीही हजर होतील. त्यांचं सद्स्यनाम 'स्वीट टॉकरीणबाई'. पियुशा - कुठल्याही कथनात थोडा विनोद करता आला तर ऐकण्या- वाचणार्यालाही प्रसन्न वाटतं अशी माझी धारणा. म्हणून असा प्रयत्न.

अगदि मनकवडे आहात. मनात आत्ता पर्यंत जे जे प्रश्न आले होते त्यांची सगळी उत्तरे मिळताहेत, येवु दे पुढचा लेख. बोट प्रवासाची ओढ असणारा पम्या

राघवेंद्र 16/03/2016 - 02:29
हा ही भाग आवडला. एक प्रश्न - माझा मित्र, एक महिना बोटीत बिघाड झाल्यामुळे पोर्ट मध्ये बोटीवर अडकला होता त्याच्याकडे अमेरिकेचा विसा असला तरी तो अमेरिकेत आत येऊ शकला नाही . काही वेगळे नियम असतात का ?

स्वीट टॉकर 16/03/2016 - 09:13
व्हिसा - हो. आमच्या व्हिसाचा नंबर सी १ - डी असा असतो. हा टूरिस्ट व्हिसा नव्हे. नियमांना अंतच नाही. बोट व्यवस्थित चालू असली आणि दोन महिने अमेरिकेतच असली तर नियम वेगळे, बंद पडल्यामुळे राहावं लागलं तर नियम वेगळे. चार दिवसात काम आटपून बाहेर पडली तर वेगळे!

मदनबाण 16/03/2016 - 10:00

लेख मस्त आहे. कमी प्रतीच्या इंधनावर चालणार्‍या डिजेल (?) इंजिनाबद्दल अजून माहिती देवू शकता का ? कोणत्या कंपनीचे असतात हे इंजिन्स (कमिन्स, MAN वगैरे आहेत का ?) असे हलक्या प्रतीचे इंधन वापरल्यावर कंपनी वॉरंटी क्लेम स्वीकारते का ? अजस्त्र इंजिनांची छायाचित्रे टाकू शकता का ? तसेच इंजिनाची तांत्रिक माहिती (सिलिंडर्स, शक्ती, टॉर्क, सीसी ई), इंजिनाचा आवाज किती डेसिबल्सपर्यंत असतो ? एका बोटीला किती इंजिन्स असतात ?

बेकार तरुण 17/03/2016 - 08:09
स्वीट टॉकर साहेब, मला स्वतःला समुद्र सफरींची प्रचंड आवड आहे, दुर्दैवाने त्यात करीयर करु शकलो नाही. पण मला काही बेसिक (बालिश) शंका आहेत, तुम्हाला वेळ झाला तर उत्तरे जरूर द्या १. मोठ्या बोटीला ब्रेक असतो का? का आहे तोच पंखा (प्रोपेलर) उलटा फिरवतात स्पीड कमी करायला. तसेच जेव्हा बोट बंदरातुन बाहेर निघायला सुरुवात करते, तेव्हा पंखा चालु करू शकते का? तसे केल्याने तयार होणार्‍या लाटांचा त्रास होतो का? २. बर्‍याच वेळा अजस्त्र बोटीवर कंटेनर्स लादले असतात ते बोटीच्या अनेक मजले वर पर्यंत गेले असतात. ते कशाने बांधुन ठेवले असतात. जर काही दुर्दैवाने बोटीस वजन कमी करावे लागले प्रवासात तर अश्या कंटेनर्स चे काय करतात (म्हणजे जर फेकुन देत असतील तर क्रम कोण ठरवतो, इथे मी हे अध्या।रुत धरले आहे की बोट कंपनी बोटीच्या कपॅसिटीहुन १ हि कंटेनर कमी भरुन बोट पाठवण्यास तयार नसेल). ३. कार्गो बोट कधी जीवंत जनावरे वगैरे घेउन जातात का? (दुसर्‍या देशातील कत्तलखान्यासाठी वगैरे). जर जात असतील तर काही विषेश काळजी घ्यावी लागते का? मला अजुन काही रिग्स संबंधी प्रश्न आहेत, ते पण विचारतो (चालेल का?)

स्मिता. 17/03/2016 - 08:34
लेख वाचाताना मन कधी बोटीवर जावून पोहोचले कळलेच नाही. असं वाटलं सिनेमाच बघत आहे. गविंच्या विमान सफरी बरेच दिवसांपासून झाल्या नाहीत, आता तुमच्या जहाजांच्या सफरीची उत्सुकता आहे. शेवटचं वाक्य तर 'चेरी ऑन द केक' ;-)

स्मिता. 17/03/2016 - 08:35
लेख वाचाताना मन कधी बोटीवर जावून पोहोचले कळलेच नाही. असं वाटलं सिनेमाच बघत आहे. गविंच्या विमान सफरी बरेच दिवसांपासून झाल्या नाहीत, आता तुमच्या जहाजांच्या सफरीची उत्सुकता आहे. शेवटचं वाक्य तर 'चेरी ऑन द केक' ;-)

समीरसूर 17/03/2016 - 09:30
अतिशय वाचनीय लेखन! लिखाणशैली फारच ओघवती आणि उत्कंठावर्धक! अजून येऊ द्या. असे जगावेगळे, ऊबदार आणि सुखासीन वातावरणातून बाहेर पडून घेतलेले धाडसी आणि कष्टप्रद अनुभव गाठीला असले की लिखाणातदेखील एक आगळाच डौल येतो. तो तुमच्या लिखाणात ठायी ठायी आहे. अनुभव जितके वेगळे, कष्टप्रद (शारिरीक, मानसिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक), आणि माणसाच्या धैर्याचा कस पाहणारे तितके लिखाण अधिक सकस आणि वाचनीय असे एक निरीक्षण आहे. मला पोहता येत नाही. समुद्रावर गेल्यानंतर अगदी थोडं अंतर पाण्यात जाऊन डुंबत रहायचं एवढाच काय तो समुद्राचा अनुभव. बायको काठावर उभी राहून मी जास्त आत जाऊ नये म्हणून ओरडत असते. तिथे थोडं अधिक धाडस दाखवत एक मीटर आत जाऊन वीरश्री खेचून आणल्याच्या अविर्भावात बायकोकडे बघायचं ही आमची समुद्रावरील धाडसाची परमसीमा! असे धाडसी जीवन जे जगतात ते खरंच ग्रेट असतात. अजून येऊ द्या! पुढील लिखाणास शुभेच्छा!

In reply to by समीरसूर

बायको काठावर उभी राहून मी जास्त आत जाऊ नये म्हणून ओरडत असते. तिथे थोडं अधिक धाडस दाखवत एक मीटर आत जाऊन वीरश्री खेचून आणल्याच्या अविर्भावात बायकोकडे बघायचं ही आमची समुद्रावरील धाडसाची परमसीमा!
माझ्याबाबत हे उलटं असतं बायको समुद्रात घुसते मी काठावर उभा असतो. मी समुद्राचे पाणी शरीराला लागू देत नाही

स्वीट टॉकर 17/03/2016 - 12:26
मराठी कथालेखक - आमचं मुख्य इंजिन, जनरेटर्स आणि बॉइलर्स, सगळेच हेवी ऑइलवर चालवले जातात. त्यांचं डिझाइनच हेवी ऑइलवर चालवायला केलेलं असतं. त्यामुळे वॉरन्टी जाण्याचा प्रश्नच येत नाही. इतकं की जेव्हां डीझेलवर चालवायची वेळ येते तेव्हां वेगळेच प्रश्न उद्भवतात. पण त्यात शिरलो तर फारच तांत्रिक बाबीत शिरू. बेकार तरुण - पहिली गोष्ट म्हणजे मला साहेब म्हणू नका. बोटीला ब्रेक नसतो. पंखाच उलटा फिरवायचा वेग कमी करायला. मात्र त्याला फारच मर्यादा आहेत. बोटीला बर्यापैकी वेग असेल तर उलट्या दिशेनी पंखा सुरू करणं आमच्या बोटींना शक्य होत नाही. (नेव्हीच्या बोटींना शक्य असतं. पण आम्हाला नाही.) जर का घाईत अशी बोट थांबवायची वेळ आली तर फार अवघड परिस्थिती निर्माण होते. बोट बंदरात येते वा बाहेर पडते तेव्हां आम्ही आमचा पंखा कमी वेगानी चालवतो आणि आम्हाला मदत करायला टग्ज असतात. आमच्या कडे वेगाचा आणि दिशेचा fine control नसतो. ही वेळ टेन्शनची असते. जवळपास दुसर्या बोटी, क्रेन्स वगैरे असतात आणि आमचा कंट्रोल जवळजवळ शून्य! कंटेनर्स बांधून ठेवायला एक प्रकारची ट्विस्ट लॉक्स असतात. ज्या ट्रक्सवर हे कंटेनर लादलेले असतात त्यांच्या चारही कोपर्यात पायाशी पाहिलंत तर तुम्हाला ती पाहायला मिळतील. बोटीवरचा माल फेकून देऊन बोट वाचवण्याचे दिवस आता गेले. जर बोटीत शिरणारं पाणी थांबवता आलं नाही तर ती काही केल्या वाचू शकणार नाही. जर ते थांबवता आलं तर ते पम्पाने काढूनही टाकता येतं. मग सामान फेकण्याची जरूर नाही. जिवंत जनावरं खूपच नेतात. ऑस्ट्रेलियाहून पर्शियन गल्फला सारखा ओघ चालू असतो. बोट चालवणार्या क्रूपेक्षा सुद्धा जनावरांवर लक्ष ठेवणारे जास्त असतात. कित्येक जनावरे वाटेत दगावतात. जनावरांचं जेवण, अंघोळ वगैरे ऑटोमॅटिक असतं. हजारो जनावरं एकत्र असल्यामुळे प्रचंड आवाज आणि विशिष्ट वास! सोन्याबापू आणि स्मिता - धन्यवाद! समीरसूर - मी पूर्वीदेखील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे - खरं धाडसी जीवन हे सैनिकांचं! माणसाशी लढणं महाकठीण! निसर्गाशी हातमिळवणी करणं किंवा दोन हात करणं सोपं कारण निसर्ग कधीही नियमबाह्य वागत नाही. मात्र आपल्याला आपापली बलस्थानं आणि अबलस्थानं माहीत हवीत. हीरोगिरी चालत नाही.

In reply to by स्वीट टॉकर

बेकार तरुण 17/03/2016 - 15:07
आभारी आहे स्वीट टॉकर ! एखादं जनावर दगावलं तर समुद्रात फेकुन देतात (ईतर जनावरांना रोगराईचा धोका वगैरे कारणास्तव)?

गवि 17/03/2016 - 14:03
वरची उत्तरं वाचून खूप रोचक वाटलं हे क्षेत्र. प्रश्न अलाउड असल्याने आनंद होऊन आणखी काही प्रश्न अ‍ॅडवत आहे. नॅव्हिगेशनबाबतः -समुद्रातले प्रवाह आणि हवेतला वारा यामुळे होणारं ड्रिफ्टिंग कसं करेक्ट करता? म्हणजे दिशा बदलून हे तर आहेच. पण रियलटाईममधे करता की काही तास भरकटल्यावर एकदाच करेक्षन लावता? आता जीपीएसवरच चालतं का सगळं? -हेडविंड, टेलविंड यांचा परिणाम वेगावर किती प्रमाणात होतो? विमानाच्या बाबतीत कॉम्पोनन्ट ऑलमोस्ट सरळसरळ ट्रू एअरस्पीडमधे अ‍ॅड होऊन ग्राउंड स्पीड कमी / जास्त होतो. बोटीबाबत सरफेस स्पीड आणि ग्राउंड स्पीड अशा दोन वेगळाल्या कन्सेप्ट्स असतात का? (म्हणजे पाण्याच्या अगेन्स्ट स्पीड एक आणि प्रत्यक्ष समुद्रतळ / जमीन यांच्या रेफरन्समधे स्पीड दुसरा असं..कारण शेवटी ग्राउंड स्पीडवरच प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ अवलंबून असणार) जेव्हा शिडाची गलबतं होती.. (आणि अजूनही वापरली जातात स्पोर्ट्स अ‍ॅडव्हेंचर म्हणून) त्या केसमधे वार्‍याच्या मदतीनेच केवळ पुढे जाण्याची शक्ती मिळत असल्याने जर वार्‍याच्या उलट दिशेत प्रवास करायचा असेल तर कसा करतात? याचं प्राथमिक उत्तर पूर्वी एकांकडून मिळालं होतं की झिगझॅग पॅटर्नमधे चालवून. पण असं कसं करता येईल हे तर्कपूर्णरित्या समजलं नाही.

क्रेझी 17/03/2016 - 15:23
ज ब र द स्त! भन्नाट वर्णन केलं आहे आणि हुबेहुब चित्र डोळ्यासमोर उभं केलंत! पुढचा भाग लवकर लिहा. बायदवे तुम्ही ही लेखमाला बोटीवर बसून लिहीत आहात का?

स्वीट टॉकर 17/03/2016 - 20:33
बेकार तरूण - जनावराचे प्रेत पाण्यात टाकून दिलेले चालते पण फक्त उघड्या समुद्रात. आता उघडा समुद्र म्हणजे कोणता हे आपल्यावर सोडलेले नसते. जे उघडे समुद्र नाहीत त्यांची व्यवस्थित व्याख्या केलेली आहे. उदा. अमुक अक्षांश रेखांशापासून अमुक अक्षांश रेखांशापर्यंत, बाल्टिक समुद्र, नॉर्थ सी, भूमध्य समुद्र, किनार्यापासून कमीतकमी इतक्या अंतरावर वगैरे. गवि - तुमचे प्रश्न खूपच तकनीकी आहेत. तुम्हाला नॅविगेशनची चांगली माहिती आहे असं दिसतं. समुद्रातल्या प्रवाहामुळे आमचं ड्रिफ्टिंग नक्कीच होतं. योग्य मार्ग आधी नकाशावर काढून ठेवतो. पहिल्यंदा थोडा वेळ ड्रिफ्टिंग होऊ देतो. म्हणजे आपण किती अंशांनी चुकत आहोत ते समजतं. मग तेवढं करेक्शन उलट्या बाजूस देतो. काही तास भरकटून मग लावलं तर एफिशियन्सी फार कमी होते. विमान आणि बोट यांची थियरी खूपच सारखी. विमानाला जो एअर स्पीड तो बोटीला स्पीड इन वॉटर. हेड विंड आणि टेल विंडचा फारसा परिणाम बोटीवर होत नाही. पाण्याच्या प्रवाहाचा होतो. स्पीड इन वॉटर आणि स्पीड ओव्हर ग्राउंड हे वेगवेगळ्या यंत्रांनी मोजले जातात. याची माहिती हाय्ड्रोग्राफर्स ऑफिस (समुद्राचे नकाशे बनवणारे) कडे पाठवतो देखील. यामुळे जगाच्या कोणत्या भागात कुठल्या काळात कसा करंट (प्रवाह) असतो याचा त्यांचा डेटाबेस अधिकधिक मजबूत होत जातो. वार्याच्या विरुद्ध शिडाचं गलबत चालवणं - आम्हाला वल्ह्याच्या होड्या चालवता येतात पण शिडाच्या नाही. मात्र कुतूहलानं मी जी माहिती काढली होती ती काही आपल्या व्हेक्टर अ‍ॅडिशन / सब्ट्रॅक्शनच्या थियरीमध्ये बसू शकली नाही. पण ज्या अर्थी बोटी वार्याविरुद्ध जाताहेत त्या अर्थी आपलंच ज्ञान कमी पडत असणार असं समजून मी नाद सोडला. मात्र एक गोष्ट नक्की. वार्याच्या बरोब्बर विरुद्ध जाता येत नाही. पंचेचाळीस अंश उजवी कडे जायचं. मग काही वेळानी नव्वद अंशात वळून डाव्या बाजूला तितकाच वेळ जायचं, परत उजवीकडे अशी नागमोडी हळूहळू प्रगती होते. त्याला tacking असं म्हणतात. खूपच कौशल्य लागतं असं म्हणतात. क्रेझी - मी पस्तीस वर्षं बोटींवर भटकलो आणि आता मिळालेलं ज्ञान मरीन इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पुढच्या पिढीला देतोय. बोटीवर नाहिये.

प्रदीप 17/03/2016 - 21:19
लिखाण. अगदी स्वच्छ व सरळसोट भाषेत सहजपणे आलेले लिखाण, अतिशय आवडले. माझ्या गावांत शिप्पी अनेक, त्यांच्याबरोबर बोलणे अगदी माहितीपूर्ण व आनंदाचे असते, त्याचा इथे प्रत्यय आला. तब्येतीने अजून लिखाण येऊदेत. एक जेन्युईन प्रश्नः ह्या लाईनीत बरेच कोकणस्थ ब्राम्हण का आढळतात बरे? मला माहिती असलेल्या मराठी शिप्पींमध्ये एखाद- दुसरा अपवाद सोडला, तर इतर सगळे कोब्रा!

हेमंत लाटकर 23/03/2016 - 22:25
बोटीवरची बरीच माहिती कळत आहे. कोलंबस, वास्को द गामा शिडाच्या बोटीतून नवीन भुभागाचा शोध लावायला निघाले. त्यावेळची परस्थिती किती अवघड होती. बोटी वादळात भरकटायच्या, बुडायच्या, उपासमार व्हायची तरी दर्यावर्दी आपला शोध चालू ठेवायचे. खरंच ते खुप साहसी व धाडसी होते. त्यामानाने आजच्या जहाजातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे तितका धोका जाणवत नसावे. पण तरीही बोटीवरील जीवन साहसी आहे.

स्वीट टॉकर 24/03/2016 - 11:30
प्रदीप - प्रश्न जेन्युइन असला तरी माझ्याकडे जेन्युइन उत्तर नाही. अंदाज असा की समुद्रकाठची जमात असल्यामुळे आमच्या रक्तात समुद्राची ओढ असेल. किंवा असं ही असेल की कोब्रांच्या घरची परिस्थिती खडतर आणि शिस्तीची! त्यामुळे घर काय, एन डी ए ची शिस्त काय, आणि बोटीची शिस्त काय. सारखंच! हॅ हॅ, जस्ट जोकिंग! जव्हेरगंज - तुम्ही पुनर्वाचनाचा आनंद घेऊन पुन्हा प्रतिसाद देता हे बघून छान वाटतं, पण त्याबरोबर अपराधी भावना देखील येते. माझ्या आत्ताच्या कामामुळे मला तुम्हा सार्‍यांचं लेखन वाचायला वेळ होत नाही आणि याचं वाईट वाटतं.

नमस्कार ! तुमच्याकडे लिहिण्यासारखे बरेच काही आहे आणि तुम्ही चांगले लिहुही शकता ही आमच्या दृष्टीने मोठी आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद !
नोकरीसाठी गेल्यावर सायकोमेट्रिक परीक्षा घेतात त्यात असे प्रश्न असतात – लाल रंगाची वस्तू सांगा म्हटल्यावर तुमच्या मनात खालील चारपैकी कुठली वस्तु आधी येते? लाल गुलाब, ट्रॅफिक सिग्नल, रक्त, आगीचा बंब. यात बरोबर/चूक असं उत्तर नसतंच. पण तुमच्या उत्तरावरून तुमच्या विचारधारेची कल्पना येते (असं म्हणतात तरी). तसं ‘बोट’ म्हटलं की भूवासियांच्या मनात लगेच ‘वादळ’ हे येतंच. आणि त्यात चूक काहीच नाही. वादळाबद्दल उत्सुकता आणि भीती सगळ्यांना असतेच. आपल्या वाचण्यात येतं की आन्ध्र प्रदेशला किंवा बांगलादेशला चक्री वादळाचा तडाखा बसला. समुद्रकिनार्‍यापासून दीडशे कि.मी. पर्यंत हानी झाली. दीडशेच्या पुढे का नाही?

शब्दांची ताकद

shawshanky ·
मनाच्या खोल गाभाऱ्यात काय घडतंय त्याचा उपसा करून इतरांसमोर ठेवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शब्द. कितीतरी अक्षरांचे निरर्थक तुकडे गोळा केले, की शब्दाची निर्मिती होते. पण समर्पक अर्थाचे भार वाहणारे, पेलणारे आणि तोलणारे शब्द किती वापरावे लागतात .शब्द धीर देतात, हसवतात, रडवतात आणि कधी कधी जखमीही करतात. धारदार हत्यारांनी केलेल्या वारापेक्षाही शब्दांनी झालेली जखम अतिशय खोल आणि सतत भळभळून वाहणारी असते.शब्दांनी मने उभी राहतात. मनामुळे माणूस उभा राहतो.

आबा... सुपेकर आबा ( भाग १/२/३ )

अज्ञात ·
Supekar Aba आबा, सुपेकर आबा (भाग-१) त्यांना 'आबा' म्हणालो कारण त्यांना पाहिले पहिल्यांदा तेव्हा अन्वया (माझी माझी साडे तीन वर्षाची मुलगी) होती कडेवर, मला म्हणाले अरे तुझ्याबद्दल खूप ऐकले आई कडून, आज भेट झाली… आनंद झाला :) ३ महिन्यापुर्वीच आलेत आमच्या '११२ श्रीयोग' मध्ये भाडेकरू म्हणून, घरी मुलगा, मुलगी आणि बायको, मुळचे परभणीचे!