मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अस्तित्वाची बोंब

संदीप डांगे ·

मितभाषी 09/02/2016 - 23:13
प्रश्न पहिला माझा, रे गड्या मितभाष्या, काय पिवुनि तुवा वाजवला हा ढोल-ताश्या
मी सध्यातरी काही पित नाही. बिरूटे सरांचा धागा फाॅलो करत आहे. प्रमाण एकदा फायनल झाले कि चालू करूया म्हणतो काय.

In reply to by मितभाषी

संदीप डांगे 09/02/2016 - 23:52
हा हा, हलकेच घेतल्याबद्दल आमच्याकडुन तुम्हाला (जेव्हा केव्हा जे प्रमाण ठरेल, जो ब्रँड ठरेल, ती) भेट!

मितभाषी 09/02/2016 - 23:13
प्रश्न पहिला माझा, रे गड्या मितभाष्या, काय पिवुनि तुवा वाजवला हा ढोल-ताश्या
मी सध्यातरी काही पित नाही. बिरूटे सरांचा धागा फाॅलो करत आहे. प्रमाण एकदा फायनल झाले कि चालू करूया म्हणतो काय.

In reply to by मितभाषी

संदीप डांगे 09/02/2016 - 23:52
हा हा, हलकेच घेतल्याबद्दल आमच्याकडुन तुम्हाला (जेव्हा केव्हा जे प्रमाण ठरेल, जो ब्रँड ठरेल, ती) भेट!
स्फुर्तीदाते: मितभाषी आणि त्यांचे लाघवी मूल. प्रश्न पहिला माझा, रे गड्या मितभाष्या, काय पिवुनि तुवा वाजवला हा ढोल-ताश्या! मूळ बघता सर्व वादांचे असे बस फक्त पिण्याचे अध्यात्म नाहीरे षंढाचे हे तुज नाही कळायाचे. भेद भावा तु बघ जरा अज्ञानास फाडती टरा टरा डोळे फिरवती गरा गरा दंभ नाहीच इथे खरा तुम्हा नसे त्याची प्रचिती म्हणुनि त्या खोटा म्हणती मनापासुनि ते ओरडती अंधारासी मी एकच पणती. हिशोब सरला रे जन्माचा बाकी थोडा असे मिपाचा मिंधा नसे कुणाच्या बा'चा पण मानासाठी घासतो टाचा करु लढाया थुंकायाच्या जोर लावुनि भुंकायाच्या दोन शिव्या

घरात जरा उदासच वाटलं

अन्नू ·

पैसा 07/02/2016 - 19:43
:) कविता अगम्य नाही. तुम्हाला कोणी कोलटकर भेटले नाहीत का?

In reply to by पैसा

अन्नू 07/02/2016 - 19:46
तुम्हाला कोणी कोलटकर भेटले नाहीत का? त्यांच्याच शोधात आहे. ;)

पैसा 07/02/2016 - 19:43
:) कविता अगम्य नाही. तुम्हाला कोणी कोलटकर भेटले नाहीत का?

In reply to by पैसा

अन्नू 07/02/2016 - 19:46
तुम्हाला कोणी कोलटकर भेटले नाहीत का? त्यांच्याच शोधात आहे. ;)
जव्हेरजींच्या उदासीकडे बघून आमचेही दु:ख खदाखदा करत वर आले...

अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी

माहितगार ·

माहितगार 06/02/2016 - 14:41
साला कावळा पण डेम्बिस असतो पुरुषांना कधीच शिवत नाही आणि त्या बद्दल कुठल्या मिपा बाईने (किंवा गेलाबाजार मिपा पुरुषाने) कविता पाडल्याचे आठवत नाही. जळो असले उपेक्षीत जीवन.
पैजारबुवा तुमी घाऊकपणे कावळ्यांना 'डेम्बिस' हा अपशब्द वापरल्यामुळे या धाग्यावर आपणास दंडाची नोटीस आलेली आहे ती आवर्जून वाचावी.

In reply to by माहितगार

सर तुम्ही स्वत: कावळ्यांच्या बाजूने खटला लढवणार असाल तर आपली सपशेल माघार. पण माय लॉर्ड कावळ्यांचॆ बदनामी करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. उलट कावळ्यांबद्दल आम्हाला असणारी सहानुभूती आम्ही आमच्या पोपट.... या काव्यपुष्पात व्यक्त केली होती याची कृपया नोंद घेण्यात यावी. म्हणुनच मी असे म्हणतो की तुम्ही माझ्यावर केलेला आरोप धादांत खोटा आहेत आता जगावं का मारावा हा एकच सवाल आहे! ह्या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम, लाचार, आनंदानं? का फेकून द्यावं देहाचं लक्तर मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये?.....आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहारानं...तुझा, माझा, ह्याचा अन त्याचाही! मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणा-या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा..कधीही... पण मग...त्या निद्रेलाही स्वप्नं पडु लागली तर?....तर.....तिथंच तर मेख आहे! नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून असं आम्ही सहन करतोय जुनं जागेपण, सहन करतोय प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार....अस्तित्वाच्या गाभा-यात असलेल्या सत्त्वाची विटंबना...आणि अखेर, करूणेचा कटोरा घेऊन उभा राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेक-यांच्या दाराशी!! पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

माहितगार 07/02/2016 - 10:49
कावळ्यांच्या बाजूने वकील पत्र आपण आधीच घेतले असल्यामुळे आम्हाला तशी संधी मिळण्याची शक्यता कमी. आम्ही केलेला आरोप म्हणजे स्वतःहून तुमचा ज्युनिअर असिस्टंट होण्याची दिलेली परिक्षा होती. आम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालो असलो तर तुमच्याकडे ज्युनियर असिस्टंट म्हणून अर्ज करतो. म्हणजे कावळ्यांची केस अजून जोमाने लढता येईल.

माहितगार 06/02/2016 - 14:41
साला कावळा पण डेम्बिस असतो पुरुषांना कधीच शिवत नाही आणि त्या बद्दल कुठल्या मिपा बाईने (किंवा गेलाबाजार मिपा पुरुषाने) कविता पाडल्याचे आठवत नाही. जळो असले उपेक्षीत जीवन.
पैजारबुवा तुमी घाऊकपणे कावळ्यांना 'डेम्बिस' हा अपशब्द वापरल्यामुळे या धाग्यावर आपणास दंडाची नोटीस आलेली आहे ती आवर्जून वाचावी.

In reply to by माहितगार

सर तुम्ही स्वत: कावळ्यांच्या बाजूने खटला लढवणार असाल तर आपली सपशेल माघार. पण माय लॉर्ड कावळ्यांचॆ बदनामी करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. उलट कावळ्यांबद्दल आम्हाला असणारी सहानुभूती आम्ही आमच्या पोपट.... या काव्यपुष्पात व्यक्त केली होती याची कृपया नोंद घेण्यात यावी. म्हणुनच मी असे म्हणतो की तुम्ही माझ्यावर केलेला आरोप धादांत खोटा आहेत आता जगावं का मारावा हा एकच सवाल आहे! ह्या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम, लाचार, आनंदानं? का फेकून द्यावं देहाचं लक्तर मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये?.....आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहारानं...तुझा, माझा, ह्याचा अन त्याचाही! मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणा-या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा..कधीही... पण मग...त्या निद्रेलाही स्वप्नं पडु लागली तर?....तर.....तिथंच तर मेख आहे! नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून असं आम्ही सहन करतोय जुनं जागेपण, सहन करतोय प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार....अस्तित्वाच्या गाभा-यात असलेल्या सत्त्वाची विटंबना...आणि अखेर, करूणेचा कटोरा घेऊन उभा राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेक-यांच्या दाराशी!! पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

माहितगार 07/02/2016 - 10:49
कावळ्यांच्या बाजूने वकील पत्र आपण आधीच घेतले असल्यामुळे आम्हाला तशी संधी मिळण्याची शक्यता कमी. आम्ही केलेला आरोप म्हणजे स्वतःहून तुमचा ज्युनिअर असिस्टंट होण्याची दिलेली परिक्षा होती. आम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालो असलो तर तुमच्याकडे ज्युनियर असिस्टंट म्हणून अर्ज करतो. म्हणजे कावळ्यांची केस अजून जोमाने लढता येईल.
लेखनविषय:
काव्यरस
कविता हवी तशी जमली नाही, इतरांनीही कविता करून कावळ्यांना न्याय द्यायला हरकत नाही, आम्ही आमच्या परीने पैजारबुवांच्या आवाहनाला खालील प्रमाणे दाद दिली आहे. अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी, आम्हा कावळ्यांचा अन मानवी बायकांचा संबंधच काय तुमच्या बायांनी आम्हाला फुकाचं बदनाम केलं हाय अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी, तुमच्याकडन हाय दंडाच येण आमच घर मेणाच का शेणाच तुम्हाला काय देण घेण अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी, तुम्ही कर

झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)

माहितगार ·
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ... झाडांच्या सावलीत राणीच्या बागेत ने-चर वॉक श्रवणोत्सुक नेत्र वेगळ्या कोनातून मनोरा पाहणारे Appreciation टॉक चिंचेची अन चिनाराची झाडे कुट-कुटली, पुर्व-पश्चिम दक्षीण-उत्तर, गाभुळलेले, हिरवे चढ उतार झेलत हळूवार-मौन कधी जोरदार वाहत्या वार्‍यासंगे बोलके तुषार वळणे डौलदार नजाकत लवलव गवताची पाती झुलता झंकार फुलपाखरे किती चमकदार पक्षीगाती मंजुळ मनाचे तराणे कळ्या फुलतात हळूवार प्रतिक्षा त्या खास किटकांची फुलांचे परागीभवन फळांच्या आशा कधी निराशा

गॅलरीतला [तिसरा] पालापाचोळा

शिव कन्या ·

नाखु 11/12/2015 - 15:54
घरात हवे ते कमी अन नको ते जास्त येते तेव्हा गॅलरी 'अडगळीची खोली' होते
! आम्चा प्रयत्न इथे

मित्रहो 13/12/2015 - 16:22
घरात नव्याला सूज येते अन जुन्याचे कुपोषण होते तेव्हा गॅलरीचा वृद्धाश्रम होतो!
आवडले

नाखु 11/12/2015 - 15:54
घरात हवे ते कमी अन नको ते जास्त येते तेव्हा गॅलरी 'अडगळीची खोली' होते
! आम्चा प्रयत्न इथे

मित्रहो 13/12/2015 - 16:22
घरात नव्याला सूज येते अन जुन्याचे कुपोषण होते तेव्हा गॅलरीचा वृद्धाश्रम होतो!
आवडले
घरात माणसे कमी अन लोक वाढतात तेव्हा गॅलरीची 'एक्स्ट्रा रूम' होते! घरात नव्याला सूज येते अन जुन्याचे कुपोषण होते तेव्हा गॅलरीचा वृद्धाश्रम होतो! घरात वाचणारे कमी अन वाचाळ जास्त होतात तेव्हा गॅलरीचा रद्दीखाना होतो! घरात आवाज कमी अन गोंगाट जास्त होतो तेव्हा गॅलरीत 'सायलेंट झोन' येतो! घरात हवे ते कमी अन नको ते जास्त येते तेव्हा गॅलरी 'अडगळीची खोली' होते! घरात दिवस कमी अन रात्री जास्त होतात तेव्हा गॅलरीत बोन्साय वाढतात (?) घरात, घर कमी अन भिंती वाढतात तेव्हा गॅलरीला काचा बसतात, फक्त स्वतः चीच प्रतिमा दाखवणाऱ्या ! .

साकल्यसूक्त

मितान ·

In reply to by अजया

दमामि 06/12/2015 - 07:49
ही कविता पंचशील उतारा (antidote) आहे, जरी गूढगर्भाचा रस्ता चोखाळते तरी चुकूनही ग्रेसचा छाप जाणवत नाही. कविता स्त्रीपोटी जन्मलेली आहे असे जाणवते. कविता नाद आणि लय यांचा हात पकडून चालतेय, त्यामुळे वाचताना खूप मजा येते, अशा कविता चालसिद्ध असतात. हुश्श, हे झाले कवितेच्या बाह्यरुपाबद्दल. अर्थ? व्यनि करतो, चालेल?;)

In reply to by माहितगार

दमामि 07/12/2015 - 09:16
किती जणांना व्यनि करणार? त्यापेक्षा इथेच लिहितो.स्त्री ची अनेक रुपे या कवितेत दिसतात. १ ती म्हणजे जणू तलवारीप्रमाणे चराचराला कापत जाणारी रात्र. तिचे शुद्ध प्रेम म्हणजे सात्विकतेचा प्रकाश देणारी मंदपणे तेवणारी समई. त्यात कुठेही मशालीची आक्रमकता नाही, आहे ती भरजरी , हळुवार तलम अशी सहनशीलता. परिस्थितिच्या अगतिकतेमुळे जरी तिच्या आशेची पौर्णिमा काळवंडली असली तरी अजूनही ती विझली नाहीय, तेवत आहे. २ ती जगाला झुकल्या वेलीप्रमाणे , नाजूक, सदानकदा कुठल्यातरी वृक्षावर आधारासाठी अवलंबून अशी वाटते. पण तिच्या आत जर डोकावून पहाता आले तर लक्षात येइल की ती एक अवखळ सारिका आहे, तिला पडलेली तिच्या सख्याची भूल इतकी प्रभावी आहे की, सारी बंधने उधळून देऊन एखाद्या नदीप्रमाणे मिलनोत्सुक अशी तिची अवस्था आहे. 3 ती सुखदु:खाच्या पलिकडे पोचली आहे, तिचे दगड झालेले मन सन्याशाप्रमाणे आता कसल्याही मोहात अडकत नाही. ( असं तिला वाटतय) मग चंद्राचे शीतल चांदणे का बरे मनाला डागण्या देतय? कुठची अत्रुप्त इच्छा मनात अजून तग धरून आहे की वेराग्यात सुद्धा गीताचा म्हणजेच लपवलेल्या आर्ततेचा जोगवा मागतेय? मग मनाचं वैराग्य , संवेदनाविरहितता वगैरे खरी का? ४ ती जिच्या मनाच्या सृजनेतलाच या जगाने नख लावलेय, आता ती कधीच फुलणार नाही हे तिला पक्के माहित आहे . . पार्थाचे बाण जसे लक्ष्याचा अचूक वेध घेतात तसा अचूकपणे तिच्या मोहोराला जणू लक्ष्य केलेय, नेहमीचा जीवनदायी पाऊस आज जणूआग बनून बरसतोय. मिळून मिळून काय मिळणार तर विष, जीवन नव्हे तरीही जगण्याची आशा, तहान चिवट आहे. ५ ती वरून जरी तिचे घाव भरलेले वाटले तरी आत अजूनही जखम ओली आहे. ती सुकली नाहीये तर आत दु:ख साकळले आहे, वरून जरी पाणी गंगेप्रमाणे लोभस हिरवे शांत वाटले तरी आत विखारी शेवाळ आहे. हे बाकी कुणी नाही पण त्या मुक्या जीवांनी ओळखलेय म्हणून त्या पाण्याला तोंड देखिल न लावता उधळून लांब पळत सुटल्या. 6 ती मांडीतील आग न लपवणारी, जगाची पर्वा न करता उन्मादात गाणारी, ज्या भावना , क्रीडा किळसवाण्या रातकिड्यांप्रमाणे काळोखात उरकण्याचा जगाचा संकेत तो धुडकाऊन , त्या भावनांना अभय देणारी, जगाने तिच्यावर निर्लज्ज असा शिक्का मारलाय. 7 ती, आदिमाया, ज्यात शिरले की अंत ठरलेला असे मायेचे चकवे निर्माण करणारी, की शेवटी फक्त राख उरते, शुन्य हेच सत्य हे माहित असूनही जगण्याची ओढ रंध्रांध्रात निनादत ठेवणारी!

In reply to by संदीप डांगे

दमामि 07/12/2015 - 09:29
अहो, कविता आणि रसघ्रण दोन्ही अॅब्स्ट्रॅक्ट आहे. लोक अ‍ॅब्स्ट्रॅक्ट कलाविष्कारांचा आनंद का घेऊ शकत नाहीत? कवितेतून जे अमूर्त भाव उभे केलेत त्याच्यामागच्या कवीच्या भावना जाणून घेणे आवश्यकच आहे काय? अमूक एक शब्द का वापरला याचा किस पाडून नक्की काय मिळणार

In reply to by दमामि

संदीप डांगे 07/12/2015 - 09:58
रसिकाच्या जाणिवेच्या कक्षा मर्यादित असतांना संवेदनांचा अपेक्षित पल्ला गाठू शकत नसल्याने अल्पगतीधारक बुद्धीने मनाच्या कल्पनाशक्तीपुढे पत्करलेली हार प्रत्यक्ष दिसत असतांना कविता समजली आहे असे म्हणणे कवीच्या मूळ प्रेरणेच्या आणि प्रकटनाच्या उद्देशाविरूद्ध वर्तन असून असे वर्तन रसिकाला मान्य नसल्यास त्याला शब्दांचा किस पाडण्यात किंचितही रस राहत नाही ह्या अवस्थेला डोक्यावरून जाणे म्हणतात असे आमचे पूज्य गुरुजी (गाढववाले)-कानाला हात लावल्याची स्मायली कल्पावी-(ज्यांनी एखाद्या शूरवीर पराक्रमी योद्ध्याप्रमाणे अशा लाखोंच्या झुंडींना सामोरे जात आयुष्यभर विजय मिळवला आहे -आकाशाकडे डोळे करून आदर व्यक्त करणारी स्मायली कल्पावे) सांगुन गेलेत.

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे 07/12/2015 - 10:04
---श्या! शतशब्दकथेला पंधरा शब्द कमी पडलेत--- एका वाक्यात यापेक्षा जास्त शब्द वापरण्याचा विक्रम कुणी केलाय का मिपावर ? अन्यथा माझे नाव मिपावर्ल्ड्रेकॉर्डमध्ये नोंदवावे अशी मी याठिकाणी घोषणा करतो. - कीबोर्डखान मीचीबाराखडीवाले.

In reply to by दमामि

माहितगार 07/12/2015 - 09:57
बर्‍याच रुपकांचा अंदाजा येण्यास मदत झाली. आता तुम्ही सुचवलेल्या अर्थांसहीत पुन्हा वाचून पाहतो. मी बर्‍यापैकी वेगळे अर्थ काढून वाचण्याचा प्रयत्न केला होता पण काही रुपकांचा अंदाज न आल्यामुळे गाडी अडली होती. रसग्रहणासाठी खूप खूप धन्यवाद.

In reply to by दमामि

मितान 07/12/2015 - 15:26
पैजारबुवांचा प्रतिसाद पचतो न पचतो तोच तुमचा प्रतिसाद आला. अर्थाचे एवढे आरोप माझ्या कवितेवर झालेले बघून मूर्च्छित होऊन जी पडले ती एवढ्या तासांनी शुद्ध आली !!!! तुम्हालाही साष्टांग नमन !!!!! पण अजून एका थोर व्यक्तीच्या प्रतिसादाची आस लागली आहेच ;)

In reply to by टवाळ कार्टा

मितान 06/12/2015 - 07:08
टवाळजी कार्टाजी, काविता वाचल्याबद्दल धन्यवाद. ही कविता खरंच मी मराठीतच लिहिली आहे हो. वाटल्यास अवतीभवती असणार्‍या भाषा अभ्यासकांना विचारा. तरीही तुम्हाला समाजायला अवघड गेली याचे वाईट वाटले. असो.

स्रुजा 05/12/2015 - 22:52
काय न कळण्याजोगं आहे यात? स्त्री ची व्यथा मांडली आहे, किती गहिरा अर्थ आहे ! एक एक कडवं पुन्हा पुन्हा वाचत गेलं की तरल अर्थ उमटत जातो . आयुष्याचं सार मांडलं आहे जणु !! वाह वा !!

In reply to by स्रुजा

मितान 06/12/2015 - 07:15
स्रुजाताई, हो, या कवितेतून असाही एक अर्थ निघू शकतो. मनाच्या संस्काराच्या गाभार्‍यात काही प्रतिमा काही गोष्टींशी घट्ट चिकटलेल्या असतात. नकळत. त्याची एक चौकट असते. त्यातच माणूस विचार करू शकतो. आणि ती चौकट वापरण्याचा पूर्ण अधिकार रसिकांचा असतोच.

एस 05/12/2015 - 23:48
कविता अनर्थशास्त्रावर असली तरी का कुणास ठाऊक आवडली आहे. वाखुसाआ.

मितान 06/12/2015 - 07:06
सभोवतालच्या अनुभवल्या जाणार्‍या वातावरणामुळे माझी कलात्मक प्रेरणा संजिवीत होताना एक कलाकार म्हणुन सवेदनांच अटॅच-डिटॅच फ्रिक्वेन्सी एका विशिष्ट वेगाने तयार झाली. त्यातून हे अमूर्त काव्य प्रसवले. कविता झाल्यामुळे अर्थात मी कवयित्री झाले. आणि कवीने आपल्या उपमांचे स्पष्टीकरण द्यायला जाऊ नये म्हणून मी कोणतेही स्पष्टीकरण द्यायला जाणार नाही. रसिकांनी आपल्या जाणिवांच्या रंध्रांवरची फोल पटे दूर सारली तर नक्कीच या कवितेचा आस्वाद घेता येईल ! :)

In reply to by मितान

स्रुजा 06/12/2015 - 08:04
थोडक्यात रसिकांनी आपल्या जाणिवांचं फेशियल करावं, ब्लॅक हेड्स वगैरे सगळे साफ होतील. टवाळजी कार्टाजी यांना हा ही प्रतिसाद कळला नाही तर हे स्पष्टीकरण हो ;)

In reply to by मितान

स्रुजा 06/12/2015 - 08:04
थोडक्यात रसिकांनी आपल्या जाणिवांचं फेशियल करावं, ब्लॅक हेड्स वगैरे सगळे साफ होतील. टवाळजी कार्टाजी यांना हा ही प्रतिसाद कळला नाही तर हे स्पष्टीकरण हो ;)

अजया 06/12/2015 - 07:50
नुसती शब्दांची चमकती माळ मांडली की कविता झाली असे वाटत असेल तर ती केवळ पोकळ अभिव्यक्ती ठरेल.आपण ग्रेस यांच्या कवितेचा सखोल अभ्यास करणाऱ्यांचा अभ्यास न केल्याने असे अॅबस्ट्रॅक्ट काव्य प्रसवले आहे. कितव्या पाणीपुरीनंतर ही कविता तुम्हांस झाली हे कळु शकेल का? नवरातकिडे कुठे आढळतात? निर्लज्ज उगवतो अंकी म्हणजे काय? रुपकांचं स्पष्टीकरण देता येत नसेल तर हा कवितारुपी शब्दांचा बाजार भरवून आपण भ्रष्ट नकलेची नक्कल काढता आहात असा हा प्रकार आहे.

In reply to by अजया

मितान 06/12/2015 - 09:26
अजयाताई, तुमचा प्रतिसाद व्यक्तिगत होत आहे. नसेल पाणीपुरी पचत तर मान्य करावे ना...उगाच ते पोकळ अन्न वगेरे रडरड करत राहू नये. कोणालाही कोणतेही स्पष्टीकरण देण्यास कवयित्री पक्षी आम्ही म्हणजे मी बांधील नाही हे ठणकावून सांगतेय !

In reply to by मितान

अजया 06/12/2015 - 10:04
पाणीपुरीसारख्या पोकळ अन्नावर पोसलेली कविता सपष्ट दिसत असताना आपण अमान्य करत आहात.एक पक्षी साॅरी एक कवयित्री म्हणून आपण आपल्या भावनांचे फेशीयल तटस्थ राहुन करु शकत नाही असा याचा अर्थ आहे.

In reply to by अजया

इशा१२३ 06/12/2015 - 13:00
अजयाताई तुमची टिका नक्की कशावर आहे?पाणीपुरीवर कि कवितेवर?केवळ विरोधासाठी विरोध का हा.असो कवितेच एकवेळ राहुद्या पण पाणीपुरीवरची टीका पक्षी सॉरी एक खवय्यी कवयित्री कशी काय सहन करू शकेल? अखिलपाणीपुरीखवय्येसंघटनेतर्फे त्रिवेणी यांच्या अध्यक्षतेखाली अजयाताई तुमचा निषेध!!!

In reply to by अजया

इशा१२३ 06/12/2015 - 13:01
अजयाताई तुमची टिका नक्की कशावर आहे?पाणीपुरीवर कि कवितेवर?केवळ विरोधासाठी विरोध का हा.असो कवितेच एकवेळ राहुद्या पण पाणीपुरीवरची टीका पक्षी सॉरी एक खवय्यी कवयित्री कशी काय सहन करू शकेल? अखिलपाणीपुरीखवय्येसंघटनेतर्फे त्रिवेणी यांच्या अध्यक्षतेखाली अजयाताई तुमचा निषेध!!!

कंजूस 06/12/2015 - 08:25
काही कळले नाही. "स्त्री ची व्यथा मांडली आहे, किती गहिरा अर्थ आहे ! ----" आणखी एक वकील. जाऊ द्या समजावत बसू नका कारण सोपी गोष्ट आणखी सोप्पी करता येत नाही आणि सरळ रेषा आणखी सरळ करता येत नाही असं आमचं मत आहे.

कंजूस 06/12/2015 - 08:33
हल्लीच्या मराठी मालिका पाहून स्त्रियाच स्त्रियांच्या व्यथा आहे असे लक्षात आले आहे.पुरूष त्यांना समजून घेतात/समजूतदारपणा दाखवतात त्यामुळे ते अगोदरच रिंगणाबाहेर गेलेत.उर्वरित निरूपणासाठी बॅटन टवाळ कार्टाकडे सोपवण्यात येत आहे आणि आज रविवार असला तरी ठाणे मॅरथॅान नाहीये.चालू/पळी द्या धागा हळहळू २१ किमीटरकडे.

In reply to by कंजूस

@हल्लीच्या मराठी मालिका पाहून स्त्रियाच स्त्रियांच्या व्यथा आहे असे लक्षात आले आहे. >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

पियुशा 07/12/2015 - 13:12
हल्लीच्या मराठी मालिका पाहून स्त्रियाच स्त्रियांच्या व्यथा आहे असे लक्षात आले आहे काय लॉलताय बुवा :प पुरुशी व्यथा जाणुन घ्यायला कोण त्या काळातल्या मालिका पाहयच्या बर्र ? ? (प ळा... )

भुमी 06/12/2015 - 08:37
अति सुंदर काव्य.मितानजींच्या प्रतिसादामुळे कवितेचे अंतरंग नीट उलगडले आहेत असे वाटतेय. रसिक ,अभ्यासू ,जाणकार, सुज्ञ अजून प्रकाश पाडतीलच.

इशा१२३ 06/12/2015 - 09:09
मुक्त काव्य आवडले.एक एक शब्द अनेक अर्थान उलगडत जातो य. स्त्रि व्यथेचि कथा मनाला भिडलि. अजयाताइच्या प्रतिसादाचे नवल वाटतेय.कविता समजुन घ्या बर.

In reply to by अजया

कविता१९७८ 06/12/2015 - 09:34
मला समजतीयेना कविता मग अजयाताई तुम्हाला समजायला काय कठीण आहे??? तुम्ही तर कीती कठीण कठीण दात पाडता हो महाभागान्चे

सस्नेह 06/12/2015 - 09:13
अव्यक्त अवकाशातील अमूर्त संवेदनांची प्रच्छन्न स्त्रीसापेक्ष अभिव्यक्ती ! आशय कळल्यासारखा वाटत असतानाच तो मनवर्तुळाला भेदून न जाता निसटता स्पर्शून जातो हे या काव्याचे यश ! मितान कसं गं सुचतं तुला ?

In reply to by सस्नेह

मित्रहो 06/12/2015 - 11:11
सखोल जाणिवेच्या अव्यक्त अवकाशातील अमूर्त संवेदनांची प्रच्छन्न स्त्रीसापेक्ष अभिव्यक्ती ! आशय कळल्यासारखा वाटत असतानाच तो मनवर्तुळाला भेदून न जाता निसटता स्पर्शून जातो
धन्यवाद, आजतागायत कुठलीच कविता अशी समजली नव्हती.

जव्हेरगंज 06/12/2015 - 11:38
काव्यरस: अनर्थशास्त्र इशारा फ्री स्टाइल भूछत्री मुक्त कविता विराणी सांत्वना लेखनविषय:: पाकक्रिया वाङ्मय कविता क्रीडा>>>>>>> अर्रर, असं आहे का हे ??? मग लगे रहो!!!;-)

मारवा 06/12/2015 - 11:41
कस हो सुचत तुम्हाला कस हो सुचत तुम्हाला ? आम्हाला तर एकही प्रतिसाद पण नाही कळला. कस हो सुचत तुम्हाला कस हो सुचत तुम्हाला ? ग्रेस चा प्रभाव आहे हे पुर्णपणे चुकीचे विधान आहे. उद्या तुम्ही घर थकेला संन्यासी भित बी हलु हलु खचरेयली है या पपन च्या ग्रेसच्या कवितेचा बिहारी मित्राला समजावुन सांगण्यासाठी केलेल्या अनुवादावरही आक्षेप घ्याल

रातराणी 06/12/2015 - 11:42
खूप छान लिहिता आहात आपण. चिकित्सा करणाऱ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा. त्याना लिहिता येत नाही म्हणून असे प्रतिसाद देतात. कसलीही स्पष्टीकरण देत बसू नका. तुमच्यासारख्या प्रतिभावान पक्षी आपलं ते हे कवयित्रीला ते कराव लागतय हे अत्यंत केविलवाण आहे.एक मिपाकर म्हणून शरम वाटली आज. इथे चिकित्सा करणाऱ्या सर्वांना एकच प्रश्न विचारतो आपलं ते हे विचारते शाळेत कधी कवितेच्या कवीला यातून काय सुचवायचे आहे इ प्रश्नांना पैकेच्या पैकी गुण मिळाले होते का तुम्हाला? आपण लिहीत रहा बिनधास्त. कुणी त्रास दिला तर म्हणा गोली मार भेजेमे. येत रहा. _/\_

In reply to by रातराणी

संदीप डांगे 06/12/2015 - 11:54
शाळेत कधी कवितेच्या कवीला यातून काय सुचवायचे आहे इ प्रश्नांना पैकेच्या पैकी गुण मिळाले होते का तुम्हाला? त्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळतील ह्याचे मार्गदर्शन आमचे मास्तर गाईड नामक बुकातून करत असत. ;-) त्यामुळे चिकित्सा करण्याचा चान्स तिथे मिळाला नव्हता तो राग इथे उपटून काढतोय आम्ही... काय समजलात....? अशा चिकित्सा करुन करून कवीच्या प्रतिभांना मारायचा आमचा प्लान आहे. जेणेकरून पुढच्या सगळ्या मानवी पिढ्या ह्या अत्याचारापासून दूर राहून आमचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवतील...

In reply to by माहितगार

मितान 06/12/2015 - 12:12
त्यामुळे चिकित्सा करण्याचा चान्स तिथे मिळाला नव्हता तो राग इथे उपटून काढतोय आम्ही... काय समजलात....? अशा चिकित्सा करुन करून कवीच्या प्रतिभांना मारायचा आमचा प्लान आहे. जेणेकरून पुढच्या सगळ्या मानवी पिढ्या ह्या अत्याचारापासून दूर राहून आमचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवतील...>>>>>>> असं नै ! असं नै रागवायचं. राग आला ना की छोटा मेंदू मोठ्या मेंदूवर आदळतो आणि मग स्पंदनं निर्माण होतात असं दामोदरपंत म्हणायचे !!!

In reply to by जव्हेरगंज

रातराणी 06/12/2015 - 12:27
कसचं कसचं. खरे धन्यवाद त्या माउलीचे जिच्यामुळे मला पुन्हा प्रतिसाद प्रसव संवेदना झाली. _/\_

In reply to by रातराणी

pacificready 06/12/2015 - 11:55
प्रतिभा लिंगसापेक्ष नसते. सत्कार करायचा तो आविष्करणाचा. - 2 3 असेच लेख कविता वाचल्यावर मैं कहां हूँ वाटू शकेल असा

In reply to by रातराणी

मितान 06/12/2015 - 12:09
शी बै ! ओटी की सत्कार वगेरे टिपिकल मिडिऑकर चर्चांसाठी दुसरा धागा काढा बाई ! इथे या धाग्यावर केवळ प्रतिभेच्या उच्च आविष्करणाबद्दल आपल्या संवेदनशील जाणिवांमधुन प्रसृत झालेल्या चमत्कृतीजन्य संकल्पनांवर चर्चा व्हावी !!!

नीलमोहर 06/12/2015 - 12:17
त्यांनी फक्त वाट्टेल ते नवनवीन शब्द काढून एकापुढे एक जोडले नाही आहेत. सुसंबद्ध कविता लिहीण्यासाठी काव्यविषयाच एकसंध भान, अनुभवाची प्रगाढता आणि प्रतिभा लागते. मुळात या गोष्टी अतिप्रचंड प्रमाणात अंगी असतील तर अभिव्यक्ती पोकळ ठरत नाही. अर्थात इतक्या लोकांनी भयंकर कंफ्यूजन केल्यावरही कवितेचा फोलपणा न दाखवणं साहसाचं होतं पण कोणतीच कविता सखोल अभ्यासली नसल्यानं ते सोपं होतं. मुळात 'बसलं' की काहीही अर्थ निघू शकतात, पण आपण कधीच 'बसत' नसल्याने अर्थ काढण्यात खूप कमी पडतो ;)

पिशी अबोली 06/12/2015 - 13:00
अंगावरून झुरळ फिरताना त्याची फिरण्याची जागा काही सेंटीमीटरपुरती मर्यादित असली, तरी त्याची जाणीव साकल्याने होते. सृष्टीच्या चराचरात एक साकल्यभाव त्याच्या गूढ अस्तित्वाने एक रंजकता निर्माण करत असतो. पूर्णत्वाची आस असणे, त्यासाठी एवढा सारा पसारा मांडणे आणि नंतर त्यातील फोलपण लक्षात येणे, म्हणजे कायमचीच अतृप्ती. अशा उकळत्या पाण्यासारख्या भावनांची त्या झुरळाच्या संकल्पनेशी ओळख झाली की अशी नवीन रसाची पाकसिद्धि होणे साहजिकच आहे. अमूर्त अशा संकल्पनांची तेवढीच कुठेशी अमूर्त तर कुठेशी त्या झुरळाइतकीच मूर्त अशी ही अभिव्यक्ती मनाला स्पर्शून गेली. (^_^)

In reply to by अजया

दमामि 06/12/2015 - 07:49
ही कविता पंचशील उतारा (antidote) आहे, जरी गूढगर्भाचा रस्ता चोखाळते तरी चुकूनही ग्रेसचा छाप जाणवत नाही. कविता स्त्रीपोटी जन्मलेली आहे असे जाणवते. कविता नाद आणि लय यांचा हात पकडून चालतेय, त्यामुळे वाचताना खूप मजा येते, अशा कविता चालसिद्ध असतात. हुश्श, हे झाले कवितेच्या बाह्यरुपाबद्दल. अर्थ? व्यनि करतो, चालेल?;)

In reply to by माहितगार

दमामि 07/12/2015 - 09:16
किती जणांना व्यनि करणार? त्यापेक्षा इथेच लिहितो.स्त्री ची अनेक रुपे या कवितेत दिसतात. १ ती म्हणजे जणू तलवारीप्रमाणे चराचराला कापत जाणारी रात्र. तिचे शुद्ध प्रेम म्हणजे सात्विकतेचा प्रकाश देणारी मंदपणे तेवणारी समई. त्यात कुठेही मशालीची आक्रमकता नाही, आहे ती भरजरी , हळुवार तलम अशी सहनशीलता. परिस्थितिच्या अगतिकतेमुळे जरी तिच्या आशेची पौर्णिमा काळवंडली असली तरी अजूनही ती विझली नाहीय, तेवत आहे. २ ती जगाला झुकल्या वेलीप्रमाणे , नाजूक, सदानकदा कुठल्यातरी वृक्षावर आधारासाठी अवलंबून अशी वाटते. पण तिच्या आत जर डोकावून पहाता आले तर लक्षात येइल की ती एक अवखळ सारिका आहे, तिला पडलेली तिच्या सख्याची भूल इतकी प्रभावी आहे की, सारी बंधने उधळून देऊन एखाद्या नदीप्रमाणे मिलनोत्सुक अशी तिची अवस्था आहे. 3 ती सुखदु:खाच्या पलिकडे पोचली आहे, तिचे दगड झालेले मन सन्याशाप्रमाणे आता कसल्याही मोहात अडकत नाही. ( असं तिला वाटतय) मग चंद्राचे शीतल चांदणे का बरे मनाला डागण्या देतय? कुठची अत्रुप्त इच्छा मनात अजून तग धरून आहे की वेराग्यात सुद्धा गीताचा म्हणजेच लपवलेल्या आर्ततेचा जोगवा मागतेय? मग मनाचं वैराग्य , संवेदनाविरहितता वगैरे खरी का? ४ ती जिच्या मनाच्या सृजनेतलाच या जगाने नख लावलेय, आता ती कधीच फुलणार नाही हे तिला पक्के माहित आहे . . पार्थाचे बाण जसे लक्ष्याचा अचूक वेध घेतात तसा अचूकपणे तिच्या मोहोराला जणू लक्ष्य केलेय, नेहमीचा जीवनदायी पाऊस आज जणूआग बनून बरसतोय. मिळून मिळून काय मिळणार तर विष, जीवन नव्हे तरीही जगण्याची आशा, तहान चिवट आहे. ५ ती वरून जरी तिचे घाव भरलेले वाटले तरी आत अजूनही जखम ओली आहे. ती सुकली नाहीये तर आत दु:ख साकळले आहे, वरून जरी पाणी गंगेप्रमाणे लोभस हिरवे शांत वाटले तरी आत विखारी शेवाळ आहे. हे बाकी कुणी नाही पण त्या मुक्या जीवांनी ओळखलेय म्हणून त्या पाण्याला तोंड देखिल न लावता उधळून लांब पळत सुटल्या. 6 ती मांडीतील आग न लपवणारी, जगाची पर्वा न करता उन्मादात गाणारी, ज्या भावना , क्रीडा किळसवाण्या रातकिड्यांप्रमाणे काळोखात उरकण्याचा जगाचा संकेत तो धुडकाऊन , त्या भावनांना अभय देणारी, जगाने तिच्यावर निर्लज्ज असा शिक्का मारलाय. 7 ती, आदिमाया, ज्यात शिरले की अंत ठरलेला असे मायेचे चकवे निर्माण करणारी, की शेवटी फक्त राख उरते, शुन्य हेच सत्य हे माहित असूनही जगण्याची ओढ रंध्रांध्रात निनादत ठेवणारी!

In reply to by संदीप डांगे

दमामि 07/12/2015 - 09:29
अहो, कविता आणि रसघ्रण दोन्ही अॅब्स्ट्रॅक्ट आहे. लोक अ‍ॅब्स्ट्रॅक्ट कलाविष्कारांचा आनंद का घेऊ शकत नाहीत? कवितेतून जे अमूर्त भाव उभे केलेत त्याच्यामागच्या कवीच्या भावना जाणून घेणे आवश्यकच आहे काय? अमूक एक शब्द का वापरला याचा किस पाडून नक्की काय मिळणार

In reply to by दमामि

संदीप डांगे 07/12/2015 - 09:58
रसिकाच्या जाणिवेच्या कक्षा मर्यादित असतांना संवेदनांचा अपेक्षित पल्ला गाठू शकत नसल्याने अल्पगतीधारक बुद्धीने मनाच्या कल्पनाशक्तीपुढे पत्करलेली हार प्रत्यक्ष दिसत असतांना कविता समजली आहे असे म्हणणे कवीच्या मूळ प्रेरणेच्या आणि प्रकटनाच्या उद्देशाविरूद्ध वर्तन असून असे वर्तन रसिकाला मान्य नसल्यास त्याला शब्दांचा किस पाडण्यात किंचितही रस राहत नाही ह्या अवस्थेला डोक्यावरून जाणे म्हणतात असे आमचे पूज्य गुरुजी (गाढववाले)-कानाला हात लावल्याची स्मायली कल्पावी-(ज्यांनी एखाद्या शूरवीर पराक्रमी योद्ध्याप्रमाणे अशा लाखोंच्या झुंडींना सामोरे जात आयुष्यभर विजय मिळवला आहे -आकाशाकडे डोळे करून आदर व्यक्त करणारी स्मायली कल्पावे) सांगुन गेलेत.

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे 07/12/2015 - 10:04
---श्या! शतशब्दकथेला पंधरा शब्द कमी पडलेत--- एका वाक्यात यापेक्षा जास्त शब्द वापरण्याचा विक्रम कुणी केलाय का मिपावर ? अन्यथा माझे नाव मिपावर्ल्ड्रेकॉर्डमध्ये नोंदवावे अशी मी याठिकाणी घोषणा करतो. - कीबोर्डखान मीचीबाराखडीवाले.

In reply to by दमामि

माहितगार 07/12/2015 - 09:57
बर्‍याच रुपकांचा अंदाजा येण्यास मदत झाली. आता तुम्ही सुचवलेल्या अर्थांसहीत पुन्हा वाचून पाहतो. मी बर्‍यापैकी वेगळे अर्थ काढून वाचण्याचा प्रयत्न केला होता पण काही रुपकांचा अंदाज न आल्यामुळे गाडी अडली होती. रसग्रहणासाठी खूप खूप धन्यवाद.

In reply to by दमामि

मितान 07/12/2015 - 15:26
पैजारबुवांचा प्रतिसाद पचतो न पचतो तोच तुमचा प्रतिसाद आला. अर्थाचे एवढे आरोप माझ्या कवितेवर झालेले बघून मूर्च्छित होऊन जी पडले ती एवढ्या तासांनी शुद्ध आली !!!! तुम्हालाही साष्टांग नमन !!!!! पण अजून एका थोर व्यक्तीच्या प्रतिसादाची आस लागली आहेच ;)

In reply to by टवाळ कार्टा

मितान 06/12/2015 - 07:08
टवाळजी कार्टाजी, काविता वाचल्याबद्दल धन्यवाद. ही कविता खरंच मी मराठीतच लिहिली आहे हो. वाटल्यास अवतीभवती असणार्‍या भाषा अभ्यासकांना विचारा. तरीही तुम्हाला समाजायला अवघड गेली याचे वाईट वाटले. असो.

स्रुजा 05/12/2015 - 22:52
काय न कळण्याजोगं आहे यात? स्त्री ची व्यथा मांडली आहे, किती गहिरा अर्थ आहे ! एक एक कडवं पुन्हा पुन्हा वाचत गेलं की तरल अर्थ उमटत जातो . आयुष्याचं सार मांडलं आहे जणु !! वाह वा !!

In reply to by स्रुजा

मितान 06/12/2015 - 07:15
स्रुजाताई, हो, या कवितेतून असाही एक अर्थ निघू शकतो. मनाच्या संस्काराच्या गाभार्‍यात काही प्रतिमा काही गोष्टींशी घट्ट चिकटलेल्या असतात. नकळत. त्याची एक चौकट असते. त्यातच माणूस विचार करू शकतो. आणि ती चौकट वापरण्याचा पूर्ण अधिकार रसिकांचा असतोच.

एस 05/12/2015 - 23:48
कविता अनर्थशास्त्रावर असली तरी का कुणास ठाऊक आवडली आहे. वाखुसाआ.

मितान 06/12/2015 - 07:06
सभोवतालच्या अनुभवल्या जाणार्‍या वातावरणामुळे माझी कलात्मक प्रेरणा संजिवीत होताना एक कलाकार म्हणुन सवेदनांच अटॅच-डिटॅच फ्रिक्वेन्सी एका विशिष्ट वेगाने तयार झाली. त्यातून हे अमूर्त काव्य प्रसवले. कविता झाल्यामुळे अर्थात मी कवयित्री झाले. आणि कवीने आपल्या उपमांचे स्पष्टीकरण द्यायला जाऊ नये म्हणून मी कोणतेही स्पष्टीकरण द्यायला जाणार नाही. रसिकांनी आपल्या जाणिवांच्या रंध्रांवरची फोल पटे दूर सारली तर नक्कीच या कवितेचा आस्वाद घेता येईल ! :)

In reply to by मितान

स्रुजा 06/12/2015 - 08:04
थोडक्यात रसिकांनी आपल्या जाणिवांचं फेशियल करावं, ब्लॅक हेड्स वगैरे सगळे साफ होतील. टवाळजी कार्टाजी यांना हा ही प्रतिसाद कळला नाही तर हे स्पष्टीकरण हो ;)

In reply to by मितान

स्रुजा 06/12/2015 - 08:04
थोडक्यात रसिकांनी आपल्या जाणिवांचं फेशियल करावं, ब्लॅक हेड्स वगैरे सगळे साफ होतील. टवाळजी कार्टाजी यांना हा ही प्रतिसाद कळला नाही तर हे स्पष्टीकरण हो ;)

अजया 06/12/2015 - 07:50
नुसती शब्दांची चमकती माळ मांडली की कविता झाली असे वाटत असेल तर ती केवळ पोकळ अभिव्यक्ती ठरेल.आपण ग्रेस यांच्या कवितेचा सखोल अभ्यास करणाऱ्यांचा अभ्यास न केल्याने असे अॅबस्ट्रॅक्ट काव्य प्रसवले आहे. कितव्या पाणीपुरीनंतर ही कविता तुम्हांस झाली हे कळु शकेल का? नवरातकिडे कुठे आढळतात? निर्लज्ज उगवतो अंकी म्हणजे काय? रुपकांचं स्पष्टीकरण देता येत नसेल तर हा कवितारुपी शब्दांचा बाजार भरवून आपण भ्रष्ट नकलेची नक्कल काढता आहात असा हा प्रकार आहे.

In reply to by अजया

मितान 06/12/2015 - 09:26
अजयाताई, तुमचा प्रतिसाद व्यक्तिगत होत आहे. नसेल पाणीपुरी पचत तर मान्य करावे ना...उगाच ते पोकळ अन्न वगेरे रडरड करत राहू नये. कोणालाही कोणतेही स्पष्टीकरण देण्यास कवयित्री पक्षी आम्ही म्हणजे मी बांधील नाही हे ठणकावून सांगतेय !

In reply to by मितान

अजया 06/12/2015 - 10:04
पाणीपुरीसारख्या पोकळ अन्नावर पोसलेली कविता सपष्ट दिसत असताना आपण अमान्य करत आहात.एक पक्षी साॅरी एक कवयित्री म्हणून आपण आपल्या भावनांचे फेशीयल तटस्थ राहुन करु शकत नाही असा याचा अर्थ आहे.

In reply to by अजया

इशा१२३ 06/12/2015 - 13:00
अजयाताई तुमची टिका नक्की कशावर आहे?पाणीपुरीवर कि कवितेवर?केवळ विरोधासाठी विरोध का हा.असो कवितेच एकवेळ राहुद्या पण पाणीपुरीवरची टीका पक्षी सॉरी एक खवय्यी कवयित्री कशी काय सहन करू शकेल? अखिलपाणीपुरीखवय्येसंघटनेतर्फे त्रिवेणी यांच्या अध्यक्षतेखाली अजयाताई तुमचा निषेध!!!

In reply to by अजया

इशा१२३ 06/12/2015 - 13:01
अजयाताई तुमची टिका नक्की कशावर आहे?पाणीपुरीवर कि कवितेवर?केवळ विरोधासाठी विरोध का हा.असो कवितेच एकवेळ राहुद्या पण पाणीपुरीवरची टीका पक्षी सॉरी एक खवय्यी कवयित्री कशी काय सहन करू शकेल? अखिलपाणीपुरीखवय्येसंघटनेतर्फे त्रिवेणी यांच्या अध्यक्षतेखाली अजयाताई तुमचा निषेध!!!

कंजूस 06/12/2015 - 08:25
काही कळले नाही. "स्त्री ची व्यथा मांडली आहे, किती गहिरा अर्थ आहे ! ----" आणखी एक वकील. जाऊ द्या समजावत बसू नका कारण सोपी गोष्ट आणखी सोप्पी करता येत नाही आणि सरळ रेषा आणखी सरळ करता येत नाही असं आमचं मत आहे.

कंजूस 06/12/2015 - 08:33
हल्लीच्या मराठी मालिका पाहून स्त्रियाच स्त्रियांच्या व्यथा आहे असे लक्षात आले आहे.पुरूष त्यांना समजून घेतात/समजूतदारपणा दाखवतात त्यामुळे ते अगोदरच रिंगणाबाहेर गेलेत.उर्वरित निरूपणासाठी बॅटन टवाळ कार्टाकडे सोपवण्यात येत आहे आणि आज रविवार असला तरी ठाणे मॅरथॅान नाहीये.चालू/पळी द्या धागा हळहळू २१ किमीटरकडे.

In reply to by कंजूस

@हल्लीच्या मराठी मालिका पाहून स्त्रियाच स्त्रियांच्या व्यथा आहे असे लक्षात आले आहे. >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

पियुशा 07/12/2015 - 13:12
हल्लीच्या मराठी मालिका पाहून स्त्रियाच स्त्रियांच्या व्यथा आहे असे लक्षात आले आहे काय लॉलताय बुवा :प पुरुशी व्यथा जाणुन घ्यायला कोण त्या काळातल्या मालिका पाहयच्या बर्र ? ? (प ळा... )

भुमी 06/12/2015 - 08:37
अति सुंदर काव्य.मितानजींच्या प्रतिसादामुळे कवितेचे अंतरंग नीट उलगडले आहेत असे वाटतेय. रसिक ,अभ्यासू ,जाणकार, सुज्ञ अजून प्रकाश पाडतीलच.

इशा१२३ 06/12/2015 - 09:09
मुक्त काव्य आवडले.एक एक शब्द अनेक अर्थान उलगडत जातो य. स्त्रि व्यथेचि कथा मनाला भिडलि. अजयाताइच्या प्रतिसादाचे नवल वाटतेय.कविता समजुन घ्या बर.

In reply to by अजया

कविता१९७८ 06/12/2015 - 09:34
मला समजतीयेना कविता मग अजयाताई तुम्हाला समजायला काय कठीण आहे??? तुम्ही तर कीती कठीण कठीण दात पाडता हो महाभागान्चे

सस्नेह 06/12/2015 - 09:13
अव्यक्त अवकाशातील अमूर्त संवेदनांची प्रच्छन्न स्त्रीसापेक्ष अभिव्यक्ती ! आशय कळल्यासारखा वाटत असतानाच तो मनवर्तुळाला भेदून न जाता निसटता स्पर्शून जातो हे या काव्याचे यश ! मितान कसं गं सुचतं तुला ?

In reply to by सस्नेह

मित्रहो 06/12/2015 - 11:11
सखोल जाणिवेच्या अव्यक्त अवकाशातील अमूर्त संवेदनांची प्रच्छन्न स्त्रीसापेक्ष अभिव्यक्ती ! आशय कळल्यासारखा वाटत असतानाच तो मनवर्तुळाला भेदून न जाता निसटता स्पर्शून जातो
धन्यवाद, आजतागायत कुठलीच कविता अशी समजली नव्हती.

जव्हेरगंज 06/12/2015 - 11:38
काव्यरस: अनर्थशास्त्र इशारा फ्री स्टाइल भूछत्री मुक्त कविता विराणी सांत्वना लेखनविषय:: पाकक्रिया वाङ्मय कविता क्रीडा>>>>>>> अर्रर, असं आहे का हे ??? मग लगे रहो!!!;-)

मारवा 06/12/2015 - 11:41
कस हो सुचत तुम्हाला कस हो सुचत तुम्हाला ? आम्हाला तर एकही प्रतिसाद पण नाही कळला. कस हो सुचत तुम्हाला कस हो सुचत तुम्हाला ? ग्रेस चा प्रभाव आहे हे पुर्णपणे चुकीचे विधान आहे. उद्या तुम्ही घर थकेला संन्यासी भित बी हलु हलु खचरेयली है या पपन च्या ग्रेसच्या कवितेचा बिहारी मित्राला समजावुन सांगण्यासाठी केलेल्या अनुवादावरही आक्षेप घ्याल

रातराणी 06/12/2015 - 11:42
खूप छान लिहिता आहात आपण. चिकित्सा करणाऱ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा. त्याना लिहिता येत नाही म्हणून असे प्रतिसाद देतात. कसलीही स्पष्टीकरण देत बसू नका. तुमच्यासारख्या प्रतिभावान पक्षी आपलं ते हे कवयित्रीला ते कराव लागतय हे अत्यंत केविलवाण आहे.एक मिपाकर म्हणून शरम वाटली आज. इथे चिकित्सा करणाऱ्या सर्वांना एकच प्रश्न विचारतो आपलं ते हे विचारते शाळेत कधी कवितेच्या कवीला यातून काय सुचवायचे आहे इ प्रश्नांना पैकेच्या पैकी गुण मिळाले होते का तुम्हाला? आपण लिहीत रहा बिनधास्त. कुणी त्रास दिला तर म्हणा गोली मार भेजेमे. येत रहा. _/\_

In reply to by रातराणी

संदीप डांगे 06/12/2015 - 11:54
शाळेत कधी कवितेच्या कवीला यातून काय सुचवायचे आहे इ प्रश्नांना पैकेच्या पैकी गुण मिळाले होते का तुम्हाला? त्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळतील ह्याचे मार्गदर्शन आमचे मास्तर गाईड नामक बुकातून करत असत. ;-) त्यामुळे चिकित्सा करण्याचा चान्स तिथे मिळाला नव्हता तो राग इथे उपटून काढतोय आम्ही... काय समजलात....? अशा चिकित्सा करुन करून कवीच्या प्रतिभांना मारायचा आमचा प्लान आहे. जेणेकरून पुढच्या सगळ्या मानवी पिढ्या ह्या अत्याचारापासून दूर राहून आमचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवतील...

In reply to by माहितगार

मितान 06/12/2015 - 12:12
त्यामुळे चिकित्सा करण्याचा चान्स तिथे मिळाला नव्हता तो राग इथे उपटून काढतोय आम्ही... काय समजलात....? अशा चिकित्सा करुन करून कवीच्या प्रतिभांना मारायचा आमचा प्लान आहे. जेणेकरून पुढच्या सगळ्या मानवी पिढ्या ह्या अत्याचारापासून दूर राहून आमचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवतील...>>>>>>> असं नै ! असं नै रागवायचं. राग आला ना की छोटा मेंदू मोठ्या मेंदूवर आदळतो आणि मग स्पंदनं निर्माण होतात असं दामोदरपंत म्हणायचे !!!

In reply to by जव्हेरगंज

रातराणी 06/12/2015 - 12:27
कसचं कसचं. खरे धन्यवाद त्या माउलीचे जिच्यामुळे मला पुन्हा प्रतिसाद प्रसव संवेदना झाली. _/\_

In reply to by रातराणी

pacificready 06/12/2015 - 11:55
प्रतिभा लिंगसापेक्ष नसते. सत्कार करायचा तो आविष्करणाचा. - 2 3 असेच लेख कविता वाचल्यावर मैं कहां हूँ वाटू शकेल असा

In reply to by रातराणी

मितान 06/12/2015 - 12:09
शी बै ! ओटी की सत्कार वगेरे टिपिकल मिडिऑकर चर्चांसाठी दुसरा धागा काढा बाई ! इथे या धाग्यावर केवळ प्रतिभेच्या उच्च आविष्करणाबद्दल आपल्या संवेदनशील जाणिवांमधुन प्रसृत झालेल्या चमत्कृतीजन्य संकल्पनांवर चर्चा व्हावी !!!

नीलमोहर 06/12/2015 - 12:17
त्यांनी फक्त वाट्टेल ते नवनवीन शब्द काढून एकापुढे एक जोडले नाही आहेत. सुसंबद्ध कविता लिहीण्यासाठी काव्यविषयाच एकसंध भान, अनुभवाची प्रगाढता आणि प्रतिभा लागते. मुळात या गोष्टी अतिप्रचंड प्रमाणात अंगी असतील तर अभिव्यक्ती पोकळ ठरत नाही. अर्थात इतक्या लोकांनी भयंकर कंफ्यूजन केल्यावरही कवितेचा फोलपणा न दाखवणं साहसाचं होतं पण कोणतीच कविता सखोल अभ्यासली नसल्यानं ते सोपं होतं. मुळात 'बसलं' की काहीही अर्थ निघू शकतात, पण आपण कधीच 'बसत' नसल्याने अर्थ काढण्यात खूप कमी पडतो ;)

पिशी अबोली 06/12/2015 - 13:00
अंगावरून झुरळ फिरताना त्याची फिरण्याची जागा काही सेंटीमीटरपुरती मर्यादित असली, तरी त्याची जाणीव साकल्याने होते. सृष्टीच्या चराचरात एक साकल्यभाव त्याच्या गूढ अस्तित्वाने एक रंजकता निर्माण करत असतो. पूर्णत्वाची आस असणे, त्यासाठी एवढा सारा पसारा मांडणे आणि नंतर त्यातील फोलपण लक्षात येणे, म्हणजे कायमचीच अतृप्ती. अशा उकळत्या पाण्यासारख्या भावनांची त्या झुरळाच्या संकल्पनेशी ओळख झाली की अशी नवीन रसाची पाकसिद्धि होणे साहजिकच आहे. अमूर्त अशा संकल्पनांची तेवढीच कुठेशी अमूर्त तर कुठेशी त्या झुरळाइतकीच मूर्त अशी ही अभिव्यक्ती मनाला स्पर्शून गेली. (^_^)
समईचा घेऊन हार ही रात उभी तलवार गात्रात पौर्णिमा काळी भरजरी तलम अलवार उन्मुक्त नदीसे जगणे या अधोवदन वेलीचे वृक्षाचा खांदा नीरव पर्युत्सुक मंत्र भुलीचे संन्यस्त शिळेच्या माथी का डाग तप्त चंद्राचा अतृप्त भग्न वैरागी जोगवा त्यास गीताचा नखखुडल्या माडांनाही का तृषा जहरभरणीची जळतीच्या पागोळ्यांची का दिशा पार्थ बाणांची साकल्यसूक्त गंगेचे भय लोभस हिरवे कहरी हंबरून गायी सार्‍या उधळीत दिशा गिरिकुहरी निर्लज्ज उगवती अंकी उन्मादी गातो पक्षी पांघरी डोह काळोखी नवरातकिड्यांना रक्षी अस्तांकित चकवे गहिरे लपवून वनातिल राई अन राख होऊनी शून्य रंध्रात निनादत राही !!!

(जिलेबी कथा - लिहायचे नियम)

चांदणे संदीप ·

In reply to by रातराणी

पुणेकर आहे, एवढच म्हणेन! "पुणेरी" किंवा "पुणेकर" किंवा नुसतंच "पुणे" हा शब्द वापरून टीआरपी गोळा करणारा - पुणेकर नाही! पुणेरी - पुणेकर हे सतरांदा लिहीणा-या जिलबीटाकू लोकांसाठी लिहिलेल आहे हे. ह्या लेखाचा आणि पुण्याचा काही संबंध नाही. तसा उल्लेखही टाळलाय.

महासंग्राम 28/11/2015 - 12:59
दगडी चाळ -२ येतोय त्यात हे नाहीये सबब
चूकीला माफी नाही!
हा डायलॉग रद्द चुकीला माफी आहे (दुसर्यांचा चुका दाखवणारा दुत्त) मंदार

In reply to by रातराणी

पुणेकर आहे, एवढच म्हणेन! "पुणेरी" किंवा "पुणेकर" किंवा नुसतंच "पुणे" हा शब्द वापरून टीआरपी गोळा करणारा - पुणेकर नाही! पुणेरी - पुणेकर हे सतरांदा लिहीणा-या जिलबीटाकू लोकांसाठी लिहिलेल आहे हे. ह्या लेखाचा आणि पुण्याचा काही संबंध नाही. तसा उल्लेखही टाळलाय.

महासंग्राम 28/11/2015 - 12:59
दगडी चाळ -२ येतोय त्यात हे नाहीये सबब
चूकीला माफी नाही!
हा डायलॉग रद्द चुकीला माफी आहे (दुसर्यांचा चुका दाखवणारा दुत्त) मंदार
'पेरणी'साठी बियाणे! मिसळपावच्या आशीर्वादाने व मिपाकरांच्या साक्षीने आम्ही "धाग्यांच्याबागेत भेटेन तुला मी" या कथामालेची सुरूवातीच्या आधीच सांगता करत आहोत! प्रस्तुत लेख हा आजच प्रकाशित होणार आहे. तरीही हा लेख वाचून इथून पुढे आपला जिलेबीलेख/कविता/काथ्याकूट/पाकृ लिहायची काही पथ्ये! १. कथा शक्यतो १च भागात द्यावी किंवा जास्त स्क्रोल करायला लावून कुणाकडूनही 'भाग थोडे मोठे टाका' किंवा 'हात दुखला स्क्रोल करून' अशी प्रतिक्रिया मिळवून आपल्या अतिशहाणपणाचा प्रत्यय देऊ नये.

लवंगी काव्यचोर

खटासि खट ·

In reply to by जव्हेरगंज

खटासि खट 11/11/2015 - 08:25
धन्यवाद जव्हेरगंज. तुमचा विश्वास योग्यच आहे. या संस्थळावरच्या कवितेची तारीख आणि त्यांच्या ब्लॉगवरची तारीख सर्व काही सांगून जाते. शिवाय या आयडीने दुस-या संस्थळावर ही कविता पोस्ट केलीये तिथे ही कविता प्रेरित आहे का असं विचारण्याचा निर्लज्जपणा केलेला आहे. त्यामुळे या चोराला कसं मोकळं सोडावं आता ? तिथे केलेल्या शिवीगाळीमुळे निर्णय पक्का झालेला आहे. नाहीतर लक्ष देण्यात रस नव्हता. पण हा माज उतरवला पाहीजे असं वाटतंय.

पैसा 13/11/2015 - 13:53
ढिस्क्लेमरः पुढे लिहिलेले माझे वैयक्तिक मत आहे. मिपाचे किंवा संपादक मंडळाचे नाही. दिलेल्या तारखा पाहता तुमच्या कवितेवरून प्रेरित होऊन ती कविता लिहिली आहे हे सरळ दिसते. तुमच्या कवितेचे शब्द जसेच्या तसे उचलून स्वतःच्या नावे पोस्ट केले असते तर ती चोरी आहे असे म्हणून कारवाई नक्की करता येते. पण प्रेरणा घेऊन केलेल्या काव्याबद्दल तसे म्हणता येणार नाही असे वाटते. एखाद्या चित्राच्या बाबत कॉपीराईट च्या आधारे कारवाई करणे सोपे असते. कारण आंतरजालावर उपलब्ध असलेली चित्रे जर पाहिलीत तर प्रत्येक चित्रावर "released in public domain" "attribution required in the manner prescribed" "can not be used without permission" वगैरे सूचना लिहिलेल्या असतात. पहिल्या कॅटेगरीतील चित्र कोणीही कसेही वापरू शकते. दुसरे चित्रकाराचे नाव, संस्थळाचे नाव वगैरे माहिती देऊन वापरावे लागते तर तिसरे चित्रकाराची रीतसर परवानगी घेऊनच वापरता येते. एखाद्या गाण्याची चाल उचलली तरी त्याला कॉपीराईट लागू करणे कठीण. कारण आपण त्याच रागाचा आधार घेऊन गाणे तयार केले असे संगीतकार म्हणू शकतो. तसेच लिखाणाचे विडंबन किंवा तोच फॉर्मॅट वापरून लिहिलेले दुसरे काही असेल तर प्रेरणा म्हणून उल्लेख करणे न करणे ही नंतर लिहिणार्‍याची मर्जी. त्याबाबत फार काही करणे शक्य नाही. तुमचा वैताग समजतो. पण अशा बाबतीत काही करणे कठीण असते. कॉपीराईट संबंधी चर्चा याआधी माहीतगार यांनी घडवून आणल्या आहेत. त्यांचे संदर्भ लक्षात घ्या प्लीज.

In reply to by पैसा

कटु असले तरी हेच सत्य आहे, त्यामुळे मन मानत नसले तरी नाइलाजाने का होईना पण तुझ्याशी सहमत आहे ताई.अगं, मोठमोठ्या कथा सरळ स्वत:च्या नावाने पोस्ट करतात (तेवढ्यासाठी मी वर्तुळ अर्धवट ठेवलीय तर एका बयोने फेबु वरच्या एका पानावर चौथ्या भागातच अर्धवट कथाच समाप्त म्हणून पोस्ट केलीय)

In reply to by पैसा

माहितगार 14/11/2015 - 18:05
प्रथमतः उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत) अशा चर्चांमधून सजगता वाढते आहे, किमान आक्षेप नोंदवले जात आहेत हि चांगली गोष्ट आहे. अर्थात या दोन्ही कविंनी चर्चा करताना प्रतिसाद उपप्रतिसाद देण्याची घाई करण्यापुर्वी कॉपीराइट कायद्याच्या संबंधीत कलमांची दोनचार पारायणे केली असती तर बरे पडले असते. इतरांनीही या निमीत्ताने कायदा काय म्हणतो हे समजून घेण्याच्या दृष्टीने कलमे अभ्यासून घेणे चांगलेच. मी भारतीय कॉपीराइट कायदा माझ्या सवयीनुसार इंग्रजी विकिस्रोतावरून अभ्यासतो अजून एखाद्या विश्वासार्ह स्रोतातून तपासून घेणे उचित असावे. सदर चर्चेत दोन कलमे महत्वाची वाटतात एक अपवादांबद्दलचे ५२वे कलम आणि दुसरे श्रेय आणि मूळ लेखकाच्या ऑनर आणि रेप्युटेशन बद्दलचे कलम.
कलम ५२ उपकलम १ - a खंड ii मधील वाक्ये एकत्र ठेवलीतर, कॉपीराइटला उपलब्ध अपवादांबद्दल माझे वाचन 52. Certain acts not to be infringement of copyright (1) The following acts shall not constitute an infringement of copyright, namely,- [6thAmnd 75](a) a fair dealing with any work, not being a computer programme, for the purposes of-— [(i) मूळ कायद्यात वाचा तुर्तास टाळले आहे] (ii) criticism or review, whether of that work or of any other work;
बहुधा दोन्हीही कविता criticism or review प्रकारात मोडत असल्याचा दावा करता येईल अशी शक्यता वाटते तेव्हा कॉपीराइटचा पहिला दावा अपवाद मिळाल्याने निरस्त ठरण्याची शक्यता असावी. पण त्याच वेळी पै तै म्हणतात तसे एका कवितेवरून दुसरी कविता प्रेरीत असण्याची शक्यता वाटते. -व्यक्तीगत मत-(अनलेस असाच त्याही पुर्वीचा अजून कुणाचा फोर्म दाखवता आला तर बाजूत फरक पडू शकेल) पण जिथे प्रेरणा आहे आणि कायद्यात सरळ सरळ अपवाद उपलब्ध आहे तेव्हा मोकळेपनाने श्रेयस्विकार/दान करून कायद्याच्या अपवादाचा फायदा घेणे अधिक सुयोग्य चतुर लक्षण ठरावे, पण हट्टाला पेटलेल्यांना काही सांगणे कठीण असो. आपण कलम ५७ उपकलम १ खंड a आणि b मला कसे दिसते ते पाहूयात
57. Author's special rights 4[(1) Independently of the author's copyright and even after the assignment either wholly or partially of the said copyright, the author of a work shall have the right- (a) to claim authorship of the work; and (b) to restrain or claim damages in respect of any distortion, mutilation, modification or other act in relation to the said work [6thAmnd 94] if such distortion, mutilation, modification or other act would be prejudicial to his honour or reputation: PROVIDED that the author shall not have any right to restrain or claim damages in respect of any adaptation of a computer programme to which clause (aa) of sub-section (1) of section 52 applies. Explanation : Failure to display a work or to display it to the satisfaction of the author shall not be deemed to be an infringement of the rights conferred by this section.
एकदा प्रेरणा आहे हे स्विकारल गेल श्रेय न देण्यासाठी 57.1.(b) पुन्हा वाचून Explanation वाचा केलेले बदल मूळ लेखकाला पसंत आहेत की नाही याचा संबंध नसावा. केवळ केलेल्या बदलांंमूळे मूळ लेखकाच्या व्यक्तीगत reputation ला बाधा येते काय ? किंवा व्यक्तीगत honour ला धक्का पोहोचतो काय ? व्यक्तीगत reputation ला धक्का पोहोचतो का हे कमी सब्जेक्टीव्ह वाटते, व्यक्तीगत honour ला धक्का पोहोचतो काय ? हा प्रश्न अधिक सब्जेक्टीव वाटतो. (माझ्या व्यक्तीगत मते या विशीष्ट केस मध्ये कविता क्रमांक २ वेगळ्याच विषयावर टिका करते आहे किमानपक्षी मूळकविच्या हॉनरला धक्का पोहोचवण्याचा हेतु अथवा केलेले बदलांच्या हेतु तसा वाटत नाही, तरी पण मूळ कविने मला प्रेरणेचे श्रेय न दिल्यामुळे माझ्या ऑनरला धक्का पोहोचतोय अशी भूमिका घेतली तर न्यायालयात कितपत टिकेल माहित नाही पण कदाचित मॅच खेळली जाऊ शकते. अर्थात अ‍ॅग्रीव्हड व्यक्तीने लिगल प्रोसीडींग बद्दल अवाक्षरही काढण्याच्या आधी तज्ञ वकीलाचा सल्ला घ्यावा, कारण कलम ६०ची अत्यंत बारकाईने काळजी घेण्याची आवश्यकता असावी. कलम ६० न्यायालयीन प्रक्रीयेच्या बाहेर जाऊन इतर माध्यमातून न्यायालयीन कारवाईची ग्राऊंडलेस थ्रेट देऊ देत नाही. कुणालाही काय बाजू मांडायची ती केवळ न्यायालयासमोर अशी काहीशी कायद्यातील कलमातून अपेक्षा व्यक्त होत असावी हे कलम मूळात कायद्यातून वाचून घेतलेले उचित असावे (अधिक क्लिष्टता टाळण्याच्या दृष्टीने आणि कायदा मूळातून वाचला जावा म्हणून येथे उधृत करत नाही.) आता मिपासारख्या थर्डपार्टी संस्थळाची जबाबदारी काय बनते ? मला वाटते (इतर कोणत्याही कारणावरुन एखादी गोष्ट न ठेवण्या बाबत संस्थळाची स्वतंत्र पॉलीसी असू शकते) कॉपीराइट भंगाची कुणी अधिकृत लेखी कम्प्लेंट केल्यास कलम ५२ C मधला Provided that चा भाग लागू पडत असावा तो मूळातून व्यवस्थीत वाचून घ्यावा तो पुरेसा नेमका आणि स्पष्ट आहे असे वाटते. अर्थात संस्थळाला अशी कोणतीही लेखी सूचना देण्यापुर्वी सूचना देणार्‍यानेही ५२ C आणि कलम ६० आवर्जून वाचावे असे वाटते. वर नमुद केल्या प्रमाणे कायदा मूळातून वाचून समजून घ्यावा (आणि आणखी एका विश्वासार्ह स्रोतातून पडताळून घ्यावा), गरजेनुसार तज्ञ वकीलांचे मार्गदर्शन घेणे श्रेयस्कर असावे. हि कायद्याची बाजू झाली कायद्याच्या पलिकडे जाऊन प्लॅगरीझम उचलेगिरी बद्दल काही नैतीक तत्वे असू शकतात पण त्याही संदर्भाने गोष्टी खूप अटीतटीला पोहोचत असतील तर कायदेविषयक तज्ञांचा सल्ला घ्यावा (खासकरुन केस काठावरची असेल तर) किंवा सबुरी बाळगावी हे उचित असावे. चुभूदेघे. उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत) लागू धन्यवाद आणि शुभेच्छा

In reply to by पैसा

माहितगार 14/11/2015 - 18:24
(वरच्या प्रतिसादात अमेंडमेंटचे क्रमांकन आलेले आहे ते इंग्रजी विकिस्रोतातून आलेले आहे हे ध्यानात घ्यावे) हा उर्वरीत प्रतिसाद इतर चर्चेशी संबंधीत ठरेलच असे सांगता येत नाही, वर नमुद केलेले ५७-१-(b) हे पुर्वी (बहुधा इ.स.२०१२च्या अमेंडमेंट पर्यंत) केवळ कॉपीराइट च्या कालावधीतच लागू होत असे. २०१२च्या अमेंडमेंट नंतर ही अट काढून घेतल्यामुळे कॉपीराइट संपलेल्या साहित्यालाही हे कलम लागू पडावे आणि इतर देशातील ब्लास्फमी लॉजचा ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी तुलना करुन पहावे (केवळ कॉपिराइट धारक अथवा त्याचा प्रतिनिधीच या कलमांचा लाभ घेऊ शकत असावा) पण तरीही कलम सॉलीड मोघम झाल्यासारखे आणि क्वचीत घटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाहेरचे अर्थ तर त्यातून ध्वनीत होणार नाहीत अशी शंका वाटते; या विषयावर एखादी केस हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातून निर्वाळा घेऊन पुढे येऊ शकली तरच खरे तो पर्यंत असे विषय धूसरच राहतात. उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत) लागू

In reply to by मुक्त विहारि

माहितगार 14/11/2015 - 22:13
मलाही संदर्भ चटकन लक्षात आला नाही पण साहेबांच अलिकडे खूप लेखन नसल्यामुळे शोधता आले. एवढी हिंट पुरेशी असेल .?

खटासि खट 15/11/2015 - 10:32
पैसा तै, माहीतगार, विशाल कुलकर्णी आणि इतर सर्वांचे आभार. माहीतगार तुम्ही दिलेली माहीती उपयुक्त आहे. सणासुदीमुळे आभार मानण्यास उशीर झाला. पण आपण सर्वांनी वेळात वेळ काढून दखल घेतली याबद्दल आभार न मानणे हा कृतघ्नपणा होईल. संस्थळ किंवा प्रशासक यांना गोत्यात आणणे, त्रास देणे यापैकी कुठलाही विचार नव्हता. तसेच सायबर सेल कडे जाण्याचाही विचार नव्हता. संपादक मंडळाच्या ध्यानात आणून देणे हा मर्यादीत हेतू होता. ते सुद्धा नाईलाजाने. प्रेरणा घेऊन केलेल्या कविता असतात. कधी कधी कल्पना ढापलेली आहे पण शब्द वेगळे आहेत हे सुद्धा लक्षात येते. त्याचंही फारसं वाईट वाटत नाही. अनेकदा काहीतरी वाचलेलं असतं, ते सर्वोत्तम आहे असं काही नाही पण मेंदूच्या बल्क-अप मेमरीत जातं. अचानक त्यापासून काव्य स्फुरतं, ते आपलंच आहे असा समज होऊ शकतो. अशा वेळी आठवण करून दिल्यास संबंधिताला काही काळाने लक्षातही येतं. पण इथे असा प्रकार झालाय की कल्पना उसनी घेतल्यावर अन्यत्र मूळ रचना ढापलीये का असा प्रश्न विचारून संबंधिताने वाद उकरून काढला आहे. हे अजाणता झालेलं नाही. कारण संबंधिताचा इतिहास पाहता त्याला वाद उकरून काढणे, एकाच वेळी दहा पंधरा ड्युआयडी हाताशी ठेवणे (जे मिपा किंवा ऐसी अक्षरे वर शक्य नाही), स्क्रीन शॉट घेत राहणे, कांगावे करणे यात जास्त रस आहे. त्यामुळं मूळची मिसळपाववरील रचना अन्यत्र प्रकाशित होताच तिथे कविता ढापलेली आहे का असा प्रश्न ड्युआयडीने विचारून इथे विडंबन सादर केलं आहे. इथे कित्येकदा एखादी रचना प्रकाशित झाल्यानंतर तिचं गद्य पद्य विडंबन सादर होतं. मूळ रचना पहिल्या पानावर असताना मुद्दामून प्रेरणा घेतलीये, विडंबन आहे हे सांगितलं नाही तरी चालतं. पण मूळ रचना विस्स्मरणात गेल्यावर तसं नमूद केलं पाहीजे हे काव्यचोराला सांगितल्यानंतर त्याने फुटा आता वगैरे भाषा वापरली होती. ती कमेण्ट आता दिसत नाही (प्रतिसाद संपादीत करता यायला लागला काय ?). तसंच प्रतिसादांचा टोन सुद्धा उर्मटपणाचाच आहे. अन्य संस्थळावर वाद घालताना मळ कवीला शिवीगाळ करण्यात आलेली आहे. ( या इसमास अनेकांनी म भ च्या भाषेत शिव्या घातलेल्या आहेत याला कारणं काय आहेत हे सांगत बसत नाही. इतर सभासदांवर ही वेळ का येत नाही यात त्याची उत्तरं दडलेली आहेत). चोर ते चोर आणि वर शिरजोर असा प्रकार झाल्याने लक्षात आणून द्यावंसं वाटलं. खरं तर यामुळे इतर सर्व सदस्यांचा वेळ नाहक वाया गेला हे आता जाणवतंय. तसदीबद्दल क्षमा करावी ही नम्र विनंती.

In reply to by खटासि खट

माहितगार 15/11/2015 - 19:44
तसदी अथवा वेळ वाया गेला असे मुळीच वाटले नाही. (संस्थळ अथवा प्रशासकही गोत्यात येतात असे वाटत नाही-त्यांची कर्तव्ये आणि काळजी घेण्या इतपत कायदा सुस्पष्ट आहे) या निमीत्ताने कॉपीराइट विषयाच्या बारकाव्यांची चर्चा होऊ शकली. प्रेरणा कुठून कुठे घेतली गेली हे पुरेसे स्पष्ट वाटले, आणि ढापाढापी होते तेव्हा उलट मूळ लेखकांनी आक्षेप नोंदवण्याची संस्कृती जोपासण्याचीसुद्धा आवश्यकता आहे, एवढेच की कायद्याच्या बारकाव्यांची माहिती घेऊन केले की आपली मांडणी अधिक इफेक्टीव्ह होऊ शकते. मराठी माणूस सहसा चारचौघात मो़कळेपणाने चुक कबूल करत नाही आपल्या गाडीने अपघात होऊनही समोरच्या वरच डाफरले म्हणजे आपन कुणी मोठे होते असे वाटते. मांजरीने किती डोळे झाकून दुध पिले तरी बाकीच्या जगाला काय झाले ते कळण्यास खूपही वेळ लागत नाही. नैतीक दृष्ट्या त्यांनी प्रेरणा कबूल केली असती आणि तशी सवय असणे चांगले असते, यावेळी काठावर निभावले असावे पण उचलेगिरीची सवय असेल तर प्रत्येककेस मध्ये काठावर निभावता येईल असे नाही हे त्यांनी लक्षात घेतले तर त्यांच्याच भल्याचे, पण हे ज्याचे त्याला कळावयास हवे. तारखा इतक्या जवळ आहेत की, 'मेंदूच्या बल्क-अप मेमरीत जातं. अचानक त्यापासून काव्य स्फुरतं, ते आपलंच आहे असा समज होऊ शकतो.' हे या वेळच्या केस मध्ये असण्याचा संभव तार्कीक दृष्ट्या कमी वाटतो. सोमदेव सूरी आणि सारंगधराचे अर्थासहीत श्लोक संस्कृत काव्यातील 'श्रेय नामांकन', आणि काव्यचौर्याचा निषेध उत्तम वाचनासाठी संबंधीत मित्रास वाचावयास सांगण्यास हरकत नसावी असे वाटते :) असो. बाकी या सर्वचर्चेत या निमीत्ताने आपले मूळ काव्य वाचण्यात आले आणि ह्या धाग्यातील कविता दोन्ही आवडल्याचे नोंदवायचे राहीले. पु.ले.शु.

In reply to by माहितगार

माहितगार 15/11/2015 - 19:48
सॉरी अनवधानाने वरच्या प्रतिसादात संस्कृत काव्यातील 'श्रेय नामांकन', आणि काव्यचौर्याचा निषेध' धाग्याची लिंक जरा गंडली, संपादकांनी कृपया http://www.misalpav.com/node/32499 हि लिंक वापरून दुरुस्ती करून द्यावी ही नम्र विनंती

मनीषा 15/11/2015 - 14:58
या फांदीवर त्या फांदीवर शेपटाने लटकून खिडक्या खिडक्यातील कागद चोरूनिया वाचून तयार झाली कविता एक कटून नि पेस्टून हळूच टाकली अनुदिनीवरती शुभमुहूर्त पाहून हे मस्तं आहे... म्हणजे तुम्ही चांगलं लिहिलय . पण असे करणे चूकच आहे. ज्याचे श्रेय त्याला द्यायलाच पाहिजे.

In reply to by जव्हेरगंज

खटासि खट 11/11/2015 - 08:25
धन्यवाद जव्हेरगंज. तुमचा विश्वास योग्यच आहे. या संस्थळावरच्या कवितेची तारीख आणि त्यांच्या ब्लॉगवरची तारीख सर्व काही सांगून जाते. शिवाय या आयडीने दुस-या संस्थळावर ही कविता पोस्ट केलीये तिथे ही कविता प्रेरित आहे का असं विचारण्याचा निर्लज्जपणा केलेला आहे. त्यामुळे या चोराला कसं मोकळं सोडावं आता ? तिथे केलेल्या शिवीगाळीमुळे निर्णय पक्का झालेला आहे. नाहीतर लक्ष देण्यात रस नव्हता. पण हा माज उतरवला पाहीजे असं वाटतंय.

पैसा 13/11/2015 - 13:53
ढिस्क्लेमरः पुढे लिहिलेले माझे वैयक्तिक मत आहे. मिपाचे किंवा संपादक मंडळाचे नाही. दिलेल्या तारखा पाहता तुमच्या कवितेवरून प्रेरित होऊन ती कविता लिहिली आहे हे सरळ दिसते. तुमच्या कवितेचे शब्द जसेच्या तसे उचलून स्वतःच्या नावे पोस्ट केले असते तर ती चोरी आहे असे म्हणून कारवाई नक्की करता येते. पण प्रेरणा घेऊन केलेल्या काव्याबद्दल तसे म्हणता येणार नाही असे वाटते. एखाद्या चित्राच्या बाबत कॉपीराईट च्या आधारे कारवाई करणे सोपे असते. कारण आंतरजालावर उपलब्ध असलेली चित्रे जर पाहिलीत तर प्रत्येक चित्रावर "released in public domain" "attribution required in the manner prescribed" "can not be used without permission" वगैरे सूचना लिहिलेल्या असतात. पहिल्या कॅटेगरीतील चित्र कोणीही कसेही वापरू शकते. दुसरे चित्रकाराचे नाव, संस्थळाचे नाव वगैरे माहिती देऊन वापरावे लागते तर तिसरे चित्रकाराची रीतसर परवानगी घेऊनच वापरता येते. एखाद्या गाण्याची चाल उचलली तरी त्याला कॉपीराईट लागू करणे कठीण. कारण आपण त्याच रागाचा आधार घेऊन गाणे तयार केले असे संगीतकार म्हणू शकतो. तसेच लिखाणाचे विडंबन किंवा तोच फॉर्मॅट वापरून लिहिलेले दुसरे काही असेल तर प्रेरणा म्हणून उल्लेख करणे न करणे ही नंतर लिहिणार्‍याची मर्जी. त्याबाबत फार काही करणे शक्य नाही. तुमचा वैताग समजतो. पण अशा बाबतीत काही करणे कठीण असते. कॉपीराईट संबंधी चर्चा याआधी माहीतगार यांनी घडवून आणल्या आहेत. त्यांचे संदर्भ लक्षात घ्या प्लीज.

In reply to by पैसा

कटु असले तरी हेच सत्य आहे, त्यामुळे मन मानत नसले तरी नाइलाजाने का होईना पण तुझ्याशी सहमत आहे ताई.अगं, मोठमोठ्या कथा सरळ स्वत:च्या नावाने पोस्ट करतात (तेवढ्यासाठी मी वर्तुळ अर्धवट ठेवलीय तर एका बयोने फेबु वरच्या एका पानावर चौथ्या भागातच अर्धवट कथाच समाप्त म्हणून पोस्ट केलीय)

In reply to by पैसा

माहितगार 14/11/2015 - 18:05
प्रथमतः उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत) अशा चर्चांमधून सजगता वाढते आहे, किमान आक्षेप नोंदवले जात आहेत हि चांगली गोष्ट आहे. अर्थात या दोन्ही कविंनी चर्चा करताना प्रतिसाद उपप्रतिसाद देण्याची घाई करण्यापुर्वी कॉपीराइट कायद्याच्या संबंधीत कलमांची दोनचार पारायणे केली असती तर बरे पडले असते. इतरांनीही या निमीत्ताने कायदा काय म्हणतो हे समजून घेण्याच्या दृष्टीने कलमे अभ्यासून घेणे चांगलेच. मी भारतीय कॉपीराइट कायदा माझ्या सवयीनुसार इंग्रजी विकिस्रोतावरून अभ्यासतो अजून एखाद्या विश्वासार्ह स्रोतातून तपासून घेणे उचित असावे. सदर चर्चेत दोन कलमे महत्वाची वाटतात एक अपवादांबद्दलचे ५२वे कलम आणि दुसरे श्रेय आणि मूळ लेखकाच्या ऑनर आणि रेप्युटेशन बद्दलचे कलम.
कलम ५२ उपकलम १ - a खंड ii मधील वाक्ये एकत्र ठेवलीतर, कॉपीराइटला उपलब्ध अपवादांबद्दल माझे वाचन 52. Certain acts not to be infringement of copyright (1) The following acts shall not constitute an infringement of copyright, namely,- [6thAmnd 75](a) a fair dealing with any work, not being a computer programme, for the purposes of-— [(i) मूळ कायद्यात वाचा तुर्तास टाळले आहे] (ii) criticism or review, whether of that work or of any other work;
बहुधा दोन्हीही कविता criticism or review प्रकारात मोडत असल्याचा दावा करता येईल अशी शक्यता वाटते तेव्हा कॉपीराइटचा पहिला दावा अपवाद मिळाल्याने निरस्त ठरण्याची शक्यता असावी. पण त्याच वेळी पै तै म्हणतात तसे एका कवितेवरून दुसरी कविता प्रेरीत असण्याची शक्यता वाटते. -व्यक्तीगत मत-(अनलेस असाच त्याही पुर्वीचा अजून कुणाचा फोर्म दाखवता आला तर बाजूत फरक पडू शकेल) पण जिथे प्रेरणा आहे आणि कायद्यात सरळ सरळ अपवाद उपलब्ध आहे तेव्हा मोकळेपनाने श्रेयस्विकार/दान करून कायद्याच्या अपवादाचा फायदा घेणे अधिक सुयोग्य चतुर लक्षण ठरावे, पण हट्टाला पेटलेल्यांना काही सांगणे कठीण असो. आपण कलम ५७ उपकलम १ खंड a आणि b मला कसे दिसते ते पाहूयात
57. Author's special rights 4[(1) Independently of the author's copyright and even after the assignment either wholly or partially of the said copyright, the author of a work shall have the right- (a) to claim authorship of the work; and (b) to restrain or claim damages in respect of any distortion, mutilation, modification or other act in relation to the said work [6thAmnd 94] if such distortion, mutilation, modification or other act would be prejudicial to his honour or reputation: PROVIDED that the author shall not have any right to restrain or claim damages in respect of any adaptation of a computer programme to which clause (aa) of sub-section (1) of section 52 applies. Explanation : Failure to display a work or to display it to the satisfaction of the author shall not be deemed to be an infringement of the rights conferred by this section.
एकदा प्रेरणा आहे हे स्विकारल गेल श्रेय न देण्यासाठी 57.1.(b) पुन्हा वाचून Explanation वाचा केलेले बदल मूळ लेखकाला पसंत आहेत की नाही याचा संबंध नसावा. केवळ केलेल्या बदलांंमूळे मूळ लेखकाच्या व्यक्तीगत reputation ला बाधा येते काय ? किंवा व्यक्तीगत honour ला धक्का पोहोचतो काय ? व्यक्तीगत reputation ला धक्का पोहोचतो का हे कमी सब्जेक्टीव्ह वाटते, व्यक्तीगत honour ला धक्का पोहोचतो काय ? हा प्रश्न अधिक सब्जेक्टीव वाटतो. (माझ्या व्यक्तीगत मते या विशीष्ट केस मध्ये कविता क्रमांक २ वेगळ्याच विषयावर टिका करते आहे किमानपक्षी मूळकविच्या हॉनरला धक्का पोहोचवण्याचा हेतु अथवा केलेले बदलांच्या हेतु तसा वाटत नाही, तरी पण मूळ कविने मला प्रेरणेचे श्रेय न दिल्यामुळे माझ्या ऑनरला धक्का पोहोचतोय अशी भूमिका घेतली तर न्यायालयात कितपत टिकेल माहित नाही पण कदाचित मॅच खेळली जाऊ शकते. अर्थात अ‍ॅग्रीव्हड व्यक्तीने लिगल प्रोसीडींग बद्दल अवाक्षरही काढण्याच्या आधी तज्ञ वकीलाचा सल्ला घ्यावा, कारण कलम ६०ची अत्यंत बारकाईने काळजी घेण्याची आवश्यकता असावी. कलम ६० न्यायालयीन प्रक्रीयेच्या बाहेर जाऊन इतर माध्यमातून न्यायालयीन कारवाईची ग्राऊंडलेस थ्रेट देऊ देत नाही. कुणालाही काय बाजू मांडायची ती केवळ न्यायालयासमोर अशी काहीशी कायद्यातील कलमातून अपेक्षा व्यक्त होत असावी हे कलम मूळात कायद्यातून वाचून घेतलेले उचित असावे (अधिक क्लिष्टता टाळण्याच्या दृष्टीने आणि कायदा मूळातून वाचला जावा म्हणून येथे उधृत करत नाही.) आता मिपासारख्या थर्डपार्टी संस्थळाची जबाबदारी काय बनते ? मला वाटते (इतर कोणत्याही कारणावरुन एखादी गोष्ट न ठेवण्या बाबत संस्थळाची स्वतंत्र पॉलीसी असू शकते) कॉपीराइट भंगाची कुणी अधिकृत लेखी कम्प्लेंट केल्यास कलम ५२ C मधला Provided that चा भाग लागू पडत असावा तो मूळातून व्यवस्थीत वाचून घ्यावा तो पुरेसा नेमका आणि स्पष्ट आहे असे वाटते. अर्थात संस्थळाला अशी कोणतीही लेखी सूचना देण्यापुर्वी सूचना देणार्‍यानेही ५२ C आणि कलम ६० आवर्जून वाचावे असे वाटते. वर नमुद केल्या प्रमाणे कायदा मूळातून वाचून समजून घ्यावा (आणि आणखी एका विश्वासार्ह स्रोतातून पडताळून घ्यावा), गरजेनुसार तज्ञ वकीलांचे मार्गदर्शन घेणे श्रेयस्कर असावे. हि कायद्याची बाजू झाली कायद्याच्या पलिकडे जाऊन प्लॅगरीझम उचलेगिरी बद्दल काही नैतीक तत्वे असू शकतात पण त्याही संदर्भाने गोष्टी खूप अटीतटीला पोहोचत असतील तर कायदेविषयक तज्ञांचा सल्ला घ्यावा (खासकरुन केस काठावरची असेल तर) किंवा सबुरी बाळगावी हे उचित असावे. चुभूदेघे. उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत) लागू धन्यवाद आणि शुभेच्छा

In reply to by पैसा

माहितगार 14/11/2015 - 18:24
(वरच्या प्रतिसादात अमेंडमेंटचे क्रमांकन आलेले आहे ते इंग्रजी विकिस्रोतातून आलेले आहे हे ध्यानात घ्यावे) हा उर्वरीत प्रतिसाद इतर चर्चेशी संबंधीत ठरेलच असे सांगता येत नाही, वर नमुद केलेले ५७-१-(b) हे पुर्वी (बहुधा इ.स.२०१२च्या अमेंडमेंट पर्यंत) केवळ कॉपीराइट च्या कालावधीतच लागू होत असे. २०१२च्या अमेंडमेंट नंतर ही अट काढून घेतल्यामुळे कॉपीराइट संपलेल्या साहित्यालाही हे कलम लागू पडावे आणि इतर देशातील ब्लास्फमी लॉजचा ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी तुलना करुन पहावे (केवळ कॉपिराइट धारक अथवा त्याचा प्रतिनिधीच या कलमांचा लाभ घेऊ शकत असावा) पण तरीही कलम सॉलीड मोघम झाल्यासारखे आणि क्वचीत घटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाहेरचे अर्थ तर त्यातून ध्वनीत होणार नाहीत अशी शंका वाटते; या विषयावर एखादी केस हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातून निर्वाळा घेऊन पुढे येऊ शकली तरच खरे तो पर्यंत असे विषय धूसरच राहतात. उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत) लागू

In reply to by मुक्त विहारि

माहितगार 14/11/2015 - 22:13
मलाही संदर्भ चटकन लक्षात आला नाही पण साहेबांच अलिकडे खूप लेखन नसल्यामुळे शोधता आले. एवढी हिंट पुरेशी असेल .?

खटासि खट 15/11/2015 - 10:32
पैसा तै, माहीतगार, विशाल कुलकर्णी आणि इतर सर्वांचे आभार. माहीतगार तुम्ही दिलेली माहीती उपयुक्त आहे. सणासुदीमुळे आभार मानण्यास उशीर झाला. पण आपण सर्वांनी वेळात वेळ काढून दखल घेतली याबद्दल आभार न मानणे हा कृतघ्नपणा होईल. संस्थळ किंवा प्रशासक यांना गोत्यात आणणे, त्रास देणे यापैकी कुठलाही विचार नव्हता. तसेच सायबर सेल कडे जाण्याचाही विचार नव्हता. संपादक मंडळाच्या ध्यानात आणून देणे हा मर्यादीत हेतू होता. ते सुद्धा नाईलाजाने. प्रेरणा घेऊन केलेल्या कविता असतात. कधी कधी कल्पना ढापलेली आहे पण शब्द वेगळे आहेत हे सुद्धा लक्षात येते. त्याचंही फारसं वाईट वाटत नाही. अनेकदा काहीतरी वाचलेलं असतं, ते सर्वोत्तम आहे असं काही नाही पण मेंदूच्या बल्क-अप मेमरीत जातं. अचानक त्यापासून काव्य स्फुरतं, ते आपलंच आहे असा समज होऊ शकतो. अशा वेळी आठवण करून दिल्यास संबंधिताला काही काळाने लक्षातही येतं. पण इथे असा प्रकार झालाय की कल्पना उसनी घेतल्यावर अन्यत्र मूळ रचना ढापलीये का असा प्रश्न विचारून संबंधिताने वाद उकरून काढला आहे. हे अजाणता झालेलं नाही. कारण संबंधिताचा इतिहास पाहता त्याला वाद उकरून काढणे, एकाच वेळी दहा पंधरा ड्युआयडी हाताशी ठेवणे (जे मिपा किंवा ऐसी अक्षरे वर शक्य नाही), स्क्रीन शॉट घेत राहणे, कांगावे करणे यात जास्त रस आहे. त्यामुळं मूळची मिसळपाववरील रचना अन्यत्र प्रकाशित होताच तिथे कविता ढापलेली आहे का असा प्रश्न ड्युआयडीने विचारून इथे विडंबन सादर केलं आहे. इथे कित्येकदा एखादी रचना प्रकाशित झाल्यानंतर तिचं गद्य पद्य विडंबन सादर होतं. मूळ रचना पहिल्या पानावर असताना मुद्दामून प्रेरणा घेतलीये, विडंबन आहे हे सांगितलं नाही तरी चालतं. पण मूळ रचना विस्स्मरणात गेल्यावर तसं नमूद केलं पाहीजे हे काव्यचोराला सांगितल्यानंतर त्याने फुटा आता वगैरे भाषा वापरली होती. ती कमेण्ट आता दिसत नाही (प्रतिसाद संपादीत करता यायला लागला काय ?). तसंच प्रतिसादांचा टोन सुद्धा उर्मटपणाचाच आहे. अन्य संस्थळावर वाद घालताना मळ कवीला शिवीगाळ करण्यात आलेली आहे. ( या इसमास अनेकांनी म भ च्या भाषेत शिव्या घातलेल्या आहेत याला कारणं काय आहेत हे सांगत बसत नाही. इतर सभासदांवर ही वेळ का येत नाही यात त्याची उत्तरं दडलेली आहेत). चोर ते चोर आणि वर शिरजोर असा प्रकार झाल्याने लक्षात आणून द्यावंसं वाटलं. खरं तर यामुळे इतर सर्व सदस्यांचा वेळ नाहक वाया गेला हे आता जाणवतंय. तसदीबद्दल क्षमा करावी ही नम्र विनंती.

In reply to by खटासि खट

माहितगार 15/11/2015 - 19:44
तसदी अथवा वेळ वाया गेला असे मुळीच वाटले नाही. (संस्थळ अथवा प्रशासकही गोत्यात येतात असे वाटत नाही-त्यांची कर्तव्ये आणि काळजी घेण्या इतपत कायदा सुस्पष्ट आहे) या निमीत्ताने कॉपीराइट विषयाच्या बारकाव्यांची चर्चा होऊ शकली. प्रेरणा कुठून कुठे घेतली गेली हे पुरेसे स्पष्ट वाटले, आणि ढापाढापी होते तेव्हा उलट मूळ लेखकांनी आक्षेप नोंदवण्याची संस्कृती जोपासण्याचीसुद्धा आवश्यकता आहे, एवढेच की कायद्याच्या बारकाव्यांची माहिती घेऊन केले की आपली मांडणी अधिक इफेक्टीव्ह होऊ शकते. मराठी माणूस सहसा चारचौघात मो़कळेपणाने चुक कबूल करत नाही आपल्या गाडीने अपघात होऊनही समोरच्या वरच डाफरले म्हणजे आपन कुणी मोठे होते असे वाटते. मांजरीने किती डोळे झाकून दुध पिले तरी बाकीच्या जगाला काय झाले ते कळण्यास खूपही वेळ लागत नाही. नैतीक दृष्ट्या त्यांनी प्रेरणा कबूल केली असती आणि तशी सवय असणे चांगले असते, यावेळी काठावर निभावले असावे पण उचलेगिरीची सवय असेल तर प्रत्येककेस मध्ये काठावर निभावता येईल असे नाही हे त्यांनी लक्षात घेतले तर त्यांच्याच भल्याचे, पण हे ज्याचे त्याला कळावयास हवे. तारखा इतक्या जवळ आहेत की, 'मेंदूच्या बल्क-अप मेमरीत जातं. अचानक त्यापासून काव्य स्फुरतं, ते आपलंच आहे असा समज होऊ शकतो.' हे या वेळच्या केस मध्ये असण्याचा संभव तार्कीक दृष्ट्या कमी वाटतो. सोमदेव सूरी आणि सारंगधराचे अर्थासहीत श्लोक संस्कृत काव्यातील 'श्रेय नामांकन', आणि काव्यचौर्याचा निषेध उत्तम वाचनासाठी संबंधीत मित्रास वाचावयास सांगण्यास हरकत नसावी असे वाटते :) असो. बाकी या सर्वचर्चेत या निमीत्ताने आपले मूळ काव्य वाचण्यात आले आणि ह्या धाग्यातील कविता दोन्ही आवडल्याचे नोंदवायचे राहीले. पु.ले.शु.

In reply to by माहितगार

माहितगार 15/11/2015 - 19:48
सॉरी अनवधानाने वरच्या प्रतिसादात संस्कृत काव्यातील 'श्रेय नामांकन', आणि काव्यचौर्याचा निषेध' धाग्याची लिंक जरा गंडली, संपादकांनी कृपया http://www.misalpav.com/node/32499 हि लिंक वापरून दुरुस्ती करून द्यावी ही नम्र विनंती

मनीषा 15/11/2015 - 14:58
या फांदीवर त्या फांदीवर शेपटाने लटकून खिडक्या खिडक्यातील कागद चोरूनिया वाचून तयार झाली कविता एक कटून नि पेस्टून हळूच टाकली अनुदिनीवरती शुभमुहूर्त पाहून हे मस्तं आहे... म्हणजे तुम्ही चांगलं लिहिलय . पण असे करणे चूकच आहे. ज्याचे श्रेय त्याला द्यायलाच पाहिजे.
लेखनविषय:
काव्यरस
काव्यचोर ======== वृत्त : चौर्यकर्म चाल : बिघडलेली सदर कविता चोरीला जाऊ नये या उद्देशाने लिहीलेली असल्याने तीत आशय पाहण्याचे करू नये. नवीन वाहनचालक वाहन चोरीला गेल्यावर ज्याप्रमाने काळजी घेईल तशीच ही कविता समजावी. सज्जन आनि सभ्य वाचकांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा !

दयेच्या छावण्या

शिव कन्या ·
पाणी पितो ती नदी आमची नाही अन्न गिळतो ती शेतं आमची नाहीत आकाश पक्षी चंद्र झाडं हे तर राहूच द्या ही कुत्री मांजरं बदकं कोंबड्या पण आमची नाहीत! युनिसेफची गुळगुळीत पुस्तकं अन तुळतुळीत मडमा WHO ची झटपट औषधं अन चाकपाक डॉक्टर्स RedCross चं जगभरातील वैविध्यपूर्ण एकच रक्त युनोने थाटलेले Waterproof तंबू अन मिनरल बाटल्या यातलं काहीच आमचं नाही! नाही हो, आमची माणसं इतकी दयावान नाहीत! ती रासवट आहेत, मारतात, मरतात तलवारीने गळे चिरतात, रक्ताच्या कुर्बान्या देतात महाहिंसक माणसं! त्यांच्या कर्तृत्वामुळेच तर आम्ही आज तुमच्यामध्ये आलो....... पण तुमच्यात आलो म्हणजे तुमचे नाही झालो, होऊ शकत नाही! एक काम कर

"हाय"कू

नाखु ·

दमामि 07/10/2015 - 09:47
भारी कविता तुम्ही लिहिता आठवे ब्रम्हेंची लुना लुना ( तेवढं एकच यमक शिल्लक होतं)

सतिश गावडे 07/10/2015 - 13:11
लेखातील हायकू प्रचंड आवडले. प्रतिसादात इतरांनी ठिगळं लावलीच आहेत तर मी ही एका गीताची आठवण करुन देतो. गीत गायले आहे लोकसंगितातील नामवंत गायकाने. गाण्याची सुरुवात "ना"चे यमक साधणारी काहिशी अशी आहे *(माझ्या बायकोचा) सांगू किती मी चांगुलपणा असल्यावरती टनाटना नसल्यावर मग कणाकणा *ही ओळ नेमकी आठवत नाही.

तर्राट जोकर 07/10/2015 - 13:36
ढळला पदर, बाजारी गदर, वेड लावी कुणा कुणा कुजकट जळला राखेत कळला देह संपतो जुना जुना काचेवर टकटक बघतो एकटक सिग्नलवर विकतो चणा चणा आरती इथे लक्ष तिथे दूध जातंय का उतू क्षणा क्षणा

सूड 07/10/2015 - 14:37
जमलंय!
यांनी कार्यबाहुल्याने आणी किंचीत खप्पामर्जी (कट्टप्पा मर्जी नाही) असलेने मार्गदर्शनास नकार दिला.
हे फार बरं झालं. =)) तुम्ही मार्गदर्शनाशिवाय मस्त लिहीलं आहे. 'दोन कवि येती तेथे कवितेची माती' हे संतवचन लक्षात ठेवा.

पैसा 07/10/2015 - 18:34
=)) नाख़ुनचे हायकु भिताय कायकु नवलेखकाना जुने म्हणा!

In reply to by अन्या दातार

पैसा 07/10/2015 - 18:57
ते मी नव्या बाटलीत जुनी दारु वगैरे अर्थानी म्हटले होते. हायकू मधे बरेच अर्थ दडलेले असतात ना! पण हेही चालेल!!

रातराणी 07/10/2015 - 23:53
कालचीच स्क्रिप्ट कालचाच बग लंचटाइम झाला पळा पळा. हे गुर्जीन्साठी गुर्जी नाराज कुणाचा आवाज धोतर तुमचे सांभाळा सांभाळा. रुसू नका बरे! :)

dadadarekar 08/10/2015 - 06:40
शेतकरी मरतो मोदी फिरतो नवा देश पुन्हा पुन्हा

कोमल 08/10/2015 - 08:30
लैच भारी.. बर्‍याच दिसांनी चांगली जिल्बी खाल्ली. हैकूदाता सुखी भव| @दादादरेकर कसं जमतं हो तुम्हाला सगळ्या गोष्टी मोदींना चिकटवायला??

प्यारे१ 19/10/2015 - 16:37
झाला खून एक पडती मुडदे अनेक मरते लोकशाही पुन्हा पुन्हा असू दे की हिंदू असो मुसलमान वारतो तो धर्म पुन्हा पुन्हा हाती असो तलवार असो ती कृपाण चिरते ते सत्य पुन्हा पुन्हा खाऊ आम्ही शाक किंवा खाऊ पाव जाई सुळी येशू पुन्हा पुन्हा नकोच ती नीती नको मज पंथ जगवा माणुसकी पुन्हा पुन्हा

दमामि 07/10/2015 - 09:47
भारी कविता तुम्ही लिहिता आठवे ब्रम्हेंची लुना लुना ( तेवढं एकच यमक शिल्लक होतं)

सतिश गावडे 07/10/2015 - 13:11
लेखातील हायकू प्रचंड आवडले. प्रतिसादात इतरांनी ठिगळं लावलीच आहेत तर मी ही एका गीताची आठवण करुन देतो. गीत गायले आहे लोकसंगितातील नामवंत गायकाने. गाण्याची सुरुवात "ना"चे यमक साधणारी काहिशी अशी आहे *(माझ्या बायकोचा) सांगू किती मी चांगुलपणा असल्यावरती टनाटना नसल्यावर मग कणाकणा *ही ओळ नेमकी आठवत नाही.

तर्राट जोकर 07/10/2015 - 13:36
ढळला पदर, बाजारी गदर, वेड लावी कुणा कुणा कुजकट जळला राखेत कळला देह संपतो जुना जुना काचेवर टकटक बघतो एकटक सिग्नलवर विकतो चणा चणा आरती इथे लक्ष तिथे दूध जातंय का उतू क्षणा क्षणा

सूड 07/10/2015 - 14:37
जमलंय!
यांनी कार्यबाहुल्याने आणी किंचीत खप्पामर्जी (कट्टप्पा मर्जी नाही) असलेने मार्गदर्शनास नकार दिला.
हे फार बरं झालं. =)) तुम्ही मार्गदर्शनाशिवाय मस्त लिहीलं आहे. 'दोन कवि येती तेथे कवितेची माती' हे संतवचन लक्षात ठेवा.

पैसा 07/10/2015 - 18:34
=)) नाख़ुनचे हायकु भिताय कायकु नवलेखकाना जुने म्हणा!

In reply to by अन्या दातार

पैसा 07/10/2015 - 18:57
ते मी नव्या बाटलीत जुनी दारु वगैरे अर्थानी म्हटले होते. हायकू मधे बरेच अर्थ दडलेले असतात ना! पण हेही चालेल!!

रातराणी 07/10/2015 - 23:53
कालचीच स्क्रिप्ट कालचाच बग लंचटाइम झाला पळा पळा. हे गुर्जीन्साठी गुर्जी नाराज कुणाचा आवाज धोतर तुमचे सांभाळा सांभाळा. रुसू नका बरे! :)

dadadarekar 08/10/2015 - 06:40
शेतकरी मरतो मोदी फिरतो नवा देश पुन्हा पुन्हा

कोमल 08/10/2015 - 08:30
लैच भारी.. बर्‍याच दिसांनी चांगली जिल्बी खाल्ली. हैकूदाता सुखी भव| @दादादरेकर कसं जमतं हो तुम्हाला सगळ्या गोष्टी मोदींना चिकटवायला??

प्यारे१ 19/10/2015 - 16:37
झाला खून एक पडती मुडदे अनेक मरते लोकशाही पुन्हा पुन्हा असू दे की हिंदू असो मुसलमान वारतो तो धर्म पुन्हा पुन्हा हाती असो तलवार असो ती कृपाण चिरते ते सत्य पुन्हा पुन्हा खाऊ आम्ही शाक किंवा खाऊ पाव जाई सुळी येशू पुन्हा पुन्हा नकोच ती नीती नको मज पंथ जगवा माणुसकी पुन्हा पुन्हा

"हाय"कू

"हाय"कू हा प्रकार समजवण्याचा नाही समजण्याचा आहे. लेखक मकदूरांना त्यांचे प्रेरणास्थान श्री श्री श्री श्री आत्मुदा (इथे आपला उजवा हात आपल्याच उजव्या आणि डाव्या कानाला लावेल न लावेल असा स्पर्श करणे अतिआवश्यक आहे).यांनी कार्यबाहुल्याने आणी किंचीत खप्पामर्जी (कट्टप्पा मर्जी नाही) असलेने मार्गदर्शनास नकार दिला. पुणे प्रांतीही त्यांना केलेली आर्त विनवणी दुर्लक्षली गेली आणि आम्हाला अंगठा दाखविला. ( त्या अंगठ्याला चुना होता असे वल्लींचा अंदाज आहे, त्या मुळे तो अंगठा आमच्या विनवणीसाठी ठेंगा म्हणून होता का चैतन्यचूर्ण करामत हे कळाले नाही.