मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिमा सृष्टी

मन ·

धमाल मुलगा Tue, 04/29/2008 - 11:10
क्या बात है! ऋषिकेश भाऊ, मस्त. आवडलं यार. क्षणभर तुझ्या त्या दाराची काच झाली, आणि माझं दार झालं...मीही त्यात डोकाऊन पाहिलं तर त्यात मला तेच तुझ्या गोष्टीतलं मुजोर दार दिसलं ! :) छान लिहिलंयस.

आनंदयात्री Tue, 04/29/2008 - 11:34
दार आणी काचेचे रुपकं वापरुन मुक्तक छान फुलवलस. लेखाच्या शेवटी क्षणभर आक्रंदणारे दार अन ठिकर्‍या-ठिकर्‍या झालेली काच नजरेसमोर आली. फार छान लिहिलस. दार म्हणत असेल .. आईने के सौ टुकडे करके हमने देखे है..

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 17:33
इतका सुंदर आशयगर्भ लेख उपक्रमाने उडवल्याबद्दल वाईट वाटते. आयला प्रमोदकाका! कमाल आहे तुमचीपण! आधी च्यामारी तिकडे उपक्रमावर प्रतिसाद दिला होतात, तिथे तो लेख उडवल्याबद्दल आता लगेच पुळका येऊन इथे बरे प्रतिसाद द्यायला आलात? जळ्ळं, इथे आम्ही काही मंडळींनी जेव्हा साठेच्या लेखाला प्रतिसाद दिले तेव्हा तुम्ही कुठे गेला होतात?? नो डाऊट, साठेचा लेख छानच आहे. तरी तो लेखनप्रकार उपक्रमाला अपेक्षित अशी माहिती आणि विचारांची कुठली देवाणघेवाण करतो ते सांगा बरं! ज्या न्यायाने उपक्रमाने माझा रौशनीचा पहिलाच भाग एका मिनिटात उडवला होता त्याच न्यायाने मला असं वाटतं की उपक्रमाने साठेचा लेखही उडवला असावा! साठेचा लेख सुंदर आणि आशयगर्भ असला तरी तो ललितलेखनात मोडतो आणि उपक्रमावर फक्त माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणारे लेखन राहू द्यायचे असे त्यांचे घोरण आहे. असो... (मराठी आंतजालांवर बारीक नजर ठेऊन असणारा कट्टर मिसळपावकर!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धोंडोपंत Tue, 04/29/2008 - 18:00
तात्या देवगडकरांच्या विचाराशी आम्ही सहमत आहोत. एखाद्या ठिकाणी दिलेला प्रतिसाद, तो लेख उडवला म्हणून मिसळपाववर येऊन तो द्यावा ही गोष्ट स्वागतार्ह नाही. मिसळपाव हे खुले व्यासपीठ आहे आणि त्याला विषयांचे वावडे नाही हे माहित असतांना, त्यास टाळून अन्यत्र जाणे आणि तिथून उडविल्यावर पुन्हा ये रे माझ्या मागल्या करीत इथे प्रतिसाद देणे ही गोष्ट कोणत्याही मिसळप्रेम्याला न आवडणारीच असेल. प्रमोदकाकांपर्यंत आमच्या भावना पोहोचल्या असे आम्ही गृहित धरतो. आपला, (कट्टरमिसळपावकर) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 18:08
त्यास टाळून अन्यत्र जाणे आणि तिथून उडविल्यावर पुन्हा ये रे माझ्या मागल्या करीत इथे प्रतिसाद देणे ही गोष्ट कोणत्याही मिसळप्रेम्याला न आवडणारीच असेल. अगदी खरं बोललास रे धोंड्या! च्यामायला, तिकडनं उडवलं म्हणून मग इथे यायचं हा निव्वळ हलकटपणा आहे... उपक्रम आम्हाला परकं नाही. शशांकने मिपाकरता खूप मदत केली आहे. त्यामुळे प्रमोदकाकांनी तिथे लिहिलं याचं आम्हाला काही वावगं वाटलं नाही, परंतु ते तिथून उडवून लावल्यावर प्रमोदकाकांना आमच्या मिपाची आठवण झाली याचं वाईट वाटतं! असो, मिपा सर्वच प्रकारच्या मंडळींना घेऊन पुढे जाईल हे निश्चित! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मन Tue, 04/29/2008 - 18:40
प्रोत्साहनाबद्दल सर्वांचे विनम्र आभार मानु इच्छितो. बाकी एक दुरुस्ती :- "साठ्यांचे कार्टे" हे लयीत म्हणता येणारे नाव घेता यावे म्हणुन मी "टोपण आड नाव"(मित्राकडुन "उधार")घेतले आहे. मूळ नावः-ऋषिकेश खोपटिकर. पण त्यात"कार्ट"मध्ये असलेला जोम,ठसका दिसत नाही,म्हणुन टोपण नावाचा आधार. बाकी ,प्रमोद काकांवर नाराज का झालात सगळे ते कळलं नाही. (मी नवीन असल्याने असेल कदाचित पण काही ठिकाणी संदर्भ लागत नाहियेत.) प्रकटनाची संधी दिल्याबद्दल आभारी/ऋणी आहे. (उपक्रमावर लेखक नाही तर नाही,पण वाचक म्हणुन रहायला आवडेल.) (आणि माझ्या अंदाजा नुसार असे लेख "वैचारिक" म्हणुनही चालायला हरकत नसावी. तरी ह्या अल्प मतीची चु.भु.दे.घे.) आपलाच मिसळप्रेमी/मिसळ ऋणी ऋषिकेश खोपटिकर. (उपाख्य "साठ्यांचे कार्टे", उपक्रमावरील "(जन सामान्यांचे) मन")

In reply to by मन

विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 18:50
प्रकटनाची संधी दिल्याबद्दल आभारी/ऋणी आहे. अरे त्यात आभार कसले? मिसळपाव तुझंच आहे. जे मिसळपाववर मनापासून प्रेम करतील, मिसळपाव त्या सगळ्यांचंच आहे..! आपलाच मिसळप्रेमी/मिसळ ऋणी अरे इतके छान, अनवट लेखन इथे प्रसिद्ध केल्याबद्दल उलटपक्षी मिसळपावच तुझं ऋणी आहे.. असो, पुढील लेखनाकरता शुभेच्छा. अजूनही असं चांगलंचुंगलं लेखन येऊ दे... तात्या.

In reply to by मन

विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 22:58
बाकी ,प्रमोद काकांवर नाराज का झालात सगळे ते कळलं नाही. नाराज नाही होणार तर काय होणार? हा लेख तू मिपावरही लिहिला होतास. परंतु उपक्रमावरचा तुझा लेख उडवला म्हणून त्यांनी मिपावर प्रतिसाद दिला ना? साला आमचं मिपा काय रस्त्यावर पडलं आहे का? मिपाला अशी दुय्यम वागणूक त्यांनी का द्यावी? त्यांनी एकवेळ मिपावर प्रतिसाद दिला नसता तरी चाललं असतं, परंतु उपक्रमावरचा लेख उडाल्यावर त्यांना मिपा आठवलं काय? आपला, (संतप्त स्वाभिमानी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रमोद देव Tue, 04/29/2008 - 23:19
तात्या, धोंडोपंत आणि मंडळी मी हा लेख सर्वप्रथम उपक्रमवर वाचला आणि तिथे माझा प्रतिसाद दिला. एकदा त्याला तिथे प्रतिसाद दिल्यावर त्याच लेखाला इथे पुन्हा तोच प्रतिसाद देण्यात काय अर्थ आहे? मला तरी समजत नाही. परंतु पुढे हे लक्षात आले की हा लेख इथेही आहे आणि दरम्यानच्या काळात तो उपक्रमावरून उडवण्यात आलेला आहे. म्हणून मी माझा प्रतिसाद लेखकापर्यंत पोचावा म्हणून इथे दिला. त्यात माझे काय चुकले? त्यात मिपाचा अथवा कुणाचा अपमान कसा काय होऊ शकतो? मी आधी कुठे आणि काय वाचावे आणि कुठे आणि कसा प्रतिसाद द्यायचा हे देखिल आता इतरजण ठरवणार आहेत काय? काय योग्य आणि काय अयोग्य हे अजून तरी मला नीट समजते ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी. माझ्या सौजन्याचा कृपया गैरफायदा घेऊ नये ही विनंती. अशा तर्‍हेने मला आगाऊ सल्ला देणार्‍या सर्वांचा मी जाहीर X( निषेध करतो. खरी परिस्थिती जाणून न घेता उगाच एखाद्यावर तोंडसुख घेणे, हा असला प्रकार मला मुळीच आवडलेला नाहीये. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 23:42
एकदा त्याला तिथे प्रतिसाद दिल्यावर त्याच लेखाला इथे पुन्हा तोच प्रतिसाद देण्यात काय अर्थ आहे? मग आता तरी का दिलात?? उपक्रमावरचा लेख उडाला म्हणून?? म्हणून मी माझा प्रतिसाद लेखकापर्यंत पोचावा म्हणून इथे दिला. का? आधी उपक्रमावरच प्रतिसाद दिला होतात ना? मग तुमचा प्रतिसाद लेखकापर्यंत पोचावा असं जर तुम्हाला वाटत होतं तर काय उपक्रमावर खरडवहीची, व्य नि ची सोय नाही?? मी आधी कुठे आणि काय वाचावे आणि कुठे आणि कसा प्रतिसाद द्यायचा हे देखिल आता इतरजण ठरवणार आहेत काय? हे कुणीच ठरवू शकत नाही हे मान्य, परंतु प्रथम उपक्रमावर प्रतिसाद दिला होतात ना? मग तिथून उडवल्यावर मिपावर बरे आलात? जाहीर प्रतिसाद देऊन तुमच्या भावना आधी तुम्ही लेखकापर्यंत उपक्रमावर पोहोचवल्या होतात ना? मग तिथला लेख उडाल्यावर तुमच्या भावना लेखकापर्यंत पोहोचवायला उपक्रमाचाच वापर का नाही केलात?? तिथे खरडवही आणि व्य नि ची सोय आहे की! असो... माझ्यापुरता हा विषय संपला आहे... तात्या.

स्वाती राजेश Tue, 04/29/2008 - 16:52
दोन्ही रूपके छान आहेत. मस्त लेख. त्याची आयडेंटिटीच हरवली. आयडेंटिटी नाही ,तर सामर्थ्य ही गेले. सही.......

शितल Tue, 04/29/2008 - 17:35
तुझे पहिलेच लिखाण एकदम मस्त, दार आणि काच ह्या अ॑गवळणी पडलेल्या पण तु ह्यातुन छान लेख बनवलास. दाराला आणि काचेला बोलत॑ केल॑स.

धनंजय Wed, 04/30/2008 - 01:18
"घराला नुसतं एक दार होतं.आत रिकामी जागा होती.त्यालाच घर म्हणायचं." ही वाक्ये खास आशयगर्भ वाटली.

पिवळा डांबिस Wed, 04/30/2008 - 06:50
साठेसाहेब, लेख्नन छान उतरलं आहे. आम्हाला आवडलं! भविष्यातील लेखनाबद्दल शुभेच्छा!!

विसोबा खेचर Fri, 05/02/2008 - 00:23
हजारोंच्या संख्येत सभासद असलेल्या अन्य काही संकेतस्थळांवर इतक्या सुंदर लेखाला अवघे तीनच प्रतिसाद मिळावेत आणि सभासदसंख्या अवघ्या हजाराच्या घरातही गेलेली नसलेल्या मिपा या संकेतस्थळावर वादविवादाचे सोडता चांगले १० ते ११ प्रतिसाद मिळावेत ही गोष्ट मला मिपाच्या जिन्दादिलीची आणि रसिकतेची साक्ष पटवून देते! एकंदरीत चार प्रतिसादांमधला जळ्ळा एक प्रतिसाद शुद्ध लेखनाची ट्यँव ट्यँव करणारा! त्यात मूळ लेखाबद्दल आवडला, नाही आवडला याबाबत एक अवाक्षरही नाही, ही मला अत्यंत रसिकताहीन गोष्ट वाटते! असो, लोकांना कुठे लिहावं, कुठे लिहू नये एवढं जरी यातून कळलं तरी मिळवली! बाकी, प्रत्येकजण आपले लेखन कुठे प्रसिद्ध करावयाचे हे ठरवायला समर्थ आहेच! :) आपला, (कट्टर मिपाकर) तात्या. -- तात्या म्हणे आता उरलो शब्दकोड्यापुरता! :)

मन Fri, 05/02/2008 - 03:32
तात्या, अगदि मनातलं बोललात. मला ही गोष्ट जाणवायला थोडासा वेळ लागला. पण एकुणातच लेख आधी इथेच लिहिला,प्रकाशित केला आणि त्या संकेत स्थळाचं सदस्यत्वही नंतर(अजुन कसे बसे चोवीस तासही होत नाहियेत तिथल्या सभसदत्वाला)घेतलं ते योग्य वाटतय.(प्रथम पसंती मि. पा लाच) (तो सुद्धा एका निरोपातील सल्ल्यावरुन. "अधिकधिक लोकांना लेख दाखवायचा असेल तर तिथेही प्रकाशित कर.(कारण काही जण तिथले सभासद आहेत, पण इथले नाहित्.त्यांना का मिस करायचं.)" असा तो सल्ला होता. हा सल्ला ऐकुन तिकडे गेलो.काहिंनी त्याची तिथे दखलही घेतली,पण केवळ काहिंनीच.) मि.पा. तील प्रतिसादातुन हुरुप आला,तेवढ्या प्रमाणात कुठुनही आला नाही. अवांतर १: - त्याच निरोपातील आणखी एक सल्ला आहे तो असा:- "लेखन म.टा. च्या तुमचे पान मधेही टाक्.पण त्या बाबतीत नक्की कळत नाहिये की हे देण तिथे योग्य/प्रासंगिक असेल की नाही ते." अवांतर २:- सखाराम गट्णे चे लग्नासाठी मुली बघणे चालु आहे,त्यावरील चर्चेतुनही एक नवी छोटिशी गोष्ट सुचली आहे. फक्त टंकित करायला वेळ लागतो आहे. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

विकास Sat, 05/03/2008 - 07:21
आपला ललीतलेख आत्ता वाचला आणि आवडला. नक्कीच वेगळा वाटला. असेच लिहीत रहा. :) ललीत लिहीता येत नसले तरी वाचायला आवडणारा... विकास बाकी हा लेख वाचून आणि नंतर वरील वादविवाद पाहून प्रश्न पडला: या प्रसंगात (वरील वादविवादाच्या प्रसंगात) दार, खिडकी, काच, आरसा ही कोणकोणत्या पात्रांना नावे देता येतील? :))

मन१ Tue, 01/10/2017 - 11:09
वेगळ्याच धाटणीचं लिखाण . माझीच एक जुनी कथा आठवली --- http://www.misalpav.com/node/1620

धमाल मुलगा Tue, 04/29/2008 - 11:10
क्या बात है! ऋषिकेश भाऊ, मस्त. आवडलं यार. क्षणभर तुझ्या त्या दाराची काच झाली, आणि माझं दार झालं...मीही त्यात डोकाऊन पाहिलं तर त्यात मला तेच तुझ्या गोष्टीतलं मुजोर दार दिसलं ! :) छान लिहिलंयस.

आनंदयात्री Tue, 04/29/2008 - 11:34
दार आणी काचेचे रुपकं वापरुन मुक्तक छान फुलवलस. लेखाच्या शेवटी क्षणभर आक्रंदणारे दार अन ठिकर्‍या-ठिकर्‍या झालेली काच नजरेसमोर आली. फार छान लिहिलस. दार म्हणत असेल .. आईने के सौ टुकडे करके हमने देखे है..

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 17:33
इतका सुंदर आशयगर्भ लेख उपक्रमाने उडवल्याबद्दल वाईट वाटते. आयला प्रमोदकाका! कमाल आहे तुमचीपण! आधी च्यामारी तिकडे उपक्रमावर प्रतिसाद दिला होतात, तिथे तो लेख उडवल्याबद्दल आता लगेच पुळका येऊन इथे बरे प्रतिसाद द्यायला आलात? जळ्ळं, इथे आम्ही काही मंडळींनी जेव्हा साठेच्या लेखाला प्रतिसाद दिले तेव्हा तुम्ही कुठे गेला होतात?? नो डाऊट, साठेचा लेख छानच आहे. तरी तो लेखनप्रकार उपक्रमाला अपेक्षित अशी माहिती आणि विचारांची कुठली देवाणघेवाण करतो ते सांगा बरं! ज्या न्यायाने उपक्रमाने माझा रौशनीचा पहिलाच भाग एका मिनिटात उडवला होता त्याच न्यायाने मला असं वाटतं की उपक्रमाने साठेचा लेखही उडवला असावा! साठेचा लेख सुंदर आणि आशयगर्भ असला तरी तो ललितलेखनात मोडतो आणि उपक्रमावर फक्त माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणारे लेखन राहू द्यायचे असे त्यांचे घोरण आहे. असो... (मराठी आंतजालांवर बारीक नजर ठेऊन असणारा कट्टर मिसळपावकर!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धोंडोपंत Tue, 04/29/2008 - 18:00
तात्या देवगडकरांच्या विचाराशी आम्ही सहमत आहोत. एखाद्या ठिकाणी दिलेला प्रतिसाद, तो लेख उडवला म्हणून मिसळपाववर येऊन तो द्यावा ही गोष्ट स्वागतार्ह नाही. मिसळपाव हे खुले व्यासपीठ आहे आणि त्याला विषयांचे वावडे नाही हे माहित असतांना, त्यास टाळून अन्यत्र जाणे आणि तिथून उडविल्यावर पुन्हा ये रे माझ्या मागल्या करीत इथे प्रतिसाद देणे ही गोष्ट कोणत्याही मिसळप्रेम्याला न आवडणारीच असेल. प्रमोदकाकांपर्यंत आमच्या भावना पोहोचल्या असे आम्ही गृहित धरतो. आपला, (कट्टरमिसळपावकर) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 18:08
त्यास टाळून अन्यत्र जाणे आणि तिथून उडविल्यावर पुन्हा ये रे माझ्या मागल्या करीत इथे प्रतिसाद देणे ही गोष्ट कोणत्याही मिसळप्रेम्याला न आवडणारीच असेल. अगदी खरं बोललास रे धोंड्या! च्यामायला, तिकडनं उडवलं म्हणून मग इथे यायचं हा निव्वळ हलकटपणा आहे... उपक्रम आम्हाला परकं नाही. शशांकने मिपाकरता खूप मदत केली आहे. त्यामुळे प्रमोदकाकांनी तिथे लिहिलं याचं आम्हाला काही वावगं वाटलं नाही, परंतु ते तिथून उडवून लावल्यावर प्रमोदकाकांना आमच्या मिपाची आठवण झाली याचं वाईट वाटतं! असो, मिपा सर्वच प्रकारच्या मंडळींना घेऊन पुढे जाईल हे निश्चित! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मन Tue, 04/29/2008 - 18:40
प्रोत्साहनाबद्दल सर्वांचे विनम्र आभार मानु इच्छितो. बाकी एक दुरुस्ती :- "साठ्यांचे कार्टे" हे लयीत म्हणता येणारे नाव घेता यावे म्हणुन मी "टोपण आड नाव"(मित्राकडुन "उधार")घेतले आहे. मूळ नावः-ऋषिकेश खोपटिकर. पण त्यात"कार्ट"मध्ये असलेला जोम,ठसका दिसत नाही,म्हणुन टोपण नावाचा आधार. बाकी ,प्रमोद काकांवर नाराज का झालात सगळे ते कळलं नाही. (मी नवीन असल्याने असेल कदाचित पण काही ठिकाणी संदर्भ लागत नाहियेत.) प्रकटनाची संधी दिल्याबद्दल आभारी/ऋणी आहे. (उपक्रमावर लेखक नाही तर नाही,पण वाचक म्हणुन रहायला आवडेल.) (आणि माझ्या अंदाजा नुसार असे लेख "वैचारिक" म्हणुनही चालायला हरकत नसावी. तरी ह्या अल्प मतीची चु.भु.दे.घे.) आपलाच मिसळप्रेमी/मिसळ ऋणी ऋषिकेश खोपटिकर. (उपाख्य "साठ्यांचे कार्टे", उपक्रमावरील "(जन सामान्यांचे) मन")

In reply to by मन

विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 18:50
प्रकटनाची संधी दिल्याबद्दल आभारी/ऋणी आहे. अरे त्यात आभार कसले? मिसळपाव तुझंच आहे. जे मिसळपाववर मनापासून प्रेम करतील, मिसळपाव त्या सगळ्यांचंच आहे..! आपलाच मिसळप्रेमी/मिसळ ऋणी अरे इतके छान, अनवट लेखन इथे प्रसिद्ध केल्याबद्दल उलटपक्षी मिसळपावच तुझं ऋणी आहे.. असो, पुढील लेखनाकरता शुभेच्छा. अजूनही असं चांगलंचुंगलं लेखन येऊ दे... तात्या.

In reply to by मन

विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 22:58
बाकी ,प्रमोद काकांवर नाराज का झालात सगळे ते कळलं नाही. नाराज नाही होणार तर काय होणार? हा लेख तू मिपावरही लिहिला होतास. परंतु उपक्रमावरचा तुझा लेख उडवला म्हणून त्यांनी मिपावर प्रतिसाद दिला ना? साला आमचं मिपा काय रस्त्यावर पडलं आहे का? मिपाला अशी दुय्यम वागणूक त्यांनी का द्यावी? त्यांनी एकवेळ मिपावर प्रतिसाद दिला नसता तरी चाललं असतं, परंतु उपक्रमावरचा लेख उडाल्यावर त्यांना मिपा आठवलं काय? आपला, (संतप्त स्वाभिमानी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रमोद देव Tue, 04/29/2008 - 23:19
तात्या, धोंडोपंत आणि मंडळी मी हा लेख सर्वप्रथम उपक्रमवर वाचला आणि तिथे माझा प्रतिसाद दिला. एकदा त्याला तिथे प्रतिसाद दिल्यावर त्याच लेखाला इथे पुन्हा तोच प्रतिसाद देण्यात काय अर्थ आहे? मला तरी समजत नाही. परंतु पुढे हे लक्षात आले की हा लेख इथेही आहे आणि दरम्यानच्या काळात तो उपक्रमावरून उडवण्यात आलेला आहे. म्हणून मी माझा प्रतिसाद लेखकापर्यंत पोचावा म्हणून इथे दिला. त्यात माझे काय चुकले? त्यात मिपाचा अथवा कुणाचा अपमान कसा काय होऊ शकतो? मी आधी कुठे आणि काय वाचावे आणि कुठे आणि कसा प्रतिसाद द्यायचा हे देखिल आता इतरजण ठरवणार आहेत काय? काय योग्य आणि काय अयोग्य हे अजून तरी मला नीट समजते ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी. माझ्या सौजन्याचा कृपया गैरफायदा घेऊ नये ही विनंती. अशा तर्‍हेने मला आगाऊ सल्ला देणार्‍या सर्वांचा मी जाहीर X( निषेध करतो. खरी परिस्थिती जाणून न घेता उगाच एखाद्यावर तोंडसुख घेणे, हा असला प्रकार मला मुळीच आवडलेला नाहीये. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 23:42
एकदा त्याला तिथे प्रतिसाद दिल्यावर त्याच लेखाला इथे पुन्हा तोच प्रतिसाद देण्यात काय अर्थ आहे? मग आता तरी का दिलात?? उपक्रमावरचा लेख उडाला म्हणून?? म्हणून मी माझा प्रतिसाद लेखकापर्यंत पोचावा म्हणून इथे दिला. का? आधी उपक्रमावरच प्रतिसाद दिला होतात ना? मग तुमचा प्रतिसाद लेखकापर्यंत पोचावा असं जर तुम्हाला वाटत होतं तर काय उपक्रमावर खरडवहीची, व्य नि ची सोय नाही?? मी आधी कुठे आणि काय वाचावे आणि कुठे आणि कसा प्रतिसाद द्यायचा हे देखिल आता इतरजण ठरवणार आहेत काय? हे कुणीच ठरवू शकत नाही हे मान्य, परंतु प्रथम उपक्रमावर प्रतिसाद दिला होतात ना? मग तिथून उडवल्यावर मिपावर बरे आलात? जाहीर प्रतिसाद देऊन तुमच्या भावना आधी तुम्ही लेखकापर्यंत उपक्रमावर पोहोचवल्या होतात ना? मग तिथला लेख उडाल्यावर तुमच्या भावना लेखकापर्यंत पोहोचवायला उपक्रमाचाच वापर का नाही केलात?? तिथे खरडवही आणि व्य नि ची सोय आहे की! असो... माझ्यापुरता हा विषय संपला आहे... तात्या.

स्वाती राजेश Tue, 04/29/2008 - 16:52
दोन्ही रूपके छान आहेत. मस्त लेख. त्याची आयडेंटिटीच हरवली. आयडेंटिटी नाही ,तर सामर्थ्य ही गेले. सही.......

शितल Tue, 04/29/2008 - 17:35
तुझे पहिलेच लिखाण एकदम मस्त, दार आणि काच ह्या अ॑गवळणी पडलेल्या पण तु ह्यातुन छान लेख बनवलास. दाराला आणि काचेला बोलत॑ केल॑स.

धनंजय Wed, 04/30/2008 - 01:18
"घराला नुसतं एक दार होतं.आत रिकामी जागा होती.त्यालाच घर म्हणायचं." ही वाक्ये खास आशयगर्भ वाटली.

पिवळा डांबिस Wed, 04/30/2008 - 06:50
साठेसाहेब, लेख्नन छान उतरलं आहे. आम्हाला आवडलं! भविष्यातील लेखनाबद्दल शुभेच्छा!!

विसोबा खेचर Fri, 05/02/2008 - 00:23
हजारोंच्या संख्येत सभासद असलेल्या अन्य काही संकेतस्थळांवर इतक्या सुंदर लेखाला अवघे तीनच प्रतिसाद मिळावेत आणि सभासदसंख्या अवघ्या हजाराच्या घरातही गेलेली नसलेल्या मिपा या संकेतस्थळावर वादविवादाचे सोडता चांगले १० ते ११ प्रतिसाद मिळावेत ही गोष्ट मला मिपाच्या जिन्दादिलीची आणि रसिकतेची साक्ष पटवून देते! एकंदरीत चार प्रतिसादांमधला जळ्ळा एक प्रतिसाद शुद्ध लेखनाची ट्यँव ट्यँव करणारा! त्यात मूळ लेखाबद्दल आवडला, नाही आवडला याबाबत एक अवाक्षरही नाही, ही मला अत्यंत रसिकताहीन गोष्ट वाटते! असो, लोकांना कुठे लिहावं, कुठे लिहू नये एवढं जरी यातून कळलं तरी मिळवली! बाकी, प्रत्येकजण आपले लेखन कुठे प्रसिद्ध करावयाचे हे ठरवायला समर्थ आहेच! :) आपला, (कट्टर मिपाकर) तात्या. -- तात्या म्हणे आता उरलो शब्दकोड्यापुरता! :)

मन Fri, 05/02/2008 - 03:32
तात्या, अगदि मनातलं बोललात. मला ही गोष्ट जाणवायला थोडासा वेळ लागला. पण एकुणातच लेख आधी इथेच लिहिला,प्रकाशित केला आणि त्या संकेत स्थळाचं सदस्यत्वही नंतर(अजुन कसे बसे चोवीस तासही होत नाहियेत तिथल्या सभसदत्वाला)घेतलं ते योग्य वाटतय.(प्रथम पसंती मि. पा लाच) (तो सुद्धा एका निरोपातील सल्ल्यावरुन. "अधिकधिक लोकांना लेख दाखवायचा असेल तर तिथेही प्रकाशित कर.(कारण काही जण तिथले सभासद आहेत, पण इथले नाहित्.त्यांना का मिस करायचं.)" असा तो सल्ला होता. हा सल्ला ऐकुन तिकडे गेलो.काहिंनी त्याची तिथे दखलही घेतली,पण केवळ काहिंनीच.) मि.पा. तील प्रतिसादातुन हुरुप आला,तेवढ्या प्रमाणात कुठुनही आला नाही. अवांतर १: - त्याच निरोपातील आणखी एक सल्ला आहे तो असा:- "लेखन म.टा. च्या तुमचे पान मधेही टाक्.पण त्या बाबतीत नक्की कळत नाहिये की हे देण तिथे योग्य/प्रासंगिक असेल की नाही ते." अवांतर २:- सखाराम गट्णे चे लग्नासाठी मुली बघणे चालु आहे,त्यावरील चर्चेतुनही एक नवी छोटिशी गोष्ट सुचली आहे. फक्त टंकित करायला वेळ लागतो आहे. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

विकास Sat, 05/03/2008 - 07:21
आपला ललीतलेख आत्ता वाचला आणि आवडला. नक्कीच वेगळा वाटला. असेच लिहीत रहा. :) ललीत लिहीता येत नसले तरी वाचायला आवडणारा... विकास बाकी हा लेख वाचून आणि नंतर वरील वादविवाद पाहून प्रश्न पडला: या प्रसंगात (वरील वादविवादाच्या प्रसंगात) दार, खिडकी, काच, आरसा ही कोणकोणत्या पात्रांना नावे देता येतील? :))

मन१ Tue, 01/10/2017 - 11:09
वेगळ्याच धाटणीचं लिखाण . माझीच एक जुनी कथा आठवली --- http://www.misalpav.com/node/1620
लेखनविषय:
काल घरी गेलो. दाराने रोजच्यासारखे स्वागत केलेच नाही. काय झालयं तेच कळेना.म्हटलं जाउन त्या आरशाच्या काचेला विचारावं झालय तरी काय? तर तीही जागची गायब. काहिच कळेना.अजब शांतता.माझे रूम मेट्स ते दार, ती आरशाची काच धड कोणीच दिसेना. जे दिसताहेत् ते बोलेनात.वैतागुन खिडकीवर ओरडलो:- "अरे, झालय तरी काय् ईथे?काल् पर्यंत तर हे दार आणि आरसा प्रेम गीत म्हणायचे.मला जरा बर वाटायचं आनंदी जोडप्याकडे पाहुन.ह्यांना प्रायव्हसी हवी म्हणुन मी नाइट शिफ्ट सुद्धा घेतली होती ना मागे(आणि म्हणुनच लेका तुझा जन्म झाला) काय,चाललयं तरी काय ईथे?" खिडकीने एक स्माइल दिली.(गूढ, गमतीशीर स्माइल.खिडकी खुश आहे का उदास तेही कळेना.) मल

(रस्ता)

चतुरंग ·

विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 09:33
पचकला 'रंग्याच' जाली हाय रे काव्य नाही मुळिच त्याने सोडले! हा हा! मस्त रे रंग्या...:) तात्या.

केशवसुमार Wed, 04/30/2008 - 11:23
रंगाशेठ, झकास विडंबन... चालू द्या.. प्रतिसादाला उशीर झाला क्षमस्व.. केशवसुमार.

ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 05/01/2008 - 01:53
पचकला 'रंग्याच' जाली हाय रे काव्य नाही मुळिच त्याने सोडले! हे हे हे....चतुरंगशेठ लै भारी!

विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 09:33
पचकला 'रंग्याच' जाली हाय रे काव्य नाही मुळिच त्याने सोडले! हा हा! मस्त रे रंग्या...:) तात्या.

केशवसुमार Wed, 04/30/2008 - 11:23
रंगाशेठ, झकास विडंबन... चालू द्या.. प्रतिसादाला उशीर झाला क्षमस्व.. केशवसुमार.

ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 05/01/2008 - 01:53
पचकला 'रंग्याच' जाली हाय रे काव्य नाही मुळिच त्याने सोडले! हे हे हे....चतुरंगशेठ लै भारी!
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
बर्‍याच प्रतीक्षेनंतर अनिरुद्ध अभ्यंकर यांचा सुंदर 'रस्ता' सापडला आणि मला हायसे वाटले!;) चावल्यावर जे मुखी मी घोळले तेच फिरता पाठ मागे थुंकले पिंकलो न येथे एकटा मी कधी सोबतीला हे जथे पण पिंकले तू कशाला चुना निघताना दिला तोंड रे माझे अशाने पोळले मुखरसां, मी काय रे आता करू? कोपरे सगळे जिन्याचे रंगले यार माझे वेळी अवेळी भेटती लोक म्हणती थुंकण्या हे चालले हाय हा तांबूल मजला भावतो, त्या तमाकूविण कुणाचे भागले? तांबूलहा 'रंगेल'ही माझ्या मुखी थुंकण्याचे सुख मलाही लाभले! हा मला 'रस्ता' मिळाला शेवटी त्यास पिचकारुन आता रंगले! पचकला 'रंग्याच' जाल

रस्ता

अनिरुद्ध अभ्यंकर ·

अभिज्ञ Tue, 04/29/2008 - 00:35
कविता आवडलि... रस्ता छान आहे. मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले तू कशाला हाक निघताना दिली जायचे माझे अशाने लांबले हे आवडले. पुढील लेखनास शुभेच्छा. अबब.

अनिकेत Tue, 04/29/2008 - 00:36
काव्य छानच, पण..... काव्याचा प्रकार "गझल" टाकला आहे...माझ्या समजुतीनुसार गझलेत प्रत्येक शेराच्या दुसर्‍या ओळीतला शेवटचा चरण, अथवा शेवटचे काही शब्द सारखे असतात. विषय मात्र गझलेस अगदी योग्य.... अनिकेत

चतुरंग Tue, 04/29/2008 - 03:15
हा मला रस्ता मिळाला शेवटी चाललो मी लोक मागे चालले शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले ! हे आवडलं! चतुरंग

मदनबाण Tue, 04/29/2008 - 03:59
अभ्यंकरजी फारच सुंदर !!!!! शब्द हे वेळी अवेळी भेटती लोक म्हणती वेड ह्याला लागले > मस्त..... (आयुष्याच्या रस्त्यावरील अजुन एक वाटसरु) मदनबाण

प्रमोद देव Tue, 04/29/2008 - 08:32
मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले मी जसा आहे तसा आहे सुखी येव्हढे पण सुख कुणाला लाभले? शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले ! हे विशेष आवडले. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धमाल मुलगा Tue, 04/29/2008 - 13:37
मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले आठवांचे काय मी आता करू ? कोपरे सारे मनाचे संपले
हायsss !! बढिया.
सांग तू कविते मला हे एकदा चार शब्दांनी कुणाचे भागले?
खरं आहे! मान गये उस्ताद!
शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले !
=D> =D> =D> =D> =D>

विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 08:46
मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले आठवांचे काय मी आता करू ? कोपरे सारे मनाचे संपले वा अनिरुद्धा! सुंदर गझल... तात्या.

अभिज्ञ Tue, 04/29/2008 - 00:35
कविता आवडलि... रस्ता छान आहे. मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले तू कशाला हाक निघताना दिली जायचे माझे अशाने लांबले हे आवडले. पुढील लेखनास शुभेच्छा. अबब.

अनिकेत Tue, 04/29/2008 - 00:36
काव्य छानच, पण..... काव्याचा प्रकार "गझल" टाकला आहे...माझ्या समजुतीनुसार गझलेत प्रत्येक शेराच्या दुसर्‍या ओळीतला शेवटचा चरण, अथवा शेवटचे काही शब्द सारखे असतात. विषय मात्र गझलेस अगदी योग्य.... अनिकेत

चतुरंग Tue, 04/29/2008 - 03:15
हा मला रस्ता मिळाला शेवटी चाललो मी लोक मागे चालले शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले ! हे आवडलं! चतुरंग

मदनबाण Tue, 04/29/2008 - 03:59
अभ्यंकरजी फारच सुंदर !!!!! शब्द हे वेळी अवेळी भेटती लोक म्हणती वेड ह्याला लागले > मस्त..... (आयुष्याच्या रस्त्यावरील अजुन एक वाटसरु) मदनबाण

प्रमोद देव Tue, 04/29/2008 - 08:32
मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले मी जसा आहे तसा आहे सुखी येव्हढे पण सुख कुणाला लाभले? शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले ! हे विशेष आवडले. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धमाल मुलगा Tue, 04/29/2008 - 13:37
मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले आठवांचे काय मी आता करू ? कोपरे सारे मनाचे संपले
हायsss !! बढिया.
सांग तू कविते मला हे एकदा चार शब्दांनी कुणाचे भागले?
खरं आहे! मान गये उस्ताद!
शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले !
=D> =D> =D> =D> =D>

विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 08:46
मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले आठवांचे काय मी आता करू ? कोपरे सारे मनाचे संपले वा अनिरुद्धा! सुंदर गझल... तात्या.
लेखनविषय:
भेटल्यावर तोंडभर जे हासले तेच फिरता पाठ मागे बोलले मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले तू कशाला हाक निघताना दिली जायचे माझे अशाने लांबले आठवांचे काय मी आता करू ? कोपरे सारे मनाचे संपले शब्द हे वेळी अवेळी भेटती लोक म्हणती वेड ह्याला लागले सांग तू कविते मला हे एकदा चार शब्दांनी कुणाचे भागले? मी जसा आहे तसा आहे सुखी येव्हढे पण सुख कुणाला लाभले? हा मला रस्ता मिळाला शेवटी चाललो मी लोक मागे चालले शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले ! अनिरुद्ध अभ्यंकर

का बघायची मराठी नाटकं?

आपला अभिजित ·

धनंजय Mon, 04/28/2008 - 23:22
जर सिनेमाचे तिकीट ५०-६० रुपये असले तर नाटकाचे तिकीट १२०-१५० रुपये ठीक वाटते. काही कलाकार जिवंतपणे कला सादर करतात आणि आपण ती अनुभवतो, एवढंच. त्याहून विशेष काही नाही. यात शेवटचे वाक्य समजले नाही. कलाकार जिवंतपणे कला सादर करतात हे विशेष मानावे. तरी नाटककंपनीने बाल्कनी बंद ठेवली, हे जरा खटकले. जर नाटक हाऊसफुल्ल होणार असते, तर ९०-१०० रुपयांना बाल्कनीतली तिकिटे विकता आली असती का? याबाबत मिळकत-तोट्याचे गणित नाटककंपनीने केले का? असे प्रश्न मनात येतात.

भडकमकर मास्तर Tue, 04/29/2008 - 00:31
का बघायची मराठी नाटकं? शीर्षकावरून असं वाटलं की अशी मूर्ख कथानके असलेली नाटके का बघायची? असे काहीसे असावे... ( तो ही महत्त्वाचा आहेच)पण आपला मुख्य मुद्दा इतकी महाग नाटके का बघायची? असा दिसतो... तोही योग्यच आहे....हे सगळे निर्मात्यांनी वाढवलेले गणित आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. पहिलं तिकीट दीडशे रुपयांचं होतं आणि दुसरं एकशेवीस रुपयांचं. त्याच्या खालची तिकिटंच नव्हती! हा कदाचित कोणत्यातरी संस्थेच्या मदतीसाठी निधी संकलनासाठीचा प्रयोग असणार.... आपल्या माहितीची संस्था नसेल तर असल्या प्रयोगांना मुळीच जाऊ नये.... आमच्याकडे साध्या प्रयोगांची अजूनही ८० आणि १०० अशीच असतात तिकिटे .... मी त्यांनाच जातो... नाटकाच्या बाबतीत तसं नाही. शंभर रुपये देऊन विकतची "रिस्क' कोण घेणार ( नाटकाच्या तिकिटांच्या किंमती जास्त आहेत या तुमच्या मूळ विषयाशी मी सहमत आहेच्...)परंतु नाटकाची सिनेमाशी तुलनाच अप्रस्तुत आहे असे वाटते... असो..या विषयावरचे आमचेही विचार इथे टंकतो आहे... १. निर्माता विविध विषयांवरची १० -१२ नाटके काढतो तेव्हा त्याच्या हाताला ऑल द बेस्ट किंवा सही रे सही सारखे एखादे नाटक लागते...निर्मात्याचे म्हणणे असे असते की इतकी वर्षे रडत खडत तोट्यात ( किंवा कमी फायद्यात ) धंदा केला त्यामुळे यातूनच कमवून घ्यायचे... मग अशा प्रचंड किमतीची तिकिटे लावून प्रयोग सुरू होतात.( म्हणून बरी नाटकं शक्यतो लवकरात लवकर पाहून घ्यावीत. नंतर त्यांची तिकिटे प्रचंड वाढतात आणि कलाकार पाट्या टाकायला सुरुवात करतात.... दोन्हींकडून वैताग)) २... निर्माते आणि तोटा... माझ्या भागातले नाट्यगृह चांगल्या नाटकांसाठी नेहमीच फुल भरते... खालच्या ८०० सीट्स... म्हणजे सुयोगसारख्या संस्थेची जवळजवळ सर्व, प्रशांत दामलेची बरीचशी...सुयोगच्या नावावरतीच लोक येतात...त्या वेळी मी नेहमी असाच विचार करतो की यांची इतकी नाटके मजबूत चाललेली आहेत, अमेरिका, युरोप नाहीतर गल्फ मध्ये दौरे चालू आहेत,तरी कुठल्याही मुलाखतीत, चर्चेत बघा, सुयोगचे "भट " सतत नाटक व्यवसाय तोट्यात आहे म्हणून दु:खीच... :''( हे काही आपल्याला कळत नाही... सुयोगची तोट्यातली नाटके फारशी आठवतच नाहीत...कधी वाटते म्हणावेसे, " एवढा तोट्यात चाललाय धंदा तर काय तुमच्यावरती सक्ती आहे की काय हाच धंदा करायची??... (|: "

In reply to by भडकमकर मास्तर

प्रभाकर पेठकर Tue, 04/29/2008 - 13:40
'सुयोग'चे पार्टनर्स २ आहेत. श्री. सुधीर भट आणि श्री. गोपाळ अल्गेरी. दोघेही माणूस म्हणून खूप छान आहेत. पण जिथे 'बिझनेस' चा प्रश्न असतो तिथे श्री. सुधीर भटच बोलतात. आणि ते एकदम व्यावसायिक आहेत. सगळ्याच मोठ्या कलाकारांना हाताळणे सोपे नसते. दौर्‍यांवर तर विचारूच नका. रात्रीचा प्रयोग संपल्यावर जे 'दारूकाम' होते त्याने श्री. सुधीर भटांच्या पोटात गोळा येतो. सकाळी पुढची फ्लाईट पकडायची असते किंवा भारतात पुढचा प्रवास सुरू होणार असतो. काही कलाकार पहाटे ४-५ पर्यंत जागतात. पहाटे पहाटे झोपतात आणि सकाळचा प्लॅन बिघडू शकतो. तिथे श्री. सुधीर भटांसारखाच खमक्या निर्माता पाहिजे. अक्षरशः गुरे हाकावित तसे एकेका नटाला बसमध्ये वगैरे ढकलावे लागते. त्यांना त्यांच्या नाटकांमधून फायदा नक्कीच होत असतो. 'सुयोग' मानधनही चांगले देते. रखडवत नाही. हे मुख्य मुख्य नटांना. तळागाळाच्या , नवोदीत नट्/नट्यांना मानधन कमी मिळते पण निर्मात्याच्या खर्चात परदेशवारी होते आणि 'सुयोग'चा कलाकार हा शिक्काही बसतो. ह्या लाईन मध्ये, विशेषतः परदेश दौर्‍यांच्या, 'सुयोग'ची मक्तेदारी टिकून राहावी म्हणून, मला वाटते, श्री. सुधीर भट सतत रडत असतात. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

भडकमकर मास्तर Wed, 04/30/2008 - 14:35
विशेषतः परदेश दौर्‍यांच्या, 'सुयोग'ची मक्तेदारी टिकून राहावी म्हणून, मला वाटते, श्री. सुधीर भट सतत रडत असतात. असतात एकेकाच्या बिझनेसची गणिते.... वाचून गंमत वाटली... रात्रीचा प्रयोग संपल्यावर जे 'दारूकाम' होते त्याने श्री. सुधीर भटांच्या पोटात गोळा येतो. सकाळी पुढची फ्लाईट पकडायची असते किंवा भारतात पुढचा प्रवास सुरू होणार असतो. काही कलाकार पहाटे ४-५ पर्यंत जागतात. पहाटे पहाटे झोपतात आणि सकाळचा प्लॅन बिघडू शकतो. तिथे श्री. सुधीर भटांसारखाच खमक्या निर्माता पाहिजे. अक्षरशः गुरे हाकावित तसे एकेका नटाला बसमध्ये वगैरे ढकलावे लागते. ही माहिती तर फारच उद्बोधक...धन्यवाद....अगदी डोळ्यापुढे चित्र उभे राहिले.... आता डोक्यात चक्रे चालू झाली की नक्की कोण कोण नट असे करत असतील? _________________________ अजून एक सुधीर भटांचे वाक्य मुलाखतीमधले लक्षात राहिलेले..... "... अहो, अमेरिकेतसुद्धा प्रेक्षक येत नाहीत हो बघायला नाटक... आम्ही एवढे आलोय तुमच्यासाठी , आणि तरी येत नाहीत..".... आता दर वर्षी जात राहिलात तर काय सगळं महाराष्ट्र मंडळ लोटणार आहे का तिथे? कदाचित म्हणत असतील, " पुढल्या वेळी बघू..." दर वेळी भट काहीतरी इन्ट्रेष्टिंग कॉमेंट करतातच... एकदम मजा असते त्यांची मुलाखत म्हणजे...

रामदास Tue, 04/29/2008 - 00:32
त्या दोघांना वेगवेगळं का बसवलं बरं? एक१२० आणि दुसरे १५०. ज्यांना रास्त किंमत वाटते ते जातील . मल्टीप्लेक्स चा नियम नाटकाला लागू करा.म्हण्जेच दुसर्‍याच्या पैशानी बघा.(हे तुमचेच धोरण आहे )मल्टिप्लेक्‍समी शक्‍यतो स्वतःच्या पैशांनी ला चित्रपट बघत नाही. छे... मला कळलच नाही नक्की समस्या काय आहे.

In reply to by रामदास

भडकमकर मास्तर Tue, 04/29/2008 - 00:46
वेगवेगळं का बसवलं बरं? एक१२० आणि दुसरे १५०. अहो वेगळं नाही बसवलं...त्यांना म्हणायचं असावं ,दोनच ( महाग) प्रकारची तिकिटं उपलब्ध होती...

भडकमकर मास्तर Tue, 04/29/2008 - 00:43
.२२ एप्रिल २००७ ला मी दूरदर्शनवर घटनाचक्र या कार्यक्रमात मोहन वाघ, सुधीर भट आणि मोहन जोशी बसून नाट्यनिर्मिती वगैरे बद्दल बोलत होते....विषय होता " आजची रंगभूमी आणि आव्हाने"...( आम्ही त्याच्या नोट्स काढल्या आहेत)...त्यात एक तासापैकी बराचसा वेळ खालील तक्रारी सांगण्यात गेला..... १.नट काम करत नाहीत, सीरियल सिनेमाकडे जातात...५० प्रयोगांनंतर हा नट सोडून जाणार हे टेन्शन सतत...मग त्या नाटकावर रिस्क किती घेणार? २. आमच्या गाड्या जुन्या ( सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे) म्हणून सरकारने भंगारात काढाव्या असे सांगितले... २४ लाखाची गाडी एकदम भंगार ?.. ३.दौरे करणं मुष्किल आहे, ... बाहेरगावी प्रयोगाचा खर्च ३५ ते ३८ हजार असतो आणि मिळतात १२ ते १५ हजार ... कोण जाणार दौर्‍याला? बाहेरगावी ठराविक प्रेक्षक मिळाला पाहिजे, तरच आम्ही जाऊ वगैरे...... ४.हल्ली कोणीही निर्माता होतो आणि चांगल्या चांगल्या तारखा अडवून ठेवतो... _________________________________ हे सगळे एस्टाब्लिश्ड ,प्रथितयश निर्माते नुसत्या तक्रारी सांगत होते, असा फील आम्हाला आला...म्हणजे हेच इतके रडतात, तर छोट्या निर्मात्यांनी कुठे जायचं , देव जाणे?.... इतकी वर्षं हे नाटकं करताहेत तरी नवीन नवीन निर्माते बनू नयेत , आपल्याला स्पर्धा नको अशी यांची अपेक्षा का? ( पहा तक्रार क्रमांक ४)... सगळ्या महत्त्वाच्या तारखा यांनाच पाहिजेत्..का?मग काय फक्त ठराविक कंपूशाहीसाठीच असते काय नाटक?.आणि हे अगदी बिनधास्त टी व्ही वरती सांगतात की जुन्या संस्थांना ठराविक तारखा दिल्या पाहिजेत....म्हणजे यांनाच अनुदान, यांनाच तारखा... तरीही यांचा नाट्यव्यवसाय तोट्यातच... .. _______________________________

अभिज्ञ Tue, 04/29/2008 - 01:11
भडकमकर साहेब, मोहन वाघ यांचि १.नट काम करत नाहीत, सीरियल सिनेमाकडे जातात...५० प्रयोगांनंतर हा नट सोडून जाणार हे टेन्शन सतत...मग त्या नाटकावर रिस्क किती घेणार? २. आमच्या गाड्या जुन्या ( सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे) म्हणून सरकारने भंगारात काढाव्या असे सांगितले... २४ लाखाची गाडी एकदम भंगार ?.. हि मते मला तरी पटतात. आजकालचे नट घ्या,गायक घ्या,सर्वचजण हे कमि कष्टात जास्त यशस्वी होउ पहात आहेत.(उदा.सिरीयल्स,टॆलेंट हंट वगैरे...) मग अशा वेळि ह्या लोकांनि काय करायचे? ज्या कलावंतांच्या जिवावर नाटक बेतायचे त्यांनिच जर अशि पाठ फ़िरवलि तर मग निर्मात्याने काय करावे अशि आपलि अपेक्षा आहे? टुकार हिंदि चित्रपटांना अगदि ब्लॆक ने तिकीटे काढून गर्दि केली जाते. मग मराठी नाटक वाल्याने लावलि जरा महाग तिकीटे तर कुठे बिघडले? अभिजीतजी ,आपला मुद्दा नीटसा कळला नाहि. गेलोच, तर सिटीप्राइड कोथरूडला पहाटे दहा वाजताचा 50 ते जास्तीत जास्त 60 रुपयांतला चित्रपट मी पाहू शकतो. त्याहून जास्त नाही. त्यातदेखील चित्रपट अगदी भुक्कड असला, तरी त्यातली गाणी म्हणा, एखाद्या कलाकाराचा अभिनय, नुसती कथा, नुसतं उत्तम चित्रीकरण, निसर्गदृश्‍यं, (आणि एखाद्या हिरॉइननं "नैसर्गिक' ओढीनं दिलेली दृश्‍यं) यांवर पैसे वसूल होऊ शकतात. त्यामुळं एखादा चित्रपट वाईट आहे, असं कुणी सांगितलं, की मी त्यावर पहिली धाड घालतो. नाटकाच्या बाबतीत तसं नाही. शंभर रुपये देऊन विकतची "रिस्क' कोण घेणार? तुम्हाला मराठी रंगभुमिवर हिरॉइननं "नैसर्गिक' ओढीनं दिलेली दृश्‍यं ज्यावर पैसे वसूल होऊ शकतात असले काही अपेक्षित आहे का? अबब.

In reply to by अभिज्ञ

आंबोळी Tue, 04/29/2008 - 21:01
मोहन वाघ यांचे १.नट काम करत नाहीत, सीरियल सिनेमाकडे जातात...५० प्रयोगांनंतर हा नट सोडून जाणार हे टेन्शन सतत...मग त्या नाटकावर रिस्क किती घेणार? हे मत पटत नाही. कोणताही नट जास्त पैसे मिळत आसतील तर नाटक सोडून सिरीअलकडे जाणारच. नटच का? जगात कुणालाही असलेल्या नोकरी/धंद्यापेक्षा जास्त पगार्/पैसे मिळणारी नोकरी/धन्दा मिळाला तर तो तिकडे जाणारच. उलट न जाणार्‍याला लोक मुर्खात काढतील. मोहन वाघांची काही वर्षापुर्वी लागलेली मुलाखत मी पाहिली होती. त्याला त्यावेळी "ऑल द बेष्ट " या नाटकाची ओरिजीनल टीम नाटक सोडून गेल्याची आणि "पानीपत" बंद पडल्यची पार्श्वभूमी होती. त्यात मोहन वाघ असे म्हणाले होते की "या लोकानी पैसे वाढवून मागितले. मी देणार नाही. याना ढुंगणाला मोबाइल लावून फिरायला मी पैसे देणार नाही". याला काय अर्थ आहे? सेरीअल मधे यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळत होते. त्यमुळे नट तिकडे गेले. यात नटांचे काय चुकले? का नटानी "रंगभूमीची सेवा" या गोंडस नावाखाली भिकेला लागावे ही अपेक्षा आहे? या उलट "सही रे सही" यशस्वी झाल्यावर आणि जोरात चालूलागल्यावर निर्माता बाईनी (माफ करा नाव आठवत नाही) भरत जाधवला नाईट वाढवून दिली. (माझ्या माहितीप्रमाणे प्रत्तेक शो ल १००० ची ५००० रु.). पैसे मिळत आसल्यने भरत सोडून गेला नाही. पुढचा "सही" चा इतिहास सर्वानाच माहिती आहे. बाकी हिरॉइननं "नैसर्गिक' ओढीनं दिलेली दृश्‍यं आसणारी काही नाटके रंगभूमीवर आहेत.... निदान ती नाटके का बघावीत असा प्रश्न तुम्हाला पडणार नाही अशी अपेक्षा करतो.

In reply to by आंबोळी

भडकमकर मास्तर Wed, 04/30/2008 - 14:46
मोहन वाघांच्या चेतन दातार ने घेतलेल्या एका जुन्या मुलाखतीत हेच ऐकले होते... " मी एवढे रिस्क घेऊन नाटक काढतो, (प्रसंगी चीजवस्तू गहाण वगैरे ठेवून सुद्धा ) त्यानंतरही माझी नाटके पडली आहेत, त्याचा तोटा मीच उचलतो... तेव्हा नट येतो का विचारायला की मोहनकाका, तुमचा खूप लॉस झालाय या नाटकात , आजचं बूकिंगसुद्धा काहीच नाही, मग आजची नाईट देऊ नका मला..." साहजिकच नाही येत कोणी असं म्हणायला..... मग जेव्हा माझा आधीचा लॉस भरून काढणारं एखादं नाटक चालत असतं , तेव्हा नटांनी जास्तीच्या पैशाची का अपेक्षा करावी?"" ...... मला तर हे लॉजिक पटते.... ..... पण जेव्हा ( कलाकार कमी पैशामुळे नाटक सोडून जातात आणि )प्रयोगच बंद पडायची वेळ येते त्यावेळी निर्मात्याने नाईटमध्ये थोडी तरी वाढ करणे योग्य आहे असेच वाटते... शेवटी प्रयोग चालू राहणे महत्त्वाचे...

In reply to by भडकमकर मास्तर

प्रभाकर पेठकर Wed, 04/30/2008 - 15:22
मोहनकाका, तुमचा खूप लॉस झालाय या नाटकात , आजचं बूकिंगसुद्धा काहीच नाही, मग आजची नाईट देऊ नका मला... मला श्री. मोहन वाघांचा हा युक्तीवाद पटला नाही. नाटके पडण्याची अनेक कारणे असू शकतात. कुचकामी कथा, ढिसाळ दिगदर्शन, चुकीची प्रकाश योजना, मारक ध्वनी रेखाटन/संयोजन, चुकीच्या वेषभूषा, चुकीची रंगभूषा, आणि नाट्याचा अभाव अशी अनेक अंगे, नटांच्या अभिनयाखेरीज, नाटकाचे यशापयश ठरवतात. फक्त नटांच्या अभिनयातील तोकडेपणामुळे नाटक तोट्यात गेले तर आणि तरच वरील विधान लागू होते. पण वर दिलेल्या इतर कारणांमुळे नाटक अयशस्वी झाले असेल तर नटांना दोष देण्यात हशील नाही. कित्येक नटांचे (प्रमुख) ठराविक प्रयोगांचे (जसे २५) काँट्रॅक्ट असते. निर्मात्याने कितीही गल्ला कमावला तरी ह्या (२५) प्रयोगांमध्ये नट मानधन वाढवून मागू शकत नाही. पुढच्या प्रयोगांच्या (२६ ते ५०) काँट्रॅक्टच्या वेळी तो मानधन वाढवून मागतो. (२५ प्रयोग हे उदाहरणादाखल घेतलेले आहे. प्रत्यक्षात प्रयोगांची संख्या निर्माता आणि नट एकत्र 'बसून' ठरवतात.) यशस्वी नाटकाने फक्त नटांचेच मानधन वाढवून न देता इतर संबंधितांचे मानधनही वाढवून दिले पाहिजे. जसे नट मंडळी जास्त मानधनासाठी एका निर्मात्याला सोडून दुसर्‍या निर्मात्याकडे धावतात त्याच प्रमाणे जेव्हा एखादे नाटक त्यातील कलाकारांच्या सुमार अभिनयामुळे पडते तेंव्हा निर्माताही असे कलाकार, दिग्दर्शक बदलतो. जेंव्हा नाटके सोडून छोट्या पडद्यावरील मालिकांकडे नट मंडळी वळली तेंव्हा प्रलोभन होते जास्तीच्या कमाईचे, जास्तीच्या प्रसिद्धीचे आणि सन्मानाचे. पण जास्तीच्या कमाईचा फुगा लवकरच फुटला. मानधन मिळते पण सहा सहा महिने थांबवून ठेवून. कित्येकदा कबूल केलेले सर्व मानधन मिळतही नाही. त्यामुळे अनेक नट लवकरच कंटाळले. आणि नाटकांकडे परतले. तिथे एक बरे होते प्रयोग होताच मानधन मिळायचे. टांगत ठेवायचे नाहीत. वरील माहिती काही नटांच्या आणि इतर संबंधितांच्या बोलण्यातून समजलेली आहे. तसा ह्या क्षेत्रातील माझा खोल अभ्यास नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

भडकमकर मास्तर Wed, 04/30/2008 - 16:12
पण वर दिलेल्या इतर कारणांमुळे नाटक अयशस्वी झाले असेल तर नटांना दोष देण्यात हशील नाही. हो , हे खरे आहे... पण नाटक नक्की कशामुळे पडले ( किंवा नक्की कशामुळे चालते? ) हे ठरवणे तरी कुठे सोपे आहे ? ....यशाचे धनी सगळे पण अपयशाला वाली कोण?.. त्यामुळे प्रत्येक निर्माता त्याला वाटेल पटेल तसे निर्णय घेतो ,....

भाग्यश्री Tue, 04/29/2008 - 01:45
अभिजित,तुमचा रोख नक्की कशावर आहे तेच कळले नाही.. नाटकाच्या किंमतींबद्दल असेल तर बरोबर आहे, खूप महाग असतात तिकीटं.. पण मी सिनेमा पेक्शा नाटक पाहायला पैसे गेले तर माफ करीन.. एखाद्याचा अभिनय असा समोर पाहणे हा एक अनुभव आहे! त्यामुळे किंमत जास्त असली तरी काही मोजकी नाटके मी पाहायचेच. अर्थात कुठलंही नाही.. आजकालची काही नाटकं अगदीच काहीतरी असतात.. असो.. आणि मनोरंजन म्हणाल, तर प्रत्येक नाटकाचा साचा मनोरंजनाचाच असला पाहीजे असा काही नियम नाहीय.. आणि नसावा.. अतिशय गंभीर विषयावरची नाटके सुद्धा सुन्न करून जातात, आणि मला ती देखील पाहायला आवडतात.. उदा. नातीगोती,मी नथुराम गोडसे बोलतोय.. सिनेमा मधे जे दिसते , किंवा असते, तसेच नाटकामधे असण्याची अपेक्षा का? रंगभूमी हा वेगळाच प्रकार आहे.. त्यामुळे तुलना नको असे वाटते.. भडकमकरांचे चारही मुद्दे पटले.. आजकाल सगळे नट मालिका आणि चित्रपट यांत गुंतले असताना चांगली नाटकं काढणं, आणि ती यशस्वी करणे अवघड झालंय.. दर पण त्यांना वाढवावेच लागतात, पण सामान्य जनतेला परवडत नाहीत.. तारखांबद्दलचा मुद्दाही पटला.. कंपूशाही नसली पाहीजे.. इतके चांगले कलाकार येत आहेत पुढे, त्यांनाही वाव मिळाला पाहीजे...

कलंत्री Tue, 04/29/2008 - 16:41
हाच विषय मी मनोगतवर वाचला आणि तोच विषय येथेही अगदी तश्याचा तसाच. माझ्या मते काही लेखक एकच विषय मनोगत, उपक्रम आणि मिसळपाव यावर मांडत असतात. या तिन्ही संकेतस्थळाच्या प्रशासक आणि सरपंचानी यावर काही विचार करावा अशी नम्र विनंती. उदा. मनोगत विशेष, उपक्रम लोकाग्रह आणि मिसळपाव भन्नाट असे दुवे दिले तर???

अप्पासाहेब Tue, 04/29/2008 - 18:46
मनोगत वर हाच लेख २८ / ४ / २००८ १६:३४ असा टाकला आहे, तोच लेख काडीमात्र फरक न करता ईथे , २८ / ४/ २००८ १६:४१ टाकला आहे. अभिजित साहेब , हे असे करणे बरोबर दिसत नाही.

In reply to by अप्पासाहेब

देवदत्त Tue, 04/29/2008 - 23:33
७ मिनिटाच्या फरकाने दोन वेगळ्या संकेतस्थळावर एकच लेख आला तर तो शिळा कसा झाला? लेखक तोच, विषय तोच मग त्यात वेगळेपणा का? अहो, २ /३ वेगवेगळ्या संकेतस्थळावर वेगवेगळे सदस्य असतात. मग का नाही तो २ ३ ठिकाणी प्रकाशित करावा? त्या वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया मिळतील ना त्यात. आता नाटकाचा विषय आहे तर त्याचेच उदाहरण घ्या. एकच नाटक तुम्ही ठाण्यात आज बघितले व पुढच्या महिन्यात पुण्यात ते लागले असेल तर तुम्हाला ते शिळे वाटेल. कदाचित तुम्ही नाही पाहणार ते नाटक. पण सर्वच पुणेकरांनी नसेल ना ते नाटक पाहिलेले. त्यांचा वेगळा प्रतिसाद असू शकेल ना?

आपला अभिजित Tue, 04/29/2008 - 20:16
मी माझा मुद्दा बऱ्यापैकी स्पष्टपणे मांडला होता. मी एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहे आणि मला एका नाटकासाठी सव्वाशे ते दीडशे रुपये देणं शक्‍य नाही. अर्थात, साठ-चाळीस दराची तिकीटं असतील, तर ते शक्‍य आहे. पण अशी तिकीटंच नसतात, मोठ्या संस्थांच्या नाटकांना. मग, कलाकारांच्या आणि नाट्यसंस्थांच्या तुंबड्या भरायला मी एवढ्या भरमसाठ दराची तिकीटं काढायची काय? की सामाजिक हेतू म्हणून हा भुर्दंड सोसायचा? चित्रपटाशी तुलना एवढ्यासाठीच केली, की नाटकाच्या तिकीटदरांविषयी बोलायला लागलं, की कुणीही उपटसुंभ "सिनेमाला नाही का तुम्ही एवढे पैसे मोजत?' असा प्रश्‍न विचारतो. म्हणजे, "हम आपके हैं कौन'च्या वेळी चित्रपटगृहांचे तिकीटदर वाढविण्यासाठी सूरज बडजात्याचं स्पष्टीकरण असंच होतं. "ब्लॅक'मध्ये नाही का, तुम्ही एका तिकीटाला दीडशे-दोनशे रुपये मोजत?' अरे बाबा, आम्ही नाही मोजत! आम्ही अगदी सोमवारी सकाळी दहा वाजता उठून तिकीटाच्या रांगेत उभे राहतो. तिथली ब्लॅकवाल्यांची दादागिरी सहन करतो. कसंबसं तिकीट मिळवतो. अनेकदा स्टॉलमध्ये बसून ("मल्टिप्लेक्‍स' कल्चरच्या माणसांना "स्टॉल'ही कळणार नाही!) सिनेमा बघतो. मग तू आम्हाला का गृहीत धरतोस? नाटकांचंही तसंच आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय जर 10 ते 15 हजार मासिक उत्पन्नगटातील असेल, (असे असंख्य मध्यमवर्गीय आहेत!) तर त्याला एका वेळच्या चैनीसाठी पाच-सहाशे रुपये नाटकावर उधळणं परवडेल काय? आणि का त्यानं खर्च करावेत? नाटकाचा खर्चच तेवढा असेल, तर ठीक आहे. पण तसं नाही ना! -------- आता, व्यक्तिगत मुद्द्यांकडे वळू. 1. भडकमकर साहेब, हे नाटक कुठल्याही संस्थेच्या मदतीसाठी नव्हतं. "कबड्डी कबड्डी' मी पाहिलं, त्याचे दरही 100 आणि 120 होते. बाल्कनी बंद. पुण्यात तरी जवळपास सर्वच प्रमुख संस्थांच्या नाटकांचे दर सध्या एवढेच आहेत. 2. रामदास बुवा, तुम्हाला माझा प्रश्‍न कळलेला नाही, की नवा प्रश्‍न निर्माण करायचा आहे? मल्टिप्लेक्‍सला मी स्वतःच्या पैशाने चित्रपट बघत नाही, याचाच अर्थ जात नाही. कारण माझ्यावर शंभर-दोनशे रुपये उगाच उधळणारा मित्र-मैत्रीण अजून जन्माला यायचेय. मला (म्हणजे सर्वसामान्य मध्यमवर्गीय प्रेक्षकाला) नाटकाचे एवढे तिकीटदर परवडत नाहीत, हीच समस्या आहे! 3. भडकमकर, पेठकर, तुमचे नाट्यव्यवसायाबद्दलचे विश्‍लेषण आवडले. खूप अभ्यास आहे तुमचा. 4. अबब, माझा मुद्दा वर मांडला आहेच. 5. भाग्यश्री, निदान माझा मुद्दा समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. नाटकातून फक्त मनोरंजन असावं, अशी अपेक्षा नाही माझी. आक्षेप तिकीटांना आहे. सुदर्शन, स्नेहसदन, भावे स्कूल, इथंही मी नाटकं पाहिल्येत. अगदी "ध्यानीमनी', "ज्याचा त्याचा प्रश्‍न' पासून "तुझ्या माझ्यात'पर्यंत अनेक गंभीर नाटकं तिकीटं काढून पाहिल्येत. तिकीटं जास्त आहेत, म्हणून मी नाटकं बघायचं सोडत नाही. कारण मला जास्त हौस आहे. पण तिकीटं जास्त आहेत, म्हणून अनेक प्रेक्षक नाटकांपासून दुरावतात ना, त्याचं काय? 6. कलंत्री, अप्पासाहेब, तुमचा वेगळाच आक्षेप दिसतोय. हाच लेख मी ब्लॉगवर पण लिहिलाय. पुढे बोला! 7. आनंदयात्री, मनस्वी, धन्यवाद! -------------

In reply to by आपला अभिजित

प्रभाकर पेठकर Tue, 04/29/2008 - 21:19
नाटकांचे दर मुंबईपेक्षा पुण्यात जास्त आहेत. पुण्यात जिथे १०० रू. दर आहे तिथेच मुंबईत तो ८० रू आहे. सही रे सही नाटकाने दर वाढविले त्याच बरोबर बालगंधर्वच्या खुर्च्या मोडकळीस अलेल्या होत्या, वातानुकुलीत यंत्रणा २० टक्के चालू होती, ध्वनीक्षेपण यंत्रणा कुचकामी होती. प्रेक्षकांना संवाद ऐकू येत नव्हते. काही वेळ प्रेक्षकांनी सर्व सहन केले पण सहनशक्ती पलीकडे गेले तेंव्हा प्रेक्षकांनी आरडाओरडा सुरू केला. नाटक बंद पाडले. व्यवस्थापकाने धावपळ करून पंखे आणून उभे केले. नाटक पुन्हा सुरु झाले. प्रेक्षकांकडून A.C. चे पैसे वसूल करून त्यांना पंख्याची सोय पुरविण्यात आली. तेही प्रेक्षक सहन करयला तयार झाले. पण काही केल्या संवाद ऐकूच येत नव्हते पुन्हा आरडाओरडा झाला. नाटक थांबलं. श्री. भरत जाधव भांबावले, दु:खी झाले. त्यांनी मायबाप प्रेक्षकांना आदराने नमस्कार केला आणि ते विंगेत गेले. पुन्हा पडदा पडला. व्यवस्थापकांनी सर्व प्रेक्षकांची क्षमा मागितली. १० -१५ मिनिटे गेली आणि ध्वनीक्षेपण यंत्रणा दुरुस्त झाली. नाटक सुरू झाले. आणि शांततेत पार पडले. माझ्या मते ज्या नाटकांचे तिकिट दर जास्त असतात त्यांचे नाट्यगृह भाडेही जास्त असते. मग असे जास्त भाडे घेऊन प्राथमिक सुविधाही न पुरवणार्‍या नाट्यगृहांवरही कारवाई झाली पाहिजे. पण तसे होत नाही. पण तिकीटं जास्त आहेत, म्हणून अनेक प्रेक्षक नाटकांपासून दुरावतात ना, त्याचं काय? ज्या नाटकांना प्रेक्षक नाहीत त्यांचे दर जास्त नसतात. सही रे सही , मराठी बाणा अशी नाटके जास्त तिकीटदर ठेवतात. सर्व नाटके नाही. जास्त तिकिट दराच्या नाटकांना प्रेक्षकांनी जाऊ नये. प्रेक्षक नाही आले तर कशी चालतील ती नाटके? पण वरील दोन्ही नाटके, आजही, इतक्या प्रयोगा नंतरही, पुण्यात हाऊस फुल्ल जात आहेत. म्हणजेच प्रेक्षकांना परवडते आहे. बाहेर सगळीकडेच महागाई वाढली आहे. नटांचे दर वाढले आहेत, सेट्सचे वाहतुक खर्च, मेंटेनन्स, टेक्निशियन्सचे खर्च इत्यादी सर्व गेल्या काही वर्षात वाढलेले आहे. त्याचा थोडाफार भार प्रेक्षकांवर पडणारच. तरी देखिल नाटकांचे दर थोडेफार कमी करावेत, निर्माते प्रेक्षकांना 'लुटणार' नाहीत ह्याकडे सरकारने लक्ष द्यावे असे मलाही वाटते.

सहज Tue, 04/29/2008 - 21:09
दरवाढ प्रत्येक गोष्टीत आहे कशा कशा बाबत बोंबलायच? ज्यानं त्यानं ठरवावे प्राधान्य कशाला द्यायचं! अतीअवांतर - काल्पनीक - स्फुट - मुक्तक - आजकालचे काही पत्रकार उचलली जीभ लावली टाळ्याला लिहतात. स्व:ताला लई शहाणे, मध्यमवर्गीयांचे स्वयंघोषीत नेते समजतात. एकाच्या ब्लॉगवर बरेच सिनेमांचे संदर्भ आढळतात ती काय मित्राने काढलेले टिकीटे का नवपत्रकारता स्टाईल ने न बघताच ठोकून दिलेले? सकाळमधे ग्राफीटी लिहणारे कोण बॉ? अगदी महिनाभर ग्राफीटी लिहुन देखील दोन टिकीटे नाही येत, फारच पिळवणूक करतात तर सकाळवाले? काही ग्राफीटी वाचुन तशी शंका आली होती म्हणा. ;-)

In reply to by सहज

नंदा प्रधान Wed, 04/30/2008 - 05:43
१ नंबर बोललात साहेब. नसेल नाटक परवडत तर सिनेमाला जा ना. नाहीतर घरी बसून टी व्ही बघा. त्यावर चर्चा कसल्या झोडताय?

देवदत्त Tue, 04/29/2008 - 23:21
(सिनेमापेक्षा) जास्त पैसे देऊन नाटक बघण्यात मला स्वारस्य वाटेल कारण तेथे थेट अभिनय असतो. ते कलाकार आपल्यासमोर एका दमात पूर्ण २ ते ३ तास नाटक दाखवतात. सिनेमाप्रमाणे २ ३ मिनिटांचा शॉट चित्रित करून मग एकत्र सिनेमा बनविणे ही वेगळी कला आहे. पण एकदा का तो बनला की वर्षानुवर्षे तेच दिसते. नाटकाचे तसे नाही. बाकी तिकिट महाग असणे ह्यावर आपण हेच करू शकतो की नाही जायचे बघायला. मग प्रेक्षक नसले तर येतील दर खाली. पण एक आहे, त्यांना कळायला पाहिजे की प्रेक्षक का कमी झाले ते. अन्यथा पुन्हा ओरड चालू होईल की मराठी नाटकाला प्रेक्षक नाही म्हणून.

धनंजय Mon, 04/28/2008 - 23:22
जर सिनेमाचे तिकीट ५०-६० रुपये असले तर नाटकाचे तिकीट १२०-१५० रुपये ठीक वाटते. काही कलाकार जिवंतपणे कला सादर करतात आणि आपण ती अनुभवतो, एवढंच. त्याहून विशेष काही नाही. यात शेवटचे वाक्य समजले नाही. कलाकार जिवंतपणे कला सादर करतात हे विशेष मानावे. तरी नाटककंपनीने बाल्कनी बंद ठेवली, हे जरा खटकले. जर नाटक हाऊसफुल्ल होणार असते, तर ९०-१०० रुपयांना बाल्कनीतली तिकिटे विकता आली असती का? याबाबत मिळकत-तोट्याचे गणित नाटककंपनीने केले का? असे प्रश्न मनात येतात.

भडकमकर मास्तर Tue, 04/29/2008 - 00:31
का बघायची मराठी नाटकं? शीर्षकावरून असं वाटलं की अशी मूर्ख कथानके असलेली नाटके का बघायची? असे काहीसे असावे... ( तो ही महत्त्वाचा आहेच)पण आपला मुख्य मुद्दा इतकी महाग नाटके का बघायची? असा दिसतो... तोही योग्यच आहे....हे सगळे निर्मात्यांनी वाढवलेले गणित आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. पहिलं तिकीट दीडशे रुपयांचं होतं आणि दुसरं एकशेवीस रुपयांचं. त्याच्या खालची तिकिटंच नव्हती! हा कदाचित कोणत्यातरी संस्थेच्या मदतीसाठी निधी संकलनासाठीचा प्रयोग असणार.... आपल्या माहितीची संस्था नसेल तर असल्या प्रयोगांना मुळीच जाऊ नये.... आमच्याकडे साध्या प्रयोगांची अजूनही ८० आणि १०० अशीच असतात तिकिटे .... मी त्यांनाच जातो... नाटकाच्या बाबतीत तसं नाही. शंभर रुपये देऊन विकतची "रिस्क' कोण घेणार ( नाटकाच्या तिकिटांच्या किंमती जास्त आहेत या तुमच्या मूळ विषयाशी मी सहमत आहेच्...)परंतु नाटकाची सिनेमाशी तुलनाच अप्रस्तुत आहे असे वाटते... असो..या विषयावरचे आमचेही विचार इथे टंकतो आहे... १. निर्माता विविध विषयांवरची १० -१२ नाटके काढतो तेव्हा त्याच्या हाताला ऑल द बेस्ट किंवा सही रे सही सारखे एखादे नाटक लागते...निर्मात्याचे म्हणणे असे असते की इतकी वर्षे रडत खडत तोट्यात ( किंवा कमी फायद्यात ) धंदा केला त्यामुळे यातूनच कमवून घ्यायचे... मग अशा प्रचंड किमतीची तिकिटे लावून प्रयोग सुरू होतात.( म्हणून बरी नाटकं शक्यतो लवकरात लवकर पाहून घ्यावीत. नंतर त्यांची तिकिटे प्रचंड वाढतात आणि कलाकार पाट्या टाकायला सुरुवात करतात.... दोन्हींकडून वैताग)) २... निर्माते आणि तोटा... माझ्या भागातले नाट्यगृह चांगल्या नाटकांसाठी नेहमीच फुल भरते... खालच्या ८०० सीट्स... म्हणजे सुयोगसारख्या संस्थेची जवळजवळ सर्व, प्रशांत दामलेची बरीचशी...सुयोगच्या नावावरतीच लोक येतात...त्या वेळी मी नेहमी असाच विचार करतो की यांची इतकी नाटके मजबूत चाललेली आहेत, अमेरिका, युरोप नाहीतर गल्फ मध्ये दौरे चालू आहेत,तरी कुठल्याही मुलाखतीत, चर्चेत बघा, सुयोगचे "भट " सतत नाटक व्यवसाय तोट्यात आहे म्हणून दु:खीच... :''( हे काही आपल्याला कळत नाही... सुयोगची तोट्यातली नाटके फारशी आठवतच नाहीत...कधी वाटते म्हणावेसे, " एवढा तोट्यात चाललाय धंदा तर काय तुमच्यावरती सक्ती आहे की काय हाच धंदा करायची??... (|: "

In reply to by भडकमकर मास्तर

प्रभाकर पेठकर Tue, 04/29/2008 - 13:40
'सुयोग'चे पार्टनर्स २ आहेत. श्री. सुधीर भट आणि श्री. गोपाळ अल्गेरी. दोघेही माणूस म्हणून खूप छान आहेत. पण जिथे 'बिझनेस' चा प्रश्न असतो तिथे श्री. सुधीर भटच बोलतात. आणि ते एकदम व्यावसायिक आहेत. सगळ्याच मोठ्या कलाकारांना हाताळणे सोपे नसते. दौर्‍यांवर तर विचारूच नका. रात्रीचा प्रयोग संपल्यावर जे 'दारूकाम' होते त्याने श्री. सुधीर भटांच्या पोटात गोळा येतो. सकाळी पुढची फ्लाईट पकडायची असते किंवा भारतात पुढचा प्रवास सुरू होणार असतो. काही कलाकार पहाटे ४-५ पर्यंत जागतात. पहाटे पहाटे झोपतात आणि सकाळचा प्लॅन बिघडू शकतो. तिथे श्री. सुधीर भटांसारखाच खमक्या निर्माता पाहिजे. अक्षरशः गुरे हाकावित तसे एकेका नटाला बसमध्ये वगैरे ढकलावे लागते. त्यांना त्यांच्या नाटकांमधून फायदा नक्कीच होत असतो. 'सुयोग' मानधनही चांगले देते. रखडवत नाही. हे मुख्य मुख्य नटांना. तळागाळाच्या , नवोदीत नट्/नट्यांना मानधन कमी मिळते पण निर्मात्याच्या खर्चात परदेशवारी होते आणि 'सुयोग'चा कलाकार हा शिक्काही बसतो. ह्या लाईन मध्ये, विशेषतः परदेश दौर्‍यांच्या, 'सुयोग'ची मक्तेदारी टिकून राहावी म्हणून, मला वाटते, श्री. सुधीर भट सतत रडत असतात. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

भडकमकर मास्तर Wed, 04/30/2008 - 14:35
विशेषतः परदेश दौर्‍यांच्या, 'सुयोग'ची मक्तेदारी टिकून राहावी म्हणून, मला वाटते, श्री. सुधीर भट सतत रडत असतात. असतात एकेकाच्या बिझनेसची गणिते.... वाचून गंमत वाटली... रात्रीचा प्रयोग संपल्यावर जे 'दारूकाम' होते त्याने श्री. सुधीर भटांच्या पोटात गोळा येतो. सकाळी पुढची फ्लाईट पकडायची असते किंवा भारतात पुढचा प्रवास सुरू होणार असतो. काही कलाकार पहाटे ४-५ पर्यंत जागतात. पहाटे पहाटे झोपतात आणि सकाळचा प्लॅन बिघडू शकतो. तिथे श्री. सुधीर भटांसारखाच खमक्या निर्माता पाहिजे. अक्षरशः गुरे हाकावित तसे एकेका नटाला बसमध्ये वगैरे ढकलावे लागते. ही माहिती तर फारच उद्बोधक...धन्यवाद....अगदी डोळ्यापुढे चित्र उभे राहिले.... आता डोक्यात चक्रे चालू झाली की नक्की कोण कोण नट असे करत असतील? _________________________ अजून एक सुधीर भटांचे वाक्य मुलाखतीमधले लक्षात राहिलेले..... "... अहो, अमेरिकेतसुद्धा प्रेक्षक येत नाहीत हो बघायला नाटक... आम्ही एवढे आलोय तुमच्यासाठी , आणि तरी येत नाहीत..".... आता दर वर्षी जात राहिलात तर काय सगळं महाराष्ट्र मंडळ लोटणार आहे का तिथे? कदाचित म्हणत असतील, " पुढल्या वेळी बघू..." दर वेळी भट काहीतरी इन्ट्रेष्टिंग कॉमेंट करतातच... एकदम मजा असते त्यांची मुलाखत म्हणजे...

रामदास Tue, 04/29/2008 - 00:32
त्या दोघांना वेगवेगळं का बसवलं बरं? एक१२० आणि दुसरे १५०. ज्यांना रास्त किंमत वाटते ते जातील . मल्टीप्लेक्स चा नियम नाटकाला लागू करा.म्हण्जेच दुसर्‍याच्या पैशानी बघा.(हे तुमचेच धोरण आहे )मल्टिप्लेक्‍समी शक्‍यतो स्वतःच्या पैशांनी ला चित्रपट बघत नाही. छे... मला कळलच नाही नक्की समस्या काय आहे.

In reply to by रामदास

भडकमकर मास्तर Tue, 04/29/2008 - 00:46
वेगवेगळं का बसवलं बरं? एक१२० आणि दुसरे १५०. अहो वेगळं नाही बसवलं...त्यांना म्हणायचं असावं ,दोनच ( महाग) प्रकारची तिकिटं उपलब्ध होती...

भडकमकर मास्तर Tue, 04/29/2008 - 00:43
.२२ एप्रिल २००७ ला मी दूरदर्शनवर घटनाचक्र या कार्यक्रमात मोहन वाघ, सुधीर भट आणि मोहन जोशी बसून नाट्यनिर्मिती वगैरे बद्दल बोलत होते....विषय होता " आजची रंगभूमी आणि आव्हाने"...( आम्ही त्याच्या नोट्स काढल्या आहेत)...त्यात एक तासापैकी बराचसा वेळ खालील तक्रारी सांगण्यात गेला..... १.नट काम करत नाहीत, सीरियल सिनेमाकडे जातात...५० प्रयोगांनंतर हा नट सोडून जाणार हे टेन्शन सतत...मग त्या नाटकावर रिस्क किती घेणार? २. आमच्या गाड्या जुन्या ( सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे) म्हणून सरकारने भंगारात काढाव्या असे सांगितले... २४ लाखाची गाडी एकदम भंगार ?.. ३.दौरे करणं मुष्किल आहे, ... बाहेरगावी प्रयोगाचा खर्च ३५ ते ३८ हजार असतो आणि मिळतात १२ ते १५ हजार ... कोण जाणार दौर्‍याला? बाहेरगावी ठराविक प्रेक्षक मिळाला पाहिजे, तरच आम्ही जाऊ वगैरे...... ४.हल्ली कोणीही निर्माता होतो आणि चांगल्या चांगल्या तारखा अडवून ठेवतो... _________________________________ हे सगळे एस्टाब्लिश्ड ,प्रथितयश निर्माते नुसत्या तक्रारी सांगत होते, असा फील आम्हाला आला...म्हणजे हेच इतके रडतात, तर छोट्या निर्मात्यांनी कुठे जायचं , देव जाणे?.... इतकी वर्षं हे नाटकं करताहेत तरी नवीन नवीन निर्माते बनू नयेत , आपल्याला स्पर्धा नको अशी यांची अपेक्षा का? ( पहा तक्रार क्रमांक ४)... सगळ्या महत्त्वाच्या तारखा यांनाच पाहिजेत्..का?मग काय फक्त ठराविक कंपूशाहीसाठीच असते काय नाटक?.आणि हे अगदी बिनधास्त टी व्ही वरती सांगतात की जुन्या संस्थांना ठराविक तारखा दिल्या पाहिजेत....म्हणजे यांनाच अनुदान, यांनाच तारखा... तरीही यांचा नाट्यव्यवसाय तोट्यातच... .. _______________________________

अभिज्ञ Tue, 04/29/2008 - 01:11
भडकमकर साहेब, मोहन वाघ यांचि १.नट काम करत नाहीत, सीरियल सिनेमाकडे जातात...५० प्रयोगांनंतर हा नट सोडून जाणार हे टेन्शन सतत...मग त्या नाटकावर रिस्क किती घेणार? २. आमच्या गाड्या जुन्या ( सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे) म्हणून सरकारने भंगारात काढाव्या असे सांगितले... २४ लाखाची गाडी एकदम भंगार ?.. हि मते मला तरी पटतात. आजकालचे नट घ्या,गायक घ्या,सर्वचजण हे कमि कष्टात जास्त यशस्वी होउ पहात आहेत.(उदा.सिरीयल्स,टॆलेंट हंट वगैरे...) मग अशा वेळि ह्या लोकांनि काय करायचे? ज्या कलावंतांच्या जिवावर नाटक बेतायचे त्यांनिच जर अशि पाठ फ़िरवलि तर मग निर्मात्याने काय करावे अशि आपलि अपेक्षा आहे? टुकार हिंदि चित्रपटांना अगदि ब्लॆक ने तिकीटे काढून गर्दि केली जाते. मग मराठी नाटक वाल्याने लावलि जरा महाग तिकीटे तर कुठे बिघडले? अभिजीतजी ,आपला मुद्दा नीटसा कळला नाहि. गेलोच, तर सिटीप्राइड कोथरूडला पहाटे दहा वाजताचा 50 ते जास्तीत जास्त 60 रुपयांतला चित्रपट मी पाहू शकतो. त्याहून जास्त नाही. त्यातदेखील चित्रपट अगदी भुक्कड असला, तरी त्यातली गाणी म्हणा, एखाद्या कलाकाराचा अभिनय, नुसती कथा, नुसतं उत्तम चित्रीकरण, निसर्गदृश्‍यं, (आणि एखाद्या हिरॉइननं "नैसर्गिक' ओढीनं दिलेली दृश्‍यं) यांवर पैसे वसूल होऊ शकतात. त्यामुळं एखादा चित्रपट वाईट आहे, असं कुणी सांगितलं, की मी त्यावर पहिली धाड घालतो. नाटकाच्या बाबतीत तसं नाही. शंभर रुपये देऊन विकतची "रिस्क' कोण घेणार? तुम्हाला मराठी रंगभुमिवर हिरॉइननं "नैसर्गिक' ओढीनं दिलेली दृश्‍यं ज्यावर पैसे वसूल होऊ शकतात असले काही अपेक्षित आहे का? अबब.

In reply to by अभिज्ञ

आंबोळी Tue, 04/29/2008 - 21:01
मोहन वाघ यांचे १.नट काम करत नाहीत, सीरियल सिनेमाकडे जातात...५० प्रयोगांनंतर हा नट सोडून जाणार हे टेन्शन सतत...मग त्या नाटकावर रिस्क किती घेणार? हे मत पटत नाही. कोणताही नट जास्त पैसे मिळत आसतील तर नाटक सोडून सिरीअलकडे जाणारच. नटच का? जगात कुणालाही असलेल्या नोकरी/धंद्यापेक्षा जास्त पगार्/पैसे मिळणारी नोकरी/धन्दा मिळाला तर तो तिकडे जाणारच. उलट न जाणार्‍याला लोक मुर्खात काढतील. मोहन वाघांची काही वर्षापुर्वी लागलेली मुलाखत मी पाहिली होती. त्याला त्यावेळी "ऑल द बेष्ट " या नाटकाची ओरिजीनल टीम नाटक सोडून गेल्याची आणि "पानीपत" बंद पडल्यची पार्श्वभूमी होती. त्यात मोहन वाघ असे म्हणाले होते की "या लोकानी पैसे वाढवून मागितले. मी देणार नाही. याना ढुंगणाला मोबाइल लावून फिरायला मी पैसे देणार नाही". याला काय अर्थ आहे? सेरीअल मधे यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळत होते. त्यमुळे नट तिकडे गेले. यात नटांचे काय चुकले? का नटानी "रंगभूमीची सेवा" या गोंडस नावाखाली भिकेला लागावे ही अपेक्षा आहे? या उलट "सही रे सही" यशस्वी झाल्यावर आणि जोरात चालूलागल्यावर निर्माता बाईनी (माफ करा नाव आठवत नाही) भरत जाधवला नाईट वाढवून दिली. (माझ्या माहितीप्रमाणे प्रत्तेक शो ल १००० ची ५००० रु.). पैसे मिळत आसल्यने भरत सोडून गेला नाही. पुढचा "सही" चा इतिहास सर्वानाच माहिती आहे. बाकी हिरॉइननं "नैसर्गिक' ओढीनं दिलेली दृश्‍यं आसणारी काही नाटके रंगभूमीवर आहेत.... निदान ती नाटके का बघावीत असा प्रश्न तुम्हाला पडणार नाही अशी अपेक्षा करतो.

In reply to by आंबोळी

भडकमकर मास्तर Wed, 04/30/2008 - 14:46
मोहन वाघांच्या चेतन दातार ने घेतलेल्या एका जुन्या मुलाखतीत हेच ऐकले होते... " मी एवढे रिस्क घेऊन नाटक काढतो, (प्रसंगी चीजवस्तू गहाण वगैरे ठेवून सुद्धा ) त्यानंतरही माझी नाटके पडली आहेत, त्याचा तोटा मीच उचलतो... तेव्हा नट येतो का विचारायला की मोहनकाका, तुमचा खूप लॉस झालाय या नाटकात , आजचं बूकिंगसुद्धा काहीच नाही, मग आजची नाईट देऊ नका मला..." साहजिकच नाही येत कोणी असं म्हणायला..... मग जेव्हा माझा आधीचा लॉस भरून काढणारं एखादं नाटक चालत असतं , तेव्हा नटांनी जास्तीच्या पैशाची का अपेक्षा करावी?"" ...... मला तर हे लॉजिक पटते.... ..... पण जेव्हा ( कलाकार कमी पैशामुळे नाटक सोडून जातात आणि )प्रयोगच बंद पडायची वेळ येते त्यावेळी निर्मात्याने नाईटमध्ये थोडी तरी वाढ करणे योग्य आहे असेच वाटते... शेवटी प्रयोग चालू राहणे महत्त्वाचे...

In reply to by भडकमकर मास्तर

प्रभाकर पेठकर Wed, 04/30/2008 - 15:22
मोहनकाका, तुमचा खूप लॉस झालाय या नाटकात , आजचं बूकिंगसुद्धा काहीच नाही, मग आजची नाईट देऊ नका मला... मला श्री. मोहन वाघांचा हा युक्तीवाद पटला नाही. नाटके पडण्याची अनेक कारणे असू शकतात. कुचकामी कथा, ढिसाळ दिगदर्शन, चुकीची प्रकाश योजना, मारक ध्वनी रेखाटन/संयोजन, चुकीच्या वेषभूषा, चुकीची रंगभूषा, आणि नाट्याचा अभाव अशी अनेक अंगे, नटांच्या अभिनयाखेरीज, नाटकाचे यशापयश ठरवतात. फक्त नटांच्या अभिनयातील तोकडेपणामुळे नाटक तोट्यात गेले तर आणि तरच वरील विधान लागू होते. पण वर दिलेल्या इतर कारणांमुळे नाटक अयशस्वी झाले असेल तर नटांना दोष देण्यात हशील नाही. कित्येक नटांचे (प्रमुख) ठराविक प्रयोगांचे (जसे २५) काँट्रॅक्ट असते. निर्मात्याने कितीही गल्ला कमावला तरी ह्या (२५) प्रयोगांमध्ये नट मानधन वाढवून मागू शकत नाही. पुढच्या प्रयोगांच्या (२६ ते ५०) काँट्रॅक्टच्या वेळी तो मानधन वाढवून मागतो. (२५ प्रयोग हे उदाहरणादाखल घेतलेले आहे. प्रत्यक्षात प्रयोगांची संख्या निर्माता आणि नट एकत्र 'बसून' ठरवतात.) यशस्वी नाटकाने फक्त नटांचेच मानधन वाढवून न देता इतर संबंधितांचे मानधनही वाढवून दिले पाहिजे. जसे नट मंडळी जास्त मानधनासाठी एका निर्मात्याला सोडून दुसर्‍या निर्मात्याकडे धावतात त्याच प्रमाणे जेव्हा एखादे नाटक त्यातील कलाकारांच्या सुमार अभिनयामुळे पडते तेंव्हा निर्माताही असे कलाकार, दिग्दर्शक बदलतो. जेंव्हा नाटके सोडून छोट्या पडद्यावरील मालिकांकडे नट मंडळी वळली तेंव्हा प्रलोभन होते जास्तीच्या कमाईचे, जास्तीच्या प्रसिद्धीचे आणि सन्मानाचे. पण जास्तीच्या कमाईचा फुगा लवकरच फुटला. मानधन मिळते पण सहा सहा महिने थांबवून ठेवून. कित्येकदा कबूल केलेले सर्व मानधन मिळतही नाही. त्यामुळे अनेक नट लवकरच कंटाळले. आणि नाटकांकडे परतले. तिथे एक बरे होते प्रयोग होताच मानधन मिळायचे. टांगत ठेवायचे नाहीत. वरील माहिती काही नटांच्या आणि इतर संबंधितांच्या बोलण्यातून समजलेली आहे. तसा ह्या क्षेत्रातील माझा खोल अभ्यास नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

भडकमकर मास्तर Wed, 04/30/2008 - 16:12
पण वर दिलेल्या इतर कारणांमुळे नाटक अयशस्वी झाले असेल तर नटांना दोष देण्यात हशील नाही. हो , हे खरे आहे... पण नाटक नक्की कशामुळे पडले ( किंवा नक्की कशामुळे चालते? ) हे ठरवणे तरी कुठे सोपे आहे ? ....यशाचे धनी सगळे पण अपयशाला वाली कोण?.. त्यामुळे प्रत्येक निर्माता त्याला वाटेल पटेल तसे निर्णय घेतो ,....

भाग्यश्री Tue, 04/29/2008 - 01:45
अभिजित,तुमचा रोख नक्की कशावर आहे तेच कळले नाही.. नाटकाच्या किंमतींबद्दल असेल तर बरोबर आहे, खूप महाग असतात तिकीटं.. पण मी सिनेमा पेक्शा नाटक पाहायला पैसे गेले तर माफ करीन.. एखाद्याचा अभिनय असा समोर पाहणे हा एक अनुभव आहे! त्यामुळे किंमत जास्त असली तरी काही मोजकी नाटके मी पाहायचेच. अर्थात कुठलंही नाही.. आजकालची काही नाटकं अगदीच काहीतरी असतात.. असो.. आणि मनोरंजन म्हणाल, तर प्रत्येक नाटकाचा साचा मनोरंजनाचाच असला पाहीजे असा काही नियम नाहीय.. आणि नसावा.. अतिशय गंभीर विषयावरची नाटके सुद्धा सुन्न करून जातात, आणि मला ती देखील पाहायला आवडतात.. उदा. नातीगोती,मी नथुराम गोडसे बोलतोय.. सिनेमा मधे जे दिसते , किंवा असते, तसेच नाटकामधे असण्याची अपेक्षा का? रंगभूमी हा वेगळाच प्रकार आहे.. त्यामुळे तुलना नको असे वाटते.. भडकमकरांचे चारही मुद्दे पटले.. आजकाल सगळे नट मालिका आणि चित्रपट यांत गुंतले असताना चांगली नाटकं काढणं, आणि ती यशस्वी करणे अवघड झालंय.. दर पण त्यांना वाढवावेच लागतात, पण सामान्य जनतेला परवडत नाहीत.. तारखांबद्दलचा मुद्दाही पटला.. कंपूशाही नसली पाहीजे.. इतके चांगले कलाकार येत आहेत पुढे, त्यांनाही वाव मिळाला पाहीजे...

कलंत्री Tue, 04/29/2008 - 16:41
हाच विषय मी मनोगतवर वाचला आणि तोच विषय येथेही अगदी तश्याचा तसाच. माझ्या मते काही लेखक एकच विषय मनोगत, उपक्रम आणि मिसळपाव यावर मांडत असतात. या तिन्ही संकेतस्थळाच्या प्रशासक आणि सरपंचानी यावर काही विचार करावा अशी नम्र विनंती. उदा. मनोगत विशेष, उपक्रम लोकाग्रह आणि मिसळपाव भन्नाट असे दुवे दिले तर???

अप्पासाहेब Tue, 04/29/2008 - 18:46
मनोगत वर हाच लेख २८ / ४ / २००८ १६:३४ असा टाकला आहे, तोच लेख काडीमात्र फरक न करता ईथे , २८ / ४/ २००८ १६:४१ टाकला आहे. अभिजित साहेब , हे असे करणे बरोबर दिसत नाही.

In reply to by अप्पासाहेब

देवदत्त Tue, 04/29/2008 - 23:33
७ मिनिटाच्या फरकाने दोन वेगळ्या संकेतस्थळावर एकच लेख आला तर तो शिळा कसा झाला? लेखक तोच, विषय तोच मग त्यात वेगळेपणा का? अहो, २ /३ वेगवेगळ्या संकेतस्थळावर वेगवेगळे सदस्य असतात. मग का नाही तो २ ३ ठिकाणी प्रकाशित करावा? त्या वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया मिळतील ना त्यात. आता नाटकाचा विषय आहे तर त्याचेच उदाहरण घ्या. एकच नाटक तुम्ही ठाण्यात आज बघितले व पुढच्या महिन्यात पुण्यात ते लागले असेल तर तुम्हाला ते शिळे वाटेल. कदाचित तुम्ही नाही पाहणार ते नाटक. पण सर्वच पुणेकरांनी नसेल ना ते नाटक पाहिलेले. त्यांचा वेगळा प्रतिसाद असू शकेल ना?

आपला अभिजित Tue, 04/29/2008 - 20:16
मी माझा मुद्दा बऱ्यापैकी स्पष्टपणे मांडला होता. मी एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहे आणि मला एका नाटकासाठी सव्वाशे ते दीडशे रुपये देणं शक्‍य नाही. अर्थात, साठ-चाळीस दराची तिकीटं असतील, तर ते शक्‍य आहे. पण अशी तिकीटंच नसतात, मोठ्या संस्थांच्या नाटकांना. मग, कलाकारांच्या आणि नाट्यसंस्थांच्या तुंबड्या भरायला मी एवढ्या भरमसाठ दराची तिकीटं काढायची काय? की सामाजिक हेतू म्हणून हा भुर्दंड सोसायचा? चित्रपटाशी तुलना एवढ्यासाठीच केली, की नाटकाच्या तिकीटदरांविषयी बोलायला लागलं, की कुणीही उपटसुंभ "सिनेमाला नाही का तुम्ही एवढे पैसे मोजत?' असा प्रश्‍न विचारतो. म्हणजे, "हम आपके हैं कौन'च्या वेळी चित्रपटगृहांचे तिकीटदर वाढविण्यासाठी सूरज बडजात्याचं स्पष्टीकरण असंच होतं. "ब्लॅक'मध्ये नाही का, तुम्ही एका तिकीटाला दीडशे-दोनशे रुपये मोजत?' अरे बाबा, आम्ही नाही मोजत! आम्ही अगदी सोमवारी सकाळी दहा वाजता उठून तिकीटाच्या रांगेत उभे राहतो. तिथली ब्लॅकवाल्यांची दादागिरी सहन करतो. कसंबसं तिकीट मिळवतो. अनेकदा स्टॉलमध्ये बसून ("मल्टिप्लेक्‍स' कल्चरच्या माणसांना "स्टॉल'ही कळणार नाही!) सिनेमा बघतो. मग तू आम्हाला का गृहीत धरतोस? नाटकांचंही तसंच आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय जर 10 ते 15 हजार मासिक उत्पन्नगटातील असेल, (असे असंख्य मध्यमवर्गीय आहेत!) तर त्याला एका वेळच्या चैनीसाठी पाच-सहाशे रुपये नाटकावर उधळणं परवडेल काय? आणि का त्यानं खर्च करावेत? नाटकाचा खर्चच तेवढा असेल, तर ठीक आहे. पण तसं नाही ना! -------- आता, व्यक्तिगत मुद्द्यांकडे वळू. 1. भडकमकर साहेब, हे नाटक कुठल्याही संस्थेच्या मदतीसाठी नव्हतं. "कबड्डी कबड्डी' मी पाहिलं, त्याचे दरही 100 आणि 120 होते. बाल्कनी बंद. पुण्यात तरी जवळपास सर्वच प्रमुख संस्थांच्या नाटकांचे दर सध्या एवढेच आहेत. 2. रामदास बुवा, तुम्हाला माझा प्रश्‍न कळलेला नाही, की नवा प्रश्‍न निर्माण करायचा आहे? मल्टिप्लेक्‍सला मी स्वतःच्या पैशाने चित्रपट बघत नाही, याचाच अर्थ जात नाही. कारण माझ्यावर शंभर-दोनशे रुपये उगाच उधळणारा मित्र-मैत्रीण अजून जन्माला यायचेय. मला (म्हणजे सर्वसामान्य मध्यमवर्गीय प्रेक्षकाला) नाटकाचे एवढे तिकीटदर परवडत नाहीत, हीच समस्या आहे! 3. भडकमकर, पेठकर, तुमचे नाट्यव्यवसायाबद्दलचे विश्‍लेषण आवडले. खूप अभ्यास आहे तुमचा. 4. अबब, माझा मुद्दा वर मांडला आहेच. 5. भाग्यश्री, निदान माझा मुद्दा समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. नाटकातून फक्त मनोरंजन असावं, अशी अपेक्षा नाही माझी. आक्षेप तिकीटांना आहे. सुदर्शन, स्नेहसदन, भावे स्कूल, इथंही मी नाटकं पाहिल्येत. अगदी "ध्यानीमनी', "ज्याचा त्याचा प्रश्‍न' पासून "तुझ्या माझ्यात'पर्यंत अनेक गंभीर नाटकं तिकीटं काढून पाहिल्येत. तिकीटं जास्त आहेत, म्हणून मी नाटकं बघायचं सोडत नाही. कारण मला जास्त हौस आहे. पण तिकीटं जास्त आहेत, म्हणून अनेक प्रेक्षक नाटकांपासून दुरावतात ना, त्याचं काय? 6. कलंत्री, अप्पासाहेब, तुमचा वेगळाच आक्षेप दिसतोय. हाच लेख मी ब्लॉगवर पण लिहिलाय. पुढे बोला! 7. आनंदयात्री, मनस्वी, धन्यवाद! -------------

In reply to by आपला अभिजित

प्रभाकर पेठकर Tue, 04/29/2008 - 21:19
नाटकांचे दर मुंबईपेक्षा पुण्यात जास्त आहेत. पुण्यात जिथे १०० रू. दर आहे तिथेच मुंबईत तो ८० रू आहे. सही रे सही नाटकाने दर वाढविले त्याच बरोबर बालगंधर्वच्या खुर्च्या मोडकळीस अलेल्या होत्या, वातानुकुलीत यंत्रणा २० टक्के चालू होती, ध्वनीक्षेपण यंत्रणा कुचकामी होती. प्रेक्षकांना संवाद ऐकू येत नव्हते. काही वेळ प्रेक्षकांनी सर्व सहन केले पण सहनशक्ती पलीकडे गेले तेंव्हा प्रेक्षकांनी आरडाओरडा सुरू केला. नाटक बंद पाडले. व्यवस्थापकाने धावपळ करून पंखे आणून उभे केले. नाटक पुन्हा सुरु झाले. प्रेक्षकांकडून A.C. चे पैसे वसूल करून त्यांना पंख्याची सोय पुरविण्यात आली. तेही प्रेक्षक सहन करयला तयार झाले. पण काही केल्या संवाद ऐकूच येत नव्हते पुन्हा आरडाओरडा झाला. नाटक थांबलं. श्री. भरत जाधव भांबावले, दु:खी झाले. त्यांनी मायबाप प्रेक्षकांना आदराने नमस्कार केला आणि ते विंगेत गेले. पुन्हा पडदा पडला. व्यवस्थापकांनी सर्व प्रेक्षकांची क्षमा मागितली. १० -१५ मिनिटे गेली आणि ध्वनीक्षेपण यंत्रणा दुरुस्त झाली. नाटक सुरू झाले. आणि शांततेत पार पडले. माझ्या मते ज्या नाटकांचे तिकिट दर जास्त असतात त्यांचे नाट्यगृह भाडेही जास्त असते. मग असे जास्त भाडे घेऊन प्राथमिक सुविधाही न पुरवणार्‍या नाट्यगृहांवरही कारवाई झाली पाहिजे. पण तसे होत नाही. पण तिकीटं जास्त आहेत, म्हणून अनेक प्रेक्षक नाटकांपासून दुरावतात ना, त्याचं काय? ज्या नाटकांना प्रेक्षक नाहीत त्यांचे दर जास्त नसतात. सही रे सही , मराठी बाणा अशी नाटके जास्त तिकीटदर ठेवतात. सर्व नाटके नाही. जास्त तिकिट दराच्या नाटकांना प्रेक्षकांनी जाऊ नये. प्रेक्षक नाही आले तर कशी चालतील ती नाटके? पण वरील दोन्ही नाटके, आजही, इतक्या प्रयोगा नंतरही, पुण्यात हाऊस फुल्ल जात आहेत. म्हणजेच प्रेक्षकांना परवडते आहे. बाहेर सगळीकडेच महागाई वाढली आहे. नटांचे दर वाढले आहेत, सेट्सचे वाहतुक खर्च, मेंटेनन्स, टेक्निशियन्सचे खर्च इत्यादी सर्व गेल्या काही वर्षात वाढलेले आहे. त्याचा थोडाफार भार प्रेक्षकांवर पडणारच. तरी देखिल नाटकांचे दर थोडेफार कमी करावेत, निर्माते प्रेक्षकांना 'लुटणार' नाहीत ह्याकडे सरकारने लक्ष द्यावे असे मलाही वाटते.

सहज Tue, 04/29/2008 - 21:09
दरवाढ प्रत्येक गोष्टीत आहे कशा कशा बाबत बोंबलायच? ज्यानं त्यानं ठरवावे प्राधान्य कशाला द्यायचं! अतीअवांतर - काल्पनीक - स्फुट - मुक्तक - आजकालचे काही पत्रकार उचलली जीभ लावली टाळ्याला लिहतात. स्व:ताला लई शहाणे, मध्यमवर्गीयांचे स्वयंघोषीत नेते समजतात. एकाच्या ब्लॉगवर बरेच सिनेमांचे संदर्भ आढळतात ती काय मित्राने काढलेले टिकीटे का नवपत्रकारता स्टाईल ने न बघताच ठोकून दिलेले? सकाळमधे ग्राफीटी लिहणारे कोण बॉ? अगदी महिनाभर ग्राफीटी लिहुन देखील दोन टिकीटे नाही येत, फारच पिळवणूक करतात तर सकाळवाले? काही ग्राफीटी वाचुन तशी शंका आली होती म्हणा. ;-)

In reply to by सहज

नंदा प्रधान Wed, 04/30/2008 - 05:43
१ नंबर बोललात साहेब. नसेल नाटक परवडत तर सिनेमाला जा ना. नाहीतर घरी बसून टी व्ही बघा. त्यावर चर्चा कसल्या झोडताय?

देवदत्त Tue, 04/29/2008 - 23:21
(सिनेमापेक्षा) जास्त पैसे देऊन नाटक बघण्यात मला स्वारस्य वाटेल कारण तेथे थेट अभिनय असतो. ते कलाकार आपल्यासमोर एका दमात पूर्ण २ ते ३ तास नाटक दाखवतात. सिनेमाप्रमाणे २ ३ मिनिटांचा शॉट चित्रित करून मग एकत्र सिनेमा बनविणे ही वेगळी कला आहे. पण एकदा का तो बनला की वर्षानुवर्षे तेच दिसते. नाटकाचे तसे नाही. बाकी तिकिट महाग असणे ह्यावर आपण हेच करू शकतो की नाही जायचे बघायला. मग प्रेक्षक नसले तर येतील दर खाली. पण एक आहे, त्यांना कळायला पाहिजे की प्रेक्षक का कमी झाले ते. अन्यथा पुन्हा ओरड चालू होईल की मराठी नाटकाला प्रेक्षक नाही म्हणून.
कालच "सही रे सही'ची तिकिटं काढून दिली सासू-सासऱ्यांना. पहिलं तिकीट दीडशे रुपयांचं होतं आणि दुसरं एकशेवीस रुपयांचं. त्याच्या खालची तिकिटंच नव्हती! "बाल्कनी' बंदच ठेवली होती. गेली पाच-सहा वर्षं हे नाटक गाजतंय. दोन हजारांच्या आसपास प्रयोग झालेत. मी पहिला प्रयोग तीस रुपयांत खाली बसून पाहिला होता. फार वर्षं नाही झाली त्याला. त्यानंतर दुसऱ्यांना 50 रुपयांत बाल्कनीतून हे नाटक पाहिलं होतं. एवढी तिकिटं का असावीत या नाटकांना? नाटक म्हणजे काही सर्वंकष मनोरंजन नाही. काही कलाकार जिवंतपणे कला सादर करतात आणि आपण ती अनुभवतो, एवढंच. त्याहून विशेष काही नाही.

अनुस्वार ....

उदय ४२ ·
शब्दावर अनुस्वार कसा द्यावा?कुणी सान्गेल का?

बासूदांचे 'अनुभव'

भोचक ·

बासूदांवरचा लेख उत्तम वाटला. एक छोटीशी सुधारणा सुचवाविशी वाटली कवि चे स्त्रिलिंगी रूप 'कवयित्री' असे होते. असो. पण त्यामुळे आपल्या लेखाच्या सुंदरतेला कोठेही बाधा पोहोचलेली नाही. तुमच्याकडे वस्तू गंजली की 'रिप्लेस' करतात आणि आमच्याकडे 'रिपेअर' :)) हे वाक्य विशेष आवडले. -व्याकरणपंडीत ('शंकर मोरावर बसला' या वाक्याचे स्त्रिलिंगी रूप 'पार्वती मोरीवर बसली' असे करणारा) डॅनी. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

नारदाचार्य Mon, 04/28/2008 - 21:14
('शंकर मोरावर बसला' या वाक्याचे स्त्रिलिंगी रूप 'पार्वती मोरीवर बसली' असे करणारा) =)) =)) =)) पण त्या वाक्याचे स्त्रिलिंगी रूप काय ते सांगा बॉ. आम्ही कोड्यातच पडलोय.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विकास Mon, 04/28/2008 - 21:35
>>>एक छोटीशी सुधारणा सुचवाविशी वाटली कवि चे स्त्रिलिंगी रूप 'कवयित्री' असे होते. बंगाली मित्रांकडूनच ऐकलेल्या माहीतीनुसार बंगाली भाषेत पुल्लिंग/स्त्रीलिंग गा प्रकारच नाही. त्यामुळे त्याची इंग्रजीत बोलताना पण मजा होयची आणि आमचे जन्फ्युजन. कारण इंग्रजीतील he आणि she मधे गोंधळ. मग मी "बंगालीत she मधील s सायलेंट आहे" असे म्हणून स्वतःची कायम समजूत काढली.

शितल Mon, 04/28/2008 - 22:35
बासूदांचे 'अनुभव' छानच मा॑डले आहेत.

भडकमकर मास्तर Tue, 04/29/2008 - 00:54
वावा... अशोक राणे यांनी शब्दांकन केलेले हे पुस्तक दोन तीन वेळा वाचले आहे... आणि आपले परीक्षणही फ़ार छान आहे... =D> =D>

विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 09:02
भोचकगुरुजी, वा! सुंदर, नेटकं व आटोपशीर परिक्षण. पुस्तक नक्की वाचणार.... अवांतर - बासुदांचा मोठेपणा व त्यांच्या चित्रपटांची स्वत:ची अशी एक ष्टाईल मी नाकारत नाही, परंतु गुलजारसाहेब, हृषिदा, आणि बासुदा या बिमलदांच्या तीन शिष्यांपैकी मला तरी गुलजारसाहेब व हृषिदा खूप उजवे व व्हर्सटाईल वाटतात. हृषिदा तर ऑल टाईम ग्रेट! आपल्याला काय वाटतं? असो.. आपला, (हृषिदांचा प्रेमी) तात्या.

भोचक Tue, 04/29/2008 - 10:33
'पुण्याचे पेशवे' चुकीच्या दुरूस्तीबद्दल तुमचे आभार. लेखनाच्या नादात कवी लिहिले गेले. तात्या, तुमचे म्हणणे मलाही पटते. गुलजार आणि ह्रषिदा हेच माझेही आवडते आहेत. त्यातही ह्रषिदांची नर्मविनोदी शैली तर फारच छान.

बासूदांवरचा लेख उत्तम वाटला. एक छोटीशी सुधारणा सुचवाविशी वाटली कवि चे स्त्रिलिंगी रूप 'कवयित्री' असे होते. असो. पण त्यामुळे आपल्या लेखाच्या सुंदरतेला कोठेही बाधा पोहोचलेली नाही. तुमच्याकडे वस्तू गंजली की 'रिप्लेस' करतात आणि आमच्याकडे 'रिपेअर' :)) हे वाक्य विशेष आवडले. -व्याकरणपंडीत ('शंकर मोरावर बसला' या वाक्याचे स्त्रिलिंगी रूप 'पार्वती मोरीवर बसली' असे करणारा) डॅनी. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

नारदाचार्य Mon, 04/28/2008 - 21:14
('शंकर मोरावर बसला' या वाक्याचे स्त्रिलिंगी रूप 'पार्वती मोरीवर बसली' असे करणारा) =)) =)) =)) पण त्या वाक्याचे स्त्रिलिंगी रूप काय ते सांगा बॉ. आम्ही कोड्यातच पडलोय.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विकास Mon, 04/28/2008 - 21:35
>>>एक छोटीशी सुधारणा सुचवाविशी वाटली कवि चे स्त्रिलिंगी रूप 'कवयित्री' असे होते. बंगाली मित्रांकडूनच ऐकलेल्या माहीतीनुसार बंगाली भाषेत पुल्लिंग/स्त्रीलिंग गा प्रकारच नाही. त्यामुळे त्याची इंग्रजीत बोलताना पण मजा होयची आणि आमचे जन्फ्युजन. कारण इंग्रजीतील he आणि she मधे गोंधळ. मग मी "बंगालीत she मधील s सायलेंट आहे" असे म्हणून स्वतःची कायम समजूत काढली.

शितल Mon, 04/28/2008 - 22:35
बासूदांचे 'अनुभव' छानच मा॑डले आहेत.

भडकमकर मास्तर Tue, 04/29/2008 - 00:54
वावा... अशोक राणे यांनी शब्दांकन केलेले हे पुस्तक दोन तीन वेळा वाचले आहे... आणि आपले परीक्षणही फ़ार छान आहे... =D> =D>

विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 09:02
भोचकगुरुजी, वा! सुंदर, नेटकं व आटोपशीर परिक्षण. पुस्तक नक्की वाचणार.... अवांतर - बासुदांचा मोठेपणा व त्यांच्या चित्रपटांची स्वत:ची अशी एक ष्टाईल मी नाकारत नाही, परंतु गुलजारसाहेब, हृषिदा, आणि बासुदा या बिमलदांच्या तीन शिष्यांपैकी मला तरी गुलजारसाहेब व हृषिदा खूप उजवे व व्हर्सटाईल वाटतात. हृषिदा तर ऑल टाईम ग्रेट! आपल्याला काय वाटतं? असो.. आपला, (हृषिदांचा प्रेमी) तात्या.

भोचक Tue, 04/29/2008 - 10:33
'पुण्याचे पेशवे' चुकीच्या दुरूस्तीबद्दल तुमचे आभार. लेखनाच्या नादात कवी लिहिले गेले. तात्या, तुमचे म्हणणे मलाही पटते. गुलजार आणि ह्रषिदा हेच माझेही आवडते आहेत. त्यातही ह्रषिदांची नर्मविनोदी शैली तर फारच छान.
लेखनविषय:
बासू भट्टाचार्य एक बिनधास्त व्यक्तिमत्व होऊन गेलं. मानवी नातेसंबंध विशेषतः स्त्री-पुरूष संबंध हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. त्यावरच अनुभव, अविष्कार आणि गृहप्रवेश ही चित्रत्रयी त्यांनी दिली. काही वर्षांपूर्वी आलेला आस्था हा चित्रपटही त्याच साखळीतला होता, असे म्हणायला हरकत नाही. नुकतंच बासूदांचं 'अनुभव' हे आत्मकथनपर पुस्तक वाचलं. 'सकाळ'मध्ये काही वर्षांपूर्वी हे आत्मकथन सदरातून प्रसिद्ध होत होतं. पण एकत्रितरित्या पुस्तकातून वाचताना त्याचा आनंद काही औरच. फिल्मी मंडळींच्या आत्मचरित्रातून अनेक गोष्टी समजतात. याच वर्तुळात रहाणारी मंडळी कशी कचकड्याची असतात, हेही त्यातून दिसून येत असते.

"पीएसएलव्ही सी-9' चे यशस्वी उड्डाण

मानस ·

आनंदयात्री Mon, 04/28/2008 - 18:55
काल सगळ्या न्युज वाहिन्या त्यांचे नेहमीचे रद्दड काहीतरी दाखवत होत्या फक्त एकच मराठी वाहीनी याबद्दल दाखवत होती, कौतुक वाटले.

गोट्या Mon, 04/28/2008 - 19:22
"सर्व भारतीयांना अभिमान वाटेल अशी घटना, "पीएसएलव्ही सी-9' चे यशस्वी उड्डाण." सहमत. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

चतुरंग Mon, 04/28/2008 - 19:31
आणि ह्या यशस्वी उड्डाणाने देशाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोचणार्‍या इस्रोच्या सर्व लोकांचे अभिनंदन! एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल १० उपग्रह एकाच वेळी यशस्वीपणे अंतरिक्षात प्रस्थापित करण्याचा हा जागतिक विक्रम आहे!! हॅट्स ऑफ!! चतुरंग

In reply to by चतुरंग

प्रमोद देव Tue, 04/29/2008 - 08:55
आणि ह्या यशस्वी उड्डाणाने देशाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोचणार्‍या इस्रोच्या सर्व लोकांचे अभिनंदन! एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल १० उपग्रह एकाच वेळी यशस्वीपणे अंतरिक्षात प्रस्थापित करण्याचा हा जागतिक विक्रम आहे!! हॅट्स ऑफ!! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विकास Mon, 04/28/2008 - 21:43
कालच इस्रो असे करणार आहे म्हणून वाचले होते पण आज सकाळी रीडीफवर/मटा/सकाळवर पटकन बातमी दिसली नाही. बातमी वाचून आनंद झाला/अभिमान वाटला. यातील मोठा भारतीय उपग्रह आता भारतासाठी मॅपिंग करणार आहे. तेव्हढे वाचून आनंद झाला कारण कधी काळी नीट नकाशे मिळतील अशी आता अशा करता येईल (संशोधनासाठी म्युन्सिपॅलीटीत चकरा मारून पहा).

केशवराव Mon, 04/28/2008 - 22:39
भारतिय शास्त्रज्ञांनी एक अभिमानास्पद कामगिरी केली ; आणि आमच्या सर्व वाहिन्यांना महत्व वाटत होते ते भज्जीने कानफटात मारल्याबद्दल भोगलेल्या शिक्षेचे. ' ब्रेकिंग न्युज ' म्हणुन किती वेळा ते दाखवत रहाल? ईस्रोची बातमी जागतिक महत्वाची. त्याला फूटेज किती आणि भज्जीला फुटेज किती ? काही तारतम्य ? - - - - - पण हॅट्स ऑफ टू अवर सायंटिस्ट . - - - - - - - केशवराव.

In reply to by केशवराव

मदनबाण Tue, 04/29/2008 - 07:26
आमच्या सर्व वाहिन्यांना महत्व वाटत होते ते भज्जीने कानफटात मारल्याबद्दल भोगलेल्या शिक्षेचे. ' >या न्युज चॅनलवाल्यांना याच काही महत्वच वाटत नाही असे मला वाटले.....डोक्यात गेल्या माझ्यातर..... माझ्या डोक्याचीच भज्जी करुन टाकली !!!!! (हे चॅनल वाले बेफाम आणि बेलगाम झालेत)असे म्हणणारा..... मदनबाण.....

शितल Mon, 04/28/2008 - 22:43
कौतुकास्पद कामगिरी केली आहे . ईस्रो" च्या सर्व वैज्ञानिकांचे व सहकार्‍यांचे हार्दिक अभिनंदन

देवदत्त Mon, 04/28/2008 - 22:48
सर्व वैज्ञानिकांचे व सहकार्‍यांचे हार्दिक अभिनंदन. काल रात्री बातम्यांमध्ये पाहिले की १५ मिनिटांत प्रक्षेपण होणार आहे (काहीतरी गोंधळ झाला माझा) म्हणून सर्व वाहिन्या तपासून पाहिल्या. त्या एकाच वाहिनीवर ती बातमी होती. म्हणून असेल पण नंतर विसरलो. सकाळी १० वाजता कोठल्यातरी संकेत स्थळावर वाचले की प्रक्षेपण झाले म्हणून. आनंद वाटला. खरे तर आणखी एक गोष्ट राहून गेली. माझी एक मैत्रीण आहे इस्त्रो मध्ये तिला फोन करणार होतो, माहिती आणि अभिनंदनाकरीता. पण कामात विसरून गेलो :( बघतो उद्या प्रयत्न करून.

मानस Mon, 04/28/2008 - 23:45
तुम्हा सर्वांना प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद हेच जाणुन घ्यायचं होतं, की भारतात या बातमीला रितसर प्रसिद्धी मिळाली का? कारण हल्ली "ब्रेकिंग न्युज" च्या नावाखाली जो काही गोंधळ ह्या न्युज चॅनलवाल्यांनी घातलाय ते बघता, ही बातमी त्यांना कितपत महत्वाची वाटते? ब्रेकिंग न्युज - आज अमिताभ दोनदा शिंकला! ब्रेकिंग न्युज - आज करीनाची डावी मांडी दुखत होती. ब्रेकिंग न्युज - सकाळी माहीने (धोनी) मोटर-सायकल चालवली. असल्या ब्रेकिंग न्युजच्या जमान्यात भारताने विज्ञान क्षेत्रात काय भरारी मारली व कुठला तरी उपग्रह त्याबरोबर १० उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडले, यात काय महत्वाचं? तरीही, आज सकाळी इथे अमेरिकेत "आज-तक" या वाहीनीवर ४० सेकंदाची बातमी पहायला मिळाली आणि १५ सेकंदासाठी का होईना, उपग्रह अवकाशात झेप घेतानाचे चित्रण पहायला मिळालं ह्याचं खूप मानसिक समाधान वाटलं. "पीएसएलव्ही - ९" ने अनेक इतर राष्ट्रांचे ८ लघु-ग्रह (नॅनो-सॅटलाइट्स) सुद्धा पृथ्वीच्या कक्षेत सोडले त्यांत जपान, जर्मनी, स्वीडन, ब्राझिल सारख्या बलाढ्य राष्ट्रांचा समावेश आहे ह्याची दखल सी.एन.एन. व ए.बी.सी. या चॅनल्स् नी घेतली हे पाहुन फार बरं वाटलं.

अन्या दातार Mon, 04/28/2008 - 23:50
माझ्या माहितीप्रमाणे जसे आज १० उपग्रह सोडले, तसे अजून २५ उपग्रह इस्रो अवकाशात सोडणार आहे. (त्यातील एका उपग्रहासाठी मला थोडे फार काम करायला मिळाले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.) आपला, (हर्षोल्लसित) अभियंता

In reply to by अन्या दातार

विकास Tue, 04/29/2008 - 05:42
त्यातील एका उपग्रहासाठी मला थोडे फार काम करायला मिळाले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तुमचे पण अभिनंदन! अजून एक - एका प्रक्षेपणात १० उपग्रह सोडणे हा जागतीक विक्रम आहे.

In reply to by विकास

प्रमोद देव Tue, 04/29/2008 - 09:01
अजून एक - एका प्रक्षेपणात १० उपग्रह सोडणे हा जागतीक विक्रम आहे. ह्या आधी रशियाने एका वेळी १६ उपग्रह सोडले होते. मात्र त्यांचे वजन बरेच कमी होते. त्याबद्दलची ही बातमी वाचा. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

आनंदयात्री Tue, 04/29/2008 - 09:43
तो जागतिक विक्रमच आहे, रशियाने ८ सॅटेलाईट एकावेळेस प्रक्षेपित केले होते असे स्मरते. खालील दुवे पहा. इस्रो चे यश १८ सॅटेलाईट वाहुन नेतांना रशियाच्या रॉकेट ला झालेला अपघात

In reply to by आनंदयात्री

प्रमोद देव Tue, 04/29/2008 - 10:06
आनंदयात्रींनी माझ्या दुरुस्तीची चूक दुरुस्त केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by अन्या दातार

मानस Tue, 04/29/2008 - 07:34
(त्यातील एका उपग्रहासाठी मला थोडे फार काम करायला मिळाले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.) अभिनंदन, खरोखरच अभिमानास्पद आहे.

विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 09:58
"पीएसएलव्ही सी-9' चे यशस्वी उड्डाण" या घटनेमुळे भारतीय असल्याचा खूप अभिमान वाटला! परंतु त्याचसोबत स्वातंत्र्य मिळून ६० वर्ष होऊन गेली तरी आज ठाण्यासारख्या शहरात आम्ही रोजचे ३ तास लोडशेडिंगचे पारतंत्र्य भोगतो आहोत याची भारतीय म्हणून शरमही वाटते! लेको, आधी रोजची धड वीज तर द्या आणि मग करा हवी तेवढी उड्डाणं! च्यामारी, इथे गावागावात वीज, आरोग्यसेवा, पाणी यांसारख्या मूलभूत गरजांची मारामार आहे आणि लेकाचे उपग्रहांची उड्डाणं करताहेत! छ्या....! आपला, (वेळच्या वेळी विजेचं बील भरणारा एक त्रस्त भारतीय नागरीक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विसुनाना Tue, 04/29/2008 - 14:36
एकाचवेळी दहा उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम केल्याबद्दल इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन! ज्या देशात वीज,पाणी, रस्ते अशा साध्या सोयींची वानवा आहे अशा देशातल्या शास्त्रज्ञांकडे बुद्धीमत्तेची कमतरता नाही हे पाहून अभिमान वाटला. तात्यांशी तात्विक सहमती असली तरी शास्त्रज्ञांनाही याच वीजबचतीचा फटका बसतो हे सत्य आहे. तात्या, हे वाचा.
update: we just had a short power outage here (which is not unusual) so we had to use our flashlights to help with applying thermal tapes
तेव्हा आपण आणि शास्त्रज्ञ यांच्यात वीजपुरवठ्याबाबत तरी फारसा फरक नाही. नाही का? मग त्यांच्या यशात आपणही निर्भेळ आनंद लुटू या! शरम वाटलीच तर नाकर्त्या राजकारण्यांची वाटली पाहिजे.

In reply to by विसुनाना

गोट्या Tue, 04/29/2008 - 23:43
"शरम वाटलीच तर नाकर्त्या राजकारण्यांची वाटली पाहिजे. " १०००००००००००००००% सहमत. खरोखर ह्यांना लाज लज्जा नावाची अनुभूती / संवेदना राहली नाही असे वाटावे असे हे दिवस ! जो कोणीच नाही तो स्वतःला युवराज म्हणवतो, जो काही आहे तो स्वतःला हाय-कमांडचा सेवक समजतो ! ह्यातच देशाचे भले आहे असे समाज समजत आहे ! व ह्यातून काहीच प्राप्त होणार नाही हे माहीत असून देखील मी स्वत:ला का भारतीय समजतो आहे, हेच कळायला मार्ग नाही आहे ! जेथे मार्ग नाही तो देश भारत ! जेथे विज नाही तो देश भारत ! जे थे सर्व काही हाय कमांडच्या हाती तो आपला भारत देश ! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

प्रभाकर पेठकर Tue, 04/29/2008 - 14:52
"पीएसएलव्ही सी-9' ने १० उपग्रह अंतराळात सोडले. अभिनंदन. पुढची स्वारी चंद्रावर (चंद्र ह्या उपग्रहावर) असे घोषीत केले आहे. हार्दीक शुभेछा...!

आनंदयात्री Mon, 04/28/2008 - 18:55
काल सगळ्या न्युज वाहिन्या त्यांचे नेहमीचे रद्दड काहीतरी दाखवत होत्या फक्त एकच मराठी वाहीनी याबद्दल दाखवत होती, कौतुक वाटले.

गोट्या Mon, 04/28/2008 - 19:22
"सर्व भारतीयांना अभिमान वाटेल अशी घटना, "पीएसएलव्ही सी-9' चे यशस्वी उड्डाण." सहमत. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

चतुरंग Mon, 04/28/2008 - 19:31
आणि ह्या यशस्वी उड्डाणाने देशाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोचणार्‍या इस्रोच्या सर्व लोकांचे अभिनंदन! एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल १० उपग्रह एकाच वेळी यशस्वीपणे अंतरिक्षात प्रस्थापित करण्याचा हा जागतिक विक्रम आहे!! हॅट्स ऑफ!! चतुरंग

In reply to by चतुरंग

प्रमोद देव Tue, 04/29/2008 - 08:55
आणि ह्या यशस्वी उड्डाणाने देशाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोचणार्‍या इस्रोच्या सर्व लोकांचे अभिनंदन! एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल १० उपग्रह एकाच वेळी यशस्वीपणे अंतरिक्षात प्रस्थापित करण्याचा हा जागतिक विक्रम आहे!! हॅट्स ऑफ!! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विकास Mon, 04/28/2008 - 21:43
कालच इस्रो असे करणार आहे म्हणून वाचले होते पण आज सकाळी रीडीफवर/मटा/सकाळवर पटकन बातमी दिसली नाही. बातमी वाचून आनंद झाला/अभिमान वाटला. यातील मोठा भारतीय उपग्रह आता भारतासाठी मॅपिंग करणार आहे. तेव्हढे वाचून आनंद झाला कारण कधी काळी नीट नकाशे मिळतील अशी आता अशा करता येईल (संशोधनासाठी म्युन्सिपॅलीटीत चकरा मारून पहा).

केशवराव Mon, 04/28/2008 - 22:39
भारतिय शास्त्रज्ञांनी एक अभिमानास्पद कामगिरी केली ; आणि आमच्या सर्व वाहिन्यांना महत्व वाटत होते ते भज्जीने कानफटात मारल्याबद्दल भोगलेल्या शिक्षेचे. ' ब्रेकिंग न्युज ' म्हणुन किती वेळा ते दाखवत रहाल? ईस्रोची बातमी जागतिक महत्वाची. त्याला फूटेज किती आणि भज्जीला फुटेज किती ? काही तारतम्य ? - - - - - पण हॅट्स ऑफ टू अवर सायंटिस्ट . - - - - - - - केशवराव.

In reply to by केशवराव

मदनबाण Tue, 04/29/2008 - 07:26
आमच्या सर्व वाहिन्यांना महत्व वाटत होते ते भज्जीने कानफटात मारल्याबद्दल भोगलेल्या शिक्षेचे. ' >या न्युज चॅनलवाल्यांना याच काही महत्वच वाटत नाही असे मला वाटले.....डोक्यात गेल्या माझ्यातर..... माझ्या डोक्याचीच भज्जी करुन टाकली !!!!! (हे चॅनल वाले बेफाम आणि बेलगाम झालेत)असे म्हणणारा..... मदनबाण.....

शितल Mon, 04/28/2008 - 22:43
कौतुकास्पद कामगिरी केली आहे . ईस्रो" च्या सर्व वैज्ञानिकांचे व सहकार्‍यांचे हार्दिक अभिनंदन

देवदत्त Mon, 04/28/2008 - 22:48
सर्व वैज्ञानिकांचे व सहकार्‍यांचे हार्दिक अभिनंदन. काल रात्री बातम्यांमध्ये पाहिले की १५ मिनिटांत प्रक्षेपण होणार आहे (काहीतरी गोंधळ झाला माझा) म्हणून सर्व वाहिन्या तपासून पाहिल्या. त्या एकाच वाहिनीवर ती बातमी होती. म्हणून असेल पण नंतर विसरलो. सकाळी १० वाजता कोठल्यातरी संकेत स्थळावर वाचले की प्रक्षेपण झाले म्हणून. आनंद वाटला. खरे तर आणखी एक गोष्ट राहून गेली. माझी एक मैत्रीण आहे इस्त्रो मध्ये तिला फोन करणार होतो, माहिती आणि अभिनंदनाकरीता. पण कामात विसरून गेलो :( बघतो उद्या प्रयत्न करून.

मानस Mon, 04/28/2008 - 23:45
तुम्हा सर्वांना प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद हेच जाणुन घ्यायचं होतं, की भारतात या बातमीला रितसर प्रसिद्धी मिळाली का? कारण हल्ली "ब्रेकिंग न्युज" च्या नावाखाली जो काही गोंधळ ह्या न्युज चॅनलवाल्यांनी घातलाय ते बघता, ही बातमी त्यांना कितपत महत्वाची वाटते? ब्रेकिंग न्युज - आज अमिताभ दोनदा शिंकला! ब्रेकिंग न्युज - आज करीनाची डावी मांडी दुखत होती. ब्रेकिंग न्युज - सकाळी माहीने (धोनी) मोटर-सायकल चालवली. असल्या ब्रेकिंग न्युजच्या जमान्यात भारताने विज्ञान क्षेत्रात काय भरारी मारली व कुठला तरी उपग्रह त्याबरोबर १० उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडले, यात काय महत्वाचं? तरीही, आज सकाळी इथे अमेरिकेत "आज-तक" या वाहीनीवर ४० सेकंदाची बातमी पहायला मिळाली आणि १५ सेकंदासाठी का होईना, उपग्रह अवकाशात झेप घेतानाचे चित्रण पहायला मिळालं ह्याचं खूप मानसिक समाधान वाटलं. "पीएसएलव्ही - ९" ने अनेक इतर राष्ट्रांचे ८ लघु-ग्रह (नॅनो-सॅटलाइट्स) सुद्धा पृथ्वीच्या कक्षेत सोडले त्यांत जपान, जर्मनी, स्वीडन, ब्राझिल सारख्या बलाढ्य राष्ट्रांचा समावेश आहे ह्याची दखल सी.एन.एन. व ए.बी.सी. या चॅनल्स् नी घेतली हे पाहुन फार बरं वाटलं.

अन्या दातार Mon, 04/28/2008 - 23:50
माझ्या माहितीप्रमाणे जसे आज १० उपग्रह सोडले, तसे अजून २५ उपग्रह इस्रो अवकाशात सोडणार आहे. (त्यातील एका उपग्रहासाठी मला थोडे फार काम करायला मिळाले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.) आपला, (हर्षोल्लसित) अभियंता

In reply to by अन्या दातार

विकास Tue, 04/29/2008 - 05:42
त्यातील एका उपग्रहासाठी मला थोडे फार काम करायला मिळाले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तुमचे पण अभिनंदन! अजून एक - एका प्रक्षेपणात १० उपग्रह सोडणे हा जागतीक विक्रम आहे.

In reply to by विकास

प्रमोद देव Tue, 04/29/2008 - 09:01
अजून एक - एका प्रक्षेपणात १० उपग्रह सोडणे हा जागतीक विक्रम आहे. ह्या आधी रशियाने एका वेळी १६ उपग्रह सोडले होते. मात्र त्यांचे वजन बरेच कमी होते. त्याबद्दलची ही बातमी वाचा. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

आनंदयात्री Tue, 04/29/2008 - 09:43
तो जागतिक विक्रमच आहे, रशियाने ८ सॅटेलाईट एकावेळेस प्रक्षेपित केले होते असे स्मरते. खालील दुवे पहा. इस्रो चे यश १८ सॅटेलाईट वाहुन नेतांना रशियाच्या रॉकेट ला झालेला अपघात

In reply to by आनंदयात्री

प्रमोद देव Tue, 04/29/2008 - 10:06
आनंदयात्रींनी माझ्या दुरुस्तीची चूक दुरुस्त केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by अन्या दातार

मानस Tue, 04/29/2008 - 07:34
(त्यातील एका उपग्रहासाठी मला थोडे फार काम करायला मिळाले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.) अभिनंदन, खरोखरच अभिमानास्पद आहे.

विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 09:58
"पीएसएलव्ही सी-9' चे यशस्वी उड्डाण" या घटनेमुळे भारतीय असल्याचा खूप अभिमान वाटला! परंतु त्याचसोबत स्वातंत्र्य मिळून ६० वर्ष होऊन गेली तरी आज ठाण्यासारख्या शहरात आम्ही रोजचे ३ तास लोडशेडिंगचे पारतंत्र्य भोगतो आहोत याची भारतीय म्हणून शरमही वाटते! लेको, आधी रोजची धड वीज तर द्या आणि मग करा हवी तेवढी उड्डाणं! च्यामारी, इथे गावागावात वीज, आरोग्यसेवा, पाणी यांसारख्या मूलभूत गरजांची मारामार आहे आणि लेकाचे उपग्रहांची उड्डाणं करताहेत! छ्या....! आपला, (वेळच्या वेळी विजेचं बील भरणारा एक त्रस्त भारतीय नागरीक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विसुनाना Tue, 04/29/2008 - 14:36
एकाचवेळी दहा उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम केल्याबद्दल इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन! ज्या देशात वीज,पाणी, रस्ते अशा साध्या सोयींची वानवा आहे अशा देशातल्या शास्त्रज्ञांकडे बुद्धीमत्तेची कमतरता नाही हे पाहून अभिमान वाटला. तात्यांशी तात्विक सहमती असली तरी शास्त्रज्ञांनाही याच वीजबचतीचा फटका बसतो हे सत्य आहे. तात्या, हे वाचा.
update: we just had a short power outage here (which is not unusual) so we had to use our flashlights to help with applying thermal tapes
तेव्हा आपण आणि शास्त्रज्ञ यांच्यात वीजपुरवठ्याबाबत तरी फारसा फरक नाही. नाही का? मग त्यांच्या यशात आपणही निर्भेळ आनंद लुटू या! शरम वाटलीच तर नाकर्त्या राजकारण्यांची वाटली पाहिजे.

In reply to by विसुनाना

गोट्या Tue, 04/29/2008 - 23:43
"शरम वाटलीच तर नाकर्त्या राजकारण्यांची वाटली पाहिजे. " १०००००००००००००००% सहमत. खरोखर ह्यांना लाज लज्जा नावाची अनुभूती / संवेदना राहली नाही असे वाटावे असे हे दिवस ! जो कोणीच नाही तो स्वतःला युवराज म्हणवतो, जो काही आहे तो स्वतःला हाय-कमांडचा सेवक समजतो ! ह्यातच देशाचे भले आहे असे समाज समजत आहे ! व ह्यातून काहीच प्राप्त होणार नाही हे माहीत असून देखील मी स्वत:ला का भारतीय समजतो आहे, हेच कळायला मार्ग नाही आहे ! जेथे मार्ग नाही तो देश भारत ! जेथे विज नाही तो देश भारत ! जे थे सर्व काही हाय कमांडच्या हाती तो आपला भारत देश ! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

प्रभाकर पेठकर Tue, 04/29/2008 - 14:52
"पीएसएलव्ही सी-9' ने १० उपग्रह अंतराळात सोडले. अभिनंदन. पुढची स्वारी चंद्रावर (चंद्र ह्या उपग्रहावर) असे घोषीत केले आहे. हार्दीक शुभेछा...!
आज सर्व भारतीयांना अभिमान वाटेल अशी घटना, "पीएसएलव्ही सी-9' चे यशस्वी उड्डाण. एकाच वेळेस १० उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याचा विक्रम. "ईस्रो" च्या सर्व वैज्ञानिकांचे व सहकार्‍यांचे हार्दिक अभिनंदन. ह्या बद्दल सविस्तर माहीती येथे वाचा.

एकदिवसीय सहल काढुया का?

वेदश्री ·

In reply to by धमाल मुलगा

वेदश्री Mon, 04/28/2008 - 16:59
मला वाटलंच होतं तू पहिला प्रतिसाद टाकशील असं. विजुभाऊंशी बोलताना पाटेश्वराची धमाल माहिती कळली पण ते म्हणे की ७-८च्या ग्रुपमध्ये जा असं. इकडे नविन असल्याने कुठून शोधायचा मी बापडीने ग्रुप? म्हणून मेंबरं शोधायला कौल घ्यावा म्हटलं.. मेंबर्स नक्की झाले की ठिकाण ठरवायचं आणि जायचं ही काही बडी गोष्ट रहाणार नाही.

In reply to by वेदश्री

धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 17:12
ए...मावशे... पहिला प्रतिसाद मीच टाकेन म्हणजे? काय वळू वाटलो काय मी..बोंबलत हिंडायचं नाव निघालं की सगळ्यात पुढं असायला? :) बरोबर ओळखलस.... पण विजुभाऊंनी सांगितलय..तिथं तरसं/बिबटे असतात आणी वनखात्याची परमिशन नाईय्ये दंबूक न्यायला...कसं करायचं?

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 17:09
आंद्या मस्तच! आणि तिथून मग कात्रजला सर्पोद्यानापाशी जाऊ...घोड्यावर बसु, पावभाजी खाऊ, साप-नाग आणि पाखरं बघू अवांतरः हे कार्टं तुपसाखर पोळी काही सोडत नाही आणि लेकाचं बारिकही होत नाही!!!

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री Mon, 04/28/2008 - 17:15
सर्पोद्यान ७ वाजता बंद होते, तिथुन आपण आमच्या भारती विद्यापिठाच्या एरिआत जाउ, तिथे आपल्याला छान छान गुटगुटीत पाखरे पहायला मिळतील, शेवटी छंद आहे आपला तो !

In reply to by धमाल मुलगा

>> आणि तिथून मग कात्रजला सर्पोद्यानापाशी जाऊ...घोड्यावर बसु, पावभाजी खाऊ, साप-नाग आणि 'पाखरं' बघू हो हो...मग नक्की जाउ ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 17:21
अर्थाचे अनर्थ नका रे करु पोट्ट्यांहो.... मला जोडे बसतात... च्यायला, आम्ही काहीही बोललो तरी त्यातून वाईटच अर्थ काढतात बॉ लोक. दादा कोंडक्यांना विचारायला पाहिजे काय करावं ते!

विसोबा खेचर Mon, 04/28/2008 - 17:12
येत्या रविवारी पुण्यात येतो आहे. संध्याकाळी कुठेतरी बसून एक लहनसा कट्टा करायची इच्छा आहे. बोला, कोण कोण लोकं येणार? साला, जे येतील ते आपले! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 17:16
येत्या रविवारी पुण्यात येतो आहे. संध्याकाळी कुठेतरी बसून एक लहनसा कट्टा करायची इच्छा आहे. ये बहुत ना-इन्साफी है| मला मुंबईला परत यावं लागतं ना रविवारी... सोमवारचं हापिस चुकवून कसं चालेल? सक्काळी सक्काळी ९:३० टोल्याला पोचावं लागतंय...नायतर साला कोर्टमार्शल करतात...येडे आहेत हापिसवाले.

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ Mon, 04/28/2008 - 17:22
बेष्ट आमि येनार. धमाल्या तुझी जाण्याची कायतरी सोय करुया.ठाण्याला जायला सक्काळी बक्कळ गाड्या असतात. अगदी ८:००पर्यन्त पोचशिल अशा

In reply to by धमाल मुलगा

केशवसुमार Mon, 04/28/2008 - 20:01
ए भाऊ पनवती नको लाऊ... रात्र भर बस सेवा आहे.पुणे..मुंबई.. कोणी ही तुझी पालखी/पार्सल टाकून देतील रात्रीच्या गाडीत.. (दम देणार)केशवसुमार स्वगत :- मुंबईला वाहक लाथ घालून उठवेलच..

In reply to by वेदश्री

आनंदयात्री Mon, 04/28/2008 - 18:31
वरिल प्रतिसादातील 'तु' कोण आहे हे स्पष्ट करावे. कळावे लोभ असावा. डिस्क्लेमरः व्यक्तिगत वादाचा किंवा व्यक्तिगत वाद सुरु करण्यात पुढाकार घेण्यास उद्युक्त करण्याचा सदरहु प्रतिसादाचा हेतु नाही, तसे काहीही आढळल्यास ती टंकलेखनाची किंवा प्रतिसदकर्त्याच्या अल्पमतीची चुक मानुन मोठ्या मनाने माफ करावे.

In reply to by आनंदयात्री

वेदश्री Mon, 04/28/2008 - 18:44
>वरिल प्रतिसादातील 'तु' कोण आहे हे स्पष्ट करावे. मी तात्याला म्हणाले होते. तुम्हाला असे म्हणायची काय गरज? तुम्हीतर येणारच ना..

In reply to by विजुभाऊ

वेदश्री Mon, 04/28/2008 - 17:23
बस्स का विजुभाऊ?! भरवशाच्या म्हशीला टोणाग्यतला प्रकार करू नका बॉ.. तुम्हीच 'विचार करायला हरकत नाही' म्हणालात तर आम्ही कोणत्या गाईडच्या तोंडाकडे पहायचं?

विजुभाऊ Mon, 04/28/2008 - 17:38
मी ट्रीप ला कोठे नाही म्हणालो. अजून दिवस कुठे ठरलाय ट्रीप चा. जाउ या ट्रीपला. ....भरवश्याच्या म्हशीच्या शोधात फिरणारा टोणगा विजुभौ ( ह्म्म्म्म्म्म्म्याआआआअ) स्वगत:आता तर जेथे स्वागतालाच ""म्हशीचे शिल्प आहे अशा पाटेश्वर च्या डोंगरावरच नेईन. **टीपः(रेड्याच्या पाठीवरील ईश्वर म्हणुन पाटेश्वर)

वेदश्री Mon, 04/28/2008 - 17:59
आत्तापर्यंत मी स्वतः मिळून ७ जणांनी कौलदान केलेले आहे पण कौलदार देवा/वींची नावंच कळत नाहीयेत.. :( कौल दोन दिवसांचा काढला आहे.. कधीपर्यंत चालेल म्हणजे? उद्यापर्यंत का? प्च.. लोचा आहे बॉ.

इनोबा म्हणे Mon, 04/28/2008 - 20:25
L) पर जायाचं कुठं? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 12:10
प्रेक्षक? ट्रीप मधे प्रेक्षक काय करणार तो काय गोल्फ चा खेळ आहे चालता चालता पहायला? पण हरकत नाही ट्रीप साठी प्रेक्षक. केसरीच्या वीणा पाटीलाना नवी कॉन्सेप्ट मिळेल =))

अन्जलि Tue, 04/29/2008 - 12:56
अम्हि मुबै वल्यनि कय करय्चे? अम्हला पन यायचय

In reply to by अन्जलि

वेदश्री Tue, 04/29/2008 - 13:00
लॉजिस्टिक्सची सोय कशी करायची ते बघता येईल नंतर.. आधी यायची इच्छा आहे का बोला? असेल तर योग्य कौल द्या म्हणजे झाले ! पुण्याजवळच जायला पाहिजे असेच काही नाही.. सहलही एकच काढायचीये असेही काही नाही. ग्रुप बनला की झकाससे नाव ठेवून जाऊया सहलींना.. पावसाळा काय एखाददिड महिन्यात येतोच आहे, तेव्हा तर जाम धमाल येईल !

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 13:51
धमाल येईल १००००% येईल.त्याला हसायला आणि वात्रटपणा करायला काहीतरी कारण हवच असते

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा Tue, 04/29/2008 - 14:00
=)) 8}
त्याला हसायला आणि वात्रटपणा करायला काहीतरी कारण हवच असते
+१ सहमत..... हेच म्हणतो मीही.. असेच म्हणतो मीपण !!!!

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 14:38
धमाल मुला ला कोठे न्या तो वात्रटपणा करतोच. परवा कोणीतरी म्हणाले की जुन्या कोर्टात जज्ज साहेब टेबलावर हातोडा मारुन ऑर्डर ऑर्डर असे ओरडल्यानन्तर धमाल मुलगा "दोन मिसळ आणि दोन कटींग चहा" असे ओरडला म्हणुन. ख खो ध मु जा. ::::: धमाल मुलगा सोबत असेल तर कोठे न जाणारा विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा Tue, 04/29/2008 - 14:43
ख खो ध मु जा.
च्यामारी...हे काय असतं? आणि ओ भौ..मी कधी गेलो होतो कोडतात? आपल्या नावावर येकपन केस नाय...(सगळ्या एकतर भाईरच शेटल केलेल्या नायतर चुकीचं नाव लिहिलेल्या)
::::: धमाल मुलगा सोबत असेल तर कोठे न जाणारा विजुभाऊ
भाव...तुमी न्हाई येनार? आपल्यासंग तुमी न्हाई येनार?? जावद्या तिच्याआयला, आपन मंग टीरिप क्यानसलच करुन टाकनार!!!! -(दु:क्की) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 14:50
ख खो ध मु जा. रे खोटे माल मुलगा जाणे. धमाल मुलगा सोबत असेल तर कोठे न जाणारा विजुभाऊ ...याचा अर्थ तुला व्यवस्थीत सांभाळणारा विजुभाऊ. तुला काय वाटले तु बरोबर असताना उगाच पोपट कशाला करुन घ्या या विचाराने कोठे न जाणारा? हास बघु आता. लब्बाला स्वगतः घ्या ना संभाळुन याला जरा.उगाच डोके बिके फिरले तर आणखी कै च्या कै बोलेल.

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे Tue, 04/29/2008 - 14:46
जज्ज साहेब टेबलावर हातोडा मारुन ऑर्डर ऑर्डर असे ओरडल्यानन्तर धमाल मुलगा "दोन मिसळ आणि दोन कटींग चहा" असे ओरडला =)) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

भोचक Tue, 04/29/2008 - 15:46
तिकडे तुमची मज्जा आहे बॉ. आम्ही इकडे सांची, भोजपूरला जाऊन आलोय. भर उन्हात. बायको, मुलगी नि मी. ते पण मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या 'अनुबंधित ट्रेवल्स' बसमधून.

In reply to by मनस्वी

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 16:32
आयोजक म्हणतात आधी यायची इच्छा आहे का बोला? असेल तर योग्य कौल द्या म्हणजे झाले ! पुण्याजवळच जायला पाहिजे असेच काही नाही.. सहलही एकच काढायचीये असेही काही नाही. ग्रुप बनला की झकाससे नाव ठेवून जाऊया सहलींना. ही काहीशी वधुवर मेळाव्या सारखी काही कल्पना वाटतेय. ::::या जन्मी ची वधु ऑलरेडी असलेला विजुभौ ( हा त्यांचा सातवा जन्म आहे )

स्वाती राजेश Tue, 04/29/2008 - 16:30
आयोजक उष्णता कमी करण्याच्या खटपटीत आहे.:) कात्रज घाट संपला कि उजव्यासाईडला फाटा आहे बनेश्वरचा ती जागा सुद्धा ट्रीपसाठी छान आहे. एक पाऊस येऊन गेला असेल तर तिथे मजा येते जायला. कारण तिथे छोटा ओढा/ धबधबा आहे.

बाकरवडी Wed, 08/19/2009 - 10:34
:) :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!

टारझन Wed, 08/19/2009 - 01:14
वेळ जात नाहीये का बे बाकर्‍या ? धागा पण्णास वर्षापुर्वीचा आहे .. तुला वृत्तांत हवाय आता ?

In reply to by टारझन

आमचे एक आंतरजालीय मित्र होते (होते म्हणजे ते अजूनही आहेत, मित्र आहेत का नाही याची खात्री नाही), त्यांना एक दिवस अशीच जुने धागे उकरायची लहर आली होती. तेव्हा आम्ही आमच्या कंपूसकट बरंच काही ... असो. अदिती

In reply to by धमाल मुलगा

वेदश्री Mon, 04/28/2008 - 16:59
मला वाटलंच होतं तू पहिला प्रतिसाद टाकशील असं. विजुभाऊंशी बोलताना पाटेश्वराची धमाल माहिती कळली पण ते म्हणे की ७-८च्या ग्रुपमध्ये जा असं. इकडे नविन असल्याने कुठून शोधायचा मी बापडीने ग्रुप? म्हणून मेंबरं शोधायला कौल घ्यावा म्हटलं.. मेंबर्स नक्की झाले की ठिकाण ठरवायचं आणि जायचं ही काही बडी गोष्ट रहाणार नाही.

In reply to by वेदश्री

धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 17:12
ए...मावशे... पहिला प्रतिसाद मीच टाकेन म्हणजे? काय वळू वाटलो काय मी..बोंबलत हिंडायचं नाव निघालं की सगळ्यात पुढं असायला? :) बरोबर ओळखलस.... पण विजुभाऊंनी सांगितलय..तिथं तरसं/बिबटे असतात आणी वनखात्याची परमिशन नाईय्ये दंबूक न्यायला...कसं करायचं?

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 17:09
आंद्या मस्तच! आणि तिथून मग कात्रजला सर्पोद्यानापाशी जाऊ...घोड्यावर बसु, पावभाजी खाऊ, साप-नाग आणि पाखरं बघू अवांतरः हे कार्टं तुपसाखर पोळी काही सोडत नाही आणि लेकाचं बारिकही होत नाही!!!

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री Mon, 04/28/2008 - 17:15
सर्पोद्यान ७ वाजता बंद होते, तिथुन आपण आमच्या भारती विद्यापिठाच्या एरिआत जाउ, तिथे आपल्याला छान छान गुटगुटीत पाखरे पहायला मिळतील, शेवटी छंद आहे आपला तो !

In reply to by धमाल मुलगा

>> आणि तिथून मग कात्रजला सर्पोद्यानापाशी जाऊ...घोड्यावर बसु, पावभाजी खाऊ, साप-नाग आणि 'पाखरं' बघू हो हो...मग नक्की जाउ ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 17:21
अर्थाचे अनर्थ नका रे करु पोट्ट्यांहो.... मला जोडे बसतात... च्यायला, आम्ही काहीही बोललो तरी त्यातून वाईटच अर्थ काढतात बॉ लोक. दादा कोंडक्यांना विचारायला पाहिजे काय करावं ते!

विसोबा खेचर Mon, 04/28/2008 - 17:12
येत्या रविवारी पुण्यात येतो आहे. संध्याकाळी कुठेतरी बसून एक लहनसा कट्टा करायची इच्छा आहे. बोला, कोण कोण लोकं येणार? साला, जे येतील ते आपले! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 17:16
येत्या रविवारी पुण्यात येतो आहे. संध्याकाळी कुठेतरी बसून एक लहनसा कट्टा करायची इच्छा आहे. ये बहुत ना-इन्साफी है| मला मुंबईला परत यावं लागतं ना रविवारी... सोमवारचं हापिस चुकवून कसं चालेल? सक्काळी सक्काळी ९:३० टोल्याला पोचावं लागतंय...नायतर साला कोर्टमार्शल करतात...येडे आहेत हापिसवाले.

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ Mon, 04/28/2008 - 17:22
बेष्ट आमि येनार. धमाल्या तुझी जाण्याची कायतरी सोय करुया.ठाण्याला जायला सक्काळी बक्कळ गाड्या असतात. अगदी ८:००पर्यन्त पोचशिल अशा

In reply to by धमाल मुलगा

केशवसुमार Mon, 04/28/2008 - 20:01
ए भाऊ पनवती नको लाऊ... रात्र भर बस सेवा आहे.पुणे..मुंबई.. कोणी ही तुझी पालखी/पार्सल टाकून देतील रात्रीच्या गाडीत.. (दम देणार)केशवसुमार स्वगत :- मुंबईला वाहक लाथ घालून उठवेलच..

In reply to by वेदश्री

आनंदयात्री Mon, 04/28/2008 - 18:31
वरिल प्रतिसादातील 'तु' कोण आहे हे स्पष्ट करावे. कळावे लोभ असावा. डिस्क्लेमरः व्यक्तिगत वादाचा किंवा व्यक्तिगत वाद सुरु करण्यात पुढाकार घेण्यास उद्युक्त करण्याचा सदरहु प्रतिसादाचा हेतु नाही, तसे काहीही आढळल्यास ती टंकलेखनाची किंवा प्रतिसदकर्त्याच्या अल्पमतीची चुक मानुन मोठ्या मनाने माफ करावे.

In reply to by आनंदयात्री

वेदश्री Mon, 04/28/2008 - 18:44
>वरिल प्रतिसादातील 'तु' कोण आहे हे स्पष्ट करावे. मी तात्याला म्हणाले होते. तुम्हाला असे म्हणायची काय गरज? तुम्हीतर येणारच ना..

In reply to by विजुभाऊ

वेदश्री Mon, 04/28/2008 - 17:23
बस्स का विजुभाऊ?! भरवशाच्या म्हशीला टोणाग्यतला प्रकार करू नका बॉ.. तुम्हीच 'विचार करायला हरकत नाही' म्हणालात तर आम्ही कोणत्या गाईडच्या तोंडाकडे पहायचं?

विजुभाऊ Mon, 04/28/2008 - 17:38
मी ट्रीप ला कोठे नाही म्हणालो. अजून दिवस कुठे ठरलाय ट्रीप चा. जाउ या ट्रीपला. ....भरवश्याच्या म्हशीच्या शोधात फिरणारा टोणगा विजुभौ ( ह्म्म्म्म्म्म्म्याआआआअ) स्वगत:आता तर जेथे स्वागतालाच ""म्हशीचे शिल्प आहे अशा पाटेश्वर च्या डोंगरावरच नेईन. **टीपः(रेड्याच्या पाठीवरील ईश्वर म्हणुन पाटेश्वर)

वेदश्री Mon, 04/28/2008 - 17:59
आत्तापर्यंत मी स्वतः मिळून ७ जणांनी कौलदान केलेले आहे पण कौलदार देवा/वींची नावंच कळत नाहीयेत.. :( कौल दोन दिवसांचा काढला आहे.. कधीपर्यंत चालेल म्हणजे? उद्यापर्यंत का? प्च.. लोचा आहे बॉ.

इनोबा म्हणे Mon, 04/28/2008 - 20:25
L) पर जायाचं कुठं? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 12:10
प्रेक्षक? ट्रीप मधे प्रेक्षक काय करणार तो काय गोल्फ चा खेळ आहे चालता चालता पहायला? पण हरकत नाही ट्रीप साठी प्रेक्षक. केसरीच्या वीणा पाटीलाना नवी कॉन्सेप्ट मिळेल =))

अन्जलि Tue, 04/29/2008 - 12:56
अम्हि मुबै वल्यनि कय करय्चे? अम्हला पन यायचय

In reply to by अन्जलि

वेदश्री Tue, 04/29/2008 - 13:00
लॉजिस्टिक्सची सोय कशी करायची ते बघता येईल नंतर.. आधी यायची इच्छा आहे का बोला? असेल तर योग्य कौल द्या म्हणजे झाले ! पुण्याजवळच जायला पाहिजे असेच काही नाही.. सहलही एकच काढायचीये असेही काही नाही. ग्रुप बनला की झकाससे नाव ठेवून जाऊया सहलींना.. पावसाळा काय एखाददिड महिन्यात येतोच आहे, तेव्हा तर जाम धमाल येईल !

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 13:51
धमाल येईल १००००% येईल.त्याला हसायला आणि वात्रटपणा करायला काहीतरी कारण हवच असते

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा Tue, 04/29/2008 - 14:00
=)) 8}
त्याला हसायला आणि वात्रटपणा करायला काहीतरी कारण हवच असते
+१ सहमत..... हेच म्हणतो मीही.. असेच म्हणतो मीपण !!!!

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 14:38
धमाल मुला ला कोठे न्या तो वात्रटपणा करतोच. परवा कोणीतरी म्हणाले की जुन्या कोर्टात जज्ज साहेब टेबलावर हातोडा मारुन ऑर्डर ऑर्डर असे ओरडल्यानन्तर धमाल मुलगा "दोन मिसळ आणि दोन कटींग चहा" असे ओरडला म्हणुन. ख खो ध मु जा. ::::: धमाल मुलगा सोबत असेल तर कोठे न जाणारा विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा Tue, 04/29/2008 - 14:43
ख खो ध मु जा.
च्यामारी...हे काय असतं? आणि ओ भौ..मी कधी गेलो होतो कोडतात? आपल्या नावावर येकपन केस नाय...(सगळ्या एकतर भाईरच शेटल केलेल्या नायतर चुकीचं नाव लिहिलेल्या)
::::: धमाल मुलगा सोबत असेल तर कोठे न जाणारा विजुभाऊ
भाव...तुमी न्हाई येनार? आपल्यासंग तुमी न्हाई येनार?? जावद्या तिच्याआयला, आपन मंग टीरिप क्यानसलच करुन टाकनार!!!! -(दु:क्की) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 14:50
ख खो ध मु जा. रे खोटे माल मुलगा जाणे. धमाल मुलगा सोबत असेल तर कोठे न जाणारा विजुभाऊ ...याचा अर्थ तुला व्यवस्थीत सांभाळणारा विजुभाऊ. तुला काय वाटले तु बरोबर असताना उगाच पोपट कशाला करुन घ्या या विचाराने कोठे न जाणारा? हास बघु आता. लब्बाला स्वगतः घ्या ना संभाळुन याला जरा.उगाच डोके बिके फिरले तर आणखी कै च्या कै बोलेल.

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे Tue, 04/29/2008 - 14:46
जज्ज साहेब टेबलावर हातोडा मारुन ऑर्डर ऑर्डर असे ओरडल्यानन्तर धमाल मुलगा "दोन मिसळ आणि दोन कटींग चहा" असे ओरडला =)) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

भोचक Tue, 04/29/2008 - 15:46
तिकडे तुमची मज्जा आहे बॉ. आम्ही इकडे सांची, भोजपूरला जाऊन आलोय. भर उन्हात. बायको, मुलगी नि मी. ते पण मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या 'अनुबंधित ट्रेवल्स' बसमधून.

In reply to by मनस्वी

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 16:32
आयोजक म्हणतात आधी यायची इच्छा आहे का बोला? असेल तर योग्य कौल द्या म्हणजे झाले ! पुण्याजवळच जायला पाहिजे असेच काही नाही.. सहलही एकच काढायचीये असेही काही नाही. ग्रुप बनला की झकाससे नाव ठेवून जाऊया सहलींना. ही काहीशी वधुवर मेळाव्या सारखी काही कल्पना वाटतेय. ::::या जन्मी ची वधु ऑलरेडी असलेला विजुभौ ( हा त्यांचा सातवा जन्म आहे )

स्वाती राजेश Tue, 04/29/2008 - 16:30
आयोजक उष्णता कमी करण्याच्या खटपटीत आहे.:) कात्रज घाट संपला कि उजव्यासाईडला फाटा आहे बनेश्वरचा ती जागा सुद्धा ट्रीपसाठी छान आहे. एक पाऊस येऊन गेला असेल तर तिथे मजा येते जायला. कारण तिथे छोटा ओढा/ धबधबा आहे.

बाकरवडी Wed, 08/19/2009 - 10:34
:) :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!

टारझन Wed, 08/19/2009 - 01:14
वेळ जात नाहीये का बे बाकर्‍या ? धागा पण्णास वर्षापुर्वीचा आहे .. तुला वृत्तांत हवाय आता ?

In reply to by टारझन

आमचे एक आंतरजालीय मित्र होते (होते म्हणजे ते अजूनही आहेत, मित्र आहेत का नाही याची खात्री नाही), त्यांना एक दिवस अशीच जुने धागे उकरायची लहर आली होती. तेव्हा आम्ही आमच्या कंपूसकट बरंच काही ... असो. अदिती

मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५...! (अंतीम भाग)

विसोबा खेचर ·

मनस्वी Mon, 04/28/2008 - 14:57
पोलिसांनी मला स्कूटरला किक मारताचक्षणी पकडलं होतं ते एका अर्थी बरंच झालं म्हणायच! ईश्वरीसूत्र खरंच खूप वेगळी असतात, गहन असतात! प्रसंग घडतो त्याक्षणी ती आपल्याला समजत नाहीत. मागाहून उलगडा होतो!
खरंय तात्या. तुम्ही सहिसलामत सुटल्याबद्दल आनंद वाटला.

आनंदयात्री Mon, 04/28/2008 - 15:08
मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!! शेवट फार छान रंगवलाय तात्या, एकदम फर्मास तात्याश्टाईल लेख, आवडला हे वे सा न लगे !

प्रभाकर पेठकर Mon, 04/28/2008 - 15:18
तात्या सुटलात ..... अगदी सूर्यग्रहण सुटल्यासारखे वाटले... अजिबात पाल्हाळीह होऊ न देता एकूण घटनाचक्र मस्तपैकी शब्दबद्ध केले आहे. अभिनंदन. मस्कत मध्ये पोलीसस्टेशनवरच एक मशीन असते. त्या मशीनच्या पाईपात तोंडाने हवा भरायची म्हणजे मशीन रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण दर्शवते. काही प्रमाणात अल्कोहोल चालतो. ठराविक लेव्हलच्या वर असेल तर रात्रभर लॉकअप मध्ये बसवून सकाळी दंड वसूल करून सोडून देतात. कांही अपघात केला असेल तर बाकी चांगलेच अडकता.

धोंडोपंत Mon, 04/28/2008 - 15:19
वा तात्या, क्या बात है!!!! अतिशय सुंदर उत्कंठावर्धक अनुभवकथन या भागाची आतुरतेने वाट पहात होतो. शेवटपर्यंत कैदेची उत्कंठा ताणण्यात तू यशस्वी झाला आहेस. सर्व व्यक्तिमत्वे मस्त रंगली आहेत. अत्यंत सुंदर लेखनाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. आपला, (संतुष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 15:28
कलम १८५ अंतर्गत 'दंड आणि/ किंवा सहा महिन्यापर्यंत साधी कैद' अशी शिक्षेची तरतूद आहे. दंडाऐवजी जर समजा 'सात दिवस साधी कैद!' अशी शिक्षा जजसाहेबांनी सुनावली तर?
आर्रं तिच्या....हे ठाऊक नव्हतं बॉ आपल्याला...आता जपून रहावं लागेल. जाऊद्या तात्या, २२०० रुपये अक्कलखाती जमा, काय?
"हम्म! एक कल्पना करा, उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?"
एकदम जादू? छान छान!
मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!!
वा वा!

वेदश्री Mon, 04/28/2008 - 15:44
"काय मग? कळला का हिसका? पुन्हा कधी असं कराल काय?" शिंदेसाहेबांनी मिश्किलपणे विचारलं! "पुन्हा? छे! आता असं कधी मी जन्मात करणं शक्य नाही!" "हम्म! एक कल्पना करा, उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?" "तुमचं म्हणणं अगदी खरं आहे शिंदेसाहेब!" मी मनमोकळेपणाने सांगितले.
दिल्या शब्दाला जागणार ना, तात्या?
छ्या! कुठे ते ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध टक्कर देताना कोर्टात आणले गेलेले तात्याराव सावरकर आणि कुठे कलम १८५ च्या अंतर्गत पकडले गेलेले तात्याराव अभ्यंकर! "तात्या, लेका थूत तुझ्या जिंदगानीवर!" मी मनाशीच म्हटलं!
अग्गदी माझ्या मनातलं बोललास. अजुनही वेळ गेलेली नाही.. बघ पटतंय का ते. मनाने तू चांगला आहेस याबद्दल कधीच शंका नव्हती, नाही पण या अशा गोष्टींमुळे चिंता वाटते तुझी.. इतकंच. काळजी घे.

भडकमकर मास्तर Mon, 04/28/2008 - 17:50
फार छान लेख... =D> =D> =D> =D> उद्बोधक म्हणजे काय , फारच उद्बोधक..... जालिम होता...आता यापुढे कधीही दारू पिऊन कोणत्याही गाडीच्या हँडलला, स्टीअरिंगला हात लावणार नाही.... ((आपण सलमानला नेहमी शिव्या देतो आणि स्वतः चे काय ?? ))

सहज Mon, 04/28/2008 - 17:58
>>"हम्म! एक कल्पना करा, उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?">> नेल्ड इट!

विदेश Mon, 04/28/2008 - 18:12
एकदम्बेष्ट वर्णन! पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन अगदी सहजतेने घडवून आणलं हं तात्या- मनःपूर्वक अभिनंदन !

शितल Mon, 04/28/2008 - 18:19
तात्या तुम्ही आम्हाला ४८ तासाची जी वाट पहायला लावली ती सारर्थकी ठरली, अप्रतिम प्रस्॑ग वर्णन. मला तुम्ही परत कोर्टात नेऊन सोडलेत, मी स्टेनोग्राफर असल्यामुळे मी सतत डायसवर असायची, आमच्या ज् ज साहेब तर असल्या केस पुकारणी झाल्यावर घेत आणि काही आरोपी॑ना त्या॑च्या नजरे समोर बसण्याची शिक्षा देत, आणि ते ही सरळ्च बसायचे, मी मग थोड्या थोड्या वेळाने त्या माणसाचे काय चालले आहे हे एक नजर टाकुन पाहायची, सर मला सा॑गत तुमचे ही लक्ष राहु दे.

आंबोळी Mon, 04/28/2008 - 18:40
फार छान लेख... =D> =D> =D> =D> उद्बोधक म्हणजे काय , फारच उद्बोधक..... जालिम होता...आता यापुढे कधीही दारू पिऊन कोणत्याही गाडीच्या हँडलला, स्टीअरिंगला हात लावणार नाही.... ((आपण सलमानला नेहमी शिव्या देतो आणि स्वतः चे काय ?? )) सहमत... तात्या बरेच दिवस धाकधूक होती की रौशनीप्रमाणे याचाही शेवट अधान्तरी रहातो का काय.... पण हा भाग संपूर्ण लिहिल्याबद्दल धन्यवाद. एकदम फक्कड आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख आहे. आवडला.... (तेवढ रौशनीच पण घ्या मनावर) मोर्‍याकडून पैसे केले कि नाही वसूल? आपला (आपल्या अनुभवातून कानाला खडा लावलेला) आंबोळी

चतुरंग Mon, 04/28/2008 - 19:45
पोलीसांनी अटक करुन नेणे म्हणजे तशी नाचक्कीच - पण हे उघडपणे चारचौघात सांगायला जे धैर्य लागते ते तू दाखवलंस. हेतूचा प्रामाणिकपणा असल्याशिवाय असे होत नाही. त्यामुळे प्रथम तुझे अभिनंदन!:) मी स्वतः मद्यपान करीत नसल्यामुळे ते करुन गाडी चालविण्याचा प्रश्न येत नाही. गेले ४ वर्ष ३१ डिसें. च्या रात्री मी भारतातच होतो त्यावेळी माझ्या ओळखीतली दोन-दोन मुलाबाळांचे बाप असलेली, डॉक्टर, इंजिनियर, कंपनीतले मोठ्या हुद्द्यावरचे मॅनेजर्स अशी जबाबदार (?) मंडळी दारु पिऊन बिनधास्त गाड्या हाकताना बघून मला असेच कायद्याची पायमल्ली झाल्याचे जाणवले. अशावेळी खरेच आपण इतर कोणालाही दोष देण्याचा नैतिक अधिकार गमावून बसतो! एखाद्या अपघातानेच शहाणे होण्यात काय हशील? तुझा असा अनुभव वाचून काही जणांना उपरती झाली तरी हेतू सफल झाला असे मी म्हणेन. चतुरंग

मदनबाण Mon, 04/28/2008 - 19:54
मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! व्वा मस्तच !!!!! (खाकीला सलाम) असे म्हणणारा मदनबाण

पिवळा डांबिस Mon, 04/28/2008 - 22:05
सुरेख अनुभव कथन! शेवटी हाती-पायी धड सुटलास हे वाचून आनंद झाला. अल्कोहोल घेतल्यावर चुकुनही वाहन चालवायचे नाही हे पथ्य आम्ही कडक पाळत आलोय! कारण अतिपरिचित कामे करतांनाच आपण नेहमी ओव्हरकॉन्फिडंट असतो. कलम १८५ अंतर्गत कोर्टात आणला गेलेला मी बहुतेक पहिलाच चित्तपावन असावा! हा, हा, हा!!:)) जानवं दाखवून आपण चित्तपावन आहोत हे सिद्ध करा असं म्हटलं नाही त्याने हे नशीब!! उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही? खरं आहे! आपण म्हणतोच नाही का तसं!! मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! तू एकदम रियलिस्टीक शेवट केलास, वाचून बरं वाटलं. मला वाटत होतं की तो इन्स्पेक्टर तुझ्या लेखनाने वा गाण्याने इंप्रेस होऊन तुला सोडून देतो की काय! नाही म्हणजे त्यात आम्हाला तुझं कौतुक वाटलं असतं पण स्पष्ट सांगायचं तर शिंदेसाहेबांविषयीचा आदर मग थोडा कमी झाला असता... पत्र पाठवून अभिनंदन करावे ही नम्र विनंति. अशी पैसा वा दडपणाला बळी न पडणारी माणसे विरळा असतात. सुधीरभाऊंनी चांगली सूचना केली आहे. ड्यूटी चोख बजावल्याबद्दल पाठीवर शाबासकीची थाप पडली तर हुरूप येतो....... -पिवळा डांबिस

देवदत्त Mon, 04/28/2008 - 23:50
आज पूर्ण वाचून काढले. तुम्हाला कैदेची शिक्षा झाली नाही हे वाचून बरे वाटले. त्यातल्या त्यात तुमची चूक नसताना २२०० चा दंड भरावा लागला हे वाईट झाले. पण अनावधानाने तुम्ही थोडी पिऊन गाडीला हात लावला हीच बहुधा चूक झाली. असो, पण तुम्ही सगळे खरे सांगितल्याने सुटलात हेच जास्त महत्वाचे. :) मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!! छान एकदम. खरोखरच अशा माणसांचे कौतुक वाटते.

स्वाती दिनेश Mon, 04/28/2008 - 23:53
चला थोडक्यात निभावले म्हणायचे तर.. नेहमीप्रमाणेच तुझ्या खास शैलीतले एका वेगळ्याच अनुभवाचे कथन,मस्त! स्वाती

जयवी Tue, 04/29/2008 - 00:12
अगदी टिपीकल तात्या ले़ख :) अतिशय उत्सुकतेने वाचून काढला तुमचा लेख. ताकदवान आहे हो तुमची लेखणी...अगदी तिथे हजर राहिल्यासाऱखं वर्णन केलंय तुम्ही. मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!! हे खासच....!!

अभिज्ञ Tue, 04/29/2008 - 00:22
कुठलाहि लाच देणे-घेणे वगैरे प्रकार न करता,सभ्यपणे कायद्याचे पालन केल्याबद्दल तात्यांचे आणि शिंदे साहेबांचे अभिनंदनच करायला हवे. तात्या ,संपुर्ण स्टोरीच जबरदस्त आहे.आणि तुमच्या लिखाणाच्या खास शैलीमुळे वाचताना मजा आलि. अतिशय सुंदर उत्कंठावर्धक अनुभवकथन पुढच्या लिखाणाला खुप खुप शुभेच्छा. (तात्यांच्या लिखाणाचा चाहता) अबब अवांतर-मला वाटते मि.पा.- एप्रिल २००८ ,मधला हा सर्वोत्तम लेख असावा.

मन Tue, 04/29/2008 - 00:36
आणखी बोलणार काय, थोरा मोठ्यांनी वरती प्रतिसाद दिलेच आहेत. पण तात्या एक सल्ला आहे:- यावर एक सुंदर्,सुट्सुटीत्,रियलिस्टिक एपिसोड काढता येइल का हो? (म्हणजे, तुमच्या ष्टोरिला चित्रित करता येइल का पहा ना.एक छानशी लघु कथा बनली आहे ही.) ही कथा ,निवेदन शैली अगदी "मालगुडी डेज" च्या तोडीची वाटली. (आन जर कधी मधी काढलाच येकादा येपिसोड्,तर जमलं तर ह्या गरिबाला पन येकादा येक्ष्ट्रा तला रोल देता आला तर बघा.) बाकी, पीत तर कधी नव्हतोच्,पण यदा कदाचित पुढे मागे पिणे सुरु केल्यास्,हा धडा अगत्याने लक्षात ठेवीन. बाकी,त्या शिंदे साहेबांचा पत्ता देउ शकाल का? आपलाच, ऋषिकेश साठे.

स्वाती राजेश Tue, 04/29/2008 - 00:47
छान एकदा संपले म्हणायचे नाट्य.....इन्स्पेक्टर शिंदे छान लिहिला आहे. जबरदस्त आहे घटना. ऋषीकेश म्हणतो तसे एक एपिसोड होईल.:)

धनंजय Tue, 04/29/2008 - 01:12
कलम १८५ अंमलबजावणीत काही गडबड वाटते. किती पिऊन झाल्यावर किती वेळ थांबायचे हे कायद्याला कळले पाहिजे (आणि कळते!). रॉयल चॅलेंजचे ६० मिलि प्याल्यावर दीड-दोन तासांनी रक्तातील आल्कोहल जवळजवळ पूर्णपणे नाहिसे होते. दोन मोठे पेग प्याल्यानंतर ३-४ तास लागतात. इ.इ. खरे तर तात्यांनी दोन तासांत गाडी चालवायला घेतली असती तर चालले असते, पण दोन मोठे पेग घेतलेल्याने फक्त दोन तास वाट बघून गाडी चालवणे ठीक नसते. (सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्ताची चाचणी केली असती, तर तात्यांच्या रक्तात मुळीच आल्कोहल सापडले नसते.) शिंदेसाहेबांसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी कायद्याची अंमलबजावणी करत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या चांगल्या कामाला तात्यांसारख्या दिलखुलास माणसाच्या शब्दांची साथ मिळालेलीली आहे. म्हणजे सोन्याहून पिवळे. हा कायदा १९९४ मध्ये आधुनिक केला गेला असे समजते. "दारू प्याली" म्हणून शिक्षा होऊ शकत नाही, तर रक्तात ३० मिलिग्रॅम/१०० मिलि इतके आल्कोहल असले तरच गुन्हा आहे. तात्यासारखी भारदस्त शरीरयष्टी म्हटली तर एक पेग पिऊन रक्तात इतके अधिक आल्कोहल होत नाही. त्यामुळे त्यांना बेकायदा भुर्दंड पडला. तरी दारू पिऊन गाडी चालवू नये, हा सल्ला कधीही योग्यच आहे...

In reply to by धनंजय

भडकमकर मास्तर Tue, 04/29/2008 - 01:18
"दारू प्याली" म्हणून शिक्षा होऊ शकत नाही, तर रक्तात ३० मिलिग्रॅम/१०० मिलि इतके आल्कोहल असले तरच गुन्हा आहे. तात्यासारखी भारदस्त शरीरयष्टी म्हटली तर एक पेग पिऊन रक्तात इतके अधिक आल्कोहल होत नाही. धनंजय साहेब, भन्नाट माहिती... धन्यवाद... थोडा आता गूगलवर या विषयाचा अभ्यास करावा म्हणतो... ( की आपल्या वजनाच्या, शरीरयष्टी च्या प्रमाणात किती पेग घेतले तर ३० मिलिग्रॅम/१०० मिलि इतके प्रमाण होणार नाही?).. इ.इ. पुढे कधी तरी वेळ आलीच तर थिअरी तरी पक्की करायला हवी... :$

In reply to by धनंजय

चित्रा Tue, 04/29/2008 - 04:04
दारू पिऊन गाडी चालवू नये, हा सल्ला कधीही योग्यच आहे... +१ "रामदास" यांच्या खालील प्रतिसादातले "मोठी चूक झाली" हे चुकीचे वाटले. शिंदेसाहेबांचा हेतू उदात्त असो वा नसो, त्याचे फलित चांगले आहे असे मी समजते. आपली चूक झाली वगैरे समजण्याची गरज नाही. बाकी लेखन आवडले.

रामदास Tue, 04/29/2008 - 00:59
तुम्हाला ज्या कोर्टात नेलं त्याला अन्नाडी कोर्ट म्हणतात. या कोर्टात सुनवाई होत नाही .फक्त शि़क्षा देतात.हलकी शिक्षा .पण... तुमच्यावर गुन्हेगार हा शिक्का कायमचा लागतो.पूर्ण शिक्षा भोगलेला.शिंन्दे साहेबाना कोटा पूर्ण करायचा असेल.तुम्हाला तत्वज्ञान पाजून ते प्यायला गेले असतील. ले दे के फैसला करनेका भिडू.

मन Tue, 04/29/2008 - 01:36
येक छोटीशी (छोटी म्हणजे लहान,"लघु") शंका आहे. दारु पिउन गाडी चालवायला बंदी असेल्,तर बार ला पर्किंग ठेवतातच कशाला? ;-) :-)

वाटाड्या... Tue, 04/29/2008 - 02:58
तर तुम्हाला सांगतो मी तात्यांना समोर बसवून संध्याकाळी कोर्ट संपल्यावर 'हमीर' गाण्याची छोटीशी शिक्षा केली असती. ह. घ्या तात्या....:) मुकुल

मन Tue, 04/29/2008 - 03:17
ही शिक्षा तर हा "आरोपी" एंजोय करेल. त्यापेक्षा मी असतो तर त्यांना माझ्या गळ्यातुन("गळयाला नरडे कोण म्हणतो रे तो...आं ?" ;-)) त्यांना हमीरच काय भैरव अन् भैरवी काय काय म्हण्तात ते सगळं गाउन दाखवाय्ला सुरुवात केली असती. (म्हणजे मग हे "राग" ऐकुन लोकांना "राग" कसा येतो हे कळलं असतं.) म्हणजे त्यांनी स्वखुशीने (काळ्यापाण्यासकट)ईतर कुठ्लीहि शिक्षा मान्य केली असती! (शिक्षा चालेल पण गाणं आवर!):-) ;-) आपले (गाण्याच्या तयारीत असलेले)साठ्यांचे कार्टे.

झकासराव Tue, 04/29/2008 - 08:31
आहे. खास तात्याच्या शैलीतला. पुण्यात ही गोष्ट विशेष लक्षात ठेवली पाहिजे कारण पुण्यातल्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर विश्वास नसल्याने मंडळी दुचाकीवरच असतात. पुणेकर बंधु लक्षात राहु दे बरं.

प्रमोद देव Tue, 04/29/2008 - 08:38
प्रामाणिक आणि प्रांजळ कथन. आता तरी धडा घ्या लोकहो! काय प्यायची असेल ती (खरे तर प्यायचीच कशाला? X( ) आपल्या घरात बसून प्या की! उगाच स्वतःचा आणि दुसर्‍याचा जीव धोक्यात कशाला घाला? मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

सुवर्णमयी Tue, 04/29/2008 - 09:10
लेख मस्त आहे, आवडला, एक आगाऊ सल्ला- शिंदे साहेबांचे ऐका आणि तात्या डेसिगनेटेड ड्रायवर शोधा.. म्हणजे न पिणारा. त्याची फार मदत होईल. कारण काय की नेमके अल्कोहोल केव्हाचे आणि किती काळ एखाद्याच्या रक्तात सापडते याची मला काही कल्पना नाही म्हणून..

वरदा गुरुवार, 05/01/2008 - 23:13
तात्या सॉरी हं उशीरा प्रतिक्रीया दिली...ऋषीकेश शी सहमत.... रात्रीबेरात्री दारू पिऊन साले भरधाव ट्रक चालवतात आणि माणसांना चिरडतात!" मुंबई पोलीस एवढी जागरुक आहे हे पाहून बरं वाटलं :)

विसोबा खेचर Fri, 05/02/2008 - 08:55
प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकांचा मी कृतज्ञतापूर्वक ऋणी आहे... तात्या.

सुमीत Fri, 05/02/2008 - 15:45
तात्यांची शिकवणूक आवडली, नेहमीच आवडते. कोर्टाची थोडीफार ओळख झाली (तेवढीच पुरे) आणि तात्यां बरोबर आपण सर्व शिकलो, की दारू पिल्या नंतर गाडी स्वतः चालवू नये :) हलकेच घ्यावे.

अभिता Sat, 05/03/2008 - 00:07
मुंबई पोलीस एवढी जागरुक आहे हे पाहून बरं वाटलं ते मुबई पोलीस नसावेत असे वाटते.(लेखातिल माहितिनुसार) ठाणे पोलीस होते. कहिहि चांगले केले कि लगेच मुंबई पोलीस का? ये बहोत ना इन्साफि है..

वरदा Sat, 05/03/2008 - 00:49
म्हणायची पद्धत गं अना..इथे येऊन लोकांना मी मुंबईची असं सांगते ना सगळ्यांना कारण ठाणं माहीत नसतं बर्‍याच जणांना, त्यामुळे सवय लागलेय....बाकी माझं माहेर सासर दोन्ही ठाण्याचच तेव्हा पक्की ठाणेकर आहे मी......

जणू माझ्यासमोरच हे नाट्य घडलयं असं वाटतयं.... बाकी असा कायदा असतो हे मला माहिती होतं (कदाचित सर्वांनाच माहिती असेल) परंतु त्याला कायमच कॅज्युअली घेत आलो.... आगाबाबो! आता या पुढे कानाला खडा......"घरी घ्यावी किंवा रिक्षा करावी!" टिंग्या ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

विसोबा खेचर Sat, 05/03/2008 - 01:15
......"घरी घ्यावी किंवा रिक्षा करावी!" हा हा हा! हे सह्ही बोल्लास रे टिंग्या! आपला, (शिंदेसाहेबांचा दोस्त!) तात्या. -- When I read the evils of drinking, I gave up reading ! :)

तात्या, थोडक्यात निभावलं असं वाटतं !!! आपल्याला आलेला अनुभव दोस्तांना कथन करत आहात असे वाटले आणि रात्रीच्या वेळी पेग घेऊन सभ्य माणसांनी गाडी चालवू नये हा धडा वरील पाठातून आम्ही घेतला. :)

अभिता Sun, 05/04/2008 - 01:26
घरी घ्यावी किंवा रिक्षा करावी किंवा बारवल्या/ली कडे झोपायची सोय पहावी.

प्रसन्न केसकर Tue, 10/20/2009 - 15:53
लेखमाला जुनी असला तरी मी वाचलेली नव्हती. फक्त तुम्ही कलम १८५ बाबत सावध असता एव्हढच माहिती होतं ते का ते आज कळलं. याबाबत काही वर्षांपुर्वी मी वकील आणि सरकारी डॉक्टर मंडळींबरोबर चर्चा केली होती. त्यांनी तेव्हा दिलेली माहिती अशी:-कायद्यानुसार दारु अथवा मादक द्रव्याच्या अमलाखाली वाहन चालवणे गुन्हा आहे. एखादी व्यक्ती दारुच्या अमलाखाली आहे काय हे रक्तातील अल्कोहोल काऊंटवरुन ठरते. १०० मिली रक्तात ३० मिलीग्रॅम अथवा अधिक अल्कोहोल असेल तर ती व्यक्ती दारुच्या अमलाखाली आहे असे ठरते. साधारणता व्हिस्की, रम, ब्रॅन्डीचे दोन पेग पिल्यावर ४५ मिनिटांनंतर रक्तातले अल्कोहोलचे प्रमाण १०० मिलीमागे ५० मिलीग्रॅम एव्हढे होते. (अर्थात ते इतर अनेक घटकांवरसुद्धा अवलंबुन असते.) रक्तातले अल्कोहोलचे प्रमाण सर्वाधिक पातळीवर पोहोचल्यावर ते कमी होऊ लागते. साधारणता त्याचा वेग मिनिटाला ०.१५ मिलिग्रॅम एव्हढा असतो. (हे सुद्धा इतर अनेक घटकांवर अवलंबुन असते.) थोडक्यात खच्चुन दारु पिल्यावर दुसर्‍या दिवशी नशा पुर्ण उतरण्याआधीच वाहन चालवणेही शिक्षेला पात्र ठरेल.

सन्दीप Wed, 10/21/2009 - 15:32
तात्या पुर्वी हा लेख वाचला होता त्यावेळेस धमाल हसलो होतो. पण आज पुन्हा वाचताना खुपच सीरीयस झालो. आट दिवसा पुर्वी आम्हि पण हा अनुभव घेतला, साला तुम्च्या कडून काही शीकलो असतो तर वाचलो असतो , असो स्वता मेल्या शीवाय स्वर्ग दिसत नाही. सन्दीप

संदीप चित्रे Wed, 10/21/2009 - 19:56
ह्या लेखाचा निमित्ताने एक खूप महत्वाचा विषय मांडला आहेस तात्या. अमेरिकेत 'मदर्स अगेन्स्ट ड्रन्क ड्रायविंग' ही संस्था खूप काम करते. अधिक माहितीसाठी पहा -- http://www.madd.org/About-us/About-us/History.aspx (Candy Lightner founded MADD in 1980 after her daughter, Cari, was killed by a repeat drunk driving offender. Cindy Lamb—whose daughter, Laura, became the nation’s youngest quadriplegic at the hands of a drunk driver—soon joined Candy in her crusade to save lives.) माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकेत एखाद्याच्या घरी पार्टीवगैरे करून दारू-बिरू पिऊन जर पाहुणे गाडी चालवत गेले आणि पकडले गेले तर ज्याच्या घरी पार्टी झाली त्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल होऊ शकतो. चूभूदेघे ! कायद्याबद्दल नाही पण जबाबदारीने पार्टी आयोजित करण्याबद्दल उपयुक्त माहिती इथे मिळेल. http://www.ehow.com/how_4904560_responsible-host-alcohol-being-served.html

पाषाणभेद गुरुवार, 10/22/2009 - 02:24
"घरी परततायला म्हणून स्कूटरला किक मारू लागलो. स्कूटर सुरू करून तेथून निघणार तेवढ्यात मागनं माझ्या खांद्यावर एक मजबूत हात पडला. मागे वळून बघतो तर एक वर्दीतला पोलिस उभा होता!" म्हणजे तात्या स्कुटर नुसते चालू करत होते, म्हणजेच चालवत नव्हते किंवा चालवण्याचा प्रयत्नही करत नव्हते. 185. Driving by a drunken person or by a person under the influence of drugs. Whoever, while driving, or attempting to drive, a motor vehicle,- 1[{a} has, in his blood, alcohol exceeding 30 mg. per 100 ml. of blood detected in a test by a breath analyser, or] {b} is under this influence of a drug to such an extent as to be incapable of exercising proper control over the vehicle, shall be punishable for the first offence with imprisonment for a term which may extend to six months, or with fine which may extend to two thousand rupees, or with both; and for a second or subsequent offence, if committed within three years of the commission of the previous similar offence, with imprisonment for a term which may extend to two years, or with fine which may extend to three thousand rupees, or with both. Explanation.-For the purposes of this section, the drug or drugs specified by the Central Government in this behalf, by notification in the Official Gazette, shall be deemed to render a person incapable of exercising proper control over a motor vehicle. 1. Subs. by Act 54 of 1994, sec. 55, for clause (a) (w.e.f. 14-11-1994). अशा वेळी तात्यांना केलेली अटक चुकीची ठरू शकत नाही का? हा किरकोळ गुन्हा म्हणून सोडून द्या पण कायद्याच्या भाषेत मला तरी ही चुकीची अटक वाटते. तज्ञ लोक काय म्हणतात? बाकी एक वर्षानंतर ५० वा प्रतिसाद दिला. आता बसायचे का? -------------------- पासानभेद (महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)

मनस्वी Mon, 04/28/2008 - 14:57
पोलिसांनी मला स्कूटरला किक मारताचक्षणी पकडलं होतं ते एका अर्थी बरंच झालं म्हणायच! ईश्वरीसूत्र खरंच खूप वेगळी असतात, गहन असतात! प्रसंग घडतो त्याक्षणी ती आपल्याला समजत नाहीत. मागाहून उलगडा होतो!
खरंय तात्या. तुम्ही सहिसलामत सुटल्याबद्दल आनंद वाटला.

आनंदयात्री Mon, 04/28/2008 - 15:08
मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!! शेवट फार छान रंगवलाय तात्या, एकदम फर्मास तात्याश्टाईल लेख, आवडला हे वे सा न लगे !

प्रभाकर पेठकर Mon, 04/28/2008 - 15:18
तात्या सुटलात ..... अगदी सूर्यग्रहण सुटल्यासारखे वाटले... अजिबात पाल्हाळीह होऊ न देता एकूण घटनाचक्र मस्तपैकी शब्दबद्ध केले आहे. अभिनंदन. मस्कत मध्ये पोलीसस्टेशनवरच एक मशीन असते. त्या मशीनच्या पाईपात तोंडाने हवा भरायची म्हणजे मशीन रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण दर्शवते. काही प्रमाणात अल्कोहोल चालतो. ठराविक लेव्हलच्या वर असेल तर रात्रभर लॉकअप मध्ये बसवून सकाळी दंड वसूल करून सोडून देतात. कांही अपघात केला असेल तर बाकी चांगलेच अडकता.

धोंडोपंत Mon, 04/28/2008 - 15:19
वा तात्या, क्या बात है!!!! अतिशय सुंदर उत्कंठावर्धक अनुभवकथन या भागाची आतुरतेने वाट पहात होतो. शेवटपर्यंत कैदेची उत्कंठा ताणण्यात तू यशस्वी झाला आहेस. सर्व व्यक्तिमत्वे मस्त रंगली आहेत. अत्यंत सुंदर लेखनाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. आपला, (संतुष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 15:28
कलम १८५ अंतर्गत 'दंड आणि/ किंवा सहा महिन्यापर्यंत साधी कैद' अशी शिक्षेची तरतूद आहे. दंडाऐवजी जर समजा 'सात दिवस साधी कैद!' अशी शिक्षा जजसाहेबांनी सुनावली तर?
आर्रं तिच्या....हे ठाऊक नव्हतं बॉ आपल्याला...आता जपून रहावं लागेल. जाऊद्या तात्या, २२०० रुपये अक्कलखाती जमा, काय?
"हम्म! एक कल्पना करा, उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?"
एकदम जादू? छान छान!
मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!!
वा वा!

वेदश्री Mon, 04/28/2008 - 15:44
"काय मग? कळला का हिसका? पुन्हा कधी असं कराल काय?" शिंदेसाहेबांनी मिश्किलपणे विचारलं! "पुन्हा? छे! आता असं कधी मी जन्मात करणं शक्य नाही!" "हम्म! एक कल्पना करा, उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?" "तुमचं म्हणणं अगदी खरं आहे शिंदेसाहेब!" मी मनमोकळेपणाने सांगितले.
दिल्या शब्दाला जागणार ना, तात्या?
छ्या! कुठे ते ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध टक्कर देताना कोर्टात आणले गेलेले तात्याराव सावरकर आणि कुठे कलम १८५ च्या अंतर्गत पकडले गेलेले तात्याराव अभ्यंकर! "तात्या, लेका थूत तुझ्या जिंदगानीवर!" मी मनाशीच म्हटलं!
अग्गदी माझ्या मनातलं बोललास. अजुनही वेळ गेलेली नाही.. बघ पटतंय का ते. मनाने तू चांगला आहेस याबद्दल कधीच शंका नव्हती, नाही पण या अशा गोष्टींमुळे चिंता वाटते तुझी.. इतकंच. काळजी घे.

भडकमकर मास्तर Mon, 04/28/2008 - 17:50
फार छान लेख... =D> =D> =D> =D> उद्बोधक म्हणजे काय , फारच उद्बोधक..... जालिम होता...आता यापुढे कधीही दारू पिऊन कोणत्याही गाडीच्या हँडलला, स्टीअरिंगला हात लावणार नाही.... ((आपण सलमानला नेहमी शिव्या देतो आणि स्वतः चे काय ?? ))

सहज Mon, 04/28/2008 - 17:58
>>"हम्म! एक कल्पना करा, उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?">> नेल्ड इट!

विदेश Mon, 04/28/2008 - 18:12
एकदम्बेष्ट वर्णन! पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन अगदी सहजतेने घडवून आणलं हं तात्या- मनःपूर्वक अभिनंदन !

शितल Mon, 04/28/2008 - 18:19
तात्या तुम्ही आम्हाला ४८ तासाची जी वाट पहायला लावली ती सारर्थकी ठरली, अप्रतिम प्रस्॑ग वर्णन. मला तुम्ही परत कोर्टात नेऊन सोडलेत, मी स्टेनोग्राफर असल्यामुळे मी सतत डायसवर असायची, आमच्या ज् ज साहेब तर असल्या केस पुकारणी झाल्यावर घेत आणि काही आरोपी॑ना त्या॑च्या नजरे समोर बसण्याची शिक्षा देत, आणि ते ही सरळ्च बसायचे, मी मग थोड्या थोड्या वेळाने त्या माणसाचे काय चालले आहे हे एक नजर टाकुन पाहायची, सर मला सा॑गत तुमचे ही लक्ष राहु दे.

आंबोळी Mon, 04/28/2008 - 18:40
फार छान लेख... =D> =D> =D> =D> उद्बोधक म्हणजे काय , फारच उद्बोधक..... जालिम होता...आता यापुढे कधीही दारू पिऊन कोणत्याही गाडीच्या हँडलला, स्टीअरिंगला हात लावणार नाही.... ((आपण सलमानला नेहमी शिव्या देतो आणि स्वतः चे काय ?? )) सहमत... तात्या बरेच दिवस धाकधूक होती की रौशनीप्रमाणे याचाही शेवट अधान्तरी रहातो का काय.... पण हा भाग संपूर्ण लिहिल्याबद्दल धन्यवाद. एकदम फक्कड आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख आहे. आवडला.... (तेवढ रौशनीच पण घ्या मनावर) मोर्‍याकडून पैसे केले कि नाही वसूल? आपला (आपल्या अनुभवातून कानाला खडा लावलेला) आंबोळी

चतुरंग Mon, 04/28/2008 - 19:45
पोलीसांनी अटक करुन नेणे म्हणजे तशी नाचक्कीच - पण हे उघडपणे चारचौघात सांगायला जे धैर्य लागते ते तू दाखवलंस. हेतूचा प्रामाणिकपणा असल्याशिवाय असे होत नाही. त्यामुळे प्रथम तुझे अभिनंदन!:) मी स्वतः मद्यपान करीत नसल्यामुळे ते करुन गाडी चालविण्याचा प्रश्न येत नाही. गेले ४ वर्ष ३१ डिसें. च्या रात्री मी भारतातच होतो त्यावेळी माझ्या ओळखीतली दोन-दोन मुलाबाळांचे बाप असलेली, डॉक्टर, इंजिनियर, कंपनीतले मोठ्या हुद्द्यावरचे मॅनेजर्स अशी जबाबदार (?) मंडळी दारु पिऊन बिनधास्त गाड्या हाकताना बघून मला असेच कायद्याची पायमल्ली झाल्याचे जाणवले. अशावेळी खरेच आपण इतर कोणालाही दोष देण्याचा नैतिक अधिकार गमावून बसतो! एखाद्या अपघातानेच शहाणे होण्यात काय हशील? तुझा असा अनुभव वाचून काही जणांना उपरती झाली तरी हेतू सफल झाला असे मी म्हणेन. चतुरंग

मदनबाण Mon, 04/28/2008 - 19:54
मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! व्वा मस्तच !!!!! (खाकीला सलाम) असे म्हणणारा मदनबाण

पिवळा डांबिस Mon, 04/28/2008 - 22:05
सुरेख अनुभव कथन! शेवटी हाती-पायी धड सुटलास हे वाचून आनंद झाला. अल्कोहोल घेतल्यावर चुकुनही वाहन चालवायचे नाही हे पथ्य आम्ही कडक पाळत आलोय! कारण अतिपरिचित कामे करतांनाच आपण नेहमी ओव्हरकॉन्फिडंट असतो. कलम १८५ अंतर्गत कोर्टात आणला गेलेला मी बहुतेक पहिलाच चित्तपावन असावा! हा, हा, हा!!:)) जानवं दाखवून आपण चित्तपावन आहोत हे सिद्ध करा असं म्हटलं नाही त्याने हे नशीब!! उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही? खरं आहे! आपण म्हणतोच नाही का तसं!! मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! तू एकदम रियलिस्टीक शेवट केलास, वाचून बरं वाटलं. मला वाटत होतं की तो इन्स्पेक्टर तुझ्या लेखनाने वा गाण्याने इंप्रेस होऊन तुला सोडून देतो की काय! नाही म्हणजे त्यात आम्हाला तुझं कौतुक वाटलं असतं पण स्पष्ट सांगायचं तर शिंदेसाहेबांविषयीचा आदर मग थोडा कमी झाला असता... पत्र पाठवून अभिनंदन करावे ही नम्र विनंति. अशी पैसा वा दडपणाला बळी न पडणारी माणसे विरळा असतात. सुधीरभाऊंनी चांगली सूचना केली आहे. ड्यूटी चोख बजावल्याबद्दल पाठीवर शाबासकीची थाप पडली तर हुरूप येतो....... -पिवळा डांबिस

देवदत्त Mon, 04/28/2008 - 23:50
आज पूर्ण वाचून काढले. तुम्हाला कैदेची शिक्षा झाली नाही हे वाचून बरे वाटले. त्यातल्या त्यात तुमची चूक नसताना २२०० चा दंड भरावा लागला हे वाईट झाले. पण अनावधानाने तुम्ही थोडी पिऊन गाडीला हात लावला हीच बहुधा चूक झाली. असो, पण तुम्ही सगळे खरे सांगितल्याने सुटलात हेच जास्त महत्वाचे. :) मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!! छान एकदम. खरोखरच अशा माणसांचे कौतुक वाटते.

स्वाती दिनेश Mon, 04/28/2008 - 23:53
चला थोडक्यात निभावले म्हणायचे तर.. नेहमीप्रमाणेच तुझ्या खास शैलीतले एका वेगळ्याच अनुभवाचे कथन,मस्त! स्वाती

जयवी Tue, 04/29/2008 - 00:12
अगदी टिपीकल तात्या ले़ख :) अतिशय उत्सुकतेने वाचून काढला तुमचा लेख. ताकदवान आहे हो तुमची लेखणी...अगदी तिथे हजर राहिल्यासाऱखं वर्णन केलंय तुम्ही. मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!! हे खासच....!!

अभिज्ञ Tue, 04/29/2008 - 00:22
कुठलाहि लाच देणे-घेणे वगैरे प्रकार न करता,सभ्यपणे कायद्याचे पालन केल्याबद्दल तात्यांचे आणि शिंदे साहेबांचे अभिनंदनच करायला हवे. तात्या ,संपुर्ण स्टोरीच जबरदस्त आहे.आणि तुमच्या लिखाणाच्या खास शैलीमुळे वाचताना मजा आलि. अतिशय सुंदर उत्कंठावर्धक अनुभवकथन पुढच्या लिखाणाला खुप खुप शुभेच्छा. (तात्यांच्या लिखाणाचा चाहता) अबब अवांतर-मला वाटते मि.पा.- एप्रिल २००८ ,मधला हा सर्वोत्तम लेख असावा.

मन Tue, 04/29/2008 - 00:36
आणखी बोलणार काय, थोरा मोठ्यांनी वरती प्रतिसाद दिलेच आहेत. पण तात्या एक सल्ला आहे:- यावर एक सुंदर्,सुट्सुटीत्,रियलिस्टिक एपिसोड काढता येइल का हो? (म्हणजे, तुमच्या ष्टोरिला चित्रित करता येइल का पहा ना.एक छानशी लघु कथा बनली आहे ही.) ही कथा ,निवेदन शैली अगदी "मालगुडी डेज" च्या तोडीची वाटली. (आन जर कधी मधी काढलाच येकादा येपिसोड्,तर जमलं तर ह्या गरिबाला पन येकादा येक्ष्ट्रा तला रोल देता आला तर बघा.) बाकी, पीत तर कधी नव्हतोच्,पण यदा कदाचित पुढे मागे पिणे सुरु केल्यास्,हा धडा अगत्याने लक्षात ठेवीन. बाकी,त्या शिंदे साहेबांचा पत्ता देउ शकाल का? आपलाच, ऋषिकेश साठे.

स्वाती राजेश Tue, 04/29/2008 - 00:47
छान एकदा संपले म्हणायचे नाट्य.....इन्स्पेक्टर शिंदे छान लिहिला आहे. जबरदस्त आहे घटना. ऋषीकेश म्हणतो तसे एक एपिसोड होईल.:)

धनंजय Tue, 04/29/2008 - 01:12
कलम १८५ अंमलबजावणीत काही गडबड वाटते. किती पिऊन झाल्यावर किती वेळ थांबायचे हे कायद्याला कळले पाहिजे (आणि कळते!). रॉयल चॅलेंजचे ६० मिलि प्याल्यावर दीड-दोन तासांनी रक्तातील आल्कोहल जवळजवळ पूर्णपणे नाहिसे होते. दोन मोठे पेग प्याल्यानंतर ३-४ तास लागतात. इ.इ. खरे तर तात्यांनी दोन तासांत गाडी चालवायला घेतली असती तर चालले असते, पण दोन मोठे पेग घेतलेल्याने फक्त दोन तास वाट बघून गाडी चालवणे ठीक नसते. (सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्ताची चाचणी केली असती, तर तात्यांच्या रक्तात मुळीच आल्कोहल सापडले नसते.) शिंदेसाहेबांसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी कायद्याची अंमलबजावणी करत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या चांगल्या कामाला तात्यांसारख्या दिलखुलास माणसाच्या शब्दांची साथ मिळालेलीली आहे. म्हणजे सोन्याहून पिवळे. हा कायदा १९९४ मध्ये आधुनिक केला गेला असे समजते. "दारू प्याली" म्हणून शिक्षा होऊ शकत नाही, तर रक्तात ३० मिलिग्रॅम/१०० मिलि इतके आल्कोहल असले तरच गुन्हा आहे. तात्यासारखी भारदस्त शरीरयष्टी म्हटली तर एक पेग पिऊन रक्तात इतके अधिक आल्कोहल होत नाही. त्यामुळे त्यांना बेकायदा भुर्दंड पडला. तरी दारू पिऊन गाडी चालवू नये, हा सल्ला कधीही योग्यच आहे...

In reply to by धनंजय

भडकमकर मास्तर Tue, 04/29/2008 - 01:18
"दारू प्याली" म्हणून शिक्षा होऊ शकत नाही, तर रक्तात ३० मिलिग्रॅम/१०० मिलि इतके आल्कोहल असले तरच गुन्हा आहे. तात्यासारखी भारदस्त शरीरयष्टी म्हटली तर एक पेग पिऊन रक्तात इतके अधिक आल्कोहल होत नाही. धनंजय साहेब, भन्नाट माहिती... धन्यवाद... थोडा आता गूगलवर या विषयाचा अभ्यास करावा म्हणतो... ( की आपल्या वजनाच्या, शरीरयष्टी च्या प्रमाणात किती पेग घेतले तर ३० मिलिग्रॅम/१०० मिलि इतके प्रमाण होणार नाही?).. इ.इ. पुढे कधी तरी वेळ आलीच तर थिअरी तरी पक्की करायला हवी... :$

In reply to by धनंजय

चित्रा Tue, 04/29/2008 - 04:04
दारू पिऊन गाडी चालवू नये, हा सल्ला कधीही योग्यच आहे... +१ "रामदास" यांच्या खालील प्रतिसादातले "मोठी चूक झाली" हे चुकीचे वाटले. शिंदेसाहेबांचा हेतू उदात्त असो वा नसो, त्याचे फलित चांगले आहे असे मी समजते. आपली चूक झाली वगैरे समजण्याची गरज नाही. बाकी लेखन आवडले.

रामदास Tue, 04/29/2008 - 00:59
तुम्हाला ज्या कोर्टात नेलं त्याला अन्नाडी कोर्ट म्हणतात. या कोर्टात सुनवाई होत नाही .फक्त शि़क्षा देतात.हलकी शिक्षा .पण... तुमच्यावर गुन्हेगार हा शिक्का कायमचा लागतो.पूर्ण शिक्षा भोगलेला.शिंन्दे साहेबाना कोटा पूर्ण करायचा असेल.तुम्हाला तत्वज्ञान पाजून ते प्यायला गेले असतील. ले दे के फैसला करनेका भिडू.

मन Tue, 04/29/2008 - 01:36
येक छोटीशी (छोटी म्हणजे लहान,"लघु") शंका आहे. दारु पिउन गाडी चालवायला बंदी असेल्,तर बार ला पर्किंग ठेवतातच कशाला? ;-) :-)

वाटाड्या... Tue, 04/29/2008 - 02:58
तर तुम्हाला सांगतो मी तात्यांना समोर बसवून संध्याकाळी कोर्ट संपल्यावर 'हमीर' गाण्याची छोटीशी शिक्षा केली असती. ह. घ्या तात्या....:) मुकुल

मन Tue, 04/29/2008 - 03:17
ही शिक्षा तर हा "आरोपी" एंजोय करेल. त्यापेक्षा मी असतो तर त्यांना माझ्या गळ्यातुन("गळयाला नरडे कोण म्हणतो रे तो...आं ?" ;-)) त्यांना हमीरच काय भैरव अन् भैरवी काय काय म्हण्तात ते सगळं गाउन दाखवाय्ला सुरुवात केली असती. (म्हणजे मग हे "राग" ऐकुन लोकांना "राग" कसा येतो हे कळलं असतं.) म्हणजे त्यांनी स्वखुशीने (काळ्यापाण्यासकट)ईतर कुठ्लीहि शिक्षा मान्य केली असती! (शिक्षा चालेल पण गाणं आवर!):-) ;-) आपले (गाण्याच्या तयारीत असलेले)साठ्यांचे कार्टे.

झकासराव Tue, 04/29/2008 - 08:31
आहे. खास तात्याच्या शैलीतला. पुण्यात ही गोष्ट विशेष लक्षात ठेवली पाहिजे कारण पुण्यातल्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर विश्वास नसल्याने मंडळी दुचाकीवरच असतात. पुणेकर बंधु लक्षात राहु दे बरं.

प्रमोद देव Tue, 04/29/2008 - 08:38
प्रामाणिक आणि प्रांजळ कथन. आता तरी धडा घ्या लोकहो! काय प्यायची असेल ती (खरे तर प्यायचीच कशाला? X( ) आपल्या घरात बसून प्या की! उगाच स्वतःचा आणि दुसर्‍याचा जीव धोक्यात कशाला घाला? मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

सुवर्णमयी Tue, 04/29/2008 - 09:10
लेख मस्त आहे, आवडला, एक आगाऊ सल्ला- शिंदे साहेबांचे ऐका आणि तात्या डेसिगनेटेड ड्रायवर शोधा.. म्हणजे न पिणारा. त्याची फार मदत होईल. कारण काय की नेमके अल्कोहोल केव्हाचे आणि किती काळ एखाद्याच्या रक्तात सापडते याची मला काही कल्पना नाही म्हणून..

वरदा गुरुवार, 05/01/2008 - 23:13
तात्या सॉरी हं उशीरा प्रतिक्रीया दिली...ऋषीकेश शी सहमत.... रात्रीबेरात्री दारू पिऊन साले भरधाव ट्रक चालवतात आणि माणसांना चिरडतात!" मुंबई पोलीस एवढी जागरुक आहे हे पाहून बरं वाटलं :)

विसोबा खेचर Fri, 05/02/2008 - 08:55
प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकांचा मी कृतज्ञतापूर्वक ऋणी आहे... तात्या.

सुमीत Fri, 05/02/2008 - 15:45
तात्यांची शिकवणूक आवडली, नेहमीच आवडते. कोर्टाची थोडीफार ओळख झाली (तेवढीच पुरे) आणि तात्यां बरोबर आपण सर्व शिकलो, की दारू पिल्या नंतर गाडी स्वतः चालवू नये :) हलकेच घ्यावे.

अभिता Sat, 05/03/2008 - 00:07
मुंबई पोलीस एवढी जागरुक आहे हे पाहून बरं वाटलं ते मुबई पोलीस नसावेत असे वाटते.(लेखातिल माहितिनुसार) ठाणे पोलीस होते. कहिहि चांगले केले कि लगेच मुंबई पोलीस का? ये बहोत ना इन्साफि है..

वरदा Sat, 05/03/2008 - 00:49
म्हणायची पद्धत गं अना..इथे येऊन लोकांना मी मुंबईची असं सांगते ना सगळ्यांना कारण ठाणं माहीत नसतं बर्‍याच जणांना, त्यामुळे सवय लागलेय....बाकी माझं माहेर सासर दोन्ही ठाण्याचच तेव्हा पक्की ठाणेकर आहे मी......

जणू माझ्यासमोरच हे नाट्य घडलयं असं वाटतयं.... बाकी असा कायदा असतो हे मला माहिती होतं (कदाचित सर्वांनाच माहिती असेल) परंतु त्याला कायमच कॅज्युअली घेत आलो.... आगाबाबो! आता या पुढे कानाला खडा......"घरी घ्यावी किंवा रिक्षा करावी!" टिंग्या ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

विसोबा खेचर Sat, 05/03/2008 - 01:15
......"घरी घ्यावी किंवा रिक्षा करावी!" हा हा हा! हे सह्ही बोल्लास रे टिंग्या! आपला, (शिंदेसाहेबांचा दोस्त!) तात्या. -- When I read the evils of drinking, I gave up reading ! :)

तात्या, थोडक्यात निभावलं असं वाटतं !!! आपल्याला आलेला अनुभव दोस्तांना कथन करत आहात असे वाटले आणि रात्रीच्या वेळी पेग घेऊन सभ्य माणसांनी गाडी चालवू नये हा धडा वरील पाठातून आम्ही घेतला. :)

अभिता Sun, 05/04/2008 - 01:26
घरी घ्यावी किंवा रिक्षा करावी किंवा बारवल्या/ली कडे झोपायची सोय पहावी.

प्रसन्न केसकर Tue, 10/20/2009 - 15:53
लेखमाला जुनी असला तरी मी वाचलेली नव्हती. फक्त तुम्ही कलम १८५ बाबत सावध असता एव्हढच माहिती होतं ते का ते आज कळलं. याबाबत काही वर्षांपुर्वी मी वकील आणि सरकारी डॉक्टर मंडळींबरोबर चर्चा केली होती. त्यांनी तेव्हा दिलेली माहिती अशी:-कायद्यानुसार दारु अथवा मादक द्रव्याच्या अमलाखाली वाहन चालवणे गुन्हा आहे. एखादी व्यक्ती दारुच्या अमलाखाली आहे काय हे रक्तातील अल्कोहोल काऊंटवरुन ठरते. १०० मिली रक्तात ३० मिलीग्रॅम अथवा अधिक अल्कोहोल असेल तर ती व्यक्ती दारुच्या अमलाखाली आहे असे ठरते. साधारणता व्हिस्की, रम, ब्रॅन्डीचे दोन पेग पिल्यावर ४५ मिनिटांनंतर रक्तातले अल्कोहोलचे प्रमाण १०० मिलीमागे ५० मिलीग्रॅम एव्हढे होते. (अर्थात ते इतर अनेक घटकांवरसुद्धा अवलंबुन असते.) रक्तातले अल्कोहोलचे प्रमाण सर्वाधिक पातळीवर पोहोचल्यावर ते कमी होऊ लागते. साधारणता त्याचा वेग मिनिटाला ०.१५ मिलिग्रॅम एव्हढा असतो. (हे सुद्धा इतर अनेक घटकांवर अवलंबुन असते.) थोडक्यात खच्चुन दारु पिल्यावर दुसर्‍या दिवशी नशा पुर्ण उतरण्याआधीच वाहन चालवणेही शिक्षेला पात्र ठरेल.

सन्दीप Wed, 10/21/2009 - 15:32
तात्या पुर्वी हा लेख वाचला होता त्यावेळेस धमाल हसलो होतो. पण आज पुन्हा वाचताना खुपच सीरीयस झालो. आट दिवसा पुर्वी आम्हि पण हा अनुभव घेतला, साला तुम्च्या कडून काही शीकलो असतो तर वाचलो असतो , असो स्वता मेल्या शीवाय स्वर्ग दिसत नाही. सन्दीप

संदीप चित्रे Wed, 10/21/2009 - 19:56
ह्या लेखाचा निमित्ताने एक खूप महत्वाचा विषय मांडला आहेस तात्या. अमेरिकेत 'मदर्स अगेन्स्ट ड्रन्क ड्रायविंग' ही संस्था खूप काम करते. अधिक माहितीसाठी पहा -- http://www.madd.org/About-us/About-us/History.aspx (Candy Lightner founded MADD in 1980 after her daughter, Cari, was killed by a repeat drunk driving offender. Cindy Lamb—whose daughter, Laura, became the nation’s youngest quadriplegic at the hands of a drunk driver—soon joined Candy in her crusade to save lives.) माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकेत एखाद्याच्या घरी पार्टीवगैरे करून दारू-बिरू पिऊन जर पाहुणे गाडी चालवत गेले आणि पकडले गेले तर ज्याच्या घरी पार्टी झाली त्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल होऊ शकतो. चूभूदेघे ! कायद्याबद्दल नाही पण जबाबदारीने पार्टी आयोजित करण्याबद्दल उपयुक्त माहिती इथे मिळेल. http://www.ehow.com/how_4904560_responsible-host-alcohol-being-served.html

पाषाणभेद गुरुवार, 10/22/2009 - 02:24
"घरी परततायला म्हणून स्कूटरला किक मारू लागलो. स्कूटर सुरू करून तेथून निघणार तेवढ्यात मागनं माझ्या खांद्यावर एक मजबूत हात पडला. मागे वळून बघतो तर एक वर्दीतला पोलिस उभा होता!" म्हणजे तात्या स्कुटर नुसते चालू करत होते, म्हणजेच चालवत नव्हते किंवा चालवण्याचा प्रयत्नही करत नव्हते. 185. Driving by a drunken person or by a person under the influence of drugs. Whoever, while driving, or attempting to drive, a motor vehicle,- 1[{a} has, in his blood, alcohol exceeding 30 mg. per 100 ml. of blood detected in a test by a breath analyser, or] {b} is under this influence of a drug to such an extent as to be incapable of exercising proper control over the vehicle, shall be punishable for the first offence with imprisonment for a term which may extend to six months, or with fine which may extend to two thousand rupees, or with both; and for a second or subsequent offence, if committed within three years of the commission of the previous similar offence, with imprisonment for a term which may extend to two years, or with fine which may extend to three thousand rupees, or with both. Explanation.-For the purposes of this section, the drug or drugs specified by the Central Government in this behalf, by notification in the Official Gazette, shall be deemed to render a person incapable of exercising proper control over a motor vehicle. 1. Subs. by Act 54 of 1994, sec. 55, for clause (a) (w.e.f. 14-11-1994). अशा वेळी तात्यांना केलेली अटक चुकीची ठरू शकत नाही का? हा किरकोळ गुन्हा म्हणून सोडून द्या पण कायद्याच्या भाषेत मला तरी ही चुकीची अटक वाटते. तज्ञ लोक काय म्हणतात? बाकी एक वर्षानंतर ५० वा प्रतिसाद दिला. आता बसायचे का? -------------------- पासानभेद (महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)
लेखनप्रकार
3

या गरमीला काय करावे बॉ?

वेदश्री ·

मनस्वी Mon, 04/28/2008 - 12:44
गुलकंद खा आणि ओठांना कैलासजीवन लाव. पण १ दिवसात नाही फरक पडत, १ आठवडा तरी लागेल.

In reply to by मनस्वी

वेडझवा Wed, 04/30/2008 - 11:39
टक्क्ल करुन बघ डोक्यवर. मि उन्हाळ्यात नेहमि करितो. लगेच परिनाम येतो -- असा कसा मी वेगळा वेगळा..मी वेडझवा!

In reply to by वेडझवा

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 21:10
स्पाईक कट .. मी करतो दर उन्हाळ्यात.. बाजूने आणि टाळूवरून मशीन फिरवून कापून घ्यायचे बारीक.. आणि पुढे थोडासा कोंबडा वर काढायचा.. गर्मी पासून आराम.. साबण, तेल कमी लागते.. केस विचंरायची झंझट नाही.. पुढे पावसाळा सुरू झाल्यावरही भिजलेल्या केसांनी सर्दी पकडायचा त्रास नको असल्यास हिच हेअरस्टाईल कंटीन्यू करू शकतो.. माझी यंदाची हेअर कटींग जरा लांबलीय, मात्र येत्या आठवड्यात मुहुर्त काढतोय..

वेदश्री Mon, 04/28/2008 - 12:53
>गुलकंद खा आणि ओठांना कैलासजीवन लाव. गुलकंद आजच घेऊन टाकते विकत. कैलासजीवन चुरचुरणार तर नाही ना? ओठाला ( माझ्याच हो ! ) हात लावता ब्रह्महत्या होते आहे.. :( >पण १ दिवसात नाही फरक पडत, १ आठवडा तरी लागेल. हे झेंगट २-३ दिवसांतच उपटलं आहे. छ्या !

आर्य Mon, 04/28/2008 - 13:16
वेदश्री, मला कही ऊपाय आमच्या डॉक्टरांनी सांगीतले होते. खरोखरीच बराच उपयोग झालाय, आणि काही औषधां पेक्षा ही सरळ २/३ दिवसात परीणाम बरे दिसतात. ऊन्हात भटकणे वर्ज. फिरल्यास डोक्याला टप्पर हवे. किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायला पाहिजे (फ्रिज / बर्फाचे नाही, माठाचे चालेल) रात्री जेवल्या वर / झोपण्यापुर्वी थंड (-गार नाही) दुधा तुन गुलकंद घे. जेवणात तेल / तुप कमी. दही, ताक प्रेफर कर. दिवसातुन ऐकदा तरी फळं, ज्युस घ्यावं किंवा शहाळ्याच पाणी धेतल्यास ऊत्तम. हेच प्रवासा साठी ही लागु आहे.

In reply to by आर्य

वेदश्री Mon, 04/28/2008 - 13:31
>मला कही ऊपाय आमच्या डॉक्टरांनी सांगीतले होते. खरोखरीच बराच उपयोग झालाय, >आणि काही औषधां पेक्षा ही सरळ २/३ दिवसात परीणाम बरे दिसतात. बरे होईल २-३ दिवसांत फरक दिसला तर. भाचरं आलीयत घरी.. त्यांच्याशी खेळायला मिळायचं राहायचं बाजुला आणि वर असं कर तसं करू नको ऐकत बसावं लागायचं नसता.. >ऊन्हात भटकणे वर्ज. हे केले आहे. > फिरल्यास डोक्याला टप्पर हवे. हाच एक झोल आहे. काही टप्पर घातले की जास्त उकाडा होतो.. डोक्यातही घाम येतो ! टोपी/रुमाल यांचा मला सख्त राग येतो त्यामुळे. :( >किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायला पाहिजे (फ्रिज / बर्फाचे नाही, माठाचे चालेल) दिवसभर रूमवर असते तेव्हा होते ( कारण गरमीच तितकी असते ) पण हापिस असेलशा दिवसात ( एसी असतो ना ! ) नाही होत इतके पाणी पिणे. दिवसभर एसीमध्ये बसून रात्री उकाड्यात जीव नुसता नकोसा होऊन जातो माझा.. >रात्री जेवल्या वर / झोपण्यापुर्वी थंड (-गार नाही) दुधा तुन गुलकंद घे. दूधातून गुलकंद ! वॉऽऽऽव.. आजच सुरू करते हा उपाय.. >जेवणात तेल / तुप कमी. दही, ताक प्रेफर कर. तूप नसते जेवणात पण तेलाशिवाय तिखटाची मजा नाही. मेसवाल्या काकूही तेल जरा चढतीचंच घालतात पण जेवणाची चव एक्कदम खत्तरी असते. दही देतात त्या अधूनमधून पण ताक नाही. जवळपासच्या हाटेलातल्या ताकात काही राम नाही.. >दिवसातुन ऐकदा तरी फळं, ज्युस घ्यावं किंवा शहाळ्याच पाणी धेतल्यास ऊत्तम. फळं घेतली होती परवा ( चिकू, द्राक्षं वगैरे ) तर रूममध्ये सुकून जातात गरमीने. द्राक्षं घेतली होती.. मनुका खाव्या लागल्या ! शहाळ्याचं पाणी मिळेल बहुतेक.. ते आवडतेही. >हेच प्रवासा साठी ही लागु आहे. प्रवासात तर काही प्रश्न येत नाही... फक्त वपा खाताना तळलेल्या मिरच्या मिळाल्या की बस्स !

In reply to by आर्य

धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 13:33
वैद्यराज आर्य ह्यांचे मताशी सहमत आहे! त्याशिवाय आणखी एक काळजी म्हणून, तळपायांस मेंदी लावणे. त्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते असा अस्मादिकांचा अनुभव आहे!!! कैलासजीवन मुळ्ळीच चुरचुरत नाही. चिंता नसावी. त्याशिवाय, रात्री डोईला छान तेल चोपडून त्यावर एरंडाचे पान बांधावे..उत्तम गुण येतो. -(निमहक़ीम) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

वेदश्री Mon, 04/28/2008 - 13:37
>त्याशिवाय आणखी एक काळजी म्हणून, तळपायांस मेंदी लावणे. त्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते असा अस्मादिकांचा अनुभव >आहे!!! तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. :( >कैलासजीवन मुळ्ळीच चुरचुरत नाही. चिंता नसावी. हे एक बरं झालं. > त्याशिवाय, रात्री डोईला छान तेल चोपडून त्यावर एरंडाचे पान बांधावे..उत्तम गुण येतो. एरंडाचे पान तर इथे ऍरेंज करता यायचे नाही पण तेल लावायचे करेन.

In reply to by वेदश्री

मनस्वी Mon, 04/28/2008 - 13:43
तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला..
का बरे?
आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते..
म्हणजेच तुझी उष्णता बाहेर पडते. उलट तू लावली पाहिजेस मग आठवड्यातून एकदा तरी.

In reply to by मनस्वी

वेदश्री Mon, 04/28/2008 - 13:47
>>तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. >का बरे? कमॉन मनस्वी.. पायाला मेंदी कधी लावतात हे मी वेगळ्याने सांगायची जरूर आहे का तुला? :( >>आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. >म्हणजेच तुझी उष्णता बाहेर पडते. उलट तू लावली पाहिजेस मग आठवड्यातून एकदा तरी. चांगली दिसत नाही ना पण..

In reply to by धमाल मुलगा

वेदश्री Mon, 04/28/2008 - 13:57
>एव्हढंच नसलं आवडत तर बुटं घालायची चार-दोन दिवस!!! बुटाचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. :( पायाला मग पुळ्या येतात लाललाल.. तळहातालाही येतात. हातपाय सोलवटून निघतात नुसते. विजुभाऊंनी सांगितलेला पाण्यात मीठ टाकूनवाला उपाय करता येणार नाही. ये नाजूक पाव जमींपे मत रखो.. सारखी अवस्था होते !

In reply to by वेदश्री

धमाल मुलगा Wed, 04/30/2008 - 10:38
:/
बुटाचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. पायाला मग पुळ्या येतात लाललाल.. तळहातालाही येतात.
बुट पायात घालतात ना? मगें? तळहाताला कशा पुळ्या येतात? आयला, एकतर मलातरी येड लागलंय नायतर तुलातरी.... मी काय वाचतोय, मला कळत नाय, तू काय लिहितियेस तुला.... ह्यॅ: ह्या उष्णतेनं लैच डोस्कं फिरवलय बॉ आपलं.... ए...मी चाललो गारेगार बिअर हाणायला... बोला कोणकोण येतंय?

In reply to by धमाल मुलगा

घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 04/16/2009 - 12:15
एक किन्गफिशर स्ट्रॉग घे मला चकणा काय पन चालेल? ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

In reply to by निवेदिता-ताई

धर्मराजमुटके Fri, 04/25/2014 - 00:42
२००८ च्या प्रश्नावर २०१४ साली उत्तर देता होय ? उत्तर शोधायला पंचवार्षीक योजना राबवली की काय ? :)

In reply to by धर्मराजमुटके

आयुर्हित Fri, 04/25/2014 - 14:25
धन्यवाद निवेदिता-ताई,महत्वाचा सल्ला आहे आहे हा! धर्मराजमुटकेजी, पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी 1987 च्या विकास आराखड्यात सुमारे 34 किलोमीटर अंतराचा "एचसीएमटीआर'चा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी सध्या फक्त 23 टक्के भूसंपादन झाले आहे. हे भूसंपादन वेगाने करण्यासाठीही पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्तुळाकार मार्गाची कोंडी सुटली - - सकाळ वृत्तसेवा शुक्रवार, 25 एप्रिल 2014 - 03:00 AM IST पंचवार्षीक योजने ऐवजी पंचेचाळीसवार्षिक करायला आपली काही हरकत नसावी!

In reply to by परिकथेतील राजकुमार

उपास Mon, 04/01/2013 - 23:01
पराशेठ, अत्ता तर होळीची बोंब झाली आणि एकदम गरमी, चैत्रांगण/ वसंतोत्स्व काही आहे की नाही? कोकीळांच काय झालं ह्या गरमीत? आणि गरमी वाढलेय म्हणजे आंब्याचा काय अंदाज.. मोहोरलाय ना? ;)

विजुभाऊ Mon, 04/28/2008 - 13:39
एका बादलीत गार पाणी घेउन त्यात मीठ घालावे. बादलीत पाय बुडवुन ठेवावेत्.साधारण अर्धा तास. उ.सू. बादलीत बर्फ टाकु नये . हायपो डर्मिया ची शक्यता. पोहणे हाही एक मस्त उपाय

In reply to by विजुभाऊ

वेदश्री Mon, 04/28/2008 - 13:44
>एका बादलीत गार पाणी घेउन त्यात मीठ घालावे.बादलीत पाय बुडवुन ठेवावेत्.साधारण अर्धा तास. 'गार पाणी' मिळणे दुरापास्त आहे.. माठातले पाणी घेतले तर चालेल का? हा उपाय करायला छान पडेल. ( लगे हाथो पेडिक्युअरसुद्धा होऊन जाईल ! ) >उ.सू. बादलीत बर्फ टाकु नये . हायपो डर्मिया ची शक्यता. बर्फ नाहीये त्यामुळे हायपोडर्मियापासून आपोआप वाचले ! >पोहणे हाही एक मस्त उपाय येत नाही त्यामुळे शक्य नाही.

प्रभाकर पेठकर Mon, 04/28/2008 - 14:03
कैलासजीवन चुरचुरणार तर नाही ना? ओठाला ( माझ्याच हो ! ) हात लावता ब्रह्महत्या होते आहे हाच एक झोल आहे. काही टप्पर घातले की जास्त उकाडा होतो.. डोक्यातही घाम येतो ! टोपी/रुमाल यांचा मला सख्त राग येतो त्यामुळे. पण हापिस असेलशा दिवसात ( एसी असतो ना ! ) नाही होत इतके पाणी पिणे. तेलाशिवाय तिखटाची मजा नाही. मेसवाल्या काकूही तेल जरा चढतीचंच घालतात पण जेवणाची चव एक्कदम खत्तरी असते. फळं घेतली होती परवा ( चिकू, द्राक्षं वगैरे ) तर रूममध्ये सुकून जातात गरमीने एरंडाचे पान तर इथे ऍरेंज करता यायचे नाही तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस. ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते.

In reply to by प्रभाकर पेठकर

वेदश्री Mon, 04/28/2008 - 14:19
>रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस. :,( >ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते. कळतेय थोडेफार.. पण वळवावे कसे ते कळत नाहीये.

In reply to by वेदश्री

माझी दुनिया Wed, 04/30/2008 - 13:15
अगं वर लिहिलेले सगळे आवश्यक उपाय सोडून....हे नको...ते आवडत नाही....ह्याचा राग येतो करत बसलीस तर शरीरातली उष्णता कशी काय कमी होणार ? ~X( आत्ताशी चैत्रच चालू आहे...अजून वैषाख वणवा यायचाय. #:S माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

In reply to by प्रभाकर पेठकर

केशवसुमार Mon, 04/28/2008 - 20:10
रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस. ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते. (सहमत)केशवसुमार स्वगत :- ऑफिसात वेळ कसा घालवायचा हा प्रश्न मागे कुठल्या तरी मुलीला पडला होता तिची हिच्याशी गाठ घालू द्यावी का?

स्वाती राजेश Mon, 04/28/2008 - 14:11
दररोज रात्री एका ग्लास मधे पाणी, १ च.धने, १ च,जिरे आणि १ च.खडीसाखर घालून ठेव. सकाळी ते पाणी गाळून अनुष्पोटी (काही खायच्या/प्यायच्या अगोदर) पिणे. २-३ दिवसात उष्णता कमी होते (शरीरातील). तुळ्शीचे बी पाण्यात भिजवून ठेऊन, खाल्ले तरी कमी होते.

धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 14:27
हा उपाय बहुधा ताईवर्गातल्या कोणाही आवडणार नाही..माझ्यावर निषेधाच्या खलित्यांचा पाऊस पडेल...धि:कार वगैरे करतील, पण तरीही... फारच त्रास होत असेल तर... थोड्या काकड्या आणाव्या, त्यांचे काप करुन बर्फात, बर्फ नसल्यास माठात/ ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवाव्या. आता कोपर्‍यावरच्या ठेल्यावरुन एकदम 'चिल्ड' बीअर आणावी. थंड झालेल्या काकड्या चखणा म्हणून वापराव्यात.... डबल धमाका..बीअरपण थंड, काकडी पण थंड आणि हे दोन्ही थंड केलेले..... आम्ही हा उपाय उन्हाळ्यावर हुकमी उपाय आहे असं जाणतो.

धोंडोपंत Mon, 04/28/2008 - 14:57
एक चमचा तुळशीचे बी वाटीत बुडेस्तोवर पाण्यात घालून दोन तासांनी किंवा त्याहून जास्त कालावधीनंतर त्यात थोडीशी साखर आणि दूध घालून त्याची खीर करून दिवसातून तीन वेळा खाणे. दोन दिवसात शरीरातील सर्व उष्णता दूर होईल. तसेच त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्याबरोबर. गाईचे तूप (कृष्णा गाईचे तूप-- मस्त आहे) झोपण्यापूर्वी तळपायाला चोळणे. शांत झोप लागेल. डोळयांची आग जाईल. आपला, (धन्वंतरी) धोंडोपंत :D आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

वेदश्री Mon, 04/28/2008 - 15:15
>एक चमचा तुळशीचे बी वाटीत बुडेस्तोवर पाण्यात घालून दोन तासांनी किंवा त्याहून जास्त कालावधीनंतर त्यात थोडीशी साखर >आणि दूध घालून त्याची खीर करून दिवसातून तीन वेळा खाणे. छान. हे माझ्या आवडीचे होईलसे वाटते. >दोन दिवसात शरीरातील सर्व उष्णता दूर होईल. वा ! वा ! हे तर एकदम भारी.. मला भरपूर हिंडायचे आहे, असं दबकून घरात बसणे हे वेदश्रीधर्माला धरून नाही. >तसेच त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्याबरोबर. घरून आणण्याच्या गोष्टीत आजच ऍड करून टाकते. >गाईचे तूप (कृष्णा गाईचे तूप-- मस्त आहे) झोपण्यापूर्वी तळपायाला चोळणे. हा उपाय छान असला तरी डेंजर दिसतो आहे. तळपायाला लावून वाया घालवायपेक्षा खाऊन मज्जा करावीशी वाटली तर वाट लागायची. >शांत झोप लागेल. डोळयांची आग जाईल. तुम्हाला कसं कळलं की माझ्या डोळ्यांची आग होत असेल आणि झोप शांत होत नसेल ते? :-/

विजुभाऊ Mon, 04/28/2008 - 16:08
वेदश्रीधर्म? हे वाचले की मला तेंव्हा सूतपुत्रा कोठे गेला होता तुझा वेदश्रीधर्म असे कर्ण्याला ईचारनारा अर्जुन्या माज्या डोल्याफुडे आला. दशावतरी पहनारा इजुभौ आगरी

In reply to by विजुभाऊ

वेदश्री Mon, 04/28/2008 - 16:27
हे वाचले की मला तेंव्हा सूतपुत्रा कोठे गेला होता तुझा वेदश्रीधर्म असे कर्ण्याला ईचारनारा अर्जुन्या माज्या डोल्याफुडे आला.
अर्जुन्या नाय जी.. वो किस्ना है ! वेदश्रीधर्म महाभारत, रामायणात नाही गावायचा ! :)

भडकमकर मास्तर Mon, 04/28/2008 - 17:37
:S :S :S गरमी??/ :/ :/ :/ घाबरलोच... मग लक्षात आले...गरमी हा शब्द उकाडा /उन्हाळा / उष्णतेचा त्रास इ.इ. म्हणून वापरलेला आहे ,.... हे समजून हायसे वाटले... . :

In reply to by भडकमकर मास्तर

केशवसुमार Mon, 04/28/2008 - 20:07
काय मास्तर सगळ ठिक आहेना.. गरमी??/ घाबरलोच... हा हा हा हा.. (संशयी)केशवसुमार स्वगत :- सध्या वेगळेच क्लास चालू आहेत वाटत!

In reply to by भडकमकर मास्तर

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 05/01/2008 - 09:03
मलाही तेच वाटले पहिल्या॑दा (करप्ट माई॑ड) मिपा बा॑धवा॑नी सुचविलेले एकसे एक उपाय वाचून मात्र खूप दिवसा॑नी पोट धरून हसलो.. त्यातल्या त्यात धमालचाच उपाय चा॑गला आहे..( बडवायझर चा॑गली की कि॑गफिशर रे?? :)

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

धमाल मुलगा Fri, 05/02/2008 - 12:17
किंगफिशर जर वरिजनल नाही मिळाली आणि ती स्ट्राँग असेल तर फुकट छातीची जळजळ पदरी पडेल... बडवायझर माईल्ड सध्या उत्तम मिळते....अजुनतरी तिची ड्युप्लिकेट आलेली नाही :) बाकी फॉस्टर्स किंवा बॅरॉनही चालेल....छान आहेत...औषध चांगलं लागू पडेल :)

In reply to by स्वाती राजेश

केशवसुमार Mon, 04/28/2008 - 20:14
थंड होशील असे म्हणायचे आहे का तुम्हाला? केशवसुमार स्वगत :- येव्हढे स्पष्ट बोलायची काय गरज आहे का?

वाटाड्या... Mon, 04/28/2008 - 19:05
मलाही असाच त्रास होता. आमच्या घरातच आहे म्हणा ना. २ जालीम उपाय मी केले आणी कायमची उष्णता विकाराची वाट लावली, १. कोकम सरबत (बर्फ न घालता) - २ ग्लास नियमित, २. सक्काळी सक्काळी ६ वाजता ७५० मि.ली. कोमट पाणी, कमीत कमी ४५ मिनिटे काहीही खायच प्यायचं नाही. २ महीने करा खात्रीने सांगतो, कायमचा त्रास निघुन जाइल. मुकुल

In reply to by वाटाड्या...

प्रभाकर पेठकर Mon, 04/28/2008 - 20:41
सक्काळी सक्काळी ६ वाजता ७५० मि.ली. कोमट पाणी, कमीत कमी ४५ मिनिटे काहीही खायच प्यायचं नाही. २ महीने करा खात्रीने सांगतो, कायमचा त्रास निघुन जाइल. माझाही असाच अनुभव आहे. पण जास्त प्रभावशाली परिणामासाठी मी दीड लिटर पाणी दांत घासायच्या आधी प्यायचो नंतर फक्त दात घासायचे, २ तास काहीही खायचे प्यायचे नाही असा उपाय केला होता. ३ आठवड्यात अनेक तक्रारी दूर झाल्या. तळपायाची, डोळ्यांची आग, किडणी शुद्धीकरण, तापमान नियमन, पोट साफ असे अनेक फयदे आहेत. (तेही फुकटात.)

In reply to by प्रभाकर पेठकर

नारदाचार्य Mon, 04/28/2008 - 21:01
आरंभासाठी पाण्याचे प्रमाण ७५० मिली (ब्रॉडली स्पिकींग, एक खंबा) हेच योग्य. पुढं प्रमाण टप्प्याटप्प्यानं वाढवत १५०० मिली (दोन खंबे) करायचं असं ते सूत्र आहे. कंसाचा विचार करता हे पटावं.... :D

अण्णा हजारे Mon, 04/28/2008 - 20:01
वैद्य पाटणकर काढा ह्या वर अतिउत्तम!शरीरातील उष्णता,कडकी,अपचन या सारख्या विकारांवर ताबडतोब गुणकारी दररोज ३ ते ४ चमचे रात्री जेवणानंतर व आठवडाअखेरीस किमान ६० मिली घेणे. ता.क. झाडा जास्त झाल्यास मात्रा कमी घेणे. आयुर्वेद प्रेमी, अण्णा हजारे

रामदास Mon, 04/28/2008 - 21:55
पीव्हीसी सोल असलेली चप्पल वापरणे बंद करावे. दर तीस मिनिटांनी २०० मिलि पाणी प्यावे. अधुनमधुन पाण्यात किंचीत मिठ . नाहीतर पायात गोळे ,पेटके येतात. चहा बंद. गोगल वापरणे मस्ट.कूल कूल पावडर वापरू नये.

अभिता Tue, 04/29/2008 - 01:49
डोळे येतात तेव्हा जी छोटी टयुब मिळ्ते ति डोळ्यात घालावी.नाहितर नेत्राजन घालावे.लवकर आराम मिळतो.

वेदश्री Tue, 04/29/2008 - 12:36
मिपाकरांनी उष्णता कमी करण्यासाठीचे उपाय सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. काल संध्याकाळी तापाने फणफणल्याने कुठलाच उपाय करता जमला नाही पण आजपासून सुरूवात करेन गुलकंद घेणे, मीठाच्या पाण्यात अर्धा तास पाय बुडवून बसणे असे सहजसुलभ उपाय अवलंबायला. भाचर्‍यांना आगाऊ सूचना देऊन ठेवली आहे की आत्या/मावशीला हॉरर रुपात बघायला तयार रहा म्हणून..

In reply to by वेदश्री

नंदा प्रधान Wed, 04/30/2008 - 06:05
आत्या मावशी, सकाळी सकाळी चार अंडी एक ग्लासात फोडून एका दमात गटकवुन टाकायची आणि मस्त पैकी १ मैल धावुन यायच. दाद खाज खुजली गर्मी सगळ एका झटक्यात साफ. -(रॉकी फॅन) नंदा

In reply to by व्यंकट

धमाल मुलगा Fri, 05/02/2008 - 12:11
व्यंकटराव... हातावर जाळी असण्याचा 'हस्तसामुद्रिक अभ्यास पध्दतीत' बराच वेगळा अर्थ आहे! =)) विजुभाऊ...आता सांगा हाय काय तुमच्या हातावर जाळी??????

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ Fri, 05/02/2008 - 12:19
हातावर जाळी असण्याचा 'हस्तसामुद्रिक अभ्यास पध्दतीत' बराच वेगळा अर्थ आहे आता सांगा हाय काय तुमच्या हातावर जाळी?????? नाही हो अगदी जाळी असण्याइतका काही आमचा शुक्र बिघडलेला नाही. पण माझ्या हातावरच्या जाळीचा इथे काय सम्बन्ध आला? हातावर जाळी (शुक्र बिघडलेला) असल्यामुळे गरमी होउ शकते हे मला माहीत नाही. एक खूपच अज्ञानी विजुभौ.

वाचक Wed, 04/30/2008 - 08:28
पाहून वेदश्री म्हणेल 'गरमी (उकाडा, उकाडा) परवडला पण...' अर्थात आम्हाला ध. मु. ह्याचीच सूचना सर्वात अधिक पसंत पडली हे वेगळे सांगणे न लगे :)

मन Wed, 04/30/2008 - 19:15
गरमीचा त्रास होत असल्यास हिमालायात जावे पुत्री! कायमचाच अंत होइल(त्रासाचा!). तिथे जाउन गंगोत्री वर एका पायावर उभे राहुन नाम जप केल्यास करणर्‍याला (उष्ण्ता,ताप इत्यादी असुरां पासुन) "कायमची मुक्ती" मिळते असे श्रुती,वेद, उप निषदांत वर्र्णिले आहे. तर बोला हरि अऊम तत्सत! हरी भक्त परायण, साठ्यांचे कार्टे.

अभिता Wed, 04/30/2008 - 23:56
काय उपाय आहे ते सांगा ना. की तो सर्वांदेखत सांगण्यासारखा नाही कसे बरोबर बोललात? तसे मिपाकर हुशार!

धमाल मुलगा Wed, 04/15/2009 - 23:17
काय मंडळी, ह्या उन्हाळ्यात होताहेत का कुणाला गरमीचे त्रास????? ;) वर सांगितलेले उपाय एकापाठोपाठ एक असे वापरुन पहा :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

दिपाली पाटिल गुरुवार, 04/16/2009 - 00:50
वेदश्री , तु की नाही ओलं कापड ठेव डोक्या वर घरी असताना आणि दिवसा तून ३-४ वेळा गार पाण्या ने तोंड धूत जा, कधि कधि काकडी खा , पन्हं, शहाळ्याचं पाणी पित जा... यामुळे थोडं बरं वाटू शकतं...:)

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 04/16/2009 - 10:55
मिपाकर हे असामान्य असल्याने त्यांचे उपाय सुद्धा असामान्य असावेत ;) येथे एकट्याने , दुकट्याने, सामुहीक करावयाचे उपाय असे वर्गीकरण करता येईल काय ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

चिरोटा गुरुवार, 04/16/2009 - 15:36
१)फळे जास्त खाणे.पालेभाज्यांचा मारा करावा.पोटात चिकटा होईल असे पदार्थ फुकट मिळाले तरी खावू नयेत्.उ.दा.बिस्किटे,वेफर्स्,केक. २)पाणी जास्त प्या.(ए.सी.त बसा नाहितर भट्टीत -एका तासाला एक ग्लास तरी पाणी प्या) ३)घरी आल्यावर आवळा सरबत्,कोकम सरबत(साधे पाणी वापरून) पिणे. ४)दुपारी ताक्,दही(फ्रीजमधले शक्यतो टाळा) जेवणात असु द्या. ५)चिकन मसाला,बटर चिकन्,नान,मटण थाळी ह्यांचा सध्या विचार सोडा. ६)न्याहारीला गूळ पोहे,दडपे पोहे,इडली.शक्यतो त़ळलेले पदार्थ टाळा. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

गब्रिएल Mon, 04/01/2013 - 01:42
२)पाणी जास्त प्या.(ए.सी.त बसा नाहितर भट्टीत -एका तासाला एक ग्लास तरी पाणी प्या) हे कळ्ळ :) पण भेन्डि कशि खायची ते नाय सांगितल. कच्ची का शिज्वून ?

सँडी गुरुवार, 04/16/2009 - 20:29
लग्न करा. थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जा. नविन घरी मस्त एसीत रहा. -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

विजुभाऊ Fri, 08/21/2009 - 14:38
हा घ्या खफ झालेला एक धागा पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

JAGOMOHANPYARE गुरुवार, 09/24/2009 - 14:54
आता पावसाळ्यातल्या त्रासावर एक लिहा..........

अभ्या.. Mon, 04/01/2013 - 01:22
हे वेदश्री मनस्वीं यांना पण डूआयडी म्हणत होतार का रे? सगळ्यानी लैच प्रामाणिकपणे सल्ले दिलेत आणि या आयडी सध्या तरी कधी दिसत नाहीत म्हणून म्हणले. ;)

In reply to by पिलीयन रायडर

अभ्या.. Mon, 04/01/2013 - 18:21
ह्यातलं काय पण करु नक्का. सगुणा बागेत कायमचं राहायला जायचं. शिंपल. ;) काय बिशाद आहे असल्या वनराईत, बांबूच्या घरात नदीशेजारी असताना उष्णतेचा त्रास व्हायची. (ह. घ्या हो पिलीअन तै)

In reply to by अभ्या..

पिलीयन रायडर Mon, 04/01/2013 - 18:25
जाईन ना मी.. पण माझं पोरगं संध्याकाळी नदीवर नेल्यापासुन चक्रम सारखं वागायला लाग्लय ना!! सारखं बाहेर गार वार्‍यातच ने म्हणुन राह्लय..

In reply to by श्री गावसेना प्रमुख

पिलीयन रायडर Tue, 04/02/2013 - 12:03
पोरगं १० सेकंदाच होतं तेव्हा पासुन त्याला काय हवयं हे न बोलता पण कळतं हो मला... फुकट कळा नाही सोसल्या..!! आणि तुम्ही जर "म्हणुन राहलय" ह्या शब्दावर कोटी करत असाल तर.. हॅ हॅ हॅ... खुश?

एम.जी. Tue, 04/22/2014 - 11:24
रात्री झोपताना अर्धा चमचा कैलासजीवन खाणे. २-३ दिवसात उत्तम रिझल्ट मिळेल.... कैलासजीवन खायला बेचव पण किंचितसा कापराचा वास येईल.. त्यामुळे फार चर्चा न करता अर्धा पाऊण चमचा गिळून टाकणे.

आयुर्हित Wed, 04/23/2014 - 21:15
औषधाविना उपचार करून खात्रीशीर रित्या पूर्ण आराम नक्कीच मिळेल. फक्त एक व्य नि करा. प्रथम येणाऱ्या केस स्टडीज या धाग्यावर टाकल्या जातील.

पोटे गुरुवार, 04/24/2014 - 11:29
शीर्षक बदला आधी. गरमी या नावाचा एक गुप्तरोग आहे.

चामुंडराय Fri, 03/09/2018 - 05:56
धमाल धागा आहे राव :) आणि प्रतिक्रिया देखील एक से बढकर एक ! वाचून कसं गार गार वाटलं. सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे.

चामुंडराय Fri, 03/09/2018 - 05:56
धमाल धागा आहे राव :) आणि प्रतिक्रिया देखील एक से बढकर एक ! वाचून कसं गार गार वाटलं. सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे.

In reply to by कंजूस

चामुंडराय Fri, 03/09/2018 - 09:07
दरवर्षी गरमी मध्ये हा धागा वर काढायची प्रथा आहे म्हणे मिपावर. त्या प्रथेचा पाईक होऊ पाहणारा चामुंडराय. >>> गरमी २०१८ नवीन काढा. होऊन जाऊदे कंजूस सर एक गरमा गरम गिरमी ... सवारी ... जिलबी --> गरमी २०१८.

मनस्वी Mon, 04/28/2008 - 12:44
गुलकंद खा आणि ओठांना कैलासजीवन लाव. पण १ दिवसात नाही फरक पडत, १ आठवडा तरी लागेल.

In reply to by मनस्वी

वेडझवा Wed, 04/30/2008 - 11:39
टक्क्ल करुन बघ डोक्यवर. मि उन्हाळ्यात नेहमि करितो. लगेच परिनाम येतो -- असा कसा मी वेगळा वेगळा..मी वेडझवा!

In reply to by वेडझवा

तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 21:10
स्पाईक कट .. मी करतो दर उन्हाळ्यात.. बाजूने आणि टाळूवरून मशीन फिरवून कापून घ्यायचे बारीक.. आणि पुढे थोडासा कोंबडा वर काढायचा.. गर्मी पासून आराम.. साबण, तेल कमी लागते.. केस विचंरायची झंझट नाही.. पुढे पावसाळा सुरू झाल्यावरही भिजलेल्या केसांनी सर्दी पकडायचा त्रास नको असल्यास हिच हेअरस्टाईल कंटीन्यू करू शकतो.. माझी यंदाची हेअर कटींग जरा लांबलीय, मात्र येत्या आठवड्यात मुहुर्त काढतोय..

वेदश्री Mon, 04/28/2008 - 12:53
>गुलकंद खा आणि ओठांना कैलासजीवन लाव. गुलकंद आजच घेऊन टाकते विकत. कैलासजीवन चुरचुरणार तर नाही ना? ओठाला ( माझ्याच हो ! ) हात लावता ब्रह्महत्या होते आहे.. :( >पण १ दिवसात नाही फरक पडत, १ आठवडा तरी लागेल. हे झेंगट २-३ दिवसांतच उपटलं आहे. छ्या !

आर्य Mon, 04/28/2008 - 13:16
वेदश्री, मला कही ऊपाय आमच्या डॉक्टरांनी सांगीतले होते. खरोखरीच बराच उपयोग झालाय, आणि काही औषधां पेक्षा ही सरळ २/३ दिवसात परीणाम बरे दिसतात. ऊन्हात भटकणे वर्ज. फिरल्यास डोक्याला टप्पर हवे. किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायला पाहिजे (फ्रिज / बर्फाचे नाही, माठाचे चालेल) रात्री जेवल्या वर / झोपण्यापुर्वी थंड (-गार नाही) दुधा तुन गुलकंद घे. जेवणात तेल / तुप कमी. दही, ताक प्रेफर कर. दिवसातुन ऐकदा तरी फळं, ज्युस घ्यावं किंवा शहाळ्याच पाणी धेतल्यास ऊत्तम. हेच प्रवासा साठी ही लागु आहे.

In reply to by आर्य

वेदश्री Mon, 04/28/2008 - 13:31
>मला कही ऊपाय आमच्या डॉक्टरांनी सांगीतले होते. खरोखरीच बराच उपयोग झालाय, >आणि काही औषधां पेक्षा ही सरळ २/३ दिवसात परीणाम बरे दिसतात. बरे होईल २-३ दिवसांत फरक दिसला तर. भाचरं आलीयत घरी.. त्यांच्याशी खेळायला मिळायचं राहायचं बाजुला आणि वर असं कर तसं करू नको ऐकत बसावं लागायचं नसता.. >ऊन्हात भटकणे वर्ज. हे केले आहे. > फिरल्यास डोक्याला टप्पर हवे. हाच एक झोल आहे. काही टप्पर घातले की जास्त उकाडा होतो.. डोक्यातही घाम येतो ! टोपी/रुमाल यांचा मला सख्त राग येतो त्यामुळे. :( >किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायला पाहिजे (फ्रिज / बर्फाचे नाही, माठाचे चालेल) दिवसभर रूमवर असते तेव्हा होते ( कारण गरमीच तितकी असते ) पण हापिस असेलशा दिवसात ( एसी असतो ना ! ) नाही होत इतके पाणी पिणे. दिवसभर एसीमध्ये बसून रात्री उकाड्यात जीव नुसता नकोसा होऊन जातो माझा.. >रात्री जेवल्या वर / झोपण्यापुर्वी थंड (-गार नाही) दुधा तुन गुलकंद घे. दूधातून गुलकंद ! वॉऽऽऽव.. आजच सुरू करते हा उपाय.. >जेवणात तेल / तुप कमी. दही, ताक प्रेफर कर. तूप नसते जेवणात पण तेलाशिवाय तिखटाची मजा नाही. मेसवाल्या काकूही तेल जरा चढतीचंच घालतात पण जेवणाची चव एक्कदम खत्तरी असते. दही देतात त्या अधूनमधून पण ताक नाही. जवळपासच्या हाटेलातल्या ताकात काही राम नाही.. >दिवसातुन ऐकदा तरी फळं, ज्युस घ्यावं किंवा शहाळ्याच पाणी धेतल्यास ऊत्तम. फळं घेतली होती परवा ( चिकू, द्राक्षं वगैरे ) तर रूममध्ये सुकून जातात गरमीने. द्राक्षं घेतली होती.. मनुका खाव्या लागल्या ! शहाळ्याचं पाणी मिळेल बहुतेक.. ते आवडतेही. >हेच प्रवासा साठी ही लागु आहे. प्रवासात तर काही प्रश्न येत नाही... फक्त वपा खाताना तळलेल्या मिरच्या मिळाल्या की बस्स !

In reply to by आर्य

धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 13:33
वैद्यराज आर्य ह्यांचे मताशी सहमत आहे! त्याशिवाय आणखी एक काळजी म्हणून, तळपायांस मेंदी लावणे. त्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते असा अस्मादिकांचा अनुभव आहे!!! कैलासजीवन मुळ्ळीच चुरचुरत नाही. चिंता नसावी. त्याशिवाय, रात्री डोईला छान तेल चोपडून त्यावर एरंडाचे पान बांधावे..उत्तम गुण येतो. -(निमहक़ीम) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

वेदश्री Mon, 04/28/2008 - 13:37
>त्याशिवाय आणखी एक काळजी म्हणून, तळपायांस मेंदी लावणे. त्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते असा अस्मादिकांचा अनुभव >आहे!!! तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. :( >कैलासजीवन मुळ्ळीच चुरचुरत नाही. चिंता नसावी. हे एक बरं झालं. > त्याशिवाय, रात्री डोईला छान तेल चोपडून त्यावर एरंडाचे पान बांधावे..उत्तम गुण येतो. एरंडाचे पान तर इथे ऍरेंज करता यायचे नाही पण तेल लावायचे करेन.

In reply to by वेदश्री

मनस्वी Mon, 04/28/2008 - 13:43
तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला..
का बरे?
आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते..
म्हणजेच तुझी उष्णता बाहेर पडते. उलट तू लावली पाहिजेस मग आठवड्यातून एकदा तरी.

In reply to by मनस्वी

वेदश्री Mon, 04/28/2008 - 13:47
>>तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. >का बरे? कमॉन मनस्वी.. पायाला मेंदी कधी लावतात हे मी वेगळ्याने सांगायची जरूर आहे का तुला? :( >>आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. >म्हणजेच तुझी उष्णता बाहेर पडते. उलट तू लावली पाहिजेस मग आठवड्यातून एकदा तरी. चांगली दिसत नाही ना पण..

In reply to by धमाल मुलगा

वेदश्री Mon, 04/28/2008 - 13:57
>एव्हढंच नसलं आवडत तर बुटं घालायची चार-दोन दिवस!!! बुटाचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. :( पायाला मग पुळ्या येतात लाललाल.. तळहातालाही येतात. हातपाय सोलवटून निघतात नुसते. विजुभाऊंनी सांगितलेला पाण्यात मीठ टाकूनवाला उपाय करता येणार नाही. ये नाजूक पाव जमींपे मत रखो.. सारखी अवस्था होते !

In reply to by वेदश्री

धमाल मुलगा Wed, 04/30/2008 - 10:38
:/
बुटाचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. पायाला मग पुळ्या येतात लाललाल.. तळहातालाही येतात.
बुट पायात घालतात ना? मगें? तळहाताला कशा पुळ्या येतात? आयला, एकतर मलातरी येड लागलंय नायतर तुलातरी.... मी काय वाचतोय, मला कळत नाय, तू काय लिहितियेस तुला.... ह्यॅ: ह्या उष्णतेनं लैच डोस्कं फिरवलय बॉ आपलं.... ए...मी चाललो गारेगार बिअर हाणायला... बोला कोणकोण येतंय?

In reply to by धमाल मुलगा

घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 04/16/2009 - 12:15
एक किन्गफिशर स्ट्रॉग घे मला चकणा काय पन चालेल? ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

In reply to by निवेदिता-ताई

धर्मराजमुटके Fri, 04/25/2014 - 00:42
२००८ च्या प्रश्नावर २०१४ साली उत्तर देता होय ? उत्तर शोधायला पंचवार्षीक योजना राबवली की काय ? :)

In reply to by धर्मराजमुटके

आयुर्हित Fri, 04/25/2014 - 14:25
धन्यवाद निवेदिता-ताई,महत्वाचा सल्ला आहे आहे हा! धर्मराजमुटकेजी, पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी 1987 च्या विकास आराखड्यात सुमारे 34 किलोमीटर अंतराचा "एचसीएमटीआर'चा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी सध्या फक्त 23 टक्के भूसंपादन झाले आहे. हे भूसंपादन वेगाने करण्यासाठीही पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्तुळाकार मार्गाची कोंडी सुटली - - सकाळ वृत्तसेवा शुक्रवार, 25 एप्रिल 2014 - 03:00 AM IST पंचवार्षीक योजने ऐवजी पंचेचाळीसवार्षिक करायला आपली काही हरकत नसावी!

In reply to by परिकथेतील राजकुमार

उपास Mon, 04/01/2013 - 23:01
पराशेठ, अत्ता तर होळीची बोंब झाली आणि एकदम गरमी, चैत्रांगण/ वसंतोत्स्व काही आहे की नाही? कोकीळांच काय झालं ह्या गरमीत? आणि गरमी वाढलेय म्हणजे आंब्याचा काय अंदाज.. मोहोरलाय ना? ;)

विजुभाऊ Mon, 04/28/2008 - 13:39
एका बादलीत गार पाणी घेउन त्यात मीठ घालावे. बादलीत पाय बुडवुन ठेवावेत्.साधारण अर्धा तास. उ.सू. बादलीत बर्फ टाकु नये . हायपो डर्मिया ची शक्यता. पोहणे हाही एक मस्त उपाय

In reply to by विजुभाऊ

वेदश्री Mon, 04/28/2008 - 13:44
>एका बादलीत गार पाणी घेउन त्यात मीठ घालावे.बादलीत पाय बुडवुन ठेवावेत्.साधारण अर्धा तास. 'गार पाणी' मिळणे दुरापास्त आहे.. माठातले पाणी घेतले तर चालेल का? हा उपाय करायला छान पडेल. ( लगे हाथो पेडिक्युअरसुद्धा होऊन जाईल ! ) >उ.सू. बादलीत बर्फ टाकु नये . हायपो डर्मिया ची शक्यता. बर्फ नाहीये त्यामुळे हायपोडर्मियापासून आपोआप वाचले ! >पोहणे हाही एक मस्त उपाय येत नाही त्यामुळे शक्य नाही.

प्रभाकर पेठकर Mon, 04/28/2008 - 14:03
कैलासजीवन चुरचुरणार तर नाही ना? ओठाला ( माझ्याच हो ! ) हात लावता ब्रह्महत्या होते आहे हाच एक झोल आहे. काही टप्पर घातले की जास्त उकाडा होतो.. डोक्यातही घाम येतो ! टोपी/रुमाल यांचा मला सख्त राग येतो त्यामुळे. पण हापिस असेलशा दिवसात ( एसी असतो ना ! ) नाही होत इतके पाणी पिणे. तेलाशिवाय तिखटाची मजा नाही. मेसवाल्या काकूही तेल जरा चढतीचंच घालतात पण जेवणाची चव एक्कदम खत्तरी असते. फळं घेतली होती परवा ( चिकू, द्राक्षं वगैरे ) तर रूममध्ये सुकून जातात गरमीने एरंडाचे पान तर इथे ऍरेंज करता यायचे नाही तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस. ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते.

In reply to by प्रभाकर पेठकर

वेदश्री Mon, 04/28/2008 - 14:19
>रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस. :,( >ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते. कळतेय थोडेफार.. पण वळवावे कसे ते कळत नाहीये.

In reply to by वेदश्री

माझी दुनिया Wed, 04/30/2008 - 13:15
अगं वर लिहिलेले सगळे आवश्यक उपाय सोडून....हे नको...ते आवडत नाही....ह्याचा राग येतो करत बसलीस तर शरीरातली उष्णता कशी काय कमी होणार ? ~X( आत्ताशी चैत्रच चालू आहे...अजून वैषाख वणवा यायचाय. #:S माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

In reply to by प्रभाकर पेठकर

केशवसुमार Mon, 04/28/2008 - 20:10
रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस. ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते. (सहमत)केशवसुमार स्वगत :- ऑफिसात वेळ कसा घालवायचा हा प्रश्न मागे कुठल्या तरी मुलीला पडला होता तिची हिच्याशी गाठ घालू द्यावी का?

स्वाती राजेश Mon, 04/28/2008 - 14:11
दररोज रात्री एका ग्लास मधे पाणी, १ च.धने, १ च,जिरे आणि १ च.खडीसाखर घालून ठेव. सकाळी ते पाणी गाळून अनुष्पोटी (काही खायच्या/प्यायच्या अगोदर) पिणे. २-३ दिवसात उष्णता कमी होते (शरीरातील). तुळ्शीचे बी पाण्यात भिजवून ठेऊन, खाल्ले तरी कमी होते.

धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 14:27
हा उपाय बहुधा ताईवर्गातल्या कोणाही आवडणार नाही..माझ्यावर निषेधाच्या खलित्यांचा पाऊस पडेल...धि:कार वगैरे करतील, पण तरीही... फारच त्रास होत असेल तर... थोड्या काकड्या आणाव्या, त्यांचे काप करुन बर्फात, बर्फ नसल्यास माठात/ ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवाव्या. आता कोपर्‍यावरच्या ठेल्यावरुन एकदम 'चिल्ड' बीअर आणावी. थंड झालेल्या काकड्या चखणा म्हणून वापराव्यात.... डबल धमाका..बीअरपण थंड, काकडी पण थंड आणि हे दोन्ही थंड केलेले..... आम्ही हा उपाय उन्हाळ्यावर हुकमी उपाय आहे असं जाणतो.

धोंडोपंत Mon, 04/28/2008 - 14:57
एक चमचा तुळशीचे बी वाटीत बुडेस्तोवर पाण्यात घालून दोन तासांनी किंवा त्याहून जास्त कालावधीनंतर त्यात थोडीशी साखर आणि दूध घालून त्याची खीर करून दिवसातून तीन वेळा खाणे. दोन दिवसात शरीरातील सर्व उष्णता दूर होईल. तसेच त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्याबरोबर. गाईचे तूप (कृष्णा गाईचे तूप-- मस्त आहे) झोपण्यापूर्वी तळपायाला चोळणे. शांत झोप लागेल. डोळयांची आग जाईल. आपला, (धन्वंतरी) धोंडोपंत :D आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

वेदश्री Mon, 04/28/2008 - 15:15
>एक चमचा तुळशीचे बी वाटीत बुडेस्तोवर पाण्यात घालून दोन तासांनी किंवा त्याहून जास्त कालावधीनंतर त्यात थोडीशी साखर >आणि दूध घालून त्याची खीर करून दिवसातून तीन वेळा खाणे. छान. हे माझ्या आवडीचे होईलसे वाटते. >दोन दिवसात शरीरातील सर्व उष्णता दूर होईल. वा ! वा ! हे तर एकदम भारी.. मला भरपूर हिंडायचे आहे, असं दबकून घरात बसणे हे वेदश्रीधर्माला धरून नाही. >तसेच त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्याबरोबर. घरून आणण्याच्या गोष्टीत आजच ऍड करून टाकते. >गाईचे तूप (कृष्णा गाईचे तूप-- मस्त आहे) झोपण्यापूर्वी तळपायाला चोळणे. हा उपाय छान असला तरी डेंजर दिसतो आहे. तळपायाला लावून वाया घालवायपेक्षा खाऊन मज्जा करावीशी वाटली तर वाट लागायची. >शांत झोप लागेल. डोळयांची आग जाईल. तुम्हाला कसं कळलं की माझ्या डोळ्यांची आग होत असेल आणि झोप शांत होत नसेल ते? :-/

विजुभाऊ Mon, 04/28/2008 - 16:08
वेदश्रीधर्म? हे वाचले की मला तेंव्हा सूतपुत्रा कोठे गेला होता तुझा वेदश्रीधर्म असे कर्ण्याला ईचारनारा अर्जुन्या माज्या डोल्याफुडे आला. दशावतरी पहनारा इजुभौ आगरी

In reply to by विजुभाऊ

वेदश्री Mon, 04/28/2008 - 16:27
हे वाचले की मला तेंव्हा सूतपुत्रा कोठे गेला होता तुझा वेदश्रीधर्म असे कर्ण्याला ईचारनारा अर्जुन्या माज्या डोल्याफुडे आला.
अर्जुन्या नाय जी.. वो किस्ना है ! वेदश्रीधर्म महाभारत, रामायणात नाही गावायचा ! :)

भडकमकर मास्तर Mon, 04/28/2008 - 17:37
:S :S :S गरमी??/ :/ :/ :/ घाबरलोच... मग लक्षात आले...गरमी हा शब्द उकाडा /उन्हाळा / उष्णतेचा त्रास इ.इ. म्हणून वापरलेला आहे ,.... हे समजून हायसे वाटले... . :

In reply to by भडकमकर मास्तर

केशवसुमार Mon, 04/28/2008 - 20:07
काय मास्तर सगळ ठिक आहेना.. गरमी??/ घाबरलोच... हा हा हा हा.. (संशयी)केशवसुमार स्वगत :- सध्या वेगळेच क्लास चालू आहेत वाटत!

In reply to by भडकमकर मास्तर

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 05/01/2008 - 09:03
मलाही तेच वाटले पहिल्या॑दा (करप्ट माई॑ड) मिपा बा॑धवा॑नी सुचविलेले एकसे एक उपाय वाचून मात्र खूप दिवसा॑नी पोट धरून हसलो.. त्यातल्या त्यात धमालचाच उपाय चा॑गला आहे..( बडवायझर चा॑गली की कि॑गफिशर रे?? :)

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

धमाल मुलगा Fri, 05/02/2008 - 12:17
किंगफिशर जर वरिजनल नाही मिळाली आणि ती स्ट्राँग असेल तर फुकट छातीची जळजळ पदरी पडेल... बडवायझर माईल्ड सध्या उत्तम मिळते....अजुनतरी तिची ड्युप्लिकेट आलेली नाही :) बाकी फॉस्टर्स किंवा बॅरॉनही चालेल....छान आहेत...औषध चांगलं लागू पडेल :)

In reply to by स्वाती राजेश

केशवसुमार Mon, 04/28/2008 - 20:14
थंड होशील असे म्हणायचे आहे का तुम्हाला? केशवसुमार स्वगत :- येव्हढे स्पष्ट बोलायची काय गरज आहे का?

वाटाड्या... Mon, 04/28/2008 - 19:05
मलाही असाच त्रास होता. आमच्या घरातच आहे म्हणा ना. २ जालीम उपाय मी केले आणी कायमची उष्णता विकाराची वाट लावली, १. कोकम सरबत (बर्फ न घालता) - २ ग्लास नियमित, २. सक्काळी सक्काळी ६ वाजता ७५० मि.ली. कोमट पाणी, कमीत कमी ४५ मिनिटे काहीही खायच प्यायचं नाही. २ महीने करा खात्रीने सांगतो, कायमचा त्रास निघुन जाइल. मुकुल

In reply to by वाटाड्या...

प्रभाकर पेठकर Mon, 04/28/2008 - 20:41
सक्काळी सक्काळी ६ वाजता ७५० मि.ली. कोमट पाणी, कमीत कमी ४५ मिनिटे काहीही खायच प्यायचं नाही. २ महीने करा खात्रीने सांगतो, कायमचा त्रास निघुन जाइल. माझाही असाच अनुभव आहे. पण जास्त प्रभावशाली परिणामासाठी मी दीड लिटर पाणी दांत घासायच्या आधी प्यायचो नंतर फक्त दात घासायचे, २ तास काहीही खायचे प्यायचे नाही असा उपाय केला होता. ३ आठवड्यात अनेक तक्रारी दूर झाल्या. तळपायाची, डोळ्यांची आग, किडणी शुद्धीकरण, तापमान नियमन, पोट साफ असे अनेक फयदे आहेत. (तेही फुकटात.)

In reply to by प्रभाकर पेठकर

नारदाचार्य Mon, 04/28/2008 - 21:01
आरंभासाठी पाण्याचे प्रमाण ७५० मिली (ब्रॉडली स्पिकींग, एक खंबा) हेच योग्य. पुढं प्रमाण टप्प्याटप्प्यानं वाढवत १५०० मिली (दोन खंबे) करायचं असं ते सूत्र आहे. कंसाचा विचार करता हे पटावं.... :D

अण्णा हजारे Mon, 04/28/2008 - 20:01
वैद्य पाटणकर काढा ह्या वर अतिउत्तम!शरीरातील उष्णता,कडकी,अपचन या सारख्या विकारांवर ताबडतोब गुणकारी दररोज ३ ते ४ चमचे रात्री जेवणानंतर व आठवडाअखेरीस किमान ६० मिली घेणे. ता.क. झाडा जास्त झाल्यास मात्रा कमी घेणे. आयुर्वेद प्रेमी, अण्णा हजारे

रामदास Mon, 04/28/2008 - 21:55
पीव्हीसी सोल असलेली चप्पल वापरणे बंद करावे. दर तीस मिनिटांनी २०० मिलि पाणी प्यावे. अधुनमधुन पाण्यात किंचीत मिठ . नाहीतर पायात गोळे ,पेटके येतात. चहा बंद. गोगल वापरणे मस्ट.कूल कूल पावडर वापरू नये.

अभिता Tue, 04/29/2008 - 01:49
डोळे येतात तेव्हा जी छोटी टयुब मिळ्ते ति डोळ्यात घालावी.नाहितर नेत्राजन घालावे.लवकर आराम मिळतो.

वेदश्री Tue, 04/29/2008 - 12:36
मिपाकरांनी उष्णता कमी करण्यासाठीचे उपाय सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. काल संध्याकाळी तापाने फणफणल्याने कुठलाच उपाय करता जमला नाही पण आजपासून सुरूवात करेन गुलकंद घेणे, मीठाच्या पाण्यात अर्धा तास पाय बुडवून बसणे असे सहजसुलभ उपाय अवलंबायला. भाचर्‍यांना आगाऊ सूचना देऊन ठेवली आहे की आत्या/मावशीला हॉरर रुपात बघायला तयार रहा म्हणून..

In reply to by वेदश्री

नंदा प्रधान Wed, 04/30/2008 - 06:05
आत्या मावशी, सकाळी सकाळी चार अंडी एक ग्लासात फोडून एका दमात गटकवुन टाकायची आणि मस्त पैकी १ मैल धावुन यायच. दाद खाज खुजली गर्मी सगळ एका झटक्यात साफ. -(रॉकी फॅन) नंदा

In reply to by व्यंकट

धमाल मुलगा Fri, 05/02/2008 - 12:11
व्यंकटराव... हातावर जाळी असण्याचा 'हस्तसामुद्रिक अभ्यास पध्दतीत' बराच वेगळा अर्थ आहे! =)) विजुभाऊ...आता सांगा हाय काय तुमच्या हातावर जाळी??????

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ Fri, 05/02/2008 - 12:19
हातावर जाळी असण्याचा 'हस्तसामुद्रिक अभ्यास पध्दतीत' बराच वेगळा अर्थ आहे आता सांगा हाय काय तुमच्या हातावर जाळी?????? नाही हो अगदी जाळी असण्याइतका काही आमचा शुक्र बिघडलेला नाही. पण माझ्या हातावरच्या जाळीचा इथे काय सम्बन्ध आला? हातावर जाळी (शुक्र बिघडलेला) असल्यामुळे गरमी होउ शकते हे मला माहीत नाही. एक खूपच अज्ञानी विजुभौ.

वाचक Wed, 04/30/2008 - 08:28
पाहून वेदश्री म्हणेल 'गरमी (उकाडा, उकाडा) परवडला पण...' अर्थात आम्हाला ध. मु. ह्याचीच सूचना सर्वात अधिक पसंत पडली हे वेगळे सांगणे न लगे :)

मन Wed, 04/30/2008 - 19:15
गरमीचा त्रास होत असल्यास हिमालायात जावे पुत्री! कायमचाच अंत होइल(त्रासाचा!). तिथे जाउन गंगोत्री वर एका पायावर उभे राहुन नाम जप केल्यास करणर्‍याला (उष्ण्ता,ताप इत्यादी असुरां पासुन) "कायमची मुक्ती" मिळते असे श्रुती,वेद, उप निषदांत वर्र्णिले आहे. तर बोला हरि अऊम तत्सत! हरी भक्त परायण, साठ्यांचे कार्टे.

अभिता Wed, 04/30/2008 - 23:56
काय उपाय आहे ते सांगा ना. की तो सर्वांदेखत सांगण्यासारखा नाही कसे बरोबर बोललात? तसे मिपाकर हुशार!

धमाल मुलगा Wed, 04/15/2009 - 23:17
काय मंडळी, ह्या उन्हाळ्यात होताहेत का कुणाला गरमीचे त्रास????? ;) वर सांगितलेले उपाय एकापाठोपाठ एक असे वापरुन पहा :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

दिपाली पाटिल गुरुवार, 04/16/2009 - 00:50
वेदश्री , तु की नाही ओलं कापड ठेव डोक्या वर घरी असताना आणि दिवसा तून ३-४ वेळा गार पाण्या ने तोंड धूत जा, कधि कधि काकडी खा , पन्हं, शहाळ्याचं पाणी पित जा... यामुळे थोडं बरं वाटू शकतं...:)

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 04/16/2009 - 10:55
मिपाकर हे असामान्य असल्याने त्यांचे उपाय सुद्धा असामान्य असावेत ;) येथे एकट्याने , दुकट्याने, सामुहीक करावयाचे उपाय असे वर्गीकरण करता येईल काय ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

चिरोटा गुरुवार, 04/16/2009 - 15:36
१)फळे जास्त खाणे.पालेभाज्यांचा मारा करावा.पोटात चिकटा होईल असे पदार्थ फुकट मिळाले तरी खावू नयेत्.उ.दा.बिस्किटे,वेफर्स्,केक. २)पाणी जास्त प्या.(ए.सी.त बसा नाहितर भट्टीत -एका तासाला एक ग्लास तरी पाणी प्या) ३)घरी आल्यावर आवळा सरबत्,कोकम सरबत(साधे पाणी वापरून) पिणे. ४)दुपारी ताक्,दही(फ्रीजमधले शक्यतो टाळा) जेवणात असु द्या. ५)चिकन मसाला,बटर चिकन्,नान,मटण थाळी ह्यांचा सध्या विचार सोडा. ६)न्याहारीला गूळ पोहे,दडपे पोहे,इडली.शक्यतो त़ळलेले पदार्थ टाळा. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

गब्रिएल Mon, 04/01/2013 - 01:42
२)पाणी जास्त प्या.(ए.सी.त बसा नाहितर भट्टीत -एका तासाला एक ग्लास तरी पाणी प्या) हे कळ्ळ :) पण भेन्डि कशि खायची ते नाय सांगितल. कच्ची का शिज्वून ?

सँडी गुरुवार, 04/16/2009 - 20:29
लग्न करा. थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जा. नविन घरी मस्त एसीत रहा. -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

विजुभाऊ Fri, 08/21/2009 - 14:38
हा घ्या खफ झालेला एक धागा पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

JAGOMOHANPYARE गुरुवार, 09/24/2009 - 14:54
आता पावसाळ्यातल्या त्रासावर एक लिहा..........

अभ्या.. Mon, 04/01/2013 - 01:22
हे वेदश्री मनस्वीं यांना पण डूआयडी म्हणत होतार का रे? सगळ्यानी लैच प्रामाणिकपणे सल्ले दिलेत आणि या आयडी सध्या तरी कधी दिसत नाहीत म्हणून म्हणले. ;)

In reply to by पिलीयन रायडर

अभ्या.. Mon, 04/01/2013 - 18:21
ह्यातलं काय पण करु नक्का. सगुणा बागेत कायमचं राहायला जायचं. शिंपल. ;) काय बिशाद आहे असल्या वनराईत, बांबूच्या घरात नदीशेजारी असताना उष्णतेचा त्रास व्हायची. (ह. घ्या हो पिलीअन तै)

In reply to by अभ्या..

पिलीयन रायडर Mon, 04/01/2013 - 18:25
जाईन ना मी.. पण माझं पोरगं संध्याकाळी नदीवर नेल्यापासुन चक्रम सारखं वागायला लाग्लय ना!! सारखं बाहेर गार वार्‍यातच ने म्हणुन राह्लय..

In reply to by श्री गावसेना प्रमुख

पिलीयन रायडर Tue, 04/02/2013 - 12:03
पोरगं १० सेकंदाच होतं तेव्हा पासुन त्याला काय हवयं हे न बोलता पण कळतं हो मला... फुकट कळा नाही सोसल्या..!! आणि तुम्ही जर "म्हणुन राहलय" ह्या शब्दावर कोटी करत असाल तर.. हॅ हॅ हॅ... खुश?

एम.जी. Tue, 04/22/2014 - 11:24
रात्री झोपताना अर्धा चमचा कैलासजीवन खाणे. २-३ दिवसात उत्तम रिझल्ट मिळेल.... कैलासजीवन खायला बेचव पण किंचितसा कापराचा वास येईल.. त्यामुळे फार चर्चा न करता अर्धा पाऊण चमचा गिळून टाकणे.

आयुर्हित Wed, 04/23/2014 - 21:15
औषधाविना उपचार करून खात्रीशीर रित्या पूर्ण आराम नक्कीच मिळेल. फक्त एक व्य नि करा. प्रथम येणाऱ्या केस स्टडीज या धाग्यावर टाकल्या जातील.

पोटे गुरुवार, 04/24/2014 - 11:29
शीर्षक बदला आधी. गरमी या नावाचा एक गुप्तरोग आहे.

चामुंडराय Fri, 03/09/2018 - 05:56
धमाल धागा आहे राव :) आणि प्रतिक्रिया देखील एक से बढकर एक ! वाचून कसं गार गार वाटलं. सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे.

चामुंडराय Fri, 03/09/2018 - 05:56
धमाल धागा आहे राव :) आणि प्रतिक्रिया देखील एक से बढकर एक ! वाचून कसं गार गार वाटलं. सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे.

In reply to by कंजूस

चामुंडराय Fri, 03/09/2018 - 09:07
दरवर्षी गरमी मध्ये हा धागा वर काढायची प्रथा आहे म्हणे मिपावर. त्या प्रथेचा पाईक होऊ पाहणारा चामुंडराय. >>> गरमी २०१८ नवीन काढा. होऊन जाऊदे कंजूस सर एक गरमा गरम गिरमी ... सवारी ... जिलबी --> गरमी २०१८.
इथे इतकी मरणाची गरमी आहे की विचारता सोय नाही. ढीगभर काळजी घेत घरातच पडून राहूनदेखील जात्याच उष्ण प्रकृती असल्याने तोंडावर जर उठला आहे. दोन दिवसांनी घरी जायचे आहे. असे थोबाड घेऊन घरी गेले तर घाबरतील सगळे ( हापिसातही घाबरतातच आहेत पण बोलू शकत नाहीत तसे कोणी.. ) लवक्कर फरक पडेल असा काही उपाय आहे का कोणाकडे?