मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी अभ्यास परिषद संकेतस्थळ

आजानुकर्ण ·

विसोबा खेचर Fri, 05/02/2008 - 09:30
भाषाविषयक सैद्धांतिक विचारविमर्श, बापरे! भाषाविषयक सैद्धांतिक विचारविमर्श?? बोंबला तिच्यायला! हे भारीभक्कम शब्द वाचूनच आमच्यासारख्या अडाणी माणसाला फीट यायची वेळ आली! :)) असो, सदर संस्थळाला माझ्या वैयक्तिक व मिसळपाव परिवाराच्या अनेक शुभेछा व सर्व संबंधितांचे अभिनंदन... तात्या.

गणा मास्तर Tue, 06/03/2008 - 06:34
चांगला उपक्रम वाटला. मागे यांनी अनिल अवचट आणि अतुल गोडबोले यांचे "मराठी माध्यमातुन शिक्षणाचे फायदे" या विषयावर भाषण आयोजित केले होते. सकाळमध्ये बातमी वाचल्याचे आठवते.

विसोबा खेचर Fri, 05/02/2008 - 09:30
भाषाविषयक सैद्धांतिक विचारविमर्श, बापरे! भाषाविषयक सैद्धांतिक विचारविमर्श?? बोंबला तिच्यायला! हे भारीभक्कम शब्द वाचूनच आमच्यासारख्या अडाणी माणसाला फीट यायची वेळ आली! :)) असो, सदर संस्थळाला माझ्या वैयक्तिक व मिसळपाव परिवाराच्या अनेक शुभेछा व सर्व संबंधितांचे अभिनंदन... तात्या.

गणा मास्तर Tue, 06/03/2008 - 06:34
चांगला उपक्रम वाटला. मागे यांनी अनिल अवचट आणि अतुल गोडबोले यांचे "मराठी माध्यमातुन शिक्षणाचे फायदे" या विषयावर भाषण आयोजित केले होते. सकाळमध्ये बातमी वाचल्याचे आठवते.
  • मराठीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणे.
  • लोकव्यवहारात मराठीचा वापर होण्यासाठी प्रचार करणे.
  • ज्ञानव्यवहारात मराठीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.
  • मराठी भाषकांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे
या उद्दिष्टांसाठी काम करीत असलेल्या 'मराठी अभ्यास परिषदेच्या' संकेतस्थळाचे काल मंगल महाराष्ट्रदिनी उद्घाटन झाले. सन्माननीय मिसळपाव सदस्य श्री.

अब्दुल खान - ३

पिवळा डांबिस ·

विसोबा खेचर Fri, 05/02/2008 - 09:07
म्हणजे त्याला ऍक्चुअली रखेली ठेवायला हरकत वाटत नव्हती पण तिला रखेली म्हणायला 'अच्छा नही लगता!!' सिम्बियॉटिक जॉईंट व्हेंचर!! माझं ताजंताजं एम्.बी.ए. मनात बडबडलं!! त्यांना जर कळलं की आपल्या दिवट्या चिरंजीवांनी रखेली ठेवली आहे तर? वडील तर कानाखाली एक आवाजच काढतील. आणि आई? ती चुलीतलं जळतं लाकूड डागून माझा नेमका तोच अवयव निकामी करेल... हा हा हा! हे बाकी सह्हीच रे डांबिसा... :) लेखमाला मस्तच सुरू आहे... पुढला भाग येऊ दे रे लवकर... तात्या.

प्रभाकर पेठकर Fri, 05/02/2008 - 09:27
पिवळा डांबिस साहेब, अब्दुल खान मालिकेचे तिन्ही भाग वाचले. खूप छान लिहिले आहे. उत्सुकता वाढवत ठेवून परमोच्च क्षणी 'क्रमशः' टाकणे आपल्याला मस्त जमले आहे. अभिनंदन. मी सुद्धा रखेली ठेवू? तीही लग्नाआधीच? माझ्या डोळ्यापुढे भारतातले माझे आई-वडील उभे राहिले! त्यांना जर कळलं की आपल्या दिवट्या चिरंजीवांनी रखेली ठेवली आहे तर? वडील तर कानाखाली एक आवाजच काढतील. आणि आई? ती चुलीतलं जळतं लाकूड डागून माझा नेमका तोच अवयव निकामी करेल... दुर्दैवाने वरील शब्दरचना पटली नाही. रखेली न ठेवण्यामागे काही वैचारीक, उदात्त भूमिका दिसत नाही. तीही लग्नाआधीच? ही शब्दरचना 'लग्ना नंतर एकवेळ हरकत नाही' असा संदेश पोहोचवतो. (तसा तुमचा उद्देश दिसत नाही.) पुढील वाक्यांमधून 'आई-वडीलांना आवडणार नाही' म्हणून नाहीतर 'रखेली ठेवण्यास व्यक्तीशः तुमची हरकत नाही' असे दिसते. (असो. तसेही तुमचे कॅरेक्टर वाटत नाही.) मालिकेतील पुढील भागांसाठी शुभेच्छा..!

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर Fri, 05/02/2008 - 09:42
रखेली न ठेवण्यामागे काही वैचारीक, उदात्त भूमिका दिसत नाही. म्हणजे एखाद्याने रखेली ठेवली तर तो काही फार मोठी अवैचारिक, किंवा अनुदात्त गोष्ट करत असतो असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आणि जळ्ळं, रखेल्या न ठेवणारे सर्वच जण त्यांच्या इतर आयुष्यात काही फार मोठी वैचारिक आणि उदात्त कामं करत असतात की काय? :) ही शब्दरचना 'लग्ना नंतर एकवेळ हरकत नाही' असा संदेश पोहोचवतो. हा हा हा! हा आऊटकम आवडला... :) असो... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रभाकर पेठकर Fri, 05/02/2008 - 10:06
तात्या, ह्या विषयातला आपला अधिकार मोठा आहे. आपला आदर राखून माझ्या विधानातली माझी भूमिका मांडण्याचा प्रयत्न मी करतो. म्हणजे एखाद्याने रखेली ठेवली तर तो काही फार मोठी अवैचारिक, किंवा अनुदात्त गोष्ट करत असतो असं तुम्हाला म्हणायचं आहे का? त्या कृत्यामागे काही समर्थनीय वैचारिक बैठक असू शकते, अशी काही गोष्ट मला लेखकाच्या कथनात आढळून आली नाही. अविचाराने, फक्त वासनेपोटी रखेली ठेवणे मला तरी अनुदात्त वाटते. आणि जळ्ळं, रखेल्या न ठेवणारे सर्वच जण त्यांच्या इतर आयुष्यात काही फार मोठी वैचारिक आणि उदात्त कामं करत असतात की काय? तात्या, सर्वच जणांच्या रोजच्या वागण्यामागे काहीतरी व्यक्त/अव्यक्त विचार असतो. समाजमान्य कृतींसाठी तसा नसेल तरीही चालतो. पण जिथे समाजाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते अशा ठिकाणी बंड करण्यामागे काही समर्थनीय कारण असावे असे वाटते. समाजात राहताना, ठराविक कक्षेबाहेर्, फक्त स्वतःचा विचार करून नाही चालत असे मी मानतो. आणि इच्छा असूनही रखेली न ठेवणारे,आपल्या जीवन साथीदाराचा, समाजाचा विचार करून, त्यांचा योग्य तो सन्मान राखून एकप्रकारे उदात्त कार्यच करीत असतात. दूसरे, उदात्त आणि अनुदात्त ही संकल्पना सापेक्ष आहे. जीवनातील प्रत्येक गोष्ट विचारांनी, औदत्याने भारीत नसते. (नसावी, नाहीतर जगण्यातली सहजता निघून जाईल). पण आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनांना विचारांचे पाठबळ असावे. (नॉर्मली, असते). श्री. पिवळा डांबिस ह्यांच्या लेखावरील माझी प्रतिक्रिया ही मुलतः 'लेखनशैलीतील' चूक दर्शविण्यासाठी आहे. त्यांच्या चारित्र्याविषयी आणि वैचारीक क्षमते विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर Sat, 05/03/2008 - 01:52
अविचाराने, फक्त वासनेपोटी रखेली ठेवणे मला तरी अनुदात्त वाटते. हम्म! प्रत्येकाची मतं! पण जिथे समाजाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते का बरं? एखाद्याने रखेली ठेवली म्हणजे त्यामुळे समाजाचे आरोग्य धोक्यात येते हे कशावरून? की असं तुम्हाला वाटतं म्हणून? आणि आत्तापर्यंत अनेक जणांनी रखेल्या ठेवल्या आहेत, या हिशोबाने समाजाचे आरोग्य धोक्यात येऊन समाज केव्हाच मरून जायला हवा होता! तसं अद्याप तरी माझ्या मते काही झालेलं नाहीये! समाजाचं आरोग्य इतकं तकलादू नाही की ते बारिकसारिक कारणांवरून धोक्यात वगैरे येऊ शकेल! आणि जळ्ळं, सगळीच मंडळी कशी धुतल्या तांदळासारखी असतील तिच्यायला? अहो समाज म्हटला की त्यात हरप्रकारची माणसं असायचीच पेठकरसाहेब! त्यांचं वागणं चूक की बरोबर, वैचारिक की अवैचारिक हे ठरवणारे आपण कोण? आणि इच्छा असूनही रखेली न ठेवणारे,आपल्या जीवन साथीदाराचा, समाजाचा विचार करून, त्यांचा योग्य तो सन्मान राखून एकप्रकारे उदात्त कार्यच करीत असतात. हा हा हा! असं म्हणता? बरं बरं! :) दूसरे, उदात्त आणि अनुदात्त ही संकल्पना सापेक्ष आहे. यू सेड इट! :) (नसावी, नाहीतर जगण्यातली सहजता निघून जाईल). हा हा हा! यू सेड इट अगेन! :) पण आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनांना विचारांचे पाठबळ असावे. (नॉर्मली, असते). अहो मग जेव्हा एखादा इसम रखेली ठेवतो त्यामागे कुठल्याही विचारांचे पाठबळ नसते, किंवा तो अविचार असतो हे कशावरून? आणि काय सांगावं, एखाद्या माणसाने रखेली ठेवली असेल तर त्यामागे त्याचाही काही विचार असेलच की! की सारासार विचार करण्याची क्षमता आपल्यालाच काय ती आहे आणि त्याला नाही? आणि जळ्ळं तो आपल्याला कशाला विचारायला येतोय की 'मी रखेली ठेऊ का नको' ते?! :)) हां, जेव्हा तो किंवा ती तुम्हाआम्हाला विचारायला येतील तेव्हा त्याना काय ते सोकॉल्ड वैचारिकतेचे आणि संस्काराचे डोस पाजावेत! :)) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रभाकर पेठकर Sat, 05/03/2008 - 09:15
आत्तापर्यंत अनेक जणांनी रखेल्या ठेवल्या आहेत, या हिशोबाने समाजाचे आरोग्य धोक्यात येऊन समाज केव्हाच मरून जायला हवा होता! तसं अद्याप तरी माझ्या मते काही झालेलं नाहीये! समाजाचं आरोग्य इतकं तकलादू नाही की ते बारिकसारिक कारणांवरून धोक्यात वगैरे येऊ शकेल! तात्यासाहेब, सिगरेट, तंबाखूचे सेवन शरीराला हानीकारक असते. त्याने कॅन्सर होऊ शकतो. अशी आपल्याला शिकवण मिळते. ती चुकीची असते का? माझ्या मते 'नाही' ती बरोबरच असते. पण तरीही समाजात सिगरेट पिणार्‍यांचे, तंबाखू सेवन करणार्‍यांचे प्रमाण बर्‍यापैकी दिसून येते. तसेच टाटा हॉस्पिटलमधे कॅन्सरग्रस्तांचे प्रमाणही लक्षणीय आहे. पण म्हणून मुळ उपदेश चूकीचा ठरतो का? त्या मुळे सर्व समाजच कॅन्सर ग्रस्त होऊन एक दिवस मरून जाईल असा निष्कर्ष काढावा का? बाबारे!, सिगरेट पिऊ नकोस, तंबाखू सेवन करू नकोस असा सल्ला आपल्या मुलाला, मित्राला, शेजार्‍याला (म्हणजेच समाजातील घटकांना) देऊच नये का? दारूच्या संभाव्य दुष्परिणामांवर आपणच एक लेखमाला ३ भागांत दिली आहे त्याचे प्रयोजन फक्त 'कशी तात्यांची गंमत झाली' एवढेच आहे का? दारू पिऊन वाहन चालवू नये असा संदेश शिंदेसाहेबांनी दिला. तुम्हाला मला तो पटला. आपण शिंदे साहेबांना (त्यांच्या तोंडावर नाही निदान अपरोक्ष तरी..) असे म्हणू का? की,'अहो दारू पिऊन वाहन चालविल्याने माणसे मरत असती तर आत्ता पर्यंत सर्व समाज मरून गेला असता, काय सांगता राव!' पण आपण असे म्हणत नाही. म्हणून दारू पिऊन वाहन चालविणार्‍यांचे प्रमाण कमी आहे का? माझ्या माहितीत किमान ५० माणसे मी दाखवू शकेन अशी. असे म्हंटल्याने शिंदे साहेबांच्या अनुभवांना आणि तुमच्या लेखातून मिळणार्‍या संदेशाला कुठेही खोटेपणा येत नाही. आणि जळ्ळं, सगळीच मंडळी कशी धुतल्या तांदळासारखी असतील तिच्यायला? अहो समाज म्हटला की त्यात हरप्रकारची माणसं असायचीच पेठकरसाहेब! तुम्हाला जाणवत नसली तरी एवढे समजण्याची बुद्धी परमेश्वराने मला दिली आहे. त्यांचं वागणं चूक की बरोबर, वैचारिक की अवैचारिक हे ठरवणारे आपण कोण? समाज नांवाच्या कुटुंबातील एक घटक. एक हितचिंतक. मी माझे मत मांडले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली मते मांडण्याचा प्रत्येक मिपा सदस्याचा अधिकार आहे. आणि तो मिपाच्या ध्येय-धोरणांच्या कक्षेतच आहे असे मला वाटते. चुकले असल्यास माझे सर्व प्रतिसाद उडवून लावण्याचा अधिकार माझ्या प्रमाणेच, ह्या स्थळाला भेट देणार्‍या प्रत्येक सदस्याने तुम्हाला दिला आहेच. आणि इच्छा असूनही रखेली न ठेवणारे,आपल्या जीवन साथीदाराचा, समाजाचा विचार करून, त्यांचा योग्य तो सन्मान राखून एकप्रकारे उदात्त कार्यच करीत असतात. हा हा हा! असं म्हणता? बरं बरं! दूसरे, उदात्त आणि अनुदात्त ही संकल्पना सापेक्ष आहे. यू सेड इट! (नसावी, नाहीतर जगण्यातली सहजता निघून जाईल). हा हा हा! यू सेड इट अगेन! काय असायला हवे आणि प्रत्यक्षात काय असते ह्या दोन्हींचा सारासर विचार करून मी माझी मते मांडली आहेत. माझ्या मतांनुसार समाज चालावा असा माझा दुराग्रह नाही. माझी काही निरिक्षणे तुम्हाला परस्पर विरोधी वाटली असतील तर ते आपल्या समाजातील वैविध्यामुळेच आहे. अहो मग जेव्हा एखादा इसम रखेली ठेवतो त्यामागे कुठल्याही विचारांचे पाठबळ नसते, किंवा तो अविचार असतो हे कशावरून? आणि काय सांगावं, एखाद्या माणसाने रखेली ठेवली असेल तर त्यामागे त्याचाही काही विचार असेलच की! /strong> ज्या मुद्यावरून हा वादंग सुरू झाला तो माझा मुद्दा पुन्हा एकदा नीट वाचावा ही विनंती. लेखकाची शब्द निवड चुकीचा अर्थ ध्वनीत करते आहे असे माझे म्हणणे होते. म्हणजेच, त्यात विचारांना विरोध केलेला नसून लेखनशैलीतील उणीव दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. की सारासार विचार करण्याची क्षमता आपल्यालाच काय ती आहे आणि त्याला नाही? असा दावा मी कुठेही केलेला नाही. तो किंवा ती तुम्हाआम्हाला विचारायला येतील तेव्हा त्याना काय ते सोकॉल्ड वैचारिकतेचे आणि संस्काराचे डोस पाजावेत! तुमच्या उपदेशावर मी जरूर विचार करेन. जरा सौम्य शब्द वापरले असतेत तर मला आवडले असते. धन्यवाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

पिवळा डांबिस Sat, 05/03/2008 - 10:32
माननीय तात्या आणि पेठकरसाहेब, अरे तुम्ही कशाला असा वाद घालताय रे? सोडून द्या... पेठकरांनी त्यांच्या म्हणण्यानुसार माझ्या लेखनशैली तील उणीव दाखवण्याचा पुनःपुन्हा प्रयत्न केला आहे. पेठकरजी, तुमच्या मताची आम्ही इथे जाहीर नोंद घेत आहोत. आता तर झालं? च्यायला, आमची काही लेखनशैली आहे हे आम्हालाच माहिती नव्हतं!!:) एक मात्र समजलं नाही की एखाद्याची लेखनशैली बरोबर वा चूक कशी असू शकेल? नाही म्हणजे व्याकरण आणि स्पेलिंग, मानलं तर, चूक किंवा बरोबर असू शकतं. शैली ही आमच्या समजुतीनुसार वैयक्तिक (वन ऑफ अ काईंड) असते. मग ती कोणत्या नियमांनुसार चूक वा बरोबर ठरवता येते? हां, शैली आवडती किंवा नावडती असू शकते पण चूक किंवा बरोबर? असेल बुवा, आम्हाला काय कळतंय त्यातलं!! ते एक असो, पण आमच्यासारख्या एका नवोदित ललित लेखकाच्या कथेपायी तुम्ही मित्र आपसांत वादावादी करु नका बुवा! आम्हाला ते बरं वाटत नाही. तितकंच असेल तर तुम्ही सांगा, आम्ही आपलं मिपावरचं लिखाण बंद करतो. आपली ना नाही. आपल्यामुळे दोन मित्रांत वाद निर्माण झालेला आम्हाला आवडणार नाही. आपल्या दोघांच्याही लोभाची इच्छा धरणारा, पिवळा डांबिस

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर Sat, 05/03/2008 - 12:09
अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली मते मांडण्याचा प्रत्येक मिपा सदस्याचा अधिकार आहे. आणि तो मिपाच्या ध्येय-धोरणांच्या कक्षेतच आहे असे मला वाटते. अगदी खरं! परंतु सदर चर्चाविषयात आपली मते मांडावयाच्या आपल्या अधिकाराची कुठे पायमल्ली झाली आहे असं मला वाटत नाही. आपली मते मांडावयास मिपाने आपल्याला कुठेही मज्जाव केलेला नाही, हे मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो... चुकले असल्यास माझे सर्व प्रतिसाद उडवून लावण्याचा अधिकार माझ्या प्रमाणेच, ह्या स्थळाला भेट देणार्‍या प्रत्येक सदस्याने तुम्हाला दिला आहेच. अहो पण यात तुमचे प्रतिसाद उडवून लावायचा कुठेच प्रश्न येत नाही. आपली मतं जरी वैयक्तिकरित्या मला पटली नसली तरी आपल्या लेखनात मिपाच्या दृष्टीने आक्षेपार्ह असं काहीच नाही, की जे उडवून लावावं! लेखकाची शब्द निवड चुकीचा अर्थ ध्वनीत करते आहे असे माझे म्हणणे होते. म्हणजेच, त्यात विचारांना विरोध केलेला नसून लेखनशैलीतील उणीव दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. असो, या विषयावर आता आपल्या दोघांची पुरेशी चर्चा झालेली आहे असं मला वाटतं. आपण दोघेही आपापल्या मतांशी ठाम आहोत आणि आपली या बाबतीतली मतं एकमेकांना पटतील, असं मला तरी वाटत नाही.. जरा सौम्य शब्द वापरले असतेत तर मला आवडले असते. कबूल आहे. त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.. बाकी, फोनवर विस्तृत बोलणे झाले आहेच, कलोअ.. आपलाच, तात्या.

मदनबाण Fri, 05/02/2008 - 09:39
"हालांकि वो फ्रेंड तो है, बट शी इज मोअर दॅन अ फ्रेंड!" च्या मारी.....मोअर दॅन अ फ्रेंड!!!!! :D माझ्या डोळ्यापुढे भारतातले माझे आई-वडील उभे राहिले! त्यांना जर कळलं की आपल्या दिवट्या चिरंजीवांनी रखेली ठेवली आहे तर? वडील तर कानाखाली एक आवाजच काढतील. आणि आई? ती चुलीतलं जळतं लाकूड डागून माझा नेमका तोच अवयव निकामी करेल... =)) सुलेशजी क्या खुबसुरत तरिकेसे लिखते हो आप.....व्वा.....पर ये क्या फिर से (क्रमशः).....कोई बात नही हमे इंतजार रहेगा..... (मोअर दॅन अ फ्रेंड सॉरी फक्त उत्त्तम मित्राच्या शोधात) :)) मदनबाण

विजुभाऊ Fri, 05/02/2008 - 09:45
या लेखातले मला सर्वात न आवडलेले वाक्य आणि एक दिवस मला सगळं सगळं समजलं!! अब्दुल खाननेच सांगितलं!! ती रात्र मी आयुष्यात कधीच विसरणार नाही..... (क्रमशः) डाम्बीस काका तुम्ही खरच डाम्बीस आहात. तुम्ही जुन्या हिन्दी फिल्मा फार पाहिल्या आहेत असे वाटते मंद म्युझीक वाजते.हीरो हीरोइन जवळ येतात,आपण जरा सरसाउन बसतो. हीरो हीरोइनच्या डोळ्यात पहातो् हीरोइनच्या डोळ्यात शरम उत्सुकता दोघे आणखी जवळ येतात. आपण आणखीन सरसाउन बसतो दोघे आणखीन जवळ येतात. हातात हात घट्ट पकडले जातात्.कॅमेरा आता फूलदाणीतल्या फुलावर एक भुंगा येतो फुलावर बसतो. हीरोहीरोइन चेहेर्‍याचा क्लोज अप . ते आणखी जवळ येतात. ढॅण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्...............शॉट बदलतो.....खीडकीवर दुपटी वाळत घातली आहेत असा सीन......... आपली सरसावलेली पोज ओशाळवाणी होते. असेच आम्हालावाटते. हे कसे वाटते? तसेच तुमच्या क्रमशः ने वाटते. पुढचे ऐकायला सरसावुन बसलेला :विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे Fri, 05/02/2008 - 11:43
अगदी हेच म्हणतो. लेख आवडला हे.सां. न. ल. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

मुक्तसुनीत Fri, 05/02/2008 - 10:24
अब्दुल्ल्याबद्दलचा हाही लेख आवडला. लेखकाच्या फर्मास शैलीबद्दल प्रश्नच नाही (तसे मी आणि इतरानीही वेगवेगळ्या रीतीने म्हण्टले आहेच !) पण केवळ शैलीचा खुमासदारपणा हेच या मालिकेच्या यशाचे रहस्य नाही. त्यामधे वर्णिलेला अनुभव फार अस्सल आहे. रोजच्या आयुष्यात सहजासहजी अनुभवाला न येणारा रसरशीतपणा, आडदांडपणा, दिलदारपणा यांचे दर्शन घडवणारा , आणि आपली आतापर्यंतची मूल्ये , आपला समस्त पाकीस्तानी लोकांना एका तागडीत तोलणारा शत्रुभाव , लैंगिक शुचितेबद्दलची आपली मते या सगळ्यांचे पुनर्मूल्यांकन करायला भाग पाडणारा असा हा सारा अनुभव आहे. अब्दुलखान सारख्या माणसांचा जगण्याचा सूरच निराळा, त्यांची स्वतःची अशी , त्यांनी ठरवून दिलेल्या मूल्यांची अशी एक व्यवस्था आहे. आम्हाला या अनोख्या माणसाचे आणि त्याच्या सृष्टीचे दर्शन घडविल्याबद्दल डांबिसखानका हम तेहे-दिल से शुक्रिया अदा करते हैं ! :)

In reply to by मुक्तसुनीत

भडकमकर मास्तर Fri, 05/02/2008 - 14:02
  • त्यामधे वर्णिलेला अनुभव फार अस्सल आहे. रोजच्या आयुष्यात सहजासहजी अनुभवाला न येणारा रसरशीतपणा, आडदांडपणा, दिलदारपणा यांचे दर्शन घडवणारा , आणि आपली आतापर्यंतची मूल्ये , आपला समस्त पाकीस्तानी लोकांना एका तागडीत तोलणारा शत्रुभाव , लैंगिक शुचितेबद्दलची आपली मते या सगळ्यांचे पुनर्मूल्यांकन करायला भाग पाडणारा असा हा सारा अनुभव आहे.
धन्यवाद....

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री Fri, 05/02/2008 - 22:36
>>पण केवळ शैलीचा खुमासदारपणा हेच या मालिकेच्या यशाचे रहस्य नाही. त्यामधे वर्णिलेला अनुभव फार अस्सल आहे. असेच म्हणतो डांबिसकाका :) .. अत्युकृष्ट लेखन .. उत्कंठा इतकी वाढलीये की तुमचा फोन नं मिळवुन तुमच्याशी बोलावे वाटतेय .. कसा आला असेल बॉ पठाण तिथे ? (अशा प्रतिसांदांमधेच लेखाचे यश दिसुन येते ...नाही ?)

प्राजु Fri, 05/02/2008 - 10:37
व्य.नि. मधून पाठवला आहेच. पण आता पुढच्या भागाची वाट नका पहायला लावू. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धमाल मुलगा Fri, 05/02/2008 - 11:37
मागच्या भागात आम्ही डांबिसकाकांना विचारलं होतं "तुमच्या अब्दुल खानाला काही शेरोशायरी-गज़लांचा शौक असेलच" आणि ह्या भागात वाचतो तर हा पठ्ठ्या साक्षात चालती-बोलती गज़ल कवेत घेऊन असायचा तर! :) काका, बाकी हा अब्दुलखाँ बरेच पैलू असलेल्या व्यक्तिमत्वाचा दिसतोय.... सुलेशबाबू, और भी आने दो....
वो कोनेवाला और तुम, दोनो सिंधी हो इसलिये तुम्हें भेज रहा हूं! जितना जी चाहे बार्गेनिंग करो. हम दोनो वॉरियर्सको बैठने दो यहां!"
:) काय दृष्य आहे, इक पठान का बच्चा आणि येक मरहट्टी शेर मेहफ़िल-ए-दोस्ताना सजवून बसलेत....वा: !
"मैं शबनमको कहूं, तुम्हारे लिये उसकी कोई सहेली ढुंढने?"
ह्याला म्हणतात केल्या दोस्तीला जागणं! :) अगदी एखादी गर्लफ्रेंडही मिळवायला मदत करतो म्हणजे नक्कीच मैत्री चांगली जमली होती तर! (मंडळी, आठवा, आपापल्या कॉलेजातले दिवस...काय? पटलं की नाही माझं वरचं म्हणणं? :) )
क्या सोचना, कपाळ!! तो मित्राच्या काळजीने सांगत होता हे मला कळत होतं पण आपल्या विश्वात ते इतकं भयंकर होतं की मला ते त्याला समजावून सांगताही आलं नसतं!!
अस्सल मराठी घरातलं चित्र! छोडो.. जाने भी दो यारों !!!!! डांबिसकाका, पुढच्या क्रमशः ची आतूरतेने वाट बघतोय.

स्वाती दिनेश Fri, 05/02/2008 - 12:19
हा 'प्राणी' भन्नाटच दिसतो आहे, मला नेहमी त्याच्या पूर्वेतिहासाबद्दल कुतुहल असायचं. हा कोण असेल, कुठे वाढला असेल, त्याला फॅमिली असेल काय! इथे न्यूयॉर्कमध्ये कसा आला.. हे वाचायला उत्सुक, स्वाती

गणपा Fri, 05/02/2008 - 18:18
डांबिस काका, अब्दुल खान डोळ्या पुढे उभा केलायत. एकदम साधी सरळ सोप्पी भाषा. हा कोण असेल, कुठे वाढला असेल, त्याला फॅमिली असेल काय! इथे न्यूयॉर्कमध्ये कसा आला? :/ अतिशय उत्कंठावर्धक. पुढील भागाच्या प्रतिक्षेत..... -गणपा.

आणि एक दिवस मला सगळं सगळं समजलं!! अब्दुल खाननेच सांगितलं!! ती रात्र मी आयुष्यात कधीच विसरणार नाही..... (क्रमशः)
पु.ले.शु. आ.पु.भा.ल.ये.दे.रे! (पुढिल लेखनाकरिता शुभेच्छा आणि पुढचा भाग लवकर येउ देत रे!)

आनंद Fri, 05/02/2008 - 19:55
आपली बिनधास्त लेखनशैली आवडली. दुर्दैवाने वरील शब्दरचना पटली नाही. रखेली न ठेवण्यामागे काही वैचारीक, उदात्त भूमिका दिसत नाही. तीही लग्नाआधीच? ही शब्दरचना 'लग्ना नंतर एकवेळ हरकत नाही' असा संदेश पोहोचवतो. (तसा तुमचा उद्देश दिसत नाही.) पुढील वाक्यांमधून 'आई-वडीलांना आवडणार नाही' म्हणून नाहीतर 'रखेली ठेवण्यास व्यक्तीशः तुमची हरकत नाही' असे दिसते. (असो. तसेही तुमचे कॅरेक्टर वाटत नाही.) विवाहित पुरुषाच्या मनात दुसर्‍या स्त्री बद्द्ल कधी विचार येत नाहित असे कुणी म्हणु शकेल का? स्वतःलाच हा प्रश्ण विचारल्यास ह्याचे ९९% लो़कांचे उत्तर 'येतात 'असेच येयील असे वाटते. समजा याल पाप म्हणु. चोरी प्रत्यक्ष केली काय आणि तिचा विचार ही मनात आला काय ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच लेवल चे पाप आहेत. या उलट बिनधास्त पणे आपल्या मनातले विचार खरे प्रकट करणे ,हेच ख्ररे कॅरेक्टर आहे असे वाटते. ---आनंद

In reply to by आनंद

प्रभाकर पेठकर Fri, 05/02/2008 - 20:58
विवाहित पुरुषाच्या मनात दुसर्‍या स्त्री बद्द्ल कधी विचार येत नाहित असे कुणी म्हणु शकेल का? स्वतःलाच हा प्रश्ण विचारल्यास ह्याचे ९९% लो़कांचे उत्तर 'येतात 'असेच येयील असे वाटते. तुम्ही गल्लत करता आहात. पुरुषाच्या मनात स्त्री बद्दल आणि स्त्रीच्या मनात पुरूषबद्दत विचार येणे हा निसर्ग धर्म आहे. कोणीच नाकारत नाही. पण मनावर ताबा ठेवणे, समाजाच्या चौकटीत आयुष्य काल घालविणे, सामाजिक नियम पाळणे, समाज विघातक गोष्टी न करणे ह्याला संस्कार म्हणतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर Sat, 05/03/2008 - 01:33
समाजाच्या चौकटीत आयुष्य काल घालविणे, सामाजिक नियम पाळणे, समाज विघातक गोष्टी न करणे ह्याला संस्कार म्हणतात. कुणी ठरवली ही समजाची चौकट? आणि कसले आले आहेत सामाजिक नियम? कुठे लिहिले आहेत? कुणी ठरवले? बर्‍याच वेळा ज्यांना योग्य चान्स मिळत नाही अशीच काही मंडळी सामाजिक नियमांच्या आणि संस्कारांच्या गप्पा मारतात असं माझ्या पाहण्यात आहे! ठराविक प्रकारची वागणूक म्हणजेच समाजाची चौकट हे कशावरून? पेठकरसाहेब, तुम्ही ज्या समाजाच्या चौकटीच्या, किंवा सभ्यतेच्या व संस्काराच्या गोष्टी करताहात त्याच समाजात निरधास्तपणे सुरू असलेली विवाहबाह्य संबंधाची किती प्रकरण मी तुम्हाला दाखवू तेवढं बोला! अगदी माझ्या माहितीतच किमान दहा नावं आहेत ज्याचे मी अगदी पुराव्यासकट दाखले देऊ शकेन! ही सगळी मंडळी देखील समाजातलीच आहेत ना? की तुमचा तो सो कॉल्ड संस्कारित समाज या मंडळींना समाजाबाहेर हाकलणार? आणि कुठल्या अधिकारातून? आणि ज्या समाजात अशी प्रकरणं आहेत त्याच समाजाच्या चौकटीचा आणि संस्कारांचा तुम्ही दाखला देताय हा भाबडेपणाच म्हटला पाहिजे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मुक्तसुनीत Sat, 05/03/2008 - 03:04
बर्‍याच वेळा नैतिकता ही ज्याला इंग्रजीमधे "व्हर्चु आउट ऑफ वीकनेस" म्हणतात तशी असते असे आढळून येते. "पकडला गेला नाही तोवर सज्जन" , "बंड करता येत नाही म्हणून समंजस" , "चान्स गावत नाही म्हणून सुसंस्कृत" असेही त्याचे वर्णन करता येईल. सर्वच सज्जन , समंजस आणि सुसंस्कृत माणसे अशी असतात असे मला म्हणयचे नाही ; पण बुरख्याआडची सुसंस्कृतता , दुबळेपणातून जन्माला आलेली सज्जनता म्हणजे काय हे आपण समजून घ्यायला हवे.

In reply to by विसोबा खेचर

धमाल मुलगा Mon, 05/05/2008 - 10:53
थोडासा अवांतर आहे, पण रखेली ह्या शब्दाशी अडलो म्हणून विचारावासा वाटला. एखाद्याला सद्गुणी, गृहकृत्यदक्ष वगैरे वगैरे प्रकारची पत्नी आहे.पण काही कारणांमुळे..त्याची आणि तीची आवडनिवड वेगळी म्हणा किंवा तीची आकलनशक्ती कमी म्हणा..किंवा काहीही...पण अशा काही कारणांमुळे 'तो' जर एखाद्या दुसर्‍या स्त्रीकडे आकर्षित झाला..सहवासाअंती मिळत्याजुळत्या आवडीनिवडी पाहून दोघं एकमेकांत गुंतले... दोघांचीही भावनीक भूक एकमेकांच्या सान्निध्यात भागू लागली..आणि अशातूनच जर त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित झाले...तर? त्याचं लग्न झालेलं असतं, तो त्याच्या पत्नीला सोडायला तयार नसतो, आयुष्यात आलेली ही दुसरी स्त्रीही त्याला दुरावू द्यायची नाही..तीलाही ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत आणि ती ते भावनीक आणि शारिरीक संबंध तसेच चालू ठेवते...तर तीला रखेली असेच संबोधले जाईल काय? इथे फक्त शारिरीक संबंधांचा प्रश्न नाही, भावनिक गुंताही आहे. अशी परिस्थिती जर उद्भवली तर त्या नंतर आलेल्या स्त्रीला रखेली असंच ठरवलं जाईल काय?

In reply to by धमाल मुलगा

मुक्तसुनीत Mon, 05/05/2008 - 11:54
"रखेली" या शब्दामध्ये त्या स्त्रीच्या आर्थिक दास्यत्वाची कल्पना अभिप्रेत आहे. हा शब्द कुठल्याही स्त्रीबद्दल अपमानजनक वाटू शकतो याचे एक प्रमुख कारण हे आहे. विवाहबाह्य प्रेमपात्र , प्रेयसी इ. इ. शब्दसमूहांमधे बाकी काही असले तरी त्यात दास्यत्वाची , पर्यायाने नीचत्वाची छटा अंतर्भूत नाही.

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर Mon, 05/05/2008 - 11:57
त्याची आणि तीची आवडनिवड वेगळी म्हणा किंवा तीची आकलनशक्ती कमी म्हणा..किंवा काहीही...पण अशा काही कारणांमुळे 'तो' जर एखाद्या दुसर्‍या स्त्रीकडे आकर्षित झाला..सहवासाअंती मिळत्याजुळत्या आवडीनिवडी पाहून दोघं एकमेकांत गुंतले... दोघांचीही भावनीक भूक एकमेकांच्या सान्निध्यात भागू लागली..आणि अशातूनच जर त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित झाले...तर? च्यायला धम्या! अजून लग्न व्हायचंय ना तुझं? आणि त्याआधीच तुझ्या मनात एवढ्या सगळ्या शंका?! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धमाल मुलगा Mon, 05/05/2008 - 12:03
ओ तात्या.... ते... शंका अशीच आली हो... आयला, माझ्याबद्दल लै म्हणजे लैच गैरसमज पसरायला लागलेत बॉ :) जरा कुठं शिरीयस विचार करावा म्हणलं तर डोस्कं हे असं तिरकं चालतं आणि एकदम नाही त्याच विषयात डोस्कं पळापळ करायला लागतं..
च्यायला धम्या! अजून लग्न व्हायचंय ना तुझं? आणि त्याआधीच तुझ्या मनात एवढ्या सगळ्या शंका?!
नाही, म्हणजे...म्हणलं पुर्वतयारी...पुर्वतयारी म्हणजे किती करावी ह्याला काही मर्यादा आहेत की नाहीत? ;)

In reply to by धमाल मुलगा

प्रभाकर पेठकर Mon, 05/05/2008 - 12:53
एखाद्याला सद्गुणी, गृहकृत्यदक्ष वगैरे वगैरे प्रकारची पत्नी आहे.पण काही कारणांमुळे..त्याची आणि तीची आवडनिवड वेगळी म्हणा किंवा तीची आकलनशक्ती कमी म्हणा..किंवा काहीही...पण अशा काही कारणांमुळे 'तो' जर एखाद्या दुसर्‍या स्त्रीकडे आकर्षित झाला..सहवासाअंती मिळत्याजुळत्या आवडीनिवडी पाहून दोघं एकमेकांत गुंतले... दोघांचीही भावनीक भूक एकमेकांच्या सान्निध्यात भागू लागली..आणि अशातूनच जर त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित झाले...तर? त्याचं लग्न झालेलं असतं, तो त्याच्या पत्नीला सोडायला तयार नसतो, आयुष्यात आलेली ही दुसरी स्त्रीही त्याला दुरावू द्यायची नाही..तीलाही ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत आणि ती ते भावनीक आणि शारिरीक संबंध तसेच चालू ठेवते...तर तीला रखेली असेच संबोधले जाईल काय? ह्यात दोन प्रश्न विचारलेले आहेत. १) आणि अशातूनच जर त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित झाले...तर? तर काय? ते चांगले की वाईट की समर्थनीय की असमर्थनीय? पुरूषाचे विवाहबाह्य संबंध अनेक कारणाने असू शकतात. वासनेची ओढ, व्यक्तिमत्वातील अपरिपक्वता जशी अनैतिक संबंधांना कारणीभूत असते तसेच, संसारात झालेली शारीरिक, मानसिक, भावनिक कोंडी आणि ह्या कोंडीने केलेला सहनशक्तीचा अंत, हेही कारण असू शकते. (हिच कारणे स्त्रीयांनाही लागू आहेत असे वाटते.) चांगले -वाईट, समर्थनीय असमर्थनीय हे व्यक्तिसापेक्ष आहे. प्रत्येक केस वेगवेगळी अशू शकते. काही वेळा हे संबंध अनैतिक मानले गेले तरी वेड लागलेला/ली जोडीदार, अंथरुणावर व्याधीग्रस्त जीवन जगणारा जोडीदार, बदफैली जोडीदार, अत्याचारी जोडीदार अशा केसेस मध्ये असे संबंध ठेवणार्‍या जोडीदारास समाजाची सहानुभूती लाभते. त्याच्या/तिच्या कृतीचे उघड समर्थन जरी कोणी केले नाही तरी तिथे दुर्लक्ष्य करण्याकडे समाजाचा कल असतो. नुसती आवडनिवड वेगळी किंवा आकलनशक्ती कमी म्हणून कोणी विवाहबाह्य संबंध ठेवत नाही, ठेवू नये. दोन व्यक्तींचे (नवरा-बायको, मित्र-मित्र, मैत्रीणी-मैत्रीणी, मित्र-मैत्रीण) स्वभाव, आवडीनिवडी १०० % जुळतातच असे नाही. (सहसा, नाहीच जुळत) पण म्हणून लगेच आपण संबंध तोडत नाही. ऍडजेस्टमेंट करतो, जुळवून घेतो. संसारातही (दोघांनाही) हेच करावे लागते. शक्य असेल तिथे एकमेकांच्या दुर्गुणांना बदलवण्याचा प्रयत्न करावा पण जिथे 'बदल' शक्यच नसतो तिथे ते दुर्गुण संसारास फार घातक नसतील तर त्या व्यक्तीला तिच्या दुर्गुणांसहीत स्वीकारावे लागते. सर्वगुणसंपन्न कोणीच (अगदी आपण स्वतःही) नसतो हे लक्षात घेऊन जोडीदाराकडून अपेक्षा ठेवल्यास ऍडजेस्टमेंट जड जात नाही. दुसरा प्रश्न - ...तर तीला रखेली असेच संबोधले जाईल काय? मला वाटतं, नाही. त्याला विवाहबाह्य संबंध असे म्हणतात. 'अमुक अमुक ह्यांचे प्रेमपात्र' असेही म्हणतात. मैत्रीण असेही म्हणता येईल. 'रखेली' हा शब्द माझ्या मते हिन्दीतून आलेला आहे. 'रखना' म्हणजे ठेवणे, 'रखेली' म्हणजे 'ठेवलेली'. मराठीतही 'ठेवलेली बाई' असा शब्द आहे. 'रखेली' किंवा 'ठेवलेली बाई' ही वेश्या नसते. तिला ठेवणारा पुरुष हा एकच असतो. ती त्याच्याशी एकनिष्ठ असते. हा त्या पुरुषाचा एकप्रकारे दुसरा संसार असतो. ह्याला ही समाज मान्यता नसली तरी त्या स्त्रीची संपुर्ण जबाबदारी (मानसिक, भावनिक, आर्थिक, शारीरिक) तो पुरूष उचलत असतो. क्वचित प्रसंगी अशा संबंधातून संततीही असू शकते. तो माणूस मालदार असेल तर आपल्या पश्चात त्या स्त्री आणि तिच्या (त्यांच्या) मुलासाठी इस्टेटीतून वाटणीही काढून ठेवतो. आणि स्वकष्टार्जित मिळकत असेल तर अशी वाटणी कायदेशीरही आहे. (माझ्या अंदाजाने). असो. माझे विश्लेषण चुकतही असेल पण निदान माझा तरी समज असाच आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

धमाल मुलगा Mon, 05/05/2008 - 15:25
काय मुद्देसुद प्रतिसाद आहे. काकांकडून शिकण्यासारखा हा आणखी एक गुण!
नुसती आवडनिवड वेगळी किंवा आकलनशक्ती कमी म्हणून कोणी विवाहबाह्य संबंध ठेवत नाही, ठेवू नये. दोन व्यक्तींचे (नवरा-बायको, मित्र-मित्र, मैत्रीणी-मैत्रीणी, मित्र-मैत्रीण) स्वभाव, आवडीनिवडी १०० % जुळतातच असे नाही. (सहसा, नाहीच जुळत) पण म्हणून लगेच आपण संबंध तोडत नाही. ऍडजेस्टमेंट करतो, जुळवून घेतो. संसारातही (दोघांनाही) हेच करावे लागते......
पुर्णपणे सहमत... माझ्या म्हणण्याचा अर्थ थोडासा वेगळा होता. समजा, एखादी स्त्री कविता करते/कथा लिहिते/नाटकात कामं करते/किंवा ह्या गोष्टी तीला आवडतात...त्याबद्दल अर्थपुर्ण चर्चा आणि रसस्वाद हा ओघाने आलाच.पण जर तीचा आयुष्याचा जोडीदार ह्यात मुळीच आवड नसलेला किंवा ते समजण्याच्या पलिकडला किंवा कामाच्या व्यापातून मुळीच वेळ न मिळणारा असेल, आणि त्या स्त्रीला आणखी कोणीतरी भेटला (मुद्दाम पुरुषाबद्दल बोलतोय..म्हणजे दुसर्‍या मुद्द्याच्या अनुशंगाने विचार करता येइल. पुरुषच नाही स्त्रीही भेटू शकतेच की!) त्याच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्या तीला आवडतात त्याच त्यालाही आवडतात अशा चर्चिल्या जात असताना आणि सतत भेटीगाठी वाढून आपलेपणा वाढला, की सहाजिकच मोकळेपणा वाढीला लागून त्याच्यासमोर आपला भावनिक कोंडमारा (इथे फक्त आवडीचे नाट्य-शास्त्र-विनोद इतकाच अर्थ अभिप्रेत नाही..) वाट काढू पाहतो आहेसं दिसून ती स्त्री त्याच्याकडे ओढली जाऊन दोघांमध्ये एक नाजुक नातं निर्माण झालं आणि एखाद्या बेसावध क्षणी दोघांचाही तोल ढळला..आणि नंतर हे प्रकार दोघांच्या संमतीने चालू झाले तर! असा माझ्या म्हणण्याचा अर्थ होता.. (इथे स्त्री-पुरुष हा भेद दोन प्रतिसादात मुद्दाम केला आहे..कारण हा प्रकार स्त्री किंवा पुरुष कोणाच्याही बाबतीत घडू शकतो.
त्याला विवाहबाह्य संबंध असे म्हणतात. 'अमुक अमुक ह्यांचे प्रेमपात्र' असेही म्हणतात. मैत्रीण असेही म्हणता येईल.
अच्छा! असे आहे तर. माहितीबद्दल आभारी आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

शितल Tue, 05/06/2008 - 03:02
>>ह्याला ही समाज मान्यता नसली तरी त्या स्त्रीची संपुर्ण जबाबदारी (मानसिक, भावनिक, आर्थिक, शारीरिक) तो पुरूष उचलत असतो. क्वचित प्रसंगी अशा संबंधातून संततीही असू शकते. तो माणूस >>मालदार असेल तर आपल्या पश्चात त्या स्त्री आणि तिच्या (त्यांच्या) मुलासाठी इस्टेटीतून वाटणीही काढून ठेवतो. आणि स्वकष्टार्जित मिळकत असेल तर अशी वाटणी कायदेशीरही आहे. (माझ्या >>अंदाजाने). हो तुमचा अ॑दाज बरोबर आहे पण त्याने तसे वाटणी स॑ब॑धी मृत्युपत्रात तसे दाखल केले असले पाहिजे. आणि ते मृत्युपत्र कोर्टात सिध्द करता आले पाहिजे. १९५५ पुर्वी जर कोणी दोन लग्ने केली तर ती मान्य (म्हणजे त्याच्या दोन्ही बायका॑ना आणि त्या॑च्या मुला॑ना ५० % वाटणी देणे भाग होते ) पण १९५५ मे न॑तर दुसर्‍या लग्नास मान्यता देण्यात अटी आहेत. तो मोठा मुद्दा होईल, आणि जर त्या माणसाने त्याच्यासाठी स्वकष्टार्जित मालमत्ते बाबत लेखी वाटणी केली असेल तर काही प्रश्न नाही, पण नसेल तर त्याच्या दुसर्‍या बाईला आणि मुला॑ना अडचणीचे जाईल.

चतुरंग Fri, 05/02/2008 - 23:54
मऊमऊ वाळूतून रमतगमत चालताना अचानक खडकाळ भाग समोर यावा आणि त्यावरुन चालताना मऊ वाळूला सरावलेल्या आपल्या पायांना धारदार खडकाने कापेल की काय अशी भीती मनात बाळगीत चालणे चालूच रहावे, कारण अनेक आश्चर्ये आपल्या पोटात सामावून घेणारा खोल समुद्र तो खडक ओलांडल्यावरच दिसणार आहे, अशी भावना मनात आली! सुंदर लेखन आणि क्रमशः योग्य जागी टाकण्याचा 'डांबीसपणा' भावला! B) चतुरंग

In reply to by चतुरंग

पिवळा डांबिस Sat, 05/03/2008 - 05:34
मऊमऊ वाळूतून रमतगमत चालताना अचानक खडकाळ भाग समोर यावा आणि त्यावरुन चालताना मऊ वाळूला सरावलेल्या आपल्या पायांना धारदार खडकाने कापेल की काय अशी भीती मनात बाळगीत चालणे चालूच रहावे, कारण अनेक आश्चर्ये आपल्या पोटात सामावून घेणारा खोल समुद्र तो खडक ओलांडल्यावरच दिसणार आहे, अशी भावना मनात आली! तुम्ही अब्दुल खानाबद्द्लच प्रतिक्रिया देताय ना! की कुठ्ल्या दुसर्‍या कवितेवरचा अभिप्राय इथे चुकून दिलांत!!:))

मन Sat, 05/03/2008 - 15:46
जनाब, हमने सब अभी अभी पढा है. बहुत खुब रंग ला रही कहानी. और भी जरा बढने दो आगे. हम बेसब्री से इंतजार कर रहे है. देर करके युं जुल्म न ढाइए. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

सुनील Sat, 05/03/2008 - 17:50
झकास. अब्दुल्ला आणि शबनम प्रकरणाने आता चांगला रंग भरला आहे. पुढील भाग लवकर येउद्यात! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सखाराम_गटणे™ Sun, 05/04/2008 - 19:17
माझ्या डोळ्यांसमोर एकदम काजवे चमकले. मी सुद्धा रखेली ठेवू? तीही लग्नाआधीच? माझ्या डोळ्यापुढे भारतातले माझे आई-वडील उभे राहिले! त्यांना जर कळलं की आपल्या दिवट्या चिरंजीवांनी रखेली ठेवली आहे तर? वडील तर कानाखाली एक आवाजच काढतील. आणि आई? ती चुलीतलं जळतं लाकूड डागून माझा नेमका तोच अवयव निकामी करेल... हे ऐकदम बरोबर.

विसोबा खेचर Fri, 05/02/2008 - 09:07
म्हणजे त्याला ऍक्चुअली रखेली ठेवायला हरकत वाटत नव्हती पण तिला रखेली म्हणायला 'अच्छा नही लगता!!' सिम्बियॉटिक जॉईंट व्हेंचर!! माझं ताजंताजं एम्.बी.ए. मनात बडबडलं!! त्यांना जर कळलं की आपल्या दिवट्या चिरंजीवांनी रखेली ठेवली आहे तर? वडील तर कानाखाली एक आवाजच काढतील. आणि आई? ती चुलीतलं जळतं लाकूड डागून माझा नेमका तोच अवयव निकामी करेल... हा हा हा! हे बाकी सह्हीच रे डांबिसा... :) लेखमाला मस्तच सुरू आहे... पुढला भाग येऊ दे रे लवकर... तात्या.

प्रभाकर पेठकर Fri, 05/02/2008 - 09:27
पिवळा डांबिस साहेब, अब्दुल खान मालिकेचे तिन्ही भाग वाचले. खूप छान लिहिले आहे. उत्सुकता वाढवत ठेवून परमोच्च क्षणी 'क्रमशः' टाकणे आपल्याला मस्त जमले आहे. अभिनंदन. मी सुद्धा रखेली ठेवू? तीही लग्नाआधीच? माझ्या डोळ्यापुढे भारतातले माझे आई-वडील उभे राहिले! त्यांना जर कळलं की आपल्या दिवट्या चिरंजीवांनी रखेली ठेवली आहे तर? वडील तर कानाखाली एक आवाजच काढतील. आणि आई? ती चुलीतलं जळतं लाकूड डागून माझा नेमका तोच अवयव निकामी करेल... दुर्दैवाने वरील शब्दरचना पटली नाही. रखेली न ठेवण्यामागे काही वैचारीक, उदात्त भूमिका दिसत नाही. तीही लग्नाआधीच? ही शब्दरचना 'लग्ना नंतर एकवेळ हरकत नाही' असा संदेश पोहोचवतो. (तसा तुमचा उद्देश दिसत नाही.) पुढील वाक्यांमधून 'आई-वडीलांना आवडणार नाही' म्हणून नाहीतर 'रखेली ठेवण्यास व्यक्तीशः तुमची हरकत नाही' असे दिसते. (असो. तसेही तुमचे कॅरेक्टर वाटत नाही.) मालिकेतील पुढील भागांसाठी शुभेच्छा..!

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर Fri, 05/02/2008 - 09:42
रखेली न ठेवण्यामागे काही वैचारीक, उदात्त भूमिका दिसत नाही. म्हणजे एखाद्याने रखेली ठेवली तर तो काही फार मोठी अवैचारिक, किंवा अनुदात्त गोष्ट करत असतो असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आणि जळ्ळं, रखेल्या न ठेवणारे सर्वच जण त्यांच्या इतर आयुष्यात काही फार मोठी वैचारिक आणि उदात्त कामं करत असतात की काय? :) ही शब्दरचना 'लग्ना नंतर एकवेळ हरकत नाही' असा संदेश पोहोचवतो. हा हा हा! हा आऊटकम आवडला... :) असो... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रभाकर पेठकर Fri, 05/02/2008 - 10:06
तात्या, ह्या विषयातला आपला अधिकार मोठा आहे. आपला आदर राखून माझ्या विधानातली माझी भूमिका मांडण्याचा प्रयत्न मी करतो. म्हणजे एखाद्याने रखेली ठेवली तर तो काही फार मोठी अवैचारिक, किंवा अनुदात्त गोष्ट करत असतो असं तुम्हाला म्हणायचं आहे का? त्या कृत्यामागे काही समर्थनीय वैचारिक बैठक असू शकते, अशी काही गोष्ट मला लेखकाच्या कथनात आढळून आली नाही. अविचाराने, फक्त वासनेपोटी रखेली ठेवणे मला तरी अनुदात्त वाटते. आणि जळ्ळं, रखेल्या न ठेवणारे सर्वच जण त्यांच्या इतर आयुष्यात काही फार मोठी वैचारिक आणि उदात्त कामं करत असतात की काय? तात्या, सर्वच जणांच्या रोजच्या वागण्यामागे काहीतरी व्यक्त/अव्यक्त विचार असतो. समाजमान्य कृतींसाठी तसा नसेल तरीही चालतो. पण जिथे समाजाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते अशा ठिकाणी बंड करण्यामागे काही समर्थनीय कारण असावे असे वाटते. समाजात राहताना, ठराविक कक्षेबाहेर्, फक्त स्वतःचा विचार करून नाही चालत असे मी मानतो. आणि इच्छा असूनही रखेली न ठेवणारे,आपल्या जीवन साथीदाराचा, समाजाचा विचार करून, त्यांचा योग्य तो सन्मान राखून एकप्रकारे उदात्त कार्यच करीत असतात. दूसरे, उदात्त आणि अनुदात्त ही संकल्पना सापेक्ष आहे. जीवनातील प्रत्येक गोष्ट विचारांनी, औदत्याने भारीत नसते. (नसावी, नाहीतर जगण्यातली सहजता निघून जाईल). पण आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनांना विचारांचे पाठबळ असावे. (नॉर्मली, असते). श्री. पिवळा डांबिस ह्यांच्या लेखावरील माझी प्रतिक्रिया ही मुलतः 'लेखनशैलीतील' चूक दर्शविण्यासाठी आहे. त्यांच्या चारित्र्याविषयी आणि वैचारीक क्षमते विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर Sat, 05/03/2008 - 01:52
अविचाराने, फक्त वासनेपोटी रखेली ठेवणे मला तरी अनुदात्त वाटते. हम्म! प्रत्येकाची मतं! पण जिथे समाजाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते का बरं? एखाद्याने रखेली ठेवली म्हणजे त्यामुळे समाजाचे आरोग्य धोक्यात येते हे कशावरून? की असं तुम्हाला वाटतं म्हणून? आणि आत्तापर्यंत अनेक जणांनी रखेल्या ठेवल्या आहेत, या हिशोबाने समाजाचे आरोग्य धोक्यात येऊन समाज केव्हाच मरून जायला हवा होता! तसं अद्याप तरी माझ्या मते काही झालेलं नाहीये! समाजाचं आरोग्य इतकं तकलादू नाही की ते बारिकसारिक कारणांवरून धोक्यात वगैरे येऊ शकेल! आणि जळ्ळं, सगळीच मंडळी कशी धुतल्या तांदळासारखी असतील तिच्यायला? अहो समाज म्हटला की त्यात हरप्रकारची माणसं असायचीच पेठकरसाहेब! त्यांचं वागणं चूक की बरोबर, वैचारिक की अवैचारिक हे ठरवणारे आपण कोण? आणि इच्छा असूनही रखेली न ठेवणारे,आपल्या जीवन साथीदाराचा, समाजाचा विचार करून, त्यांचा योग्य तो सन्मान राखून एकप्रकारे उदात्त कार्यच करीत असतात. हा हा हा! असं म्हणता? बरं बरं! :) दूसरे, उदात्त आणि अनुदात्त ही संकल्पना सापेक्ष आहे. यू सेड इट! :) (नसावी, नाहीतर जगण्यातली सहजता निघून जाईल). हा हा हा! यू सेड इट अगेन! :) पण आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनांना विचारांचे पाठबळ असावे. (नॉर्मली, असते). अहो मग जेव्हा एखादा इसम रखेली ठेवतो त्यामागे कुठल्याही विचारांचे पाठबळ नसते, किंवा तो अविचार असतो हे कशावरून? आणि काय सांगावं, एखाद्या माणसाने रखेली ठेवली असेल तर त्यामागे त्याचाही काही विचार असेलच की! की सारासार विचार करण्याची क्षमता आपल्यालाच काय ती आहे आणि त्याला नाही? आणि जळ्ळं तो आपल्याला कशाला विचारायला येतोय की 'मी रखेली ठेऊ का नको' ते?! :)) हां, जेव्हा तो किंवा ती तुम्हाआम्हाला विचारायला येतील तेव्हा त्याना काय ते सोकॉल्ड वैचारिकतेचे आणि संस्काराचे डोस पाजावेत! :)) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रभाकर पेठकर Sat, 05/03/2008 - 09:15
आत्तापर्यंत अनेक जणांनी रखेल्या ठेवल्या आहेत, या हिशोबाने समाजाचे आरोग्य धोक्यात येऊन समाज केव्हाच मरून जायला हवा होता! तसं अद्याप तरी माझ्या मते काही झालेलं नाहीये! समाजाचं आरोग्य इतकं तकलादू नाही की ते बारिकसारिक कारणांवरून धोक्यात वगैरे येऊ शकेल! तात्यासाहेब, सिगरेट, तंबाखूचे सेवन शरीराला हानीकारक असते. त्याने कॅन्सर होऊ शकतो. अशी आपल्याला शिकवण मिळते. ती चुकीची असते का? माझ्या मते 'नाही' ती बरोबरच असते. पण तरीही समाजात सिगरेट पिणार्‍यांचे, तंबाखू सेवन करणार्‍यांचे प्रमाण बर्‍यापैकी दिसून येते. तसेच टाटा हॉस्पिटलमधे कॅन्सरग्रस्तांचे प्रमाणही लक्षणीय आहे. पण म्हणून मुळ उपदेश चूकीचा ठरतो का? त्या मुळे सर्व समाजच कॅन्सर ग्रस्त होऊन एक दिवस मरून जाईल असा निष्कर्ष काढावा का? बाबारे!, सिगरेट पिऊ नकोस, तंबाखू सेवन करू नकोस असा सल्ला आपल्या मुलाला, मित्राला, शेजार्‍याला (म्हणजेच समाजातील घटकांना) देऊच नये का? दारूच्या संभाव्य दुष्परिणामांवर आपणच एक लेखमाला ३ भागांत दिली आहे त्याचे प्रयोजन फक्त 'कशी तात्यांची गंमत झाली' एवढेच आहे का? दारू पिऊन वाहन चालवू नये असा संदेश शिंदेसाहेबांनी दिला. तुम्हाला मला तो पटला. आपण शिंदे साहेबांना (त्यांच्या तोंडावर नाही निदान अपरोक्ष तरी..) असे म्हणू का? की,'अहो दारू पिऊन वाहन चालविल्याने माणसे मरत असती तर आत्ता पर्यंत सर्व समाज मरून गेला असता, काय सांगता राव!' पण आपण असे म्हणत नाही. म्हणून दारू पिऊन वाहन चालविणार्‍यांचे प्रमाण कमी आहे का? माझ्या माहितीत किमान ५० माणसे मी दाखवू शकेन अशी. असे म्हंटल्याने शिंदे साहेबांच्या अनुभवांना आणि तुमच्या लेखातून मिळणार्‍या संदेशाला कुठेही खोटेपणा येत नाही. आणि जळ्ळं, सगळीच मंडळी कशी धुतल्या तांदळासारखी असतील तिच्यायला? अहो समाज म्हटला की त्यात हरप्रकारची माणसं असायचीच पेठकरसाहेब! तुम्हाला जाणवत नसली तरी एवढे समजण्याची बुद्धी परमेश्वराने मला दिली आहे. त्यांचं वागणं चूक की बरोबर, वैचारिक की अवैचारिक हे ठरवणारे आपण कोण? समाज नांवाच्या कुटुंबातील एक घटक. एक हितचिंतक. मी माझे मत मांडले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली मते मांडण्याचा प्रत्येक मिपा सदस्याचा अधिकार आहे. आणि तो मिपाच्या ध्येय-धोरणांच्या कक्षेतच आहे असे मला वाटते. चुकले असल्यास माझे सर्व प्रतिसाद उडवून लावण्याचा अधिकार माझ्या प्रमाणेच, ह्या स्थळाला भेट देणार्‍या प्रत्येक सदस्याने तुम्हाला दिला आहेच. आणि इच्छा असूनही रखेली न ठेवणारे,आपल्या जीवन साथीदाराचा, समाजाचा विचार करून, त्यांचा योग्य तो सन्मान राखून एकप्रकारे उदात्त कार्यच करीत असतात. हा हा हा! असं म्हणता? बरं बरं! दूसरे, उदात्त आणि अनुदात्त ही संकल्पना सापेक्ष आहे. यू सेड इट! (नसावी, नाहीतर जगण्यातली सहजता निघून जाईल). हा हा हा! यू सेड इट अगेन! काय असायला हवे आणि प्रत्यक्षात काय असते ह्या दोन्हींचा सारासर विचार करून मी माझी मते मांडली आहेत. माझ्या मतांनुसार समाज चालावा असा माझा दुराग्रह नाही. माझी काही निरिक्षणे तुम्हाला परस्पर विरोधी वाटली असतील तर ते आपल्या समाजातील वैविध्यामुळेच आहे. अहो मग जेव्हा एखादा इसम रखेली ठेवतो त्यामागे कुठल्याही विचारांचे पाठबळ नसते, किंवा तो अविचार असतो हे कशावरून? आणि काय सांगावं, एखाद्या माणसाने रखेली ठेवली असेल तर त्यामागे त्याचाही काही विचार असेलच की! /strong> ज्या मुद्यावरून हा वादंग सुरू झाला तो माझा मुद्दा पुन्हा एकदा नीट वाचावा ही विनंती. लेखकाची शब्द निवड चुकीचा अर्थ ध्वनीत करते आहे असे माझे म्हणणे होते. म्हणजेच, त्यात विचारांना विरोध केलेला नसून लेखनशैलीतील उणीव दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. की सारासार विचार करण्याची क्षमता आपल्यालाच काय ती आहे आणि त्याला नाही? असा दावा मी कुठेही केलेला नाही. तो किंवा ती तुम्हाआम्हाला विचारायला येतील तेव्हा त्याना काय ते सोकॉल्ड वैचारिकतेचे आणि संस्काराचे डोस पाजावेत! तुमच्या उपदेशावर मी जरूर विचार करेन. जरा सौम्य शब्द वापरले असतेत तर मला आवडले असते. धन्यवाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

पिवळा डांबिस Sat, 05/03/2008 - 10:32
माननीय तात्या आणि पेठकरसाहेब, अरे तुम्ही कशाला असा वाद घालताय रे? सोडून द्या... पेठकरांनी त्यांच्या म्हणण्यानुसार माझ्या लेखनशैली तील उणीव दाखवण्याचा पुनःपुन्हा प्रयत्न केला आहे. पेठकरजी, तुमच्या मताची आम्ही इथे जाहीर नोंद घेत आहोत. आता तर झालं? च्यायला, आमची काही लेखनशैली आहे हे आम्हालाच माहिती नव्हतं!!:) एक मात्र समजलं नाही की एखाद्याची लेखनशैली बरोबर वा चूक कशी असू शकेल? नाही म्हणजे व्याकरण आणि स्पेलिंग, मानलं तर, चूक किंवा बरोबर असू शकतं. शैली ही आमच्या समजुतीनुसार वैयक्तिक (वन ऑफ अ काईंड) असते. मग ती कोणत्या नियमांनुसार चूक वा बरोबर ठरवता येते? हां, शैली आवडती किंवा नावडती असू शकते पण चूक किंवा बरोबर? असेल बुवा, आम्हाला काय कळतंय त्यातलं!! ते एक असो, पण आमच्यासारख्या एका नवोदित ललित लेखकाच्या कथेपायी तुम्ही मित्र आपसांत वादावादी करु नका बुवा! आम्हाला ते बरं वाटत नाही. तितकंच असेल तर तुम्ही सांगा, आम्ही आपलं मिपावरचं लिखाण बंद करतो. आपली ना नाही. आपल्यामुळे दोन मित्रांत वाद निर्माण झालेला आम्हाला आवडणार नाही. आपल्या दोघांच्याही लोभाची इच्छा धरणारा, पिवळा डांबिस

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर Sat, 05/03/2008 - 12:09
अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली मते मांडण्याचा प्रत्येक मिपा सदस्याचा अधिकार आहे. आणि तो मिपाच्या ध्येय-धोरणांच्या कक्षेतच आहे असे मला वाटते. अगदी खरं! परंतु सदर चर्चाविषयात आपली मते मांडावयाच्या आपल्या अधिकाराची कुठे पायमल्ली झाली आहे असं मला वाटत नाही. आपली मते मांडावयास मिपाने आपल्याला कुठेही मज्जाव केलेला नाही, हे मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो... चुकले असल्यास माझे सर्व प्रतिसाद उडवून लावण्याचा अधिकार माझ्या प्रमाणेच, ह्या स्थळाला भेट देणार्‍या प्रत्येक सदस्याने तुम्हाला दिला आहेच. अहो पण यात तुमचे प्रतिसाद उडवून लावायचा कुठेच प्रश्न येत नाही. आपली मतं जरी वैयक्तिकरित्या मला पटली नसली तरी आपल्या लेखनात मिपाच्या दृष्टीने आक्षेपार्ह असं काहीच नाही, की जे उडवून लावावं! लेखकाची शब्द निवड चुकीचा अर्थ ध्वनीत करते आहे असे माझे म्हणणे होते. म्हणजेच, त्यात विचारांना विरोध केलेला नसून लेखनशैलीतील उणीव दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. असो, या विषयावर आता आपल्या दोघांची पुरेशी चर्चा झालेली आहे असं मला वाटतं. आपण दोघेही आपापल्या मतांशी ठाम आहोत आणि आपली या बाबतीतली मतं एकमेकांना पटतील, असं मला तरी वाटत नाही.. जरा सौम्य शब्द वापरले असतेत तर मला आवडले असते. कबूल आहे. त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.. बाकी, फोनवर विस्तृत बोलणे झाले आहेच, कलोअ.. आपलाच, तात्या.

मदनबाण Fri, 05/02/2008 - 09:39
"हालांकि वो फ्रेंड तो है, बट शी इज मोअर दॅन अ फ्रेंड!" च्या मारी.....मोअर दॅन अ फ्रेंड!!!!! :D माझ्या डोळ्यापुढे भारतातले माझे आई-वडील उभे राहिले! त्यांना जर कळलं की आपल्या दिवट्या चिरंजीवांनी रखेली ठेवली आहे तर? वडील तर कानाखाली एक आवाजच काढतील. आणि आई? ती चुलीतलं जळतं लाकूड डागून माझा नेमका तोच अवयव निकामी करेल... =)) सुलेशजी क्या खुबसुरत तरिकेसे लिखते हो आप.....व्वा.....पर ये क्या फिर से (क्रमशः).....कोई बात नही हमे इंतजार रहेगा..... (मोअर दॅन अ फ्रेंड सॉरी फक्त उत्त्तम मित्राच्या शोधात) :)) मदनबाण

विजुभाऊ Fri, 05/02/2008 - 09:45
या लेखातले मला सर्वात न आवडलेले वाक्य आणि एक दिवस मला सगळं सगळं समजलं!! अब्दुल खाननेच सांगितलं!! ती रात्र मी आयुष्यात कधीच विसरणार नाही..... (क्रमशः) डाम्बीस काका तुम्ही खरच डाम्बीस आहात. तुम्ही जुन्या हिन्दी फिल्मा फार पाहिल्या आहेत असे वाटते मंद म्युझीक वाजते.हीरो हीरोइन जवळ येतात,आपण जरा सरसाउन बसतो. हीरो हीरोइनच्या डोळ्यात पहातो् हीरोइनच्या डोळ्यात शरम उत्सुकता दोघे आणखी जवळ येतात. आपण आणखीन सरसाउन बसतो दोघे आणखीन जवळ येतात. हातात हात घट्ट पकडले जातात्.कॅमेरा आता फूलदाणीतल्या फुलावर एक भुंगा येतो फुलावर बसतो. हीरोहीरोइन चेहेर्‍याचा क्लोज अप . ते आणखी जवळ येतात. ढॅण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्...............शॉट बदलतो.....खीडकीवर दुपटी वाळत घातली आहेत असा सीन......... आपली सरसावलेली पोज ओशाळवाणी होते. असेच आम्हालावाटते. हे कसे वाटते? तसेच तुमच्या क्रमशः ने वाटते. पुढचे ऐकायला सरसावुन बसलेला :विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे Fri, 05/02/2008 - 11:43
अगदी हेच म्हणतो. लेख आवडला हे.सां. न. ल. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

मुक्तसुनीत Fri, 05/02/2008 - 10:24
अब्दुल्ल्याबद्दलचा हाही लेख आवडला. लेखकाच्या फर्मास शैलीबद्दल प्रश्नच नाही (तसे मी आणि इतरानीही वेगवेगळ्या रीतीने म्हण्टले आहेच !) पण केवळ शैलीचा खुमासदारपणा हेच या मालिकेच्या यशाचे रहस्य नाही. त्यामधे वर्णिलेला अनुभव फार अस्सल आहे. रोजच्या आयुष्यात सहजासहजी अनुभवाला न येणारा रसरशीतपणा, आडदांडपणा, दिलदारपणा यांचे दर्शन घडवणारा , आणि आपली आतापर्यंतची मूल्ये , आपला समस्त पाकीस्तानी लोकांना एका तागडीत तोलणारा शत्रुभाव , लैंगिक शुचितेबद्दलची आपली मते या सगळ्यांचे पुनर्मूल्यांकन करायला भाग पाडणारा असा हा सारा अनुभव आहे. अब्दुलखान सारख्या माणसांचा जगण्याचा सूरच निराळा, त्यांची स्वतःची अशी , त्यांनी ठरवून दिलेल्या मूल्यांची अशी एक व्यवस्था आहे. आम्हाला या अनोख्या माणसाचे आणि त्याच्या सृष्टीचे दर्शन घडविल्याबद्दल डांबिसखानका हम तेहे-दिल से शुक्रिया अदा करते हैं ! :)

In reply to by मुक्तसुनीत

भडकमकर मास्तर Fri, 05/02/2008 - 14:02
  • त्यामधे वर्णिलेला अनुभव फार अस्सल आहे. रोजच्या आयुष्यात सहजासहजी अनुभवाला न येणारा रसरशीतपणा, आडदांडपणा, दिलदारपणा यांचे दर्शन घडवणारा , आणि आपली आतापर्यंतची मूल्ये , आपला समस्त पाकीस्तानी लोकांना एका तागडीत तोलणारा शत्रुभाव , लैंगिक शुचितेबद्दलची आपली मते या सगळ्यांचे पुनर्मूल्यांकन करायला भाग पाडणारा असा हा सारा अनुभव आहे.
धन्यवाद....

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री Fri, 05/02/2008 - 22:36
>>पण केवळ शैलीचा खुमासदारपणा हेच या मालिकेच्या यशाचे रहस्य नाही. त्यामधे वर्णिलेला अनुभव फार अस्सल आहे. असेच म्हणतो डांबिसकाका :) .. अत्युकृष्ट लेखन .. उत्कंठा इतकी वाढलीये की तुमचा फोन नं मिळवुन तुमच्याशी बोलावे वाटतेय .. कसा आला असेल बॉ पठाण तिथे ? (अशा प्रतिसांदांमधेच लेखाचे यश दिसुन येते ...नाही ?)

प्राजु Fri, 05/02/2008 - 10:37
व्य.नि. मधून पाठवला आहेच. पण आता पुढच्या भागाची वाट नका पहायला लावू. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धमाल मुलगा Fri, 05/02/2008 - 11:37
मागच्या भागात आम्ही डांबिसकाकांना विचारलं होतं "तुमच्या अब्दुल खानाला काही शेरोशायरी-गज़लांचा शौक असेलच" आणि ह्या भागात वाचतो तर हा पठ्ठ्या साक्षात चालती-बोलती गज़ल कवेत घेऊन असायचा तर! :) काका, बाकी हा अब्दुलखाँ बरेच पैलू असलेल्या व्यक्तिमत्वाचा दिसतोय.... सुलेशबाबू, और भी आने दो....
वो कोनेवाला और तुम, दोनो सिंधी हो इसलिये तुम्हें भेज रहा हूं! जितना जी चाहे बार्गेनिंग करो. हम दोनो वॉरियर्सको बैठने दो यहां!"
:) काय दृष्य आहे, इक पठान का बच्चा आणि येक मरहट्टी शेर मेहफ़िल-ए-दोस्ताना सजवून बसलेत....वा: !
"मैं शबनमको कहूं, तुम्हारे लिये उसकी कोई सहेली ढुंढने?"
ह्याला म्हणतात केल्या दोस्तीला जागणं! :) अगदी एखादी गर्लफ्रेंडही मिळवायला मदत करतो म्हणजे नक्कीच मैत्री चांगली जमली होती तर! (मंडळी, आठवा, आपापल्या कॉलेजातले दिवस...काय? पटलं की नाही माझं वरचं म्हणणं? :) )
क्या सोचना, कपाळ!! तो मित्राच्या काळजीने सांगत होता हे मला कळत होतं पण आपल्या विश्वात ते इतकं भयंकर होतं की मला ते त्याला समजावून सांगताही आलं नसतं!!
अस्सल मराठी घरातलं चित्र! छोडो.. जाने भी दो यारों !!!!! डांबिसकाका, पुढच्या क्रमशः ची आतूरतेने वाट बघतोय.

स्वाती दिनेश Fri, 05/02/2008 - 12:19
हा 'प्राणी' भन्नाटच दिसतो आहे, मला नेहमी त्याच्या पूर्वेतिहासाबद्दल कुतुहल असायचं. हा कोण असेल, कुठे वाढला असेल, त्याला फॅमिली असेल काय! इथे न्यूयॉर्कमध्ये कसा आला.. हे वाचायला उत्सुक, स्वाती

गणपा Fri, 05/02/2008 - 18:18
डांबिस काका, अब्दुल खान डोळ्या पुढे उभा केलायत. एकदम साधी सरळ सोप्पी भाषा. हा कोण असेल, कुठे वाढला असेल, त्याला फॅमिली असेल काय! इथे न्यूयॉर्कमध्ये कसा आला? :/ अतिशय उत्कंठावर्धक. पुढील भागाच्या प्रतिक्षेत..... -गणपा.

आणि एक दिवस मला सगळं सगळं समजलं!! अब्दुल खाननेच सांगितलं!! ती रात्र मी आयुष्यात कधीच विसरणार नाही..... (क्रमशः)
पु.ले.शु. आ.पु.भा.ल.ये.दे.रे! (पुढिल लेखनाकरिता शुभेच्छा आणि पुढचा भाग लवकर येउ देत रे!)

आनंद Fri, 05/02/2008 - 19:55
आपली बिनधास्त लेखनशैली आवडली. दुर्दैवाने वरील शब्दरचना पटली नाही. रखेली न ठेवण्यामागे काही वैचारीक, उदात्त भूमिका दिसत नाही. तीही लग्नाआधीच? ही शब्दरचना 'लग्ना नंतर एकवेळ हरकत नाही' असा संदेश पोहोचवतो. (तसा तुमचा उद्देश दिसत नाही.) पुढील वाक्यांमधून 'आई-वडीलांना आवडणार नाही' म्हणून नाहीतर 'रखेली ठेवण्यास व्यक्तीशः तुमची हरकत नाही' असे दिसते. (असो. तसेही तुमचे कॅरेक्टर वाटत नाही.) विवाहित पुरुषाच्या मनात दुसर्‍या स्त्री बद्द्ल कधी विचार येत नाहित असे कुणी म्हणु शकेल का? स्वतःलाच हा प्रश्ण विचारल्यास ह्याचे ९९% लो़कांचे उत्तर 'येतात 'असेच येयील असे वाटते. समजा याल पाप म्हणु. चोरी प्रत्यक्ष केली काय आणि तिचा विचार ही मनात आला काय ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच लेवल चे पाप आहेत. या उलट बिनधास्त पणे आपल्या मनातले विचार खरे प्रकट करणे ,हेच ख्ररे कॅरेक्टर आहे असे वाटते. ---आनंद

In reply to by आनंद

प्रभाकर पेठकर Fri, 05/02/2008 - 20:58
विवाहित पुरुषाच्या मनात दुसर्‍या स्त्री बद्द्ल कधी विचार येत नाहित असे कुणी म्हणु शकेल का? स्वतःलाच हा प्रश्ण विचारल्यास ह्याचे ९९% लो़कांचे उत्तर 'येतात 'असेच येयील असे वाटते. तुम्ही गल्लत करता आहात. पुरुषाच्या मनात स्त्री बद्दल आणि स्त्रीच्या मनात पुरूषबद्दत विचार येणे हा निसर्ग धर्म आहे. कोणीच नाकारत नाही. पण मनावर ताबा ठेवणे, समाजाच्या चौकटीत आयुष्य काल घालविणे, सामाजिक नियम पाळणे, समाज विघातक गोष्टी न करणे ह्याला संस्कार म्हणतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर Sat, 05/03/2008 - 01:33
समाजाच्या चौकटीत आयुष्य काल घालविणे, सामाजिक नियम पाळणे, समाज विघातक गोष्टी न करणे ह्याला संस्कार म्हणतात. कुणी ठरवली ही समजाची चौकट? आणि कसले आले आहेत सामाजिक नियम? कुठे लिहिले आहेत? कुणी ठरवले? बर्‍याच वेळा ज्यांना योग्य चान्स मिळत नाही अशीच काही मंडळी सामाजिक नियमांच्या आणि संस्कारांच्या गप्पा मारतात असं माझ्या पाहण्यात आहे! ठराविक प्रकारची वागणूक म्हणजेच समाजाची चौकट हे कशावरून? पेठकरसाहेब, तुम्ही ज्या समाजाच्या चौकटीच्या, किंवा सभ्यतेच्या व संस्काराच्या गोष्टी करताहात त्याच समाजात निरधास्तपणे सुरू असलेली विवाहबाह्य संबंधाची किती प्रकरण मी तुम्हाला दाखवू तेवढं बोला! अगदी माझ्या माहितीतच किमान दहा नावं आहेत ज्याचे मी अगदी पुराव्यासकट दाखले देऊ शकेन! ही सगळी मंडळी देखील समाजातलीच आहेत ना? की तुमचा तो सो कॉल्ड संस्कारित समाज या मंडळींना समाजाबाहेर हाकलणार? आणि कुठल्या अधिकारातून? आणि ज्या समाजात अशी प्रकरणं आहेत त्याच समाजाच्या चौकटीचा आणि संस्कारांचा तुम्ही दाखला देताय हा भाबडेपणाच म्हटला पाहिजे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मुक्तसुनीत Sat, 05/03/2008 - 03:04
बर्‍याच वेळा नैतिकता ही ज्याला इंग्रजीमधे "व्हर्चु आउट ऑफ वीकनेस" म्हणतात तशी असते असे आढळून येते. "पकडला गेला नाही तोवर सज्जन" , "बंड करता येत नाही म्हणून समंजस" , "चान्स गावत नाही म्हणून सुसंस्कृत" असेही त्याचे वर्णन करता येईल. सर्वच सज्जन , समंजस आणि सुसंस्कृत माणसे अशी असतात असे मला म्हणयचे नाही ; पण बुरख्याआडची सुसंस्कृतता , दुबळेपणातून जन्माला आलेली सज्जनता म्हणजे काय हे आपण समजून घ्यायला हवे.

In reply to by विसोबा खेचर

धमाल मुलगा Mon, 05/05/2008 - 10:53
थोडासा अवांतर आहे, पण रखेली ह्या शब्दाशी अडलो म्हणून विचारावासा वाटला. एखाद्याला सद्गुणी, गृहकृत्यदक्ष वगैरे वगैरे प्रकारची पत्नी आहे.पण काही कारणांमुळे..त्याची आणि तीची आवडनिवड वेगळी म्हणा किंवा तीची आकलनशक्ती कमी म्हणा..किंवा काहीही...पण अशा काही कारणांमुळे 'तो' जर एखाद्या दुसर्‍या स्त्रीकडे आकर्षित झाला..सहवासाअंती मिळत्याजुळत्या आवडीनिवडी पाहून दोघं एकमेकांत गुंतले... दोघांचीही भावनीक भूक एकमेकांच्या सान्निध्यात भागू लागली..आणि अशातूनच जर त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित झाले...तर? त्याचं लग्न झालेलं असतं, तो त्याच्या पत्नीला सोडायला तयार नसतो, आयुष्यात आलेली ही दुसरी स्त्रीही त्याला दुरावू द्यायची नाही..तीलाही ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत आणि ती ते भावनीक आणि शारिरीक संबंध तसेच चालू ठेवते...तर तीला रखेली असेच संबोधले जाईल काय? इथे फक्त शारिरीक संबंधांचा प्रश्न नाही, भावनिक गुंताही आहे. अशी परिस्थिती जर उद्भवली तर त्या नंतर आलेल्या स्त्रीला रखेली असंच ठरवलं जाईल काय?

In reply to by धमाल मुलगा

मुक्तसुनीत Mon, 05/05/2008 - 11:54
"रखेली" या शब्दामध्ये त्या स्त्रीच्या आर्थिक दास्यत्वाची कल्पना अभिप्रेत आहे. हा शब्द कुठल्याही स्त्रीबद्दल अपमानजनक वाटू शकतो याचे एक प्रमुख कारण हे आहे. विवाहबाह्य प्रेमपात्र , प्रेयसी इ. इ. शब्दसमूहांमधे बाकी काही असले तरी त्यात दास्यत्वाची , पर्यायाने नीचत्वाची छटा अंतर्भूत नाही.

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर Mon, 05/05/2008 - 11:57
त्याची आणि तीची आवडनिवड वेगळी म्हणा किंवा तीची आकलनशक्ती कमी म्हणा..किंवा काहीही...पण अशा काही कारणांमुळे 'तो' जर एखाद्या दुसर्‍या स्त्रीकडे आकर्षित झाला..सहवासाअंती मिळत्याजुळत्या आवडीनिवडी पाहून दोघं एकमेकांत गुंतले... दोघांचीही भावनीक भूक एकमेकांच्या सान्निध्यात भागू लागली..आणि अशातूनच जर त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित झाले...तर? च्यायला धम्या! अजून लग्न व्हायचंय ना तुझं? आणि त्याआधीच तुझ्या मनात एवढ्या सगळ्या शंका?! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धमाल मुलगा Mon, 05/05/2008 - 12:03
ओ तात्या.... ते... शंका अशीच आली हो... आयला, माझ्याबद्दल लै म्हणजे लैच गैरसमज पसरायला लागलेत बॉ :) जरा कुठं शिरीयस विचार करावा म्हणलं तर डोस्कं हे असं तिरकं चालतं आणि एकदम नाही त्याच विषयात डोस्कं पळापळ करायला लागतं..
च्यायला धम्या! अजून लग्न व्हायचंय ना तुझं? आणि त्याआधीच तुझ्या मनात एवढ्या सगळ्या शंका?!
नाही, म्हणजे...म्हणलं पुर्वतयारी...पुर्वतयारी म्हणजे किती करावी ह्याला काही मर्यादा आहेत की नाहीत? ;)

In reply to by धमाल मुलगा

प्रभाकर पेठकर Mon, 05/05/2008 - 12:53
एखाद्याला सद्गुणी, गृहकृत्यदक्ष वगैरे वगैरे प्रकारची पत्नी आहे.पण काही कारणांमुळे..त्याची आणि तीची आवडनिवड वेगळी म्हणा किंवा तीची आकलनशक्ती कमी म्हणा..किंवा काहीही...पण अशा काही कारणांमुळे 'तो' जर एखाद्या दुसर्‍या स्त्रीकडे आकर्षित झाला..सहवासाअंती मिळत्याजुळत्या आवडीनिवडी पाहून दोघं एकमेकांत गुंतले... दोघांचीही भावनीक भूक एकमेकांच्या सान्निध्यात भागू लागली..आणि अशातूनच जर त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित झाले...तर? त्याचं लग्न झालेलं असतं, तो त्याच्या पत्नीला सोडायला तयार नसतो, आयुष्यात आलेली ही दुसरी स्त्रीही त्याला दुरावू द्यायची नाही..तीलाही ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत आणि ती ते भावनीक आणि शारिरीक संबंध तसेच चालू ठेवते...तर तीला रखेली असेच संबोधले जाईल काय? ह्यात दोन प्रश्न विचारलेले आहेत. १) आणि अशातूनच जर त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित झाले...तर? तर काय? ते चांगले की वाईट की समर्थनीय की असमर्थनीय? पुरूषाचे विवाहबाह्य संबंध अनेक कारणाने असू शकतात. वासनेची ओढ, व्यक्तिमत्वातील अपरिपक्वता जशी अनैतिक संबंधांना कारणीभूत असते तसेच, संसारात झालेली शारीरिक, मानसिक, भावनिक कोंडी आणि ह्या कोंडीने केलेला सहनशक्तीचा अंत, हेही कारण असू शकते. (हिच कारणे स्त्रीयांनाही लागू आहेत असे वाटते.) चांगले -वाईट, समर्थनीय असमर्थनीय हे व्यक्तिसापेक्ष आहे. प्रत्येक केस वेगवेगळी अशू शकते. काही वेळा हे संबंध अनैतिक मानले गेले तरी वेड लागलेला/ली जोडीदार, अंथरुणावर व्याधीग्रस्त जीवन जगणारा जोडीदार, बदफैली जोडीदार, अत्याचारी जोडीदार अशा केसेस मध्ये असे संबंध ठेवणार्‍या जोडीदारास समाजाची सहानुभूती लाभते. त्याच्या/तिच्या कृतीचे उघड समर्थन जरी कोणी केले नाही तरी तिथे दुर्लक्ष्य करण्याकडे समाजाचा कल असतो. नुसती आवडनिवड वेगळी किंवा आकलनशक्ती कमी म्हणून कोणी विवाहबाह्य संबंध ठेवत नाही, ठेवू नये. दोन व्यक्तींचे (नवरा-बायको, मित्र-मित्र, मैत्रीणी-मैत्रीणी, मित्र-मैत्रीण) स्वभाव, आवडीनिवडी १०० % जुळतातच असे नाही. (सहसा, नाहीच जुळत) पण म्हणून लगेच आपण संबंध तोडत नाही. ऍडजेस्टमेंट करतो, जुळवून घेतो. संसारातही (दोघांनाही) हेच करावे लागते. शक्य असेल तिथे एकमेकांच्या दुर्गुणांना बदलवण्याचा प्रयत्न करावा पण जिथे 'बदल' शक्यच नसतो तिथे ते दुर्गुण संसारास फार घातक नसतील तर त्या व्यक्तीला तिच्या दुर्गुणांसहीत स्वीकारावे लागते. सर्वगुणसंपन्न कोणीच (अगदी आपण स्वतःही) नसतो हे लक्षात घेऊन जोडीदाराकडून अपेक्षा ठेवल्यास ऍडजेस्टमेंट जड जात नाही. दुसरा प्रश्न - ...तर तीला रखेली असेच संबोधले जाईल काय? मला वाटतं, नाही. त्याला विवाहबाह्य संबंध असे म्हणतात. 'अमुक अमुक ह्यांचे प्रेमपात्र' असेही म्हणतात. मैत्रीण असेही म्हणता येईल. 'रखेली' हा शब्द माझ्या मते हिन्दीतून आलेला आहे. 'रखना' म्हणजे ठेवणे, 'रखेली' म्हणजे 'ठेवलेली'. मराठीतही 'ठेवलेली बाई' असा शब्द आहे. 'रखेली' किंवा 'ठेवलेली बाई' ही वेश्या नसते. तिला ठेवणारा पुरुष हा एकच असतो. ती त्याच्याशी एकनिष्ठ असते. हा त्या पुरुषाचा एकप्रकारे दुसरा संसार असतो. ह्याला ही समाज मान्यता नसली तरी त्या स्त्रीची संपुर्ण जबाबदारी (मानसिक, भावनिक, आर्थिक, शारीरिक) तो पुरूष उचलत असतो. क्वचित प्रसंगी अशा संबंधातून संततीही असू शकते. तो माणूस मालदार असेल तर आपल्या पश्चात त्या स्त्री आणि तिच्या (त्यांच्या) मुलासाठी इस्टेटीतून वाटणीही काढून ठेवतो. आणि स्वकष्टार्जित मिळकत असेल तर अशी वाटणी कायदेशीरही आहे. (माझ्या अंदाजाने). असो. माझे विश्लेषण चुकतही असेल पण निदान माझा तरी समज असाच आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

धमाल मुलगा Mon, 05/05/2008 - 15:25
काय मुद्देसुद प्रतिसाद आहे. काकांकडून शिकण्यासारखा हा आणखी एक गुण!
नुसती आवडनिवड वेगळी किंवा आकलनशक्ती कमी म्हणून कोणी विवाहबाह्य संबंध ठेवत नाही, ठेवू नये. दोन व्यक्तींचे (नवरा-बायको, मित्र-मित्र, मैत्रीणी-मैत्रीणी, मित्र-मैत्रीण) स्वभाव, आवडीनिवडी १०० % जुळतातच असे नाही. (सहसा, नाहीच जुळत) पण म्हणून लगेच आपण संबंध तोडत नाही. ऍडजेस्टमेंट करतो, जुळवून घेतो. संसारातही (दोघांनाही) हेच करावे लागते......
पुर्णपणे सहमत... माझ्या म्हणण्याचा अर्थ थोडासा वेगळा होता. समजा, एखादी स्त्री कविता करते/कथा लिहिते/नाटकात कामं करते/किंवा ह्या गोष्टी तीला आवडतात...त्याबद्दल अर्थपुर्ण चर्चा आणि रसस्वाद हा ओघाने आलाच.पण जर तीचा आयुष्याचा जोडीदार ह्यात मुळीच आवड नसलेला किंवा ते समजण्याच्या पलिकडला किंवा कामाच्या व्यापातून मुळीच वेळ न मिळणारा असेल, आणि त्या स्त्रीला आणखी कोणीतरी भेटला (मुद्दाम पुरुषाबद्दल बोलतोय..म्हणजे दुसर्‍या मुद्द्याच्या अनुशंगाने विचार करता येइल. पुरुषच नाही स्त्रीही भेटू शकतेच की!) त्याच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्या तीला आवडतात त्याच त्यालाही आवडतात अशा चर्चिल्या जात असताना आणि सतत भेटीगाठी वाढून आपलेपणा वाढला, की सहाजिकच मोकळेपणा वाढीला लागून त्याच्यासमोर आपला भावनिक कोंडमारा (इथे फक्त आवडीचे नाट्य-शास्त्र-विनोद इतकाच अर्थ अभिप्रेत नाही..) वाट काढू पाहतो आहेसं दिसून ती स्त्री त्याच्याकडे ओढली जाऊन दोघांमध्ये एक नाजुक नातं निर्माण झालं आणि एखाद्या बेसावध क्षणी दोघांचाही तोल ढळला..आणि नंतर हे प्रकार दोघांच्या संमतीने चालू झाले तर! असा माझ्या म्हणण्याचा अर्थ होता.. (इथे स्त्री-पुरुष हा भेद दोन प्रतिसादात मुद्दाम केला आहे..कारण हा प्रकार स्त्री किंवा पुरुष कोणाच्याही बाबतीत घडू शकतो.
त्याला विवाहबाह्य संबंध असे म्हणतात. 'अमुक अमुक ह्यांचे प्रेमपात्र' असेही म्हणतात. मैत्रीण असेही म्हणता येईल.
अच्छा! असे आहे तर. माहितीबद्दल आभारी आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

शितल Tue, 05/06/2008 - 03:02
>>ह्याला ही समाज मान्यता नसली तरी त्या स्त्रीची संपुर्ण जबाबदारी (मानसिक, भावनिक, आर्थिक, शारीरिक) तो पुरूष उचलत असतो. क्वचित प्रसंगी अशा संबंधातून संततीही असू शकते. तो माणूस >>मालदार असेल तर आपल्या पश्चात त्या स्त्री आणि तिच्या (त्यांच्या) मुलासाठी इस्टेटीतून वाटणीही काढून ठेवतो. आणि स्वकष्टार्जित मिळकत असेल तर अशी वाटणी कायदेशीरही आहे. (माझ्या >>अंदाजाने). हो तुमचा अ॑दाज बरोबर आहे पण त्याने तसे वाटणी स॑ब॑धी मृत्युपत्रात तसे दाखल केले असले पाहिजे. आणि ते मृत्युपत्र कोर्टात सिध्द करता आले पाहिजे. १९५५ पुर्वी जर कोणी दोन लग्ने केली तर ती मान्य (म्हणजे त्याच्या दोन्ही बायका॑ना आणि त्या॑च्या मुला॑ना ५० % वाटणी देणे भाग होते ) पण १९५५ मे न॑तर दुसर्‍या लग्नास मान्यता देण्यात अटी आहेत. तो मोठा मुद्दा होईल, आणि जर त्या माणसाने त्याच्यासाठी स्वकष्टार्जित मालमत्ते बाबत लेखी वाटणी केली असेल तर काही प्रश्न नाही, पण नसेल तर त्याच्या दुसर्‍या बाईला आणि मुला॑ना अडचणीचे जाईल.

चतुरंग Fri, 05/02/2008 - 23:54
मऊमऊ वाळूतून रमतगमत चालताना अचानक खडकाळ भाग समोर यावा आणि त्यावरुन चालताना मऊ वाळूला सरावलेल्या आपल्या पायांना धारदार खडकाने कापेल की काय अशी भीती मनात बाळगीत चालणे चालूच रहावे, कारण अनेक आश्चर्ये आपल्या पोटात सामावून घेणारा खोल समुद्र तो खडक ओलांडल्यावरच दिसणार आहे, अशी भावना मनात आली! सुंदर लेखन आणि क्रमशः योग्य जागी टाकण्याचा 'डांबीसपणा' भावला! B) चतुरंग

In reply to by चतुरंग

पिवळा डांबिस Sat, 05/03/2008 - 05:34
मऊमऊ वाळूतून रमतगमत चालताना अचानक खडकाळ भाग समोर यावा आणि त्यावरुन चालताना मऊ वाळूला सरावलेल्या आपल्या पायांना धारदार खडकाने कापेल की काय अशी भीती मनात बाळगीत चालणे चालूच रहावे, कारण अनेक आश्चर्ये आपल्या पोटात सामावून घेणारा खोल समुद्र तो खडक ओलांडल्यावरच दिसणार आहे, अशी भावना मनात आली! तुम्ही अब्दुल खानाबद्द्लच प्रतिक्रिया देताय ना! की कुठ्ल्या दुसर्‍या कवितेवरचा अभिप्राय इथे चुकून दिलांत!!:))

मन Sat, 05/03/2008 - 15:46
जनाब, हमने सब अभी अभी पढा है. बहुत खुब रंग ला रही कहानी. और भी जरा बढने दो आगे. हम बेसब्री से इंतजार कर रहे है. देर करके युं जुल्म न ढाइए. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

सुनील Sat, 05/03/2008 - 17:50
झकास. अब्दुल्ला आणि शबनम प्रकरणाने आता चांगला रंग भरला आहे. पुढील भाग लवकर येउद्यात! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सखाराम_गटणे™ Sun, 05/04/2008 - 19:17
माझ्या डोळ्यांसमोर एकदम काजवे चमकले. मी सुद्धा रखेली ठेवू? तीही लग्नाआधीच? माझ्या डोळ्यापुढे भारतातले माझे आई-वडील उभे राहिले! त्यांना जर कळलं की आपल्या दिवट्या चिरंजीवांनी रखेली ठेवली आहे तर? वडील तर कानाखाली एक आवाजच काढतील. आणि आई? ती चुलीतलं जळतं लाकूड डागून माझा नेमका तोच अवयव निकामी करेल... हे ऐकदम बरोबर.
लेखनविषय:
3

"महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने...."

वाचक ·
नमस्कार सर्वात प्रथम सर्वांना "महाराष्ट्र् दिनाच्या' शुभेच्छा ! चर्चेस कारण असे की 'लोकप्रभा' मधला हा लेख --- "महाराष्ट्र धर्म" अतिशय संतुलित लेख वाटला. वास्तविक श्री. राजू परुळेकर हे तसे पाहीले तर 'सेना' गटातले पण तरी सुद्धा त्यानी 'शिवसेनेच्या' पदरात तिच्या चुकांचे माप घातले आहे. सध्याच्या 'राज ठाकरे' कृत आंदोलानामुळे सर्व सामान्यांना नक्की कुठली बाजू घ्यावी हे कळेनासे झाले आहे. एकीकडे 'उत्तर भारतीय दादागिरी हटवा' हे पटते पण त्याच बरोबर 'ती हटवण्याचा' मार्ग तितकासा पटत नाही.

प्राजूचा धिक्कार असो...:)

विसोबा खेचर ·

पिवळा डांबिस Fri, 05/02/2008 - 01:48
प्राजूचा धिक्कार असो...:) म्हटलं एकदम काय झालं या तात्याला!!! उसाच्या रसाचं प्रमाण चुकलं का काय, कारण काल बुधवार होता....:) पण फोटो बघताक्षणी त्याच्या भावना उमजल्या! तात्या, तू केलेल्या प्राजुच्या धिक्कारात आम्ही पूर्ण अंतःकरणाने (आणि उपाशी पोटाने) सामील!!! -पिवळा डांबिस

चतुरंग Fri, 05/02/2008 - 02:04
आणि पहा ते ताट सुधा कसं लावलंय - तांबडा आणि पांढरा असे दोन डोळे वटारुन बघताहेत आणि चपाती तोंड वेडावून दाखवते आहे असेच वाटतंय! शेजारचं कोंबडीचं सुकं खिजवतंय आणि भरीत भर म्हणून लिंबूही कापून ठेवलंय! :''( मी अभक्षभक्षण करीत नसूनही माझा बसल्याजागी जळफळाट झाला तर तुम्हा लोकांचे काय झाले असेल मी कल्पना करु शकतो तात्या! =P~ प्राजू, आधी "माझा ताटवा" असा फुलांचा सुंदर लेख पाठवायचा आणि नंतर "माझे ताट, वा!" असा जळवणारा फोटो पाठवायचा ह्याला काय अर्थ आहे? हे वागनं बरं नव्हं! ह्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल! :) चतुरंग

In reply to by चतुरंग

नंदन Fri, 05/02/2008 - 02:25
आहे. आधी "माझा ताटवा" असा फुलांचा सुंदर लेख पाठवायचा आणि नंतर "माझे ताट, वा!" असा जळवणारा फोटो पाठवायचा ह्याला काय अर्थ आहे? -- हे सहीच :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Fri, 05/02/2008 - 09:11
प्राजू, आधी "माझा ताटवा" असा फुलांचा सुंदर लेख पाठवायचा आणि नंतर "माझे ताट, वा!" असा जळवणारा फोटो पाठवायचा ह्याला काय अर्थ आहे? हा हा हा! ही शाब्दिक कोटी बाकी सहीच रे रंगा! :) आपला, (ताटावाटीतला) तात्या.

मीनल Fri, 05/02/2008 - 04:05
प्राजु ,आता तुझे दिवस आहेत.घे चिडवून. माझी ही टर्न येइल लवकरच तुला चडवायची. मी पण लवकरच भारतात जाणार आहे.तेव्हा तुला सोडेन की काय अशी? मीनल.

प्रभाकर पेठकर Fri, 05/02/2008 - 08:48
तात्याऽऽऽऽऽऽऽ......! मला तांबडा रस्सा आणि कोंबडीचे सुके दिसतच नाहीए. कोणाचे लक्ष नाही पाहून कोणी तरी हादडले वाटतं......

प्राजु Fri, 05/02/2008 - 09:26
जरा चुकलंच...! खरंतर आईने आमच्या स्वयंपाकिण बाईंकडून हे करवून घेतलं. म्हंटलं आधी त्याना करता येतं का ते पहावं आणि मग चांगलं झालं तर पुन्हा एकदा त्यांना करायला लावून सगळ्या मिपाकरांना आमंत्रण द्यावं.. कसं??? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्रभाकर पेठकर

प्राजु Fri, 05/02/2008 - 09:51
मिपाकरांना नम्र विनंती.. मी शबरी झाले म्हणून आपण स्रवांनी स्वतःला प्रभू रामचंद्र म्हणवून घेऊ नये... :D - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

विसोबा खेचर Fri, 05/02/2008 - 09:54
मिपाकरांना नम्र विनंती.. मी शबरी झाले म्हणून आपण स्रवांनी स्वतःला प्रभू रामचंद्र म्हणवून घेऊ नये... हा हा हा! हे बाकी मस्त हो प्राजू! :) आयला, हा प्रभाकर स्वत:ला काय रामबिम समजतो की काय! :)) (स्वगत!) आपला, रावणतात्या.

In reply to by प्राजु

प्रभाकर पेठकर Fri, 05/02/2008 - 11:06
मी स्वतः एक पत्नी, एक बाणी (मराठी बाणा) असा आहेच. तसेच अगदी राम नसलो तरी रामचंद्र पुत्र आहे. (प्रभाकर रामचंद्र पेठकर) 'प्रभू राम' नसलो तरी अजून तरी 'हे राम' नक्कीच झालेलो नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्राजु Fri, 05/02/2008 - 11:46
हे राम तुम्हाला कोण होऊ देणार आहे इथे?? बरेच काही करायचे आहे तुम्हाला.. तसे पाहिले तर मी रामचंद्र पुत्राची सुपुत्री आहे. आणि रामचंद्र सुपुत्रीची सुद्धा सुपुत्री आहे.. म्हणजे माझ्या दोन्हीकडच्या आजोबांचे नाव रामचंद्र होते. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

जयवी Fri, 05/02/2008 - 09:32
प्राजु....... हे काही बरं नाही हं...... जरा सांभाळून खाल्लंस ना गं....... नाहीतर पोटात दुखायचं हो ;) बाकी.... प्राजू, आधी "माझा ताटवा" असा फुलांचा सुंदर लेख पाठवायचा आणि नंतर "माझे ताट, वा!" असा जळवणारा फोटो पाठवायचा ह्याला काय अर्थ आहे? ....... हे म्हणजे सॉलीड :) आता मात्र तुला "टुकटुकी "म्हणणार.. :)

धमाल मुलगा Fri, 05/02/2008 - 10:21
~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( धिक्कार धिक्कार धिक्कार...त्रिवार धिक्कार ! निषेध निषेध निषेध...त्रिवार निषेध !! दुष्टे...किती गं छळशील आम्हाला? काय तो तांबडा रस्सा...काय तो पांढरा रस्सा...काय ते सुकं...आणि पुन्हा खास फोटूसाठी पेश्शल मांडण्याची पध्दत.. =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ बाकी, बेत एकदम झकास झालेला दिसतोय हो! छान छान... स्वगतः हं....डेंगळ्या...माझं जाकीट घे..जीप काढ...आत्ताच्या आत्ता साईबा ला जायचंय आपल्याला...मस्त कोल्हापुरी थाळी हादडून जीव शांत करुन घ्यायचाय मला....

स्वाती दिनेश Fri, 05/02/2008 - 12:21
प्राजू, आधी "माझा ताटवा" असा फुलांचा सुंदर लेख पाठवायचा आणि नंतर "माझे ताट, वा!" असा जळवणारा फोटो पाठवायचा ह्याला काय अर्थ आहे? असेच म्हणते चतुरंगं सारखे.. प्राजु,फोटू बाकी झकासच... स्वाती

आता कधी एकदा परत येउन तांबडा रस्सा खातोय असं झालयं..... छ्या! आता 'लाळ लाळ लाळ लाळ' म्हटलं तर परत आमचे नांव सार्थ झाले असा प्रतिसाद यायचा =P~ =P~ =P~ =P~ =P~ असो, "माझे ताट, वा!" हे म्हणजे लैच भारी चतुरंगशेठ.

आंबोळी Fri, 05/02/2008 - 16:53
नुसताच फोटू लावल्याबद्दल प्राजुताईंच निषेध.... प्रिय तात्या, लवकरात लवकर तो फोटु मिपावरून हालवा ही विनंती. होतय काय की प्रत्तेकवेळी मिपा उघडले की ते ताट समोर येतय आणि पोटात खड्डा पडतोय आणि तोंडाला पाणी सुटतय....आगदी दम धरवेना झालाय.... आमच्यावर दया दाखवा आणि तो फोटु हालवा.

In reply to by आंबोळी

देवदत्त Fri, 05/02/2008 - 21:39
लवकरात लवकर तो फोटु मिपावरून हालवा ही विनंती. होतय काय की प्रत्तेकवेळी मिपा उघडले की ते ताट समोर येतय आणि पोटात खड्डा पडतोय आणि तोंडाला पाणी सुटतय....आगदी दम धरवेना झालाय.... आमच्यावर दया दाखवा आणि तो फोटु हालवा. सहमत =P~

धोंडोपंत Fri, 05/02/2008 - 18:13
प्राजुताई, आपण (म्हणजे तुम्ही) केलेल्या गुन्ह्याचे प्रायश्चित्त एकच. सर्वाना जेवायला घालणे. जो पर्यंत तुम्ही हे करीत नाही तो पर्यंत आमचा राग कायम राहिल. आपला, (भुकेला) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

देवदत्त Fri, 05/02/2008 - 21:43
तांबडा रस्सा/पांढरा रस्सा नेमका काय फरक मला माहीत नाही. पण कोंबडीची सुकी भाजी बघून =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ सोबत लाल टोमॅटो....लिंबू..=P~ =P~ =P~ =P~ =P~ म्हणजेच...आम्ही [( [( [( [( [( [(

वरदा Fri, 05/02/2008 - 22:29
सुगरण नसणार्‍या कायस्थ मुली देव जन्मालाच घालत नाही! हो ना? मग काकू करतात ना नेहेमी असं मस्त जेवण... मग हे कशाला? तात्या, तू केलेल्या प्राजुच्या धिक्कारात आम्ही पूर्ण अंतःकरणाने (आणि उपाशी पोटाने) सामील!!! काकुंना सांगू का???? :-C

अभिता Sat, 05/03/2008 - 04:38
ते ताट खुप सुदंर दिसते. पण ........ त्यात कोलंबीचे लोणचे असते तर खुप मझा आला असता. व परीपूर्ण आहार मिळाला असता(डोळ्यांना)

छोटा डॉन Sat, 05/03/2008 - 09:56
>>आणि पहा ते ताट सुधा कसं लावलंय - तांबडा आणि पांढरा असे दोन डोळे वटारुन बघताहेत आणि चपाती तोंड वेडावून दाखवते आहे असेच वाटतंय! शेजारचं कोंबडीचं सुकं खिजवतंय आणि भरीत भर म्हणून लिंबूही कापून ठेवलंय! हा ना राव, असली चित्र आणि वर्णनं देउन आमचा असा उघड छळवाद मांडण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. एकतर मला चुकवून पुण्यात कट्ट्यावर कट्टे घेताय आणि आता ते कमी म्ह्णून वर अजून हे. तोंडच पाणी आटलं आता असलीचित्र पाहून नाहीतर इथ आमच्या नशिबी "सकाळी राईस आणि रस्सम, दुपारी रस्सम आणि राईस आणि रात्री जेवणाला राईसमध्ये मिसळून रस्सम" ... >>तिने पुन्हा असा न्यारा बेत करून आम्हा मिपाकरांना तिच्या कोल्हापुरच्या घरी (माहेरी) जेवायला बोलवावं, अशी शिक्षा सुनावतो... कुबूल है, कुबूल है, कुबूल है !!! तात्या तुम्ही आता तिच्यावर कुठल्यातरी ऍक्टान्वये एक नॉन बेलेबर वॉरंट बजवा .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

पिवळा डांबिस Fri, 05/02/2008 - 01:48
प्राजूचा धिक्कार असो...:) म्हटलं एकदम काय झालं या तात्याला!!! उसाच्या रसाचं प्रमाण चुकलं का काय, कारण काल बुधवार होता....:) पण फोटो बघताक्षणी त्याच्या भावना उमजल्या! तात्या, तू केलेल्या प्राजुच्या धिक्कारात आम्ही पूर्ण अंतःकरणाने (आणि उपाशी पोटाने) सामील!!! -पिवळा डांबिस

चतुरंग Fri, 05/02/2008 - 02:04
आणि पहा ते ताट सुधा कसं लावलंय - तांबडा आणि पांढरा असे दोन डोळे वटारुन बघताहेत आणि चपाती तोंड वेडावून दाखवते आहे असेच वाटतंय! शेजारचं कोंबडीचं सुकं खिजवतंय आणि भरीत भर म्हणून लिंबूही कापून ठेवलंय! :''( मी अभक्षभक्षण करीत नसूनही माझा बसल्याजागी जळफळाट झाला तर तुम्हा लोकांचे काय झाले असेल मी कल्पना करु शकतो तात्या! =P~ प्राजू, आधी "माझा ताटवा" असा फुलांचा सुंदर लेख पाठवायचा आणि नंतर "माझे ताट, वा!" असा जळवणारा फोटो पाठवायचा ह्याला काय अर्थ आहे? हे वागनं बरं नव्हं! ह्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल! :) चतुरंग

In reply to by चतुरंग

नंदन Fri, 05/02/2008 - 02:25
आहे. आधी "माझा ताटवा" असा फुलांचा सुंदर लेख पाठवायचा आणि नंतर "माझे ताट, वा!" असा जळवणारा फोटो पाठवायचा ह्याला काय अर्थ आहे? -- हे सहीच :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Fri, 05/02/2008 - 09:11
प्राजू, आधी "माझा ताटवा" असा फुलांचा सुंदर लेख पाठवायचा आणि नंतर "माझे ताट, वा!" असा जळवणारा फोटो पाठवायचा ह्याला काय अर्थ आहे? हा हा हा! ही शाब्दिक कोटी बाकी सहीच रे रंगा! :) आपला, (ताटावाटीतला) तात्या.

मीनल Fri, 05/02/2008 - 04:05
प्राजु ,आता तुझे दिवस आहेत.घे चिडवून. माझी ही टर्न येइल लवकरच तुला चडवायची. मी पण लवकरच भारतात जाणार आहे.तेव्हा तुला सोडेन की काय अशी? मीनल.

प्रभाकर पेठकर Fri, 05/02/2008 - 08:48
तात्याऽऽऽऽऽऽऽ......! मला तांबडा रस्सा आणि कोंबडीचे सुके दिसतच नाहीए. कोणाचे लक्ष नाही पाहून कोणी तरी हादडले वाटतं......

प्राजु Fri, 05/02/2008 - 09:26
जरा चुकलंच...! खरंतर आईने आमच्या स्वयंपाकिण बाईंकडून हे करवून घेतलं. म्हंटलं आधी त्याना करता येतं का ते पहावं आणि मग चांगलं झालं तर पुन्हा एकदा त्यांना करायला लावून सगळ्या मिपाकरांना आमंत्रण द्यावं.. कसं??? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्रभाकर पेठकर

प्राजु Fri, 05/02/2008 - 09:51
मिपाकरांना नम्र विनंती.. मी शबरी झाले म्हणून आपण स्रवांनी स्वतःला प्रभू रामचंद्र म्हणवून घेऊ नये... :D - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

विसोबा खेचर Fri, 05/02/2008 - 09:54
मिपाकरांना नम्र विनंती.. मी शबरी झाले म्हणून आपण स्रवांनी स्वतःला प्रभू रामचंद्र म्हणवून घेऊ नये... हा हा हा! हे बाकी मस्त हो प्राजू! :) आयला, हा प्रभाकर स्वत:ला काय रामबिम समजतो की काय! :)) (स्वगत!) आपला, रावणतात्या.

In reply to by प्राजु

प्रभाकर पेठकर Fri, 05/02/2008 - 11:06
मी स्वतः एक पत्नी, एक बाणी (मराठी बाणा) असा आहेच. तसेच अगदी राम नसलो तरी रामचंद्र पुत्र आहे. (प्रभाकर रामचंद्र पेठकर) 'प्रभू राम' नसलो तरी अजून तरी 'हे राम' नक्कीच झालेलो नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्राजु Fri, 05/02/2008 - 11:46
हे राम तुम्हाला कोण होऊ देणार आहे इथे?? बरेच काही करायचे आहे तुम्हाला.. तसे पाहिले तर मी रामचंद्र पुत्राची सुपुत्री आहे. आणि रामचंद्र सुपुत्रीची सुद्धा सुपुत्री आहे.. म्हणजे माझ्या दोन्हीकडच्या आजोबांचे नाव रामचंद्र होते. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

जयवी Fri, 05/02/2008 - 09:32
प्राजु....... हे काही बरं नाही हं...... जरा सांभाळून खाल्लंस ना गं....... नाहीतर पोटात दुखायचं हो ;) बाकी.... प्राजू, आधी "माझा ताटवा" असा फुलांचा सुंदर लेख पाठवायचा आणि नंतर "माझे ताट, वा!" असा जळवणारा फोटो पाठवायचा ह्याला काय अर्थ आहे? ....... हे म्हणजे सॉलीड :) आता मात्र तुला "टुकटुकी "म्हणणार.. :)

धमाल मुलगा Fri, 05/02/2008 - 10:21
~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( धिक्कार धिक्कार धिक्कार...त्रिवार धिक्कार ! निषेध निषेध निषेध...त्रिवार निषेध !! दुष्टे...किती गं छळशील आम्हाला? काय तो तांबडा रस्सा...काय तो पांढरा रस्सा...काय ते सुकं...आणि पुन्हा खास फोटूसाठी पेश्शल मांडण्याची पध्दत.. =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ बाकी, बेत एकदम झकास झालेला दिसतोय हो! छान छान... स्वगतः हं....डेंगळ्या...माझं जाकीट घे..जीप काढ...आत्ताच्या आत्ता साईबा ला जायचंय आपल्याला...मस्त कोल्हापुरी थाळी हादडून जीव शांत करुन घ्यायचाय मला....

स्वाती दिनेश Fri, 05/02/2008 - 12:21
प्राजू, आधी "माझा ताटवा" असा फुलांचा सुंदर लेख पाठवायचा आणि नंतर "माझे ताट, वा!" असा जळवणारा फोटो पाठवायचा ह्याला काय अर्थ आहे? असेच म्हणते चतुरंगं सारखे.. प्राजु,फोटू बाकी झकासच... स्वाती

आता कधी एकदा परत येउन तांबडा रस्सा खातोय असं झालयं..... छ्या! आता 'लाळ लाळ लाळ लाळ' म्हटलं तर परत आमचे नांव सार्थ झाले असा प्रतिसाद यायचा =P~ =P~ =P~ =P~ =P~ असो, "माझे ताट, वा!" हे म्हणजे लैच भारी चतुरंगशेठ.

आंबोळी Fri, 05/02/2008 - 16:53
नुसताच फोटू लावल्याबद्दल प्राजुताईंच निषेध.... प्रिय तात्या, लवकरात लवकर तो फोटु मिपावरून हालवा ही विनंती. होतय काय की प्रत्तेकवेळी मिपा उघडले की ते ताट समोर येतय आणि पोटात खड्डा पडतोय आणि तोंडाला पाणी सुटतय....आगदी दम धरवेना झालाय.... आमच्यावर दया दाखवा आणि तो फोटु हालवा.

In reply to by आंबोळी

देवदत्त Fri, 05/02/2008 - 21:39
लवकरात लवकर तो फोटु मिपावरून हालवा ही विनंती. होतय काय की प्रत्तेकवेळी मिपा उघडले की ते ताट समोर येतय आणि पोटात खड्डा पडतोय आणि तोंडाला पाणी सुटतय....आगदी दम धरवेना झालाय.... आमच्यावर दया दाखवा आणि तो फोटु हालवा. सहमत =P~

धोंडोपंत Fri, 05/02/2008 - 18:13
प्राजुताई, आपण (म्हणजे तुम्ही) केलेल्या गुन्ह्याचे प्रायश्चित्त एकच. सर्वाना जेवायला घालणे. जो पर्यंत तुम्ही हे करीत नाही तो पर्यंत आमचा राग कायम राहिल. आपला, (भुकेला) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

देवदत्त Fri, 05/02/2008 - 21:43
तांबडा रस्सा/पांढरा रस्सा नेमका काय फरक मला माहीत नाही. पण कोंबडीची सुकी भाजी बघून =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ सोबत लाल टोमॅटो....लिंबू..=P~ =P~ =P~ =P~ =P~ म्हणजेच...आम्ही [( [( [( [( [( [(

वरदा Fri, 05/02/2008 - 22:29
सुगरण नसणार्‍या कायस्थ मुली देव जन्मालाच घालत नाही! हो ना? मग काकू करतात ना नेहेमी असं मस्त जेवण... मग हे कशाला? तात्या, तू केलेल्या प्राजुच्या धिक्कारात आम्ही पूर्ण अंतःकरणाने (आणि उपाशी पोटाने) सामील!!! काकुंना सांगू का???? :-C

अभिता Sat, 05/03/2008 - 04:38
ते ताट खुप सुदंर दिसते. पण ........ त्यात कोलंबीचे लोणचे असते तर खुप मझा आला असता. व परीपूर्ण आहार मिळाला असता(डोळ्यांना)

छोटा डॉन Sat, 05/03/2008 - 09:56
>>आणि पहा ते ताट सुधा कसं लावलंय - तांबडा आणि पांढरा असे दोन डोळे वटारुन बघताहेत आणि चपाती तोंड वेडावून दाखवते आहे असेच वाटतंय! शेजारचं कोंबडीचं सुकं खिजवतंय आणि भरीत भर म्हणून लिंबूही कापून ठेवलंय! हा ना राव, असली चित्र आणि वर्णनं देउन आमचा असा उघड छळवाद मांडण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. एकतर मला चुकवून पुण्यात कट्ट्यावर कट्टे घेताय आणि आता ते कमी म्ह्णून वर अजून हे. तोंडच पाणी आटलं आता असलीचित्र पाहून नाहीतर इथ आमच्या नशिबी "सकाळी राईस आणि रस्सम, दुपारी रस्सम आणि राईस आणि रात्री जेवणाला राईसमध्ये मिसळून रस्सम" ... >>तिने पुन्हा असा न्यारा बेत करून आम्हा मिपाकरांना तिच्या कोल्हापुरच्या घरी (माहेरी) जेवायला बोलवावं, अशी शिक्षा सुनावतो... कुबूल है, कुबूल है, कुबूल है !!! तात्या तुम्ही आता तिच्यावर कुठल्यातरी ऍक्टान्वये एक नॉन बेलेबर वॉरंट बजवा .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
मिपाची एक सन्माननीय सदस्या प्राजू, हिचा आम्ही धिक्कार करत आहोत...! आज कोल्हापुरात प्राजूच्या घरी 'कोल्हापुरी तांबडा रस्सा-पांढरा रस्सा आणि चवदार कोंबडी' असा मोठा न्यारा बेत होता. प्राजूने समस्त नॉनव्हेजखाऊ मिपाकरांना ही मेजवानी झोडण्याकरता स्वत:च्या घरी प्रेमाने, आग्रहाने बोलवणं तर सोडाच, परंतु सदर पाकृचा तेवढा फक्त फोटूच मिपाच्या मुखपृष्ठाकरता पाठवून मिपाकरांची रीतसर आणि कोल्डब्लडेडली बोळवण केली आहे! :) एवढंच नव्हे, तर आज या संदर्भात तिच्याशी फोनवर माझं प्रत्यक्ष बोलणंही झालं तेव्हादेखील तिने केवळ 'मुखपृष्ठाकरता फोटू पाठवत आहे' एवढंच सांगितलं!

पूर्ण कविता हवी आहे...

उदय ४२ ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
"कुटुंबवत्सल इथे फणस हा कटिखांद्यावर घेऊन बाळे पुसिते त्याला कुशल मुलांचे गंगाजळिचे बेत आगळे " हे कडवे असलेली इंदिरा संत यांची एक कविता आहे,कुणाला आटवतेय का ?असल्यास द्यावी.

बहु असोत सुंदर संपन्न की महा....

उदय ४२ ·

चतुरंग गुरुवार, 05/01/2008 - 20:31
राकट देशा, कणखर देशा,दगडांच्या देशा 'मिसळपाव' अन् तिखटजाळ त्या तर्रीच्या देशा!! महाराष्ट्रदिनाच्या सर्वांना शुभेच्छा!! चतुरंग

पिवळा डांबिस गुरुवार, 05/01/2008 - 21:40
माझ्या मिपावरील सर्व मित्र-मैत्रिणींना या महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा!!! -डांबिसकाका

चतुरंग गुरुवार, 05/01/2008 - 20:31
राकट देशा, कणखर देशा,दगडांच्या देशा 'मिसळपाव' अन् तिखटजाळ त्या तर्रीच्या देशा!! महाराष्ट्रदिनाच्या सर्वांना शुभेच्छा!! चतुरंग

पिवळा डांबिस गुरुवार, 05/01/2008 - 21:40
माझ्या मिपावरील सर्व मित्र-मैत्रिणींना या महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा!!! -डांबिसकाका
मित्रांनो,आज महाराष्टर् दिन्...आपण सर्व मराटी जन या राज्याला ,आपल्या भाषेला प्रणाम करुया.तुम्हा सर्वांना शुभेच्छा!

लुब्रा स्वभाव

केशवसुमार ·

मदनबाण गुरुवार, 05/01/2008 - 12:41
मज लागले कळाया सारे तिचे इशारे भलताच अर्थ कळता मी गांगरून गेलो >> व्वा मस्तच !!!!! (एकदमच गांगरून गेलेला) मदनबाण

चतुरंग गुरुवार, 05/01/2008 - 15:44
फारच छान! आणि हे विडंबन सुमारे दोन दिवसांपूर्वी अर्धवट लिहिले होते, ते आज पूर्ण करावेसे वाटले / करता आले. विडंबनात इतरभाषिक शब्द बेमालूमपणे मिसळण्याचा प्रयोग(!) ह्या विडंबनात केलेले दिसतील. क्षमस्व. हे तर एकदम ह. ह. पु. वा. :D चतुरंग

केशवसुमार Fri, 05/02/2008 - 08:43
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार. (आभारी)केशवसुमार

अरुण मनोहर Wed, 05/07/2008 - 13:40
शंका कुणा न आली की आत काय आहे ग्लासास स्टिलच्या या मी ड्रिंकरून गेलो! :P :P व्वा व्वा.. क्या बात हय. पिते रहो बेसुमार........ ह.घ्या.

मनस्वी Wed, 05/07/2008 - 13:47
इतरभाषिक शब्द बेमालूमपणे मिसळण्याचा प्रयोग(!) - केशवसुमार, प्रयोग सफल!

पक्या Wed, 05/07/2008 - 14:09
कवटाळण्या मला ती आली उठून लगबग बाहूंमधे तिच्या त्या मी चेंगरून गेलो कसेबसे सावरले मज ; लागता कसलीशी चाहूल समोर अर्धागिस पाहता मी थरथरून गेलो !!! -- पक्या

ईश्वरी Wed, 05/07/2008 - 14:49
):) कवटाळण्या मला ती आली उठून लगबग बाहूंमधे तिच्या त्या मी चेंगरून गेलो कसेबसे सावरले मज ; लागता कसलीशी चाहूल समोर अर्धागिस पाहता मी थरथरून गेलो !!! -- पक्या ओरिजिनल लेखनासाठी : के.के ..छान जमलयं पक्या तेरा भी जवाब नही...प्रतिसाद सही दिलायस ईश्वरी

ईश्वरी Wed, 05/07/2008 - 14:58
--ओरिजिनल लेखनासाठी : के.के ..छान जमलयं ओह ..मला वाटले तुम्ही केशवकुमार..म्हणुन केके लिहिले..क्षमस्व. नन्तर लक्षात आले ..केशवसुमार . ईश्वरी

मदनबाण गुरुवार, 05/01/2008 - 12:41
मज लागले कळाया सारे तिचे इशारे भलताच अर्थ कळता मी गांगरून गेलो >> व्वा मस्तच !!!!! (एकदमच गांगरून गेलेला) मदनबाण

चतुरंग गुरुवार, 05/01/2008 - 15:44
फारच छान! आणि हे विडंबन सुमारे दोन दिवसांपूर्वी अर्धवट लिहिले होते, ते आज पूर्ण करावेसे वाटले / करता आले. विडंबनात इतरभाषिक शब्द बेमालूमपणे मिसळण्याचा प्रयोग(!) ह्या विडंबनात केलेले दिसतील. क्षमस्व. हे तर एकदम ह. ह. पु. वा. :D चतुरंग

केशवसुमार Fri, 05/02/2008 - 08:43
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार. (आभारी)केशवसुमार

अरुण मनोहर Wed, 05/07/2008 - 13:40
शंका कुणा न आली की आत काय आहे ग्लासास स्टिलच्या या मी ड्रिंकरून गेलो! :P :P व्वा व्वा.. क्या बात हय. पिते रहो बेसुमार........ ह.घ्या.

मनस्वी Wed, 05/07/2008 - 13:47
इतरभाषिक शब्द बेमालूमपणे मिसळण्याचा प्रयोग(!) - केशवसुमार, प्रयोग सफल!

पक्या Wed, 05/07/2008 - 14:09
कवटाळण्या मला ती आली उठून लगबग बाहूंमधे तिच्या त्या मी चेंगरून गेलो कसेबसे सावरले मज ; लागता कसलीशी चाहूल समोर अर्धागिस पाहता मी थरथरून गेलो !!! -- पक्या

ईश्वरी Wed, 05/07/2008 - 14:49
):) कवटाळण्या मला ती आली उठून लगबग बाहूंमधे तिच्या त्या मी चेंगरून गेलो कसेबसे सावरले मज ; लागता कसलीशी चाहूल समोर अर्धागिस पाहता मी थरथरून गेलो !!! -- पक्या ओरिजिनल लेखनासाठी : के.के ..छान जमलयं पक्या तेरा भी जवाब नही...प्रतिसाद सही दिलायस ईश्वरी

ईश्वरी Wed, 05/07/2008 - 14:58
--ओरिजिनल लेखनासाठी : के.के ..छान जमलयं ओह ..मला वाटले तुम्ही केशवकुमार..म्हणुन केके लिहिले..क्षमस्व. नन्तर लक्षात आले ..केशवसुमार . ईश्वरी
लेखनविषय:

आमची प्रेरणा महेश यांची संदर प्रायोगिक कविता/गझल लुब्रे पडाव

भरला बघून पेला मी हंगरून गेलो
गोडीत पेग उष्टा मी लंगरून गेलो

शंका कुणा न आली की आत काय आहे
ग्लासास स्टिलच्या  या मी ड्रिंकरून गेलो!

काठीजरी करी या बघण्यात मग्न पोरी
लुब्रा स्वभाव माझा, मी यंगरून गेलो

मज लागले कळाया सारे तिचे इशारे
भलताच अर्थ कळता मी गांगरून गेलो

आनंदयात्रिकाला सलाम आणि प्रबोधनकर्त्याला दंडवत

आनंद घारे ·

स्वाती दिनेश गुरुवार, 05/01/2008 - 13:49
नानासाहेब धर्माधिकारींचा परिचय चांगला करून दिला आहे.मला त्यांच्या कार्याबद्दल माहिती नव्हती. स्वाती

अभिज्ञ गुरुवार, 05/01/2008 - 14:39
आनंदघनजी, नानासाहेब धर्माधिकारींचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. परिचय थोडासा मोघम वाटतोय.अजुन थोडिशि भर घातल्यास वाचायला निश्चित आवडेल. दोघाहि थोर लोकांचे 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. अबब.

शितल गुरुवार, 05/01/2008 - 18:18
कविवर्य मंगेश पाडगांवकर आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारीं या॑ना 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. तसेच, डॉ. नानासाहेब धर्माधिकारीं या॑चा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.

स्वाती दिनेश गुरुवार, 05/01/2008 - 13:49
नानासाहेब धर्माधिकारींचा परिचय चांगला करून दिला आहे.मला त्यांच्या कार्याबद्दल माहिती नव्हती. स्वाती

अभिज्ञ गुरुवार, 05/01/2008 - 14:39
आनंदघनजी, नानासाहेब धर्माधिकारींचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. परिचय थोडासा मोघम वाटतोय.अजुन थोडिशि भर घातल्यास वाचायला निश्चित आवडेल. दोघाहि थोर लोकांचे 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. अबब.

शितल गुरुवार, 05/01/2008 - 18:18
कविवर्य मंगेश पाडगांवकर आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारीं या॑ना 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. तसेच, डॉ. नानासाहेब धर्माधिकारीं या॑चा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज महाराष्ट्रदिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातल्या दोन महापुरुषांचा 'महाराष्ट्रभूषण' हा खिताब देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या दोन्ही व्यक्ती महाराष्ट्राला भूषणभूत आहेत हे सर्वांना माहीतच आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर नेहमी प्रसिध्दीच्या झोतात असल्यामुळे त्यांचे नांव सर्व मराठीभाषिकाच्या चांगल्या परिचयाचे आहे, तर डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी प्रसिध्दीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत गेली चौसष्ठ वर्षे अव्याहतपणे चालवले आहे.

आवाज

हेरंब ·

शितल गुरुवार, 05/01/2008 - 18:29
:) तुम्ही छान लिहले आहे, अगदी सरळ आणि मनातले. कधी कधी हा आवाज सहन होत नाही चिडचिड होते, त्या गो॑गाटात आपला आतला आवाजच आपल्याला ऐकु येईनासा होतो. पण नैसर्गिक आवाज हा कानाला सुखावतो. मन प्रसन्न करतो. काही काही माणसे फोनवर देखिल इतक्या मोठ्याने बोलतात तेव्हा तर फोन ठेवासा वाटतो. गणपती उत्सव आणि नवरात्रात तर ह्या आवाजाने ह्रदयाचे ठोके ही चुकतात की काय अशी भिती वाटते.

मदनबाण गुरुवार, 05/01/2008 - 19:28
दूरदर्शन, रेडिओ, म्युझिक सिस्टिम हे कानठळ्या बसाव्यात यासाठीच तयार केले आहेत असा यांचा दृढविश्वास असतो. खरय तुमच म्हणण आज काल लोकांना वाटत की मोठा आवाज केला तरच एन्जॉय करता येत..... तुझ्या म्युझिक सिस्टिम पेक्षा माझी म्युझिक सिस्टिम कशी जबरदस्त आहे त्याचा खेळ चालतो..... खळखळणार्‍या पाण्याचा, वार्‍याचा, पावसाचा किंबहुना निसर्गातील प्रत्येकच गोष्टीचा आवाज हा कानांना सुखदच असतो. १०००%सहमत..... हिमालयात फिरायला गेल्यावर तर हे फारच जाणवते. फिरायला.....अहो मी तर म्हणतो आता तर कायमचेच वास्तव्य करावे..... (ध्वनी प्रदुषणाने त्रस्त ) ~X( मदनबाण

मानस गुरुवार, 05/01/2008 - 20:28
या अनुषंगाने संत कबिरांचा एक दोहा आठवला. मुल्ला होकर बांग पुकारे, वो का साहीब बहीरा है | मुंगीके पाव मे घुंगरू बाजे, वो भी अल्ला सुनता है ||

मानस गुरुवार, 05/01/2008 - 20:28
या अनुषंगाने संत कबिरांचा एक दोहा आठवला. मुल्ला होकर बांग पुकारे, वो का साहीब बहीरा है | मुंगीके पाव मे घुंगरू बाजे, वो भी अल्ला सुनता है ||

वरदा गुरुवार, 05/01/2008 - 23:21
हे परमेश्वरा, डोळे बंद करता येतात, नाक मुठीत धरता येते, मग पाहिजे तेंव्हा कान बंद करण्याची विद्या फक्त मनोहरपंतांनाच का दिलीस रे ??? खरच....मी तिथे असताना तर आमच्या घरासमोर लग्नाचा हॉल सुरु झाला..एकाच वेळी एकाच मांडवात ३ लग्न होती आणि ३ जणांनी वेगवेगळे बँड आणले होते..इमॅजिन करा काय प्रचंड आवाज असेल्.....आणि ३ बँड जवळजवळ ६-७ तास सतत वाजत होते....ह्या लोकांचे कान कसले बनलेले असतात कोण जाणे....

भडकमकर मास्तर गुरुवार, 05/01/2008 - 23:43
माणसाचा बुध्यांक हा त्याच्या आवाज सहन करण्याच्या क्षमतेच्या व्यस्त प्रमाणांत असतो असे कुणा सूज्ञ गोर्‍या साहेबाने लिहून ठेवल्याचे स्मरते आणि हे वाक्य तर भन्नाटच... B)

धमाल मुलगा Fri, 05/02/2008 - 14:37
छान लेख. थोडंसं अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा.
हे परमेश्वरा, डोळे बंद करता येतात, नाक मुठीत धरता येते, मग पाहिजे तेंव्हा कान बंद करण्याची विद्या फक्त मनोहरपंतांनाच का दिलीस रे ???
आँ...पंताना चिमटा :) :) :) आणि मानस यांनी इथं उद्घत केलेला कबिरांचा
मुल्ला होकर बांग पुकारे, वो का साहीब बहीरा है | मुंगीके पाव मे घुंगरू बाजे, वो भी अल्ला सुनता है ||
दोहा ही अगदी यथोचित....

शितल गुरुवार, 05/01/2008 - 18:29
:) तुम्ही छान लिहले आहे, अगदी सरळ आणि मनातले. कधी कधी हा आवाज सहन होत नाही चिडचिड होते, त्या गो॑गाटात आपला आतला आवाजच आपल्याला ऐकु येईनासा होतो. पण नैसर्गिक आवाज हा कानाला सुखावतो. मन प्रसन्न करतो. काही काही माणसे फोनवर देखिल इतक्या मोठ्याने बोलतात तेव्हा तर फोन ठेवासा वाटतो. गणपती उत्सव आणि नवरात्रात तर ह्या आवाजाने ह्रदयाचे ठोके ही चुकतात की काय अशी भिती वाटते.

मदनबाण गुरुवार, 05/01/2008 - 19:28
दूरदर्शन, रेडिओ, म्युझिक सिस्टिम हे कानठळ्या बसाव्यात यासाठीच तयार केले आहेत असा यांचा दृढविश्वास असतो. खरय तुमच म्हणण आज काल लोकांना वाटत की मोठा आवाज केला तरच एन्जॉय करता येत..... तुझ्या म्युझिक सिस्टिम पेक्षा माझी म्युझिक सिस्टिम कशी जबरदस्त आहे त्याचा खेळ चालतो..... खळखळणार्‍या पाण्याचा, वार्‍याचा, पावसाचा किंबहुना निसर्गातील प्रत्येकच गोष्टीचा आवाज हा कानांना सुखदच असतो. १०००%सहमत..... हिमालयात फिरायला गेल्यावर तर हे फारच जाणवते. फिरायला.....अहो मी तर म्हणतो आता तर कायमचेच वास्तव्य करावे..... (ध्वनी प्रदुषणाने त्रस्त ) ~X( मदनबाण

मानस गुरुवार, 05/01/2008 - 20:28
या अनुषंगाने संत कबिरांचा एक दोहा आठवला. मुल्ला होकर बांग पुकारे, वो का साहीब बहीरा है | मुंगीके पाव मे घुंगरू बाजे, वो भी अल्ला सुनता है ||

मानस गुरुवार, 05/01/2008 - 20:28
या अनुषंगाने संत कबिरांचा एक दोहा आठवला. मुल्ला होकर बांग पुकारे, वो का साहीब बहीरा है | मुंगीके पाव मे घुंगरू बाजे, वो भी अल्ला सुनता है ||

वरदा गुरुवार, 05/01/2008 - 23:21
हे परमेश्वरा, डोळे बंद करता येतात, नाक मुठीत धरता येते, मग पाहिजे तेंव्हा कान बंद करण्याची विद्या फक्त मनोहरपंतांनाच का दिलीस रे ??? खरच....मी तिथे असताना तर आमच्या घरासमोर लग्नाचा हॉल सुरु झाला..एकाच वेळी एकाच मांडवात ३ लग्न होती आणि ३ जणांनी वेगवेगळे बँड आणले होते..इमॅजिन करा काय प्रचंड आवाज असेल्.....आणि ३ बँड जवळजवळ ६-७ तास सतत वाजत होते....ह्या लोकांचे कान कसले बनलेले असतात कोण जाणे....

भडकमकर मास्तर गुरुवार, 05/01/2008 - 23:43
माणसाचा बुध्यांक हा त्याच्या आवाज सहन करण्याच्या क्षमतेच्या व्यस्त प्रमाणांत असतो असे कुणा सूज्ञ गोर्‍या साहेबाने लिहून ठेवल्याचे स्मरते आणि हे वाक्य तर भन्नाटच... B)

धमाल मुलगा Fri, 05/02/2008 - 14:37
छान लेख. थोडंसं अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा.
हे परमेश्वरा, डोळे बंद करता येतात, नाक मुठीत धरता येते, मग पाहिजे तेंव्हा कान बंद करण्याची विद्या फक्त मनोहरपंतांनाच का दिलीस रे ???
आँ...पंताना चिमटा :) :) :) आणि मानस यांनी इथं उद्घत केलेला कबिरांचा
मुल्ला होकर बांग पुकारे, वो का साहीब बहीरा है | मुंगीके पाव मे घुंगरू बाजे, वो भी अल्ला सुनता है ||
दोहा ही अगदी यथोचित....
लेखनविषय:
लेखनप्रकार
जन्माला येणार्‍या बाळाचा पहिला आवाज ऐकायला सगळे किती उत्सुक असतात! खळखळणार्‍या पाण्याचा, वार्‍याचा, पावसाचा किंबहुना निसर्गातील प्रत्येकच गोष्टीचा आवाज हा कानांना सुखदच असतो. हिमालयात फिरायला गेल्यावर तर हे फारच जाणवते. पण हाच आवाज शहरांत फारच भीतिदायक रुप धारण करतो. शांतताप्रिय लोकांचे म्हणणे या गदारोळांत ऐकतो कोण? त्यांत ते संख्येने फारच कमी! तरी त्यातल्या कांहींनी दुर्दम्य चिकाटीने गोंगाट हा आरोग्याला कसा हानिकारक आहे हे सप्रमाण सिद्ध केले आणि सरकारला व न्यायालयांना तसे कायदे करावयास भाग पाडले. पण तिथेही तथाकथित धर्म आडवा आला.

महाराष्ट्रदिवसाच्या शुभेच्छा

चेतन ·

विकि गुरुवार, 05/01/2008 - 12:35
संयुक्त महाराष्ट्राच्या १०५ हुतात्म्यांना अभिवादन करून सर्व मिसळपावकरांना "१ मे महाराष्ट्रदिन" व "कामगारदिनाच्या " हार्दिक शुभेच्छा ! जय हिंद ! जय महाराष्ट्र ! बेळगाव, बिदर, भालकी, निपाणी, कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!! आपला कॉ.विकि

In reply to by विकि

इनोबा म्हणे गुरुवार, 05/01/2008 - 14:04
महाराष्ट्र राज्य संस्थापन दिनाच्या सर्व महाराष्ट्रीय बंधू-भगिनींना हार्दीक शुभेच्छा! बेळगाव, बिदर, भालकी, निपाणी, कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!! हेच म्हणतो. जय भवानी! जय शिवाजी!! जय महाराष्ट्र!!! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

चेतन Fri, 05/02/2008 - 12:28
महाराष्ट्रदिवसाच्या लेखालासुद्धा कढून टाकलं ....... (रामशास्त्रींचे अवतार दिसताय) "मला महीत असलेला हा महाराष्ट्र टाइम्स मधील एक लेखं (जुना आहे पणं मस्त)" तरी बरं हे नमुद केलं होतं काय करणार दुवा सापड्लाचं नाही बघा तुम्हाला सापड्तोय कां (जय महाराष्ट्र) चेतन

विकि गुरुवार, 05/01/2008 - 12:35
संयुक्त महाराष्ट्राच्या १०५ हुतात्म्यांना अभिवादन करून सर्व मिसळपावकरांना "१ मे महाराष्ट्रदिन" व "कामगारदिनाच्या " हार्दिक शुभेच्छा ! जय हिंद ! जय महाराष्ट्र ! बेळगाव, बिदर, भालकी, निपाणी, कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!! आपला कॉ.विकि

In reply to by विकि

इनोबा म्हणे गुरुवार, 05/01/2008 - 14:04
महाराष्ट्र राज्य संस्थापन दिनाच्या सर्व महाराष्ट्रीय बंधू-भगिनींना हार्दीक शुभेच्छा! बेळगाव, बिदर, भालकी, निपाणी, कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!! हेच म्हणतो. जय भवानी! जय शिवाजी!! जय महाराष्ट्र!!! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

चेतन Fri, 05/02/2008 - 12:28
महाराष्ट्रदिवसाच्या लेखालासुद्धा कढून टाकलं ....... (रामशास्त्रींचे अवतार दिसताय) "मला महीत असलेला हा महाराष्ट्र टाइम्स मधील एक लेखं (जुना आहे पणं मस्त)" तरी बरं हे नमुद केलं होतं काय करणार दुवा सापड्लाचं नाही बघा तुम्हाला सापड्तोय कां (जय महाराष्ट्र) चेतन
लेखनविषय:
सगळ्यांना महाराष्ट्र दिवसाच्या शुभेच्छा आणि हुतात्म्यांना आदरांजली मला महीत असलेला हा महाराष्ट्र टाइम्स मधील एक लेखं (जुना आहे पणं मस्त) सदर लेखन येथून काढून टाकले आहे. कृपया हे वाचावे... -- जनरल डायर.