मंडळी,
बुधवारी पहाटेच आमचे आगमन आमच्या माहेरी म्हणजे करवीर नगरीत झाले. पहाटे ३.३० ला आम्ही आमच्या मुक्कामी दाखल झालो. घरी पोहोचताच आईने आमच्यावरून्(मी आणि माझा छोटा) भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि आम्हाला घरांत घेतलं. आल्या आल्या घरातल्या लोकांबरोबरच कुत्री, मांजरी यांच्याशीही गाठीभेटी झाल्या आणि त्यांच्या मूक मायेनं मन खरंच भरून आलं. सगळ्यांसाठी आणलेल्या वस्तू बॅगेतून काढून दिल्या.. ..माझी झोप तर उडालीच होती त्यामुळे घरच्यांना (खरंतर आईलाच) झोपू देणार नाही असं सांगून टाकलं. आणि मग इथे येण्याच्या आधी काय काय धमाल चालू होती माझी.. रेडीओवर काय काय घोळ घालते आहे.. आजारी कशी पडले..
एकदम
असे नाही वाटत
In reply to असे नाही वाटत by आनंदयात्री
गैर नसेल, पण अत्यंत जोखमीचे
त्रिवेणी संगम
In reply to त्रिवेणी संगम by मनस्वी
बरेचसे सहमत
कलकत्ता..
मिपाकरांचे आभार
In reply to मिपाकरांचे आभार by अनामिका
लेझिम अथवा ढोलताशाचे पथक
In reply to मिपाकरांचे आभार by अनामिका
तुतारी
अनावश्यक
In reply to अनावश्यक by विकास
तुम्हाला
In reply to तुम्हाला by कौंतेय
व्यक्तीगत घेण्याची गरज नाही :-)
झक्कास मनस्वी!
वृत्त
योग्य की अयोग्य ?
त्यात गैर काय?
In reply to त्यात गैर काय? by धोंडोपंत
ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by इनोबा म्हणे
इनोबा तू
In reply to त्यात गैर काय? by धोंडोपंत
१००% सहमत
क्रिकेट चा खेळखंडोबा.....
In reply to क्रिकेट चा खेळखंडोबा..... by मदनबाण
असे म्हणायचे होते...
In reply to असे म्हणायचे होते... by इनोबा म्हणे
बारबाला
In reply to बारबाला by बगाराम
बार'बारबाला
In reply to बार'बारबाला by इनोबा म्हणे
अरे प्रश्न
In reply to अरे प्रश्न by बगाराम
अरे प्रश्न
In reply to बार'बारबाला by इनोबा म्हणे
गरज नाही
गैर समज नको !!!!!
हे भलतंच
In reply to हे भलतंच by वरदा
काही
"चिअर गर्ल्स कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन मुळात चुकीचा आहे
आपल्याला ज्यातलं कळतं तेच पहावं माणसानी