मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"पीएसएलव्ही सी-9' चे यशस्वी उड्डाण

मानस ·

आनंदयात्री 28/04/2008 - 18:55
काल सगळ्या न्युज वाहिन्या त्यांचे नेहमीचे रद्दड काहीतरी दाखवत होत्या फक्त एकच मराठी वाहीनी याबद्दल दाखवत होती, कौतुक वाटले.

गोट्या 28/04/2008 - 19:22
"सर्व भारतीयांना अभिमान वाटेल अशी घटना, "पीएसएलव्ही सी-9' चे यशस्वी उड्डाण." सहमत. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

चतुरंग 28/04/2008 - 19:31
आणि ह्या यशस्वी उड्डाणाने देशाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोचणार्‍या इस्रोच्या सर्व लोकांचे अभिनंदन! एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल १० उपग्रह एकाच वेळी यशस्वीपणे अंतरिक्षात प्रस्थापित करण्याचा हा जागतिक विक्रम आहे!! हॅट्स ऑफ!! चतुरंग

In reply to by चतुरंग

प्रमोद देव 29/04/2008 - 08:55
आणि ह्या यशस्वी उड्डाणाने देशाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोचणार्‍या इस्रोच्या सर्व लोकांचे अभिनंदन! एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल १० उपग्रह एकाच वेळी यशस्वीपणे अंतरिक्षात प्रस्थापित करण्याचा हा जागतिक विक्रम आहे!! हॅट्स ऑफ!! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विकास 28/04/2008 - 21:43
कालच इस्रो असे करणार आहे म्हणून वाचले होते पण आज सकाळी रीडीफवर/मटा/सकाळवर पटकन बातमी दिसली नाही. बातमी वाचून आनंद झाला/अभिमान वाटला. यातील मोठा भारतीय उपग्रह आता भारतासाठी मॅपिंग करणार आहे. तेव्हढे वाचून आनंद झाला कारण कधी काळी नीट नकाशे मिळतील अशी आता अशा करता येईल (संशोधनासाठी म्युन्सिपॅलीटीत चकरा मारून पहा).

केशवराव 28/04/2008 - 22:39
भारतिय शास्त्रज्ञांनी एक अभिमानास्पद कामगिरी केली ; आणि आमच्या सर्व वाहिन्यांना महत्व वाटत होते ते भज्जीने कानफटात मारल्याबद्दल भोगलेल्या शिक्षेचे. ' ब्रेकिंग न्युज ' म्हणुन किती वेळा ते दाखवत रहाल? ईस्रोची बातमी जागतिक महत्वाची. त्याला फूटेज किती आणि भज्जीला फुटेज किती ? काही तारतम्य ? - - - - - पण हॅट्स ऑफ टू अवर सायंटिस्ट . - - - - - - - केशवराव.

In reply to by केशवराव

मदनबाण 29/04/2008 - 07:26
आमच्या सर्व वाहिन्यांना महत्व वाटत होते ते भज्जीने कानफटात मारल्याबद्दल भोगलेल्या शिक्षेचे. ' >या न्युज चॅनलवाल्यांना याच काही महत्वच वाटत नाही असे मला वाटले.....डोक्यात गेल्या माझ्यातर..... माझ्या डोक्याचीच भज्जी करुन टाकली !!!!! (हे चॅनल वाले बेफाम आणि बेलगाम झालेत)असे म्हणणारा..... मदनबाण.....

शितल 28/04/2008 - 22:43
कौतुकास्पद कामगिरी केली आहे . ईस्रो" च्या सर्व वैज्ञानिकांचे व सहकार्‍यांचे हार्दिक अभिनंदन

देवदत्त 28/04/2008 - 22:48
सर्व वैज्ञानिकांचे व सहकार्‍यांचे हार्दिक अभिनंदन. काल रात्री बातम्यांमध्ये पाहिले की १५ मिनिटांत प्रक्षेपण होणार आहे (काहीतरी गोंधळ झाला माझा) म्हणून सर्व वाहिन्या तपासून पाहिल्या. त्या एकाच वाहिनीवर ती बातमी होती. म्हणून असेल पण नंतर विसरलो. सकाळी १० वाजता कोठल्यातरी संकेत स्थळावर वाचले की प्रक्षेपण झाले म्हणून. आनंद वाटला. खरे तर आणखी एक गोष्ट राहून गेली. माझी एक मैत्रीण आहे इस्त्रो मध्ये तिला फोन करणार होतो, माहिती आणि अभिनंदनाकरीता. पण कामात विसरून गेलो :( बघतो उद्या प्रयत्न करून.

मानस 28/04/2008 - 23:45
तुम्हा सर्वांना प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद हेच जाणुन घ्यायचं होतं, की भारतात या बातमीला रितसर प्रसिद्धी मिळाली का? कारण हल्ली "ब्रेकिंग न्युज" च्या नावाखाली जो काही गोंधळ ह्या न्युज चॅनलवाल्यांनी घातलाय ते बघता, ही बातमी त्यांना कितपत महत्वाची वाटते? ब्रेकिंग न्युज - आज अमिताभ दोनदा शिंकला! ब्रेकिंग न्युज - आज करीनाची डावी मांडी दुखत होती. ब्रेकिंग न्युज - सकाळी माहीने (धोनी) मोटर-सायकल चालवली. असल्या ब्रेकिंग न्युजच्या जमान्यात भारताने विज्ञान क्षेत्रात काय भरारी मारली व कुठला तरी उपग्रह त्याबरोबर १० उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडले, यात काय महत्वाचं? तरीही, आज सकाळी इथे अमेरिकेत "आज-तक" या वाहीनीवर ४० सेकंदाची बातमी पहायला मिळाली आणि १५ सेकंदासाठी का होईना, उपग्रह अवकाशात झेप घेतानाचे चित्रण पहायला मिळालं ह्याचं खूप मानसिक समाधान वाटलं. "पीएसएलव्ही - ९" ने अनेक इतर राष्ट्रांचे ८ लघु-ग्रह (नॅनो-सॅटलाइट्स) सुद्धा पृथ्वीच्या कक्षेत सोडले त्यांत जपान, जर्मनी, स्वीडन, ब्राझिल सारख्या बलाढ्य राष्ट्रांचा समावेश आहे ह्याची दखल सी.एन.एन. व ए.बी.सी. या चॅनल्स् नी घेतली हे पाहुन फार बरं वाटलं.

अन्या दातार 28/04/2008 - 23:50
माझ्या माहितीप्रमाणे जसे आज १० उपग्रह सोडले, तसे अजून २५ उपग्रह इस्रो अवकाशात सोडणार आहे. (त्यातील एका उपग्रहासाठी मला थोडे फार काम करायला मिळाले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.) आपला, (हर्षोल्लसित) अभियंता

In reply to by अन्या दातार

विकास 29/04/2008 - 05:42
त्यातील एका उपग्रहासाठी मला थोडे फार काम करायला मिळाले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तुमचे पण अभिनंदन! अजून एक - एका प्रक्षेपणात १० उपग्रह सोडणे हा जागतीक विक्रम आहे.

In reply to by विकास

प्रमोद देव 29/04/2008 - 09:01
अजून एक - एका प्रक्षेपणात १० उपग्रह सोडणे हा जागतीक विक्रम आहे. ह्या आधी रशियाने एका वेळी १६ उपग्रह सोडले होते. मात्र त्यांचे वजन बरेच कमी होते. त्याबद्दलची ही बातमी वाचा. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

आनंदयात्री 29/04/2008 - 09:43
तो जागतिक विक्रमच आहे, रशियाने ८ सॅटेलाईट एकावेळेस प्रक्षेपित केले होते असे स्मरते. खालील दुवे पहा. इस्रो चे यश १८ सॅटेलाईट वाहुन नेतांना रशियाच्या रॉकेट ला झालेला अपघात

In reply to by आनंदयात्री

प्रमोद देव 29/04/2008 - 10:06
आनंदयात्रींनी माझ्या दुरुस्तीची चूक दुरुस्त केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by अन्या दातार

मानस 29/04/2008 - 07:34
(त्यातील एका उपग्रहासाठी मला थोडे फार काम करायला मिळाले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.) अभिनंदन, खरोखरच अभिमानास्पद आहे.

विसोबा खेचर 29/04/2008 - 09:58
"पीएसएलव्ही सी-9' चे यशस्वी उड्डाण" या घटनेमुळे भारतीय असल्याचा खूप अभिमान वाटला! परंतु त्याचसोबत स्वातंत्र्य मिळून ६० वर्ष होऊन गेली तरी आज ठाण्यासारख्या शहरात आम्ही रोजचे ३ तास लोडशेडिंगचे पारतंत्र्य भोगतो आहोत याची भारतीय म्हणून शरमही वाटते! लेको, आधी रोजची धड वीज तर द्या आणि मग करा हवी तेवढी उड्डाणं! च्यामारी, इथे गावागावात वीज, आरोग्यसेवा, पाणी यांसारख्या मूलभूत गरजांची मारामार आहे आणि लेकाचे उपग्रहांची उड्डाणं करताहेत! छ्या....! आपला, (वेळच्या वेळी विजेचं बील भरणारा एक त्रस्त भारतीय नागरीक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विसुनाना 29/04/2008 - 14:36
एकाचवेळी दहा उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम केल्याबद्दल इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन! ज्या देशात वीज,पाणी, रस्ते अशा साध्या सोयींची वानवा आहे अशा देशातल्या शास्त्रज्ञांकडे बुद्धीमत्तेची कमतरता नाही हे पाहून अभिमान वाटला. तात्यांशी तात्विक सहमती असली तरी शास्त्रज्ञांनाही याच वीजबचतीचा फटका बसतो हे सत्य आहे. तात्या, हे वाचा.
update: we just had a short power outage here (which is not unusual) so we had to use our flashlights to help with applying thermal tapes
तेव्हा आपण आणि शास्त्रज्ञ यांच्यात वीजपुरवठ्याबाबत तरी फारसा फरक नाही. नाही का? मग त्यांच्या यशात आपणही निर्भेळ आनंद लुटू या! शरम वाटलीच तर नाकर्त्या राजकारण्यांची वाटली पाहिजे.

In reply to by विसुनाना

गोट्या 29/04/2008 - 23:43
"शरम वाटलीच तर नाकर्त्या राजकारण्यांची वाटली पाहिजे. " १०००००००००००००००% सहमत. खरोखर ह्यांना लाज लज्जा नावाची अनुभूती / संवेदना राहली नाही असे वाटावे असे हे दिवस ! जो कोणीच नाही तो स्वतःला युवराज म्हणवतो, जो काही आहे तो स्वतःला हाय-कमांडचा सेवक समजतो ! ह्यातच देशाचे भले आहे असे समाज समजत आहे ! व ह्यातून काहीच प्राप्त होणार नाही हे माहीत असून देखील मी स्वत:ला का भारतीय समजतो आहे, हेच कळायला मार्ग नाही आहे ! जेथे मार्ग नाही तो देश भारत ! जेथे विज नाही तो देश भारत ! जे थे सर्व काही हाय कमांडच्या हाती तो आपला भारत देश ! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

"पीएसएलव्ही सी-9' ने १० उपग्रह अंतराळात सोडले. अभिनंदन. पुढची स्वारी चंद्रावर (चंद्र ह्या उपग्रहावर) असे घोषीत केले आहे. हार्दीक शुभेछा...!

आनंदयात्री 28/04/2008 - 18:55
काल सगळ्या न्युज वाहिन्या त्यांचे नेहमीचे रद्दड काहीतरी दाखवत होत्या फक्त एकच मराठी वाहीनी याबद्दल दाखवत होती, कौतुक वाटले.

गोट्या 28/04/2008 - 19:22
"सर्व भारतीयांना अभिमान वाटेल अशी घटना, "पीएसएलव्ही सी-9' चे यशस्वी उड्डाण." सहमत. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

चतुरंग 28/04/2008 - 19:31
आणि ह्या यशस्वी उड्डाणाने देशाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोचणार्‍या इस्रोच्या सर्व लोकांचे अभिनंदन! एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल १० उपग्रह एकाच वेळी यशस्वीपणे अंतरिक्षात प्रस्थापित करण्याचा हा जागतिक विक्रम आहे!! हॅट्स ऑफ!! चतुरंग

In reply to by चतुरंग

प्रमोद देव 29/04/2008 - 08:55
आणि ह्या यशस्वी उड्डाणाने देशाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोचणार्‍या इस्रोच्या सर्व लोकांचे अभिनंदन! एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल १० उपग्रह एकाच वेळी यशस्वीपणे अंतरिक्षात प्रस्थापित करण्याचा हा जागतिक विक्रम आहे!! हॅट्स ऑफ!! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विकास 28/04/2008 - 21:43
कालच इस्रो असे करणार आहे म्हणून वाचले होते पण आज सकाळी रीडीफवर/मटा/सकाळवर पटकन बातमी दिसली नाही. बातमी वाचून आनंद झाला/अभिमान वाटला. यातील मोठा भारतीय उपग्रह आता भारतासाठी मॅपिंग करणार आहे. तेव्हढे वाचून आनंद झाला कारण कधी काळी नीट नकाशे मिळतील अशी आता अशा करता येईल (संशोधनासाठी म्युन्सिपॅलीटीत चकरा मारून पहा).

केशवराव 28/04/2008 - 22:39
भारतिय शास्त्रज्ञांनी एक अभिमानास्पद कामगिरी केली ; आणि आमच्या सर्व वाहिन्यांना महत्व वाटत होते ते भज्जीने कानफटात मारल्याबद्दल भोगलेल्या शिक्षेचे. ' ब्रेकिंग न्युज ' म्हणुन किती वेळा ते दाखवत रहाल? ईस्रोची बातमी जागतिक महत्वाची. त्याला फूटेज किती आणि भज्जीला फुटेज किती ? काही तारतम्य ? - - - - - पण हॅट्स ऑफ टू अवर सायंटिस्ट . - - - - - - - केशवराव.

In reply to by केशवराव

मदनबाण 29/04/2008 - 07:26
आमच्या सर्व वाहिन्यांना महत्व वाटत होते ते भज्जीने कानफटात मारल्याबद्दल भोगलेल्या शिक्षेचे. ' >या न्युज चॅनलवाल्यांना याच काही महत्वच वाटत नाही असे मला वाटले.....डोक्यात गेल्या माझ्यातर..... माझ्या डोक्याचीच भज्जी करुन टाकली !!!!! (हे चॅनल वाले बेफाम आणि बेलगाम झालेत)असे म्हणणारा..... मदनबाण.....

शितल 28/04/2008 - 22:43
कौतुकास्पद कामगिरी केली आहे . ईस्रो" च्या सर्व वैज्ञानिकांचे व सहकार्‍यांचे हार्दिक अभिनंदन

देवदत्त 28/04/2008 - 22:48
सर्व वैज्ञानिकांचे व सहकार्‍यांचे हार्दिक अभिनंदन. काल रात्री बातम्यांमध्ये पाहिले की १५ मिनिटांत प्रक्षेपण होणार आहे (काहीतरी गोंधळ झाला माझा) म्हणून सर्व वाहिन्या तपासून पाहिल्या. त्या एकाच वाहिनीवर ती बातमी होती. म्हणून असेल पण नंतर विसरलो. सकाळी १० वाजता कोठल्यातरी संकेत स्थळावर वाचले की प्रक्षेपण झाले म्हणून. आनंद वाटला. खरे तर आणखी एक गोष्ट राहून गेली. माझी एक मैत्रीण आहे इस्त्रो मध्ये तिला फोन करणार होतो, माहिती आणि अभिनंदनाकरीता. पण कामात विसरून गेलो :( बघतो उद्या प्रयत्न करून.

मानस 28/04/2008 - 23:45
तुम्हा सर्वांना प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद हेच जाणुन घ्यायचं होतं, की भारतात या बातमीला रितसर प्रसिद्धी मिळाली का? कारण हल्ली "ब्रेकिंग न्युज" च्या नावाखाली जो काही गोंधळ ह्या न्युज चॅनलवाल्यांनी घातलाय ते बघता, ही बातमी त्यांना कितपत महत्वाची वाटते? ब्रेकिंग न्युज - आज अमिताभ दोनदा शिंकला! ब्रेकिंग न्युज - आज करीनाची डावी मांडी दुखत होती. ब्रेकिंग न्युज - सकाळी माहीने (धोनी) मोटर-सायकल चालवली. असल्या ब्रेकिंग न्युजच्या जमान्यात भारताने विज्ञान क्षेत्रात काय भरारी मारली व कुठला तरी उपग्रह त्याबरोबर १० उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडले, यात काय महत्वाचं? तरीही, आज सकाळी इथे अमेरिकेत "आज-तक" या वाहीनीवर ४० सेकंदाची बातमी पहायला मिळाली आणि १५ सेकंदासाठी का होईना, उपग्रह अवकाशात झेप घेतानाचे चित्रण पहायला मिळालं ह्याचं खूप मानसिक समाधान वाटलं. "पीएसएलव्ही - ९" ने अनेक इतर राष्ट्रांचे ८ लघु-ग्रह (नॅनो-सॅटलाइट्स) सुद्धा पृथ्वीच्या कक्षेत सोडले त्यांत जपान, जर्मनी, स्वीडन, ब्राझिल सारख्या बलाढ्य राष्ट्रांचा समावेश आहे ह्याची दखल सी.एन.एन. व ए.बी.सी. या चॅनल्स् नी घेतली हे पाहुन फार बरं वाटलं.

अन्या दातार 28/04/2008 - 23:50
माझ्या माहितीप्रमाणे जसे आज १० उपग्रह सोडले, तसे अजून २५ उपग्रह इस्रो अवकाशात सोडणार आहे. (त्यातील एका उपग्रहासाठी मला थोडे फार काम करायला मिळाले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.) आपला, (हर्षोल्लसित) अभियंता

In reply to by अन्या दातार

विकास 29/04/2008 - 05:42
त्यातील एका उपग्रहासाठी मला थोडे फार काम करायला मिळाले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तुमचे पण अभिनंदन! अजून एक - एका प्रक्षेपणात १० उपग्रह सोडणे हा जागतीक विक्रम आहे.

In reply to by विकास

प्रमोद देव 29/04/2008 - 09:01
अजून एक - एका प्रक्षेपणात १० उपग्रह सोडणे हा जागतीक विक्रम आहे. ह्या आधी रशियाने एका वेळी १६ उपग्रह सोडले होते. मात्र त्यांचे वजन बरेच कमी होते. त्याबद्दलची ही बातमी वाचा. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

आनंदयात्री 29/04/2008 - 09:43
तो जागतिक विक्रमच आहे, रशियाने ८ सॅटेलाईट एकावेळेस प्रक्षेपित केले होते असे स्मरते. खालील दुवे पहा. इस्रो चे यश १८ सॅटेलाईट वाहुन नेतांना रशियाच्या रॉकेट ला झालेला अपघात

In reply to by आनंदयात्री

प्रमोद देव 29/04/2008 - 10:06
आनंदयात्रींनी माझ्या दुरुस्तीची चूक दुरुस्त केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by अन्या दातार

मानस 29/04/2008 - 07:34
(त्यातील एका उपग्रहासाठी मला थोडे फार काम करायला मिळाले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.) अभिनंदन, खरोखरच अभिमानास्पद आहे.

विसोबा खेचर 29/04/2008 - 09:58
"पीएसएलव्ही सी-9' चे यशस्वी उड्डाण" या घटनेमुळे भारतीय असल्याचा खूप अभिमान वाटला! परंतु त्याचसोबत स्वातंत्र्य मिळून ६० वर्ष होऊन गेली तरी आज ठाण्यासारख्या शहरात आम्ही रोजचे ३ तास लोडशेडिंगचे पारतंत्र्य भोगतो आहोत याची भारतीय म्हणून शरमही वाटते! लेको, आधी रोजची धड वीज तर द्या आणि मग करा हवी तेवढी उड्डाणं! च्यामारी, इथे गावागावात वीज, आरोग्यसेवा, पाणी यांसारख्या मूलभूत गरजांची मारामार आहे आणि लेकाचे उपग्रहांची उड्डाणं करताहेत! छ्या....! आपला, (वेळच्या वेळी विजेचं बील भरणारा एक त्रस्त भारतीय नागरीक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विसुनाना 29/04/2008 - 14:36
एकाचवेळी दहा उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम केल्याबद्दल इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन! ज्या देशात वीज,पाणी, रस्ते अशा साध्या सोयींची वानवा आहे अशा देशातल्या शास्त्रज्ञांकडे बुद्धीमत्तेची कमतरता नाही हे पाहून अभिमान वाटला. तात्यांशी तात्विक सहमती असली तरी शास्त्रज्ञांनाही याच वीजबचतीचा फटका बसतो हे सत्य आहे. तात्या, हे वाचा.
update: we just had a short power outage here (which is not unusual) so we had to use our flashlights to help with applying thermal tapes
तेव्हा आपण आणि शास्त्रज्ञ यांच्यात वीजपुरवठ्याबाबत तरी फारसा फरक नाही. नाही का? मग त्यांच्या यशात आपणही निर्भेळ आनंद लुटू या! शरम वाटलीच तर नाकर्त्या राजकारण्यांची वाटली पाहिजे.

In reply to by विसुनाना

गोट्या 29/04/2008 - 23:43
"शरम वाटलीच तर नाकर्त्या राजकारण्यांची वाटली पाहिजे. " १०००००००००००००००% सहमत. खरोखर ह्यांना लाज लज्जा नावाची अनुभूती / संवेदना राहली नाही असे वाटावे असे हे दिवस ! जो कोणीच नाही तो स्वतःला युवराज म्हणवतो, जो काही आहे तो स्वतःला हाय-कमांडचा सेवक समजतो ! ह्यातच देशाचे भले आहे असे समाज समजत आहे ! व ह्यातून काहीच प्राप्त होणार नाही हे माहीत असून देखील मी स्वत:ला का भारतीय समजतो आहे, हेच कळायला मार्ग नाही आहे ! जेथे मार्ग नाही तो देश भारत ! जेथे विज नाही तो देश भारत ! जे थे सर्व काही हाय कमांडच्या हाती तो आपला भारत देश ! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

"पीएसएलव्ही सी-9' ने १० उपग्रह अंतराळात सोडले. अभिनंदन. पुढची स्वारी चंद्रावर (चंद्र ह्या उपग्रहावर) असे घोषीत केले आहे. हार्दीक शुभेछा...!
आज सर्व भारतीयांना अभिमान वाटेल अशी घटना, "पीएसएलव्ही सी-9' चे यशस्वी उड्डाण. एकाच वेळेस १० उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याचा विक्रम. "ईस्रो" च्या सर्व वैज्ञानिकांचे व सहकार्‍यांचे हार्दिक अभिनंदन. ह्या बद्दल सविस्तर माहीती येथे वाचा.

एकदिवसीय सहल काढुया का?

वेदश्री ·

In reply to by धमाल मुलगा

वेदश्री 28/04/2008 - 16:59
मला वाटलंच होतं तू पहिला प्रतिसाद टाकशील असं. विजुभाऊंशी बोलताना पाटेश्वराची धमाल माहिती कळली पण ते म्हणे की ७-८च्या ग्रुपमध्ये जा असं. इकडे नविन असल्याने कुठून शोधायचा मी बापडीने ग्रुप? म्हणून मेंबरं शोधायला कौल घ्यावा म्हटलं.. मेंबर्स नक्की झाले की ठिकाण ठरवायचं आणि जायचं ही काही बडी गोष्ट रहाणार नाही.

In reply to by वेदश्री

धमाल मुलगा 28/04/2008 - 17:12
ए...मावशे... पहिला प्रतिसाद मीच टाकेन म्हणजे? काय वळू वाटलो काय मी..बोंबलत हिंडायचं नाव निघालं की सगळ्यात पुढं असायला? :) बरोबर ओळखलस.... पण विजुभाऊंनी सांगितलय..तिथं तरसं/बिबटे असतात आणी वनखात्याची परमिशन नाईय्ये दंबूक न्यायला...कसं करायचं?

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा 28/04/2008 - 17:09
आंद्या मस्तच! आणि तिथून मग कात्रजला सर्पोद्यानापाशी जाऊ...घोड्यावर बसु, पावभाजी खाऊ, साप-नाग आणि पाखरं बघू अवांतरः हे कार्टं तुपसाखर पोळी काही सोडत नाही आणि लेकाचं बारिकही होत नाही!!!

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 28/04/2008 - 17:15
सर्पोद्यान ७ वाजता बंद होते, तिथुन आपण आमच्या भारती विद्यापिठाच्या एरिआत जाउ, तिथे आपल्याला छान छान गुटगुटीत पाखरे पहायला मिळतील, शेवटी छंद आहे आपला तो !

In reply to by ब्रिटिश टिंग्या

धमाल मुलगा 28/04/2008 - 17:21
अर्थाचे अनर्थ नका रे करु पोट्ट्यांहो.... मला जोडे बसतात... च्यायला, आम्ही काहीही बोललो तरी त्यातून वाईटच अर्थ काढतात बॉ लोक. दादा कोंडक्यांना विचारायला पाहिजे काय करावं ते!

विसोबा खेचर 28/04/2008 - 17:12
येत्या रविवारी पुण्यात येतो आहे. संध्याकाळी कुठेतरी बसून एक लहनसा कट्टा करायची इच्छा आहे. बोला, कोण कोण लोकं येणार? साला, जे येतील ते आपले! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धमाल मुलगा 28/04/2008 - 17:16
येत्या रविवारी पुण्यात येतो आहे. संध्याकाळी कुठेतरी बसून एक लहनसा कट्टा करायची इच्छा आहे. ये बहुत ना-इन्साफी है| मला मुंबईला परत यावं लागतं ना रविवारी... सोमवारचं हापिस चुकवून कसं चालेल? सक्काळी सक्काळी ९:३० टोल्याला पोचावं लागतंय...नायतर साला कोर्टमार्शल करतात...येडे आहेत हापिसवाले.

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 28/04/2008 - 17:22
बेष्ट आमि येनार. धमाल्या तुझी जाण्याची कायतरी सोय करुया.ठाण्याला जायला सक्काळी बक्कळ गाड्या असतात. अगदी ८:००पर्यन्त पोचशिल अशा

In reply to by धमाल मुलगा

केशवसुमार 28/04/2008 - 20:01
ए भाऊ पनवती नको लाऊ... रात्र भर बस सेवा आहे.पुणे..मुंबई.. कोणी ही तुझी पालखी/पार्सल टाकून देतील रात्रीच्या गाडीत.. (दम देणार)केशवसुमार स्वगत :- मुंबईला वाहक लाथ घालून उठवेलच..

In reply to by वेदश्री

आनंदयात्री 28/04/2008 - 18:31
वरिल प्रतिसादातील 'तु' कोण आहे हे स्पष्ट करावे. कळावे लोभ असावा. डिस्क्लेमरः व्यक्तिगत वादाचा किंवा व्यक्तिगत वाद सुरु करण्यात पुढाकार घेण्यास उद्युक्त करण्याचा सदरहु प्रतिसादाचा हेतु नाही, तसे काहीही आढळल्यास ती टंकलेखनाची किंवा प्रतिसदकर्त्याच्या अल्पमतीची चुक मानुन मोठ्या मनाने माफ करावे.

In reply to by आनंदयात्री

वेदश्री 28/04/2008 - 18:44
>वरिल प्रतिसादातील 'तु' कोण आहे हे स्पष्ट करावे. मी तात्याला म्हणाले होते. तुम्हाला असे म्हणायची काय गरज? तुम्हीतर येणारच ना..

In reply to by विजुभाऊ

वेदश्री 28/04/2008 - 17:23
बस्स का विजुभाऊ?! भरवशाच्या म्हशीला टोणाग्यतला प्रकार करू नका बॉ.. तुम्हीच 'विचार करायला हरकत नाही' म्हणालात तर आम्ही कोणत्या गाईडच्या तोंडाकडे पहायचं?

विजुभाऊ 28/04/2008 - 17:38
मी ट्रीप ला कोठे नाही म्हणालो. अजून दिवस कुठे ठरलाय ट्रीप चा. जाउ या ट्रीपला. ....भरवश्याच्या म्हशीच्या शोधात फिरणारा टोणगा विजुभौ ( ह्म्म्म्म्म्म्म्याआआआअ) स्वगत:आता तर जेथे स्वागतालाच ""म्हशीचे शिल्प आहे अशा पाटेश्वर च्या डोंगरावरच नेईन. **टीपः(रेड्याच्या पाठीवरील ईश्वर म्हणुन पाटेश्वर)

वेदश्री 28/04/2008 - 17:59
आत्तापर्यंत मी स्वतः मिळून ७ जणांनी कौलदान केलेले आहे पण कौलदार देवा/वींची नावंच कळत नाहीयेत.. :( कौल दोन दिवसांचा काढला आहे.. कधीपर्यंत चालेल म्हणजे? उद्यापर्यंत का? प्च.. लोचा आहे बॉ.

इनोबा म्हणे 28/04/2008 - 20:25
L) पर जायाचं कुठं? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

विजुभाऊ 29/04/2008 - 12:10
प्रेक्षक? ट्रीप मधे प्रेक्षक काय करणार तो काय गोल्फ चा खेळ आहे चालता चालता पहायला? पण हरकत नाही ट्रीप साठी प्रेक्षक. केसरीच्या वीणा पाटीलाना नवी कॉन्सेप्ट मिळेल =))

In reply to by अन्जलि

वेदश्री 29/04/2008 - 13:00
लॉजिस्टिक्सची सोय कशी करायची ते बघता येईल नंतर.. आधी यायची इच्छा आहे का बोला? असेल तर योग्य कौल द्या म्हणजे झाले ! पुण्याजवळच जायला पाहिजे असेच काही नाही.. सहलही एकच काढायचीये असेही काही नाही. ग्रुप बनला की झकाससे नाव ठेवून जाऊया सहलींना.. पावसाळा काय एखाददिड महिन्यात येतोच आहे, तेव्हा तर जाम धमाल येईल !

विजुभाऊ 29/04/2008 - 13:51
धमाल येईल १००००% येईल.त्याला हसायला आणि वात्रटपणा करायला काहीतरी कारण हवच असते

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 29/04/2008 - 14:38
धमाल मुला ला कोठे न्या तो वात्रटपणा करतोच. परवा कोणीतरी म्हणाले की जुन्या कोर्टात जज्ज साहेब टेबलावर हातोडा मारुन ऑर्डर ऑर्डर असे ओरडल्यानन्तर धमाल मुलगा "दोन मिसळ आणि दोन कटींग चहा" असे ओरडला म्हणुन. ख खो ध मु जा. ::::: धमाल मुलगा सोबत असेल तर कोठे न जाणारा विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा 29/04/2008 - 14:43
ख खो ध मु जा.
च्यामारी...हे काय असतं? आणि ओ भौ..मी कधी गेलो होतो कोडतात? आपल्या नावावर येकपन केस नाय...(सगळ्या एकतर भाईरच शेटल केलेल्या नायतर चुकीचं नाव लिहिलेल्या)
::::: धमाल मुलगा सोबत असेल तर कोठे न जाणारा विजुभाऊ
भाव...तुमी न्हाई येनार? आपल्यासंग तुमी न्हाई येनार?? जावद्या तिच्याआयला, आपन मंग टीरिप क्यानसलच करुन टाकनार!!!! -(दु:क्की) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 29/04/2008 - 14:50
ख खो ध मु जा. रे खोटे माल मुलगा जाणे. धमाल मुलगा सोबत असेल तर कोठे न जाणारा विजुभाऊ ...याचा अर्थ तुला व्यवस्थीत सांभाळणारा विजुभाऊ. तुला काय वाटले तु बरोबर असताना उगाच पोपट कशाला करुन घ्या या विचाराने कोठे न जाणारा? हास बघु आता. लब्बाला स्वगतः घ्या ना संभाळुन याला जरा.उगाच डोके बिके फिरले तर आणखी कै च्या कै बोलेल.

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे 29/04/2008 - 14:46
जज्ज साहेब टेबलावर हातोडा मारुन ऑर्डर ऑर्डर असे ओरडल्यानन्तर धमाल मुलगा "दोन मिसळ आणि दोन कटींग चहा" असे ओरडला =)) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

भोचक 29/04/2008 - 15:46
तिकडे तुमची मज्जा आहे बॉ. आम्ही इकडे सांची, भोजपूरला जाऊन आलोय. भर उन्हात. बायको, मुलगी नि मी. ते पण मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या 'अनुबंधित ट्रेवल्स' बसमधून.

In reply to by मनस्वी

विजुभाऊ 29/04/2008 - 16:32
आयोजक म्हणतात आधी यायची इच्छा आहे का बोला? असेल तर योग्य कौल द्या म्हणजे झाले ! पुण्याजवळच जायला पाहिजे असेच काही नाही.. सहलही एकच काढायचीये असेही काही नाही. ग्रुप बनला की झकाससे नाव ठेवून जाऊया सहलींना. ही काहीशी वधुवर मेळाव्या सारखी काही कल्पना वाटतेय. ::::या जन्मी ची वधु ऑलरेडी असलेला विजुभौ ( हा त्यांचा सातवा जन्म आहे )

आयोजक उष्णता कमी करण्याच्या खटपटीत आहे.:) कात्रज घाट संपला कि उजव्यासाईडला फाटा आहे बनेश्वरचा ती जागा सुद्धा ट्रीपसाठी छान आहे. एक पाऊस येऊन गेला असेल तर तिथे मजा येते जायला. कारण तिथे छोटा ओढा/ धबधबा आहे.

बाकरवडी 19/08/2009 - 10:34
:) :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!

टारझन 19/08/2009 - 01:14
वेळ जात नाहीये का बे बाकर्‍या ? धागा पण्णास वर्षापुर्वीचा आहे .. तुला वृत्तांत हवाय आता ?

In reply to by टारझन

आमचे एक आंतरजालीय मित्र होते (होते म्हणजे ते अजूनही आहेत, मित्र आहेत का नाही याची खात्री नाही), त्यांना एक दिवस अशीच जुने धागे उकरायची लहर आली होती. तेव्हा आम्ही आमच्या कंपूसकट बरंच काही ... असो. अदिती

In reply to by धमाल मुलगा

वेदश्री 28/04/2008 - 16:59
मला वाटलंच होतं तू पहिला प्रतिसाद टाकशील असं. विजुभाऊंशी बोलताना पाटेश्वराची धमाल माहिती कळली पण ते म्हणे की ७-८च्या ग्रुपमध्ये जा असं. इकडे नविन असल्याने कुठून शोधायचा मी बापडीने ग्रुप? म्हणून मेंबरं शोधायला कौल घ्यावा म्हटलं.. मेंबर्स नक्की झाले की ठिकाण ठरवायचं आणि जायचं ही काही बडी गोष्ट रहाणार नाही.

In reply to by वेदश्री

धमाल मुलगा 28/04/2008 - 17:12
ए...मावशे... पहिला प्रतिसाद मीच टाकेन म्हणजे? काय वळू वाटलो काय मी..बोंबलत हिंडायचं नाव निघालं की सगळ्यात पुढं असायला? :) बरोबर ओळखलस.... पण विजुभाऊंनी सांगितलय..तिथं तरसं/बिबटे असतात आणी वनखात्याची परमिशन नाईय्ये दंबूक न्यायला...कसं करायचं?

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा 28/04/2008 - 17:09
आंद्या मस्तच! आणि तिथून मग कात्रजला सर्पोद्यानापाशी जाऊ...घोड्यावर बसु, पावभाजी खाऊ, साप-नाग आणि पाखरं बघू अवांतरः हे कार्टं तुपसाखर पोळी काही सोडत नाही आणि लेकाचं बारिकही होत नाही!!!

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 28/04/2008 - 17:15
सर्पोद्यान ७ वाजता बंद होते, तिथुन आपण आमच्या भारती विद्यापिठाच्या एरिआत जाउ, तिथे आपल्याला छान छान गुटगुटीत पाखरे पहायला मिळतील, शेवटी छंद आहे आपला तो !

In reply to by ब्रिटिश टिंग्या

धमाल मुलगा 28/04/2008 - 17:21
अर्थाचे अनर्थ नका रे करु पोट्ट्यांहो.... मला जोडे बसतात... च्यायला, आम्ही काहीही बोललो तरी त्यातून वाईटच अर्थ काढतात बॉ लोक. दादा कोंडक्यांना विचारायला पाहिजे काय करावं ते!

विसोबा खेचर 28/04/2008 - 17:12
येत्या रविवारी पुण्यात येतो आहे. संध्याकाळी कुठेतरी बसून एक लहनसा कट्टा करायची इच्छा आहे. बोला, कोण कोण लोकं येणार? साला, जे येतील ते आपले! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धमाल मुलगा 28/04/2008 - 17:16
येत्या रविवारी पुण्यात येतो आहे. संध्याकाळी कुठेतरी बसून एक लहनसा कट्टा करायची इच्छा आहे. ये बहुत ना-इन्साफी है| मला मुंबईला परत यावं लागतं ना रविवारी... सोमवारचं हापिस चुकवून कसं चालेल? सक्काळी सक्काळी ९:३० टोल्याला पोचावं लागतंय...नायतर साला कोर्टमार्शल करतात...येडे आहेत हापिसवाले.

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 28/04/2008 - 17:22
बेष्ट आमि येनार. धमाल्या तुझी जाण्याची कायतरी सोय करुया.ठाण्याला जायला सक्काळी बक्कळ गाड्या असतात. अगदी ८:००पर्यन्त पोचशिल अशा

In reply to by धमाल मुलगा

केशवसुमार 28/04/2008 - 20:01
ए भाऊ पनवती नको लाऊ... रात्र भर बस सेवा आहे.पुणे..मुंबई.. कोणी ही तुझी पालखी/पार्सल टाकून देतील रात्रीच्या गाडीत.. (दम देणार)केशवसुमार स्वगत :- मुंबईला वाहक लाथ घालून उठवेलच..

In reply to by वेदश्री

आनंदयात्री 28/04/2008 - 18:31
वरिल प्रतिसादातील 'तु' कोण आहे हे स्पष्ट करावे. कळावे लोभ असावा. डिस्क्लेमरः व्यक्तिगत वादाचा किंवा व्यक्तिगत वाद सुरु करण्यात पुढाकार घेण्यास उद्युक्त करण्याचा सदरहु प्रतिसादाचा हेतु नाही, तसे काहीही आढळल्यास ती टंकलेखनाची किंवा प्रतिसदकर्त्याच्या अल्पमतीची चुक मानुन मोठ्या मनाने माफ करावे.

In reply to by आनंदयात्री

वेदश्री 28/04/2008 - 18:44
>वरिल प्रतिसादातील 'तु' कोण आहे हे स्पष्ट करावे. मी तात्याला म्हणाले होते. तुम्हाला असे म्हणायची काय गरज? तुम्हीतर येणारच ना..

In reply to by विजुभाऊ

वेदश्री 28/04/2008 - 17:23
बस्स का विजुभाऊ?! भरवशाच्या म्हशीला टोणाग्यतला प्रकार करू नका बॉ.. तुम्हीच 'विचार करायला हरकत नाही' म्हणालात तर आम्ही कोणत्या गाईडच्या तोंडाकडे पहायचं?

विजुभाऊ 28/04/2008 - 17:38
मी ट्रीप ला कोठे नाही म्हणालो. अजून दिवस कुठे ठरलाय ट्रीप चा. जाउ या ट्रीपला. ....भरवश्याच्या म्हशीच्या शोधात फिरणारा टोणगा विजुभौ ( ह्म्म्म्म्म्म्म्याआआआअ) स्वगत:आता तर जेथे स्वागतालाच ""म्हशीचे शिल्प आहे अशा पाटेश्वर च्या डोंगरावरच नेईन. **टीपः(रेड्याच्या पाठीवरील ईश्वर म्हणुन पाटेश्वर)

वेदश्री 28/04/2008 - 17:59
आत्तापर्यंत मी स्वतः मिळून ७ जणांनी कौलदान केलेले आहे पण कौलदार देवा/वींची नावंच कळत नाहीयेत.. :( कौल दोन दिवसांचा काढला आहे.. कधीपर्यंत चालेल म्हणजे? उद्यापर्यंत का? प्च.. लोचा आहे बॉ.

इनोबा म्हणे 28/04/2008 - 20:25
L) पर जायाचं कुठं? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

विजुभाऊ 29/04/2008 - 12:10
प्रेक्षक? ट्रीप मधे प्रेक्षक काय करणार तो काय गोल्फ चा खेळ आहे चालता चालता पहायला? पण हरकत नाही ट्रीप साठी प्रेक्षक. केसरीच्या वीणा पाटीलाना नवी कॉन्सेप्ट मिळेल =))

In reply to by अन्जलि

वेदश्री 29/04/2008 - 13:00
लॉजिस्टिक्सची सोय कशी करायची ते बघता येईल नंतर.. आधी यायची इच्छा आहे का बोला? असेल तर योग्य कौल द्या म्हणजे झाले ! पुण्याजवळच जायला पाहिजे असेच काही नाही.. सहलही एकच काढायचीये असेही काही नाही. ग्रुप बनला की झकाससे नाव ठेवून जाऊया सहलींना.. पावसाळा काय एखाददिड महिन्यात येतोच आहे, तेव्हा तर जाम धमाल येईल !

विजुभाऊ 29/04/2008 - 13:51
धमाल येईल १००००% येईल.त्याला हसायला आणि वात्रटपणा करायला काहीतरी कारण हवच असते

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 29/04/2008 - 14:38
धमाल मुला ला कोठे न्या तो वात्रटपणा करतोच. परवा कोणीतरी म्हणाले की जुन्या कोर्टात जज्ज साहेब टेबलावर हातोडा मारुन ऑर्डर ऑर्डर असे ओरडल्यानन्तर धमाल मुलगा "दोन मिसळ आणि दोन कटींग चहा" असे ओरडला म्हणुन. ख खो ध मु जा. ::::: धमाल मुलगा सोबत असेल तर कोठे न जाणारा विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा 29/04/2008 - 14:43
ख खो ध मु जा.
च्यामारी...हे काय असतं? आणि ओ भौ..मी कधी गेलो होतो कोडतात? आपल्या नावावर येकपन केस नाय...(सगळ्या एकतर भाईरच शेटल केलेल्या नायतर चुकीचं नाव लिहिलेल्या)
::::: धमाल मुलगा सोबत असेल तर कोठे न जाणारा विजुभाऊ
भाव...तुमी न्हाई येनार? आपल्यासंग तुमी न्हाई येनार?? जावद्या तिच्याआयला, आपन मंग टीरिप क्यानसलच करुन टाकनार!!!! -(दु:क्की) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 29/04/2008 - 14:50
ख खो ध मु जा. रे खोटे माल मुलगा जाणे. धमाल मुलगा सोबत असेल तर कोठे न जाणारा विजुभाऊ ...याचा अर्थ तुला व्यवस्थीत सांभाळणारा विजुभाऊ. तुला काय वाटले तु बरोबर असताना उगाच पोपट कशाला करुन घ्या या विचाराने कोठे न जाणारा? हास बघु आता. लब्बाला स्वगतः घ्या ना संभाळुन याला जरा.उगाच डोके बिके फिरले तर आणखी कै च्या कै बोलेल.

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे 29/04/2008 - 14:46
जज्ज साहेब टेबलावर हातोडा मारुन ऑर्डर ऑर्डर असे ओरडल्यानन्तर धमाल मुलगा "दोन मिसळ आणि दोन कटींग चहा" असे ओरडला =)) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

भोचक 29/04/2008 - 15:46
तिकडे तुमची मज्जा आहे बॉ. आम्ही इकडे सांची, भोजपूरला जाऊन आलोय. भर उन्हात. बायको, मुलगी नि मी. ते पण मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या 'अनुबंधित ट्रेवल्स' बसमधून.

In reply to by मनस्वी

विजुभाऊ 29/04/2008 - 16:32
आयोजक म्हणतात आधी यायची इच्छा आहे का बोला? असेल तर योग्य कौल द्या म्हणजे झाले ! पुण्याजवळच जायला पाहिजे असेच काही नाही.. सहलही एकच काढायचीये असेही काही नाही. ग्रुप बनला की झकाससे नाव ठेवून जाऊया सहलींना. ही काहीशी वधुवर मेळाव्या सारखी काही कल्पना वाटतेय. ::::या जन्मी ची वधु ऑलरेडी असलेला विजुभौ ( हा त्यांचा सातवा जन्म आहे )

आयोजक उष्णता कमी करण्याच्या खटपटीत आहे.:) कात्रज घाट संपला कि उजव्यासाईडला फाटा आहे बनेश्वरचा ती जागा सुद्धा ट्रीपसाठी छान आहे. एक पाऊस येऊन गेला असेल तर तिथे मजा येते जायला. कारण तिथे छोटा ओढा/ धबधबा आहे.

बाकरवडी 19/08/2009 - 10:34
:) :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!

टारझन 19/08/2009 - 01:14
वेळ जात नाहीये का बे बाकर्‍या ? धागा पण्णास वर्षापुर्वीचा आहे .. तुला वृत्तांत हवाय आता ?

In reply to by टारझन

आमचे एक आंतरजालीय मित्र होते (होते म्हणजे ते अजूनही आहेत, मित्र आहेत का नाही याची खात्री नाही), त्यांना एक दिवस अशीच जुने धागे उकरायची लहर आली होती. तेव्हा आम्ही आमच्या कंपूसकट बरंच काही ... असो. अदिती

मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५...! (अंतीम भाग)

विसोबा खेचर ·

मनस्वी 28/04/2008 - 14:57
पोलिसांनी मला स्कूटरला किक मारताचक्षणी पकडलं होतं ते एका अर्थी बरंच झालं म्हणायच! ईश्वरीसूत्र खरंच खूप वेगळी असतात, गहन असतात! प्रसंग घडतो त्याक्षणी ती आपल्याला समजत नाहीत. मागाहून उलगडा होतो!
खरंय तात्या. तुम्ही सहिसलामत सुटल्याबद्दल आनंद वाटला.

आनंदयात्री 28/04/2008 - 15:08
मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!! शेवट फार छान रंगवलाय तात्या, एकदम फर्मास तात्याश्टाईल लेख, आवडला हे वे सा न लगे !

तात्या सुटलात ..... अगदी सूर्यग्रहण सुटल्यासारखे वाटले... अजिबात पाल्हाळीह होऊ न देता एकूण घटनाचक्र मस्तपैकी शब्दबद्ध केले आहे. अभिनंदन. मस्कत मध्ये पोलीसस्टेशनवरच एक मशीन असते. त्या मशीनच्या पाईपात तोंडाने हवा भरायची म्हणजे मशीन रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण दर्शवते. काही प्रमाणात अल्कोहोल चालतो. ठराविक लेव्हलच्या वर असेल तर रात्रभर लॉकअप मध्ये बसवून सकाळी दंड वसूल करून सोडून देतात. कांही अपघात केला असेल तर बाकी चांगलेच अडकता.

धोंडोपंत 28/04/2008 - 15:19
वा तात्या, क्या बात है!!!! अतिशय सुंदर उत्कंठावर्धक अनुभवकथन या भागाची आतुरतेने वाट पहात होतो. शेवटपर्यंत कैदेची उत्कंठा ताणण्यात तू यशस्वी झाला आहेस. सर्व व्यक्तिमत्वे मस्त रंगली आहेत. अत्यंत सुंदर लेखनाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. आपला, (संतुष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धमाल मुलगा 28/04/2008 - 15:28
कलम १८५ अंतर्गत 'दंड आणि/ किंवा सहा महिन्यापर्यंत साधी कैद' अशी शिक्षेची तरतूद आहे. दंडाऐवजी जर समजा 'सात दिवस साधी कैद!' अशी शिक्षा जजसाहेबांनी सुनावली तर?
आर्रं तिच्या....हे ठाऊक नव्हतं बॉ आपल्याला...आता जपून रहावं लागेल. जाऊद्या तात्या, २२०० रुपये अक्कलखाती जमा, काय?
"हम्म! एक कल्पना करा, उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?"
एकदम जादू? छान छान!
मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!!
वा वा!

वेदश्री 28/04/2008 - 15:44
"काय मग? कळला का हिसका? पुन्हा कधी असं कराल काय?" शिंदेसाहेबांनी मिश्किलपणे विचारलं! "पुन्हा? छे! आता असं कधी मी जन्मात करणं शक्य नाही!" "हम्म! एक कल्पना करा, उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?" "तुमचं म्हणणं अगदी खरं आहे शिंदेसाहेब!" मी मनमोकळेपणाने सांगितले.
दिल्या शब्दाला जागणार ना, तात्या?
छ्या! कुठे ते ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध टक्कर देताना कोर्टात आणले गेलेले तात्याराव सावरकर आणि कुठे कलम १८५ च्या अंतर्गत पकडले गेलेले तात्याराव अभ्यंकर! "तात्या, लेका थूत तुझ्या जिंदगानीवर!" मी मनाशीच म्हटलं!
अग्गदी माझ्या मनातलं बोललास. अजुनही वेळ गेलेली नाही.. बघ पटतंय का ते. मनाने तू चांगला आहेस याबद्दल कधीच शंका नव्हती, नाही पण या अशा गोष्टींमुळे चिंता वाटते तुझी.. इतकंच. काळजी घे.

फार छान लेख... =D> =D> =D> =D> उद्बोधक म्हणजे काय , फारच उद्बोधक..... जालिम होता...आता यापुढे कधीही दारू पिऊन कोणत्याही गाडीच्या हँडलला, स्टीअरिंगला हात लावणार नाही.... ((आपण सलमानला नेहमी शिव्या देतो आणि स्वतः चे काय ?? ))

सहज 28/04/2008 - 17:58
>>"हम्म! एक कल्पना करा, उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?">> नेल्ड इट!

विदेश 28/04/2008 - 18:12
एकदम्बेष्ट वर्णन! पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन अगदी सहजतेने घडवून आणलं हं तात्या- मनःपूर्वक अभिनंदन !

शितल 28/04/2008 - 18:19
तात्या तुम्ही आम्हाला ४८ तासाची जी वाट पहायला लावली ती सारर्थकी ठरली, अप्रतिम प्रस्॑ग वर्णन. मला तुम्ही परत कोर्टात नेऊन सोडलेत, मी स्टेनोग्राफर असल्यामुळे मी सतत डायसवर असायची, आमच्या ज् ज साहेब तर असल्या केस पुकारणी झाल्यावर घेत आणि काही आरोपी॑ना त्या॑च्या नजरे समोर बसण्याची शिक्षा देत, आणि ते ही सरळ्च बसायचे, मी मग थोड्या थोड्या वेळाने त्या माणसाचे काय चालले आहे हे एक नजर टाकुन पाहायची, सर मला सा॑गत तुमचे ही लक्ष राहु दे.

आंबोळी 28/04/2008 - 18:40
फार छान लेख... =D> =D> =D> =D> उद्बोधक म्हणजे काय , फारच उद्बोधक..... जालिम होता...आता यापुढे कधीही दारू पिऊन कोणत्याही गाडीच्या हँडलला, स्टीअरिंगला हात लावणार नाही.... ((आपण सलमानला नेहमी शिव्या देतो आणि स्वतः चे काय ?? )) सहमत... तात्या बरेच दिवस धाकधूक होती की रौशनीप्रमाणे याचाही शेवट अधान्तरी रहातो का काय.... पण हा भाग संपूर्ण लिहिल्याबद्दल धन्यवाद. एकदम फक्कड आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख आहे. आवडला.... (तेवढ रौशनीच पण घ्या मनावर) मोर्‍याकडून पैसे केले कि नाही वसूल? आपला (आपल्या अनुभवातून कानाला खडा लावलेला) आंबोळी

चतुरंग 28/04/2008 - 19:45
पोलीसांनी अटक करुन नेणे म्हणजे तशी नाचक्कीच - पण हे उघडपणे चारचौघात सांगायला जे धैर्य लागते ते तू दाखवलंस. हेतूचा प्रामाणिकपणा असल्याशिवाय असे होत नाही. त्यामुळे प्रथम तुझे अभिनंदन!:) मी स्वतः मद्यपान करीत नसल्यामुळे ते करुन गाडी चालविण्याचा प्रश्न येत नाही. गेले ४ वर्ष ३१ डिसें. च्या रात्री मी भारतातच होतो त्यावेळी माझ्या ओळखीतली दोन-दोन मुलाबाळांचे बाप असलेली, डॉक्टर, इंजिनियर, कंपनीतले मोठ्या हुद्द्यावरचे मॅनेजर्स अशी जबाबदार (?) मंडळी दारु पिऊन बिनधास्त गाड्या हाकताना बघून मला असेच कायद्याची पायमल्ली झाल्याचे जाणवले. अशावेळी खरेच आपण इतर कोणालाही दोष देण्याचा नैतिक अधिकार गमावून बसतो! एखाद्या अपघातानेच शहाणे होण्यात काय हशील? तुझा असा अनुभव वाचून काही जणांना उपरती झाली तरी हेतू सफल झाला असे मी म्हणेन. चतुरंग

मदनबाण 28/04/2008 - 19:54
मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! व्वा मस्तच !!!!! (खाकीला सलाम) असे म्हणणारा मदनबाण

सुरेख अनुभव कथन! शेवटी हाती-पायी धड सुटलास हे वाचून आनंद झाला. अल्कोहोल घेतल्यावर चुकुनही वाहन चालवायचे नाही हे पथ्य आम्ही कडक पाळत आलोय! कारण अतिपरिचित कामे करतांनाच आपण नेहमी ओव्हरकॉन्फिडंट असतो. कलम १८५ अंतर्गत कोर्टात आणला गेलेला मी बहुतेक पहिलाच चित्तपावन असावा! हा, हा, हा!!:)) जानवं दाखवून आपण चित्तपावन आहोत हे सिद्ध करा असं म्हटलं नाही त्याने हे नशीब!! उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही? खरं आहे! आपण म्हणतोच नाही का तसं!! मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! तू एकदम रियलिस्टीक शेवट केलास, वाचून बरं वाटलं. मला वाटत होतं की तो इन्स्पेक्टर तुझ्या लेखनाने वा गाण्याने इंप्रेस होऊन तुला सोडून देतो की काय! नाही म्हणजे त्यात आम्हाला तुझं कौतुक वाटलं असतं पण स्पष्ट सांगायचं तर शिंदेसाहेबांविषयीचा आदर मग थोडा कमी झाला असता... पत्र पाठवून अभिनंदन करावे ही नम्र विनंति. अशी पैसा वा दडपणाला बळी न पडणारी माणसे विरळा असतात. सुधीरभाऊंनी चांगली सूचना केली आहे. ड्यूटी चोख बजावल्याबद्दल पाठीवर शाबासकीची थाप पडली तर हुरूप येतो....... -पिवळा डांबिस

देवदत्त 28/04/2008 - 23:50
आज पूर्ण वाचून काढले. तुम्हाला कैदेची शिक्षा झाली नाही हे वाचून बरे वाटले. त्यातल्या त्यात तुमची चूक नसताना २२०० चा दंड भरावा लागला हे वाईट झाले. पण अनावधानाने तुम्ही थोडी पिऊन गाडीला हात लावला हीच बहुधा चूक झाली. असो, पण तुम्ही सगळे खरे सांगितल्याने सुटलात हेच जास्त महत्वाचे. :) मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!! छान एकदम. खरोखरच अशा माणसांचे कौतुक वाटते.

चला थोडक्यात निभावले म्हणायचे तर.. नेहमीप्रमाणेच तुझ्या खास शैलीतले एका वेगळ्याच अनुभवाचे कथन,मस्त! स्वाती

जयवी 29/04/2008 - 00:12
अगदी टिपीकल तात्या ले़ख :) अतिशय उत्सुकतेने वाचून काढला तुमचा लेख. ताकदवान आहे हो तुमची लेखणी...अगदी तिथे हजर राहिल्यासाऱखं वर्णन केलंय तुम्ही. मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!! हे खासच....!!

अभिज्ञ 29/04/2008 - 00:22
कुठलाहि लाच देणे-घेणे वगैरे प्रकार न करता,सभ्यपणे कायद्याचे पालन केल्याबद्दल तात्यांचे आणि शिंदे साहेबांचे अभिनंदनच करायला हवे. तात्या ,संपुर्ण स्टोरीच जबरदस्त आहे.आणि तुमच्या लिखाणाच्या खास शैलीमुळे वाचताना मजा आलि. अतिशय सुंदर उत्कंठावर्धक अनुभवकथन पुढच्या लिखाणाला खुप खुप शुभेच्छा. (तात्यांच्या लिखाणाचा चाहता) अबब अवांतर-मला वाटते मि.पा.- एप्रिल २००८ ,मधला हा सर्वोत्तम लेख असावा.

मन 29/04/2008 - 00:36
आणखी बोलणार काय, थोरा मोठ्यांनी वरती प्रतिसाद दिलेच आहेत. पण तात्या एक सल्ला आहे:- यावर एक सुंदर्,सुट्सुटीत्,रियलिस्टिक एपिसोड काढता येइल का हो? (म्हणजे, तुमच्या ष्टोरिला चित्रित करता येइल का पहा ना.एक छानशी लघु कथा बनली आहे ही.) ही कथा ,निवेदन शैली अगदी "मालगुडी डेज" च्या तोडीची वाटली. (आन जर कधी मधी काढलाच येकादा येपिसोड्,तर जमलं तर ह्या गरिबाला पन येकादा येक्ष्ट्रा तला रोल देता आला तर बघा.) बाकी, पीत तर कधी नव्हतोच्,पण यदा कदाचित पुढे मागे पिणे सुरु केल्यास्,हा धडा अगत्याने लक्षात ठेवीन. बाकी,त्या शिंदे साहेबांचा पत्ता देउ शकाल का? आपलाच, ऋषिकेश साठे.

छान एकदा संपले म्हणायचे नाट्य.....इन्स्पेक्टर शिंदे छान लिहिला आहे. जबरदस्त आहे घटना. ऋषीकेश म्हणतो तसे एक एपिसोड होईल.:)

धनंजय 29/04/2008 - 01:12
कलम १८५ अंमलबजावणीत काही गडबड वाटते. किती पिऊन झाल्यावर किती वेळ थांबायचे हे कायद्याला कळले पाहिजे (आणि कळते!). रॉयल चॅलेंजचे ६० मिलि प्याल्यावर दीड-दोन तासांनी रक्तातील आल्कोहल जवळजवळ पूर्णपणे नाहिसे होते. दोन मोठे पेग प्याल्यानंतर ३-४ तास लागतात. इ.इ. खरे तर तात्यांनी दोन तासांत गाडी चालवायला घेतली असती तर चालले असते, पण दोन मोठे पेग घेतलेल्याने फक्त दोन तास वाट बघून गाडी चालवणे ठीक नसते. (सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्ताची चाचणी केली असती, तर तात्यांच्या रक्तात मुळीच आल्कोहल सापडले नसते.) शिंदेसाहेबांसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी कायद्याची अंमलबजावणी करत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या चांगल्या कामाला तात्यांसारख्या दिलखुलास माणसाच्या शब्दांची साथ मिळालेलीली आहे. म्हणजे सोन्याहून पिवळे. हा कायदा १९९४ मध्ये आधुनिक केला गेला असे समजते. "दारू प्याली" म्हणून शिक्षा होऊ शकत नाही, तर रक्तात ३० मिलिग्रॅम/१०० मिलि इतके आल्कोहल असले तरच गुन्हा आहे. तात्यासारखी भारदस्त शरीरयष्टी म्हटली तर एक पेग पिऊन रक्तात इतके अधिक आल्कोहल होत नाही. त्यामुळे त्यांना बेकायदा भुर्दंड पडला. तरी दारू पिऊन गाडी चालवू नये, हा सल्ला कधीही योग्यच आहे...

In reply to by धनंजय

"दारू प्याली" म्हणून शिक्षा होऊ शकत नाही, तर रक्तात ३० मिलिग्रॅम/१०० मिलि इतके आल्कोहल असले तरच गुन्हा आहे. तात्यासारखी भारदस्त शरीरयष्टी म्हटली तर एक पेग पिऊन रक्तात इतके अधिक आल्कोहल होत नाही. धनंजय साहेब, भन्नाट माहिती... धन्यवाद... थोडा आता गूगलवर या विषयाचा अभ्यास करावा म्हणतो... ( की आपल्या वजनाच्या, शरीरयष्टी च्या प्रमाणात किती पेग घेतले तर ३० मिलिग्रॅम/१०० मिलि इतके प्रमाण होणार नाही?).. इ.इ. पुढे कधी तरी वेळ आलीच तर थिअरी तरी पक्की करायला हवी... :$

In reply to by धनंजय

चित्रा 29/04/2008 - 04:04
दारू पिऊन गाडी चालवू नये, हा सल्ला कधीही योग्यच आहे... +१ "रामदास" यांच्या खालील प्रतिसादातले "मोठी चूक झाली" हे चुकीचे वाटले. शिंदेसाहेबांचा हेतू उदात्त असो वा नसो, त्याचे फलित चांगले आहे असे मी समजते. आपली चूक झाली वगैरे समजण्याची गरज नाही. बाकी लेखन आवडले.

रामदास 29/04/2008 - 00:59
तुम्हाला ज्या कोर्टात नेलं त्याला अन्नाडी कोर्ट म्हणतात. या कोर्टात सुनवाई होत नाही .फक्त शि़क्षा देतात.हलकी शिक्षा .पण... तुमच्यावर गुन्हेगार हा शिक्का कायमचा लागतो.पूर्ण शिक्षा भोगलेला.शिंन्दे साहेबाना कोटा पूर्ण करायचा असेल.तुम्हाला तत्वज्ञान पाजून ते प्यायला गेले असतील. ले दे के फैसला करनेका भिडू.

मन 29/04/2008 - 01:36
येक छोटीशी (छोटी म्हणजे लहान,"लघु") शंका आहे. दारु पिउन गाडी चालवायला बंदी असेल्,तर बार ला पर्किंग ठेवतातच कशाला? ;-) :-)

वाटाड्या... 29/04/2008 - 02:58
तर तुम्हाला सांगतो मी तात्यांना समोर बसवून संध्याकाळी कोर्ट संपल्यावर 'हमीर' गाण्याची छोटीशी शिक्षा केली असती. ह. घ्या तात्या....:) मुकुल

मन 29/04/2008 - 03:17
ही शिक्षा तर हा "आरोपी" एंजोय करेल. त्यापेक्षा मी असतो तर त्यांना माझ्या गळ्यातुन("गळयाला नरडे कोण म्हणतो रे तो...आं ?" ;-)) त्यांना हमीरच काय भैरव अन् भैरवी काय काय म्हण्तात ते सगळं गाउन दाखवाय्ला सुरुवात केली असती. (म्हणजे मग हे "राग" ऐकुन लोकांना "राग" कसा येतो हे कळलं असतं.) म्हणजे त्यांनी स्वखुशीने (काळ्यापाण्यासकट)ईतर कुठ्लीहि शिक्षा मान्य केली असती! (शिक्षा चालेल पण गाणं आवर!):-) ;-) आपले (गाण्याच्या तयारीत असलेले)साठ्यांचे कार्टे.

झकासराव 29/04/2008 - 08:31
आहे. खास तात्याच्या शैलीतला. पुण्यात ही गोष्ट विशेष लक्षात ठेवली पाहिजे कारण पुण्यातल्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर विश्वास नसल्याने मंडळी दुचाकीवरच असतात. पुणेकर बंधु लक्षात राहु दे बरं.

प्रमोद देव 29/04/2008 - 08:38
प्रामाणिक आणि प्रांजळ कथन. आता तरी धडा घ्या लोकहो! काय प्यायची असेल ती (खरे तर प्यायचीच कशाला? X( ) आपल्या घरात बसून प्या की! उगाच स्वतःचा आणि दुसर्‍याचा जीव धोक्यात कशाला घाला? मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

सुवर्णमयी 29/04/2008 - 09:10
लेख मस्त आहे, आवडला, एक आगाऊ सल्ला- शिंदे साहेबांचे ऐका आणि तात्या डेसिगनेटेड ड्रायवर शोधा.. म्हणजे न पिणारा. त्याची फार मदत होईल. कारण काय की नेमके अल्कोहोल केव्हाचे आणि किती काळ एखाद्याच्या रक्तात सापडते याची मला काही कल्पना नाही म्हणून..

वरदा 01/05/2008 - 23:13
तात्या सॉरी हं उशीरा प्रतिक्रीया दिली...ऋषीकेश शी सहमत.... रात्रीबेरात्री दारू पिऊन साले भरधाव ट्रक चालवतात आणि माणसांना चिरडतात!" मुंबई पोलीस एवढी जागरुक आहे हे पाहून बरं वाटलं :)

विसोबा खेचर 02/05/2008 - 08:55
प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकांचा मी कृतज्ञतापूर्वक ऋणी आहे... तात्या.

सुमीत 02/05/2008 - 15:45
तात्यांची शिकवणूक आवडली, नेहमीच आवडते. कोर्टाची थोडीफार ओळख झाली (तेवढीच पुरे) आणि तात्यां बरोबर आपण सर्व शिकलो, की दारू पिल्या नंतर गाडी स्वतः चालवू नये :) हलकेच घ्यावे.

अभिता 03/05/2008 - 00:07
मुंबई पोलीस एवढी जागरुक आहे हे पाहून बरं वाटलं ते मुबई पोलीस नसावेत असे वाटते.(लेखातिल माहितिनुसार) ठाणे पोलीस होते. कहिहि चांगले केले कि लगेच मुंबई पोलीस का? ये बहोत ना इन्साफि है..

वरदा 03/05/2008 - 00:49
म्हणायची पद्धत गं अना..इथे येऊन लोकांना मी मुंबईची असं सांगते ना सगळ्यांना कारण ठाणं माहीत नसतं बर्‍याच जणांना, त्यामुळे सवय लागलेय....बाकी माझं माहेर सासर दोन्ही ठाण्याचच तेव्हा पक्की ठाणेकर आहे मी......

जणू माझ्यासमोरच हे नाट्य घडलयं असं वाटतयं.... बाकी असा कायदा असतो हे मला माहिती होतं (कदाचित सर्वांनाच माहिती असेल) परंतु त्याला कायमच कॅज्युअली घेत आलो.... आगाबाबो! आता या पुढे कानाला खडा......"घरी घ्यावी किंवा रिक्षा करावी!" टिंग्या ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

विसोबा खेचर 03/05/2008 - 01:15
......"घरी घ्यावी किंवा रिक्षा करावी!" हा हा हा! हे सह्ही बोल्लास रे टिंग्या! आपला, (शिंदेसाहेबांचा दोस्त!) तात्या. -- When I read the evils of drinking, I gave up reading ! :)

तात्या, थोडक्यात निभावलं असं वाटतं !!! आपल्याला आलेला अनुभव दोस्तांना कथन करत आहात असे वाटले आणि रात्रीच्या वेळी पेग घेऊन सभ्य माणसांनी गाडी चालवू नये हा धडा वरील पाठातून आम्ही घेतला. :)

अभिता 04/05/2008 - 01:26
घरी घ्यावी किंवा रिक्षा करावी किंवा बारवल्या/ली कडे झोपायची सोय पहावी.

लेखमाला जुनी असला तरी मी वाचलेली नव्हती. फक्त तुम्ही कलम १८५ बाबत सावध असता एव्हढच माहिती होतं ते का ते आज कळलं. याबाबत काही वर्षांपुर्वी मी वकील आणि सरकारी डॉक्टर मंडळींबरोबर चर्चा केली होती. त्यांनी तेव्हा दिलेली माहिती अशी:-कायद्यानुसार दारु अथवा मादक द्रव्याच्या अमलाखाली वाहन चालवणे गुन्हा आहे. एखादी व्यक्ती दारुच्या अमलाखाली आहे काय हे रक्तातील अल्कोहोल काऊंटवरुन ठरते. १०० मिली रक्तात ३० मिलीग्रॅम अथवा अधिक अल्कोहोल असेल तर ती व्यक्ती दारुच्या अमलाखाली आहे असे ठरते. साधारणता व्हिस्की, रम, ब्रॅन्डीचे दोन पेग पिल्यावर ४५ मिनिटांनंतर रक्तातले अल्कोहोलचे प्रमाण १०० मिलीमागे ५० मिलीग्रॅम एव्हढे होते. (अर्थात ते इतर अनेक घटकांवरसुद्धा अवलंबुन असते.) रक्तातले अल्कोहोलचे प्रमाण सर्वाधिक पातळीवर पोहोचल्यावर ते कमी होऊ लागते. साधारणता त्याचा वेग मिनिटाला ०.१५ मिलिग्रॅम एव्हढा असतो. (हे सुद्धा इतर अनेक घटकांवर अवलंबुन असते.) थोडक्यात खच्चुन दारु पिल्यावर दुसर्‍या दिवशी नशा पुर्ण उतरण्याआधीच वाहन चालवणेही शिक्षेला पात्र ठरेल.

सन्दीप 21/10/2009 - 15:32
तात्या पुर्वी हा लेख वाचला होता त्यावेळेस धमाल हसलो होतो. पण आज पुन्हा वाचताना खुपच सीरीयस झालो. आट दिवसा पुर्वी आम्हि पण हा अनुभव घेतला, साला तुम्च्या कडून काही शीकलो असतो तर वाचलो असतो , असो स्वता मेल्या शीवाय स्वर्ग दिसत नाही. सन्दीप

ह्या लेखाचा निमित्ताने एक खूप महत्वाचा विषय मांडला आहेस तात्या. अमेरिकेत 'मदर्स अगेन्स्ट ड्रन्क ड्रायविंग' ही संस्था खूप काम करते. अधिक माहितीसाठी पहा -- http://www.madd.org/About-us/About-us/History.aspx (Candy Lightner founded MADD in 1980 after her daughter, Cari, was killed by a repeat drunk driving offender. Cindy Lamb—whose daughter, Laura, became the nation’s youngest quadriplegic at the hands of a drunk driver—soon joined Candy in her crusade to save lives.) माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकेत एखाद्याच्या घरी पार्टीवगैरे करून दारू-बिरू पिऊन जर पाहुणे गाडी चालवत गेले आणि पकडले गेले तर ज्याच्या घरी पार्टी झाली त्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल होऊ शकतो. चूभूदेघे ! कायद्याबद्दल नाही पण जबाबदारीने पार्टी आयोजित करण्याबद्दल उपयुक्त माहिती इथे मिळेल. http://www.ehow.com/how_4904560_responsible-host-alcohol-being-served.html

पाषाणभेद 22/10/2009 - 02:24
"घरी परततायला म्हणून स्कूटरला किक मारू लागलो. स्कूटर सुरू करून तेथून निघणार तेवढ्यात मागनं माझ्या खांद्यावर एक मजबूत हात पडला. मागे वळून बघतो तर एक वर्दीतला पोलिस उभा होता!" म्हणजे तात्या स्कुटर नुसते चालू करत होते, म्हणजेच चालवत नव्हते किंवा चालवण्याचा प्रयत्नही करत नव्हते. 185. Driving by a drunken person or by a person under the influence of drugs. Whoever, while driving, or attempting to drive, a motor vehicle,- 1[{a} has, in his blood, alcohol exceeding 30 mg. per 100 ml. of blood detected in a test by a breath analyser, or] {b} is under this influence of a drug to such an extent as to be incapable of exercising proper control over the vehicle, shall be punishable for the first offence with imprisonment for a term which may extend to six months, or with fine which may extend to two thousand rupees, or with both; and for a second or subsequent offence, if committed within three years of the commission of the previous similar offence, with imprisonment for a term which may extend to two years, or with fine which may extend to three thousand rupees, or with both. Explanation.-For the purposes of this section, the drug or drugs specified by the Central Government in this behalf, by notification in the Official Gazette, shall be deemed to render a person incapable of exercising proper control over a motor vehicle. 1. Subs. by Act 54 of 1994, sec. 55, for clause (a) (w.e.f. 14-11-1994). अशा वेळी तात्यांना केलेली अटक चुकीची ठरू शकत नाही का? हा किरकोळ गुन्हा म्हणून सोडून द्या पण कायद्याच्या भाषेत मला तरी ही चुकीची अटक वाटते. तज्ञ लोक काय म्हणतात? बाकी एक वर्षानंतर ५० वा प्रतिसाद दिला. आता बसायचे का? -------------------- पासानभेद (महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)

मनस्वी 28/04/2008 - 14:57
पोलिसांनी मला स्कूटरला किक मारताचक्षणी पकडलं होतं ते एका अर्थी बरंच झालं म्हणायच! ईश्वरीसूत्र खरंच खूप वेगळी असतात, गहन असतात! प्रसंग घडतो त्याक्षणी ती आपल्याला समजत नाहीत. मागाहून उलगडा होतो!
खरंय तात्या. तुम्ही सहिसलामत सुटल्याबद्दल आनंद वाटला.

आनंदयात्री 28/04/2008 - 15:08
मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!! शेवट फार छान रंगवलाय तात्या, एकदम फर्मास तात्याश्टाईल लेख, आवडला हे वे सा न लगे !

तात्या सुटलात ..... अगदी सूर्यग्रहण सुटल्यासारखे वाटले... अजिबात पाल्हाळीह होऊ न देता एकूण घटनाचक्र मस्तपैकी शब्दबद्ध केले आहे. अभिनंदन. मस्कत मध्ये पोलीसस्टेशनवरच एक मशीन असते. त्या मशीनच्या पाईपात तोंडाने हवा भरायची म्हणजे मशीन रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण दर्शवते. काही प्रमाणात अल्कोहोल चालतो. ठराविक लेव्हलच्या वर असेल तर रात्रभर लॉकअप मध्ये बसवून सकाळी दंड वसूल करून सोडून देतात. कांही अपघात केला असेल तर बाकी चांगलेच अडकता.

धोंडोपंत 28/04/2008 - 15:19
वा तात्या, क्या बात है!!!! अतिशय सुंदर उत्कंठावर्धक अनुभवकथन या भागाची आतुरतेने वाट पहात होतो. शेवटपर्यंत कैदेची उत्कंठा ताणण्यात तू यशस्वी झाला आहेस. सर्व व्यक्तिमत्वे मस्त रंगली आहेत. अत्यंत सुंदर लेखनाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. आपला, (संतुष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धमाल मुलगा 28/04/2008 - 15:28
कलम १८५ अंतर्गत 'दंड आणि/ किंवा सहा महिन्यापर्यंत साधी कैद' अशी शिक्षेची तरतूद आहे. दंडाऐवजी जर समजा 'सात दिवस साधी कैद!' अशी शिक्षा जजसाहेबांनी सुनावली तर?
आर्रं तिच्या....हे ठाऊक नव्हतं बॉ आपल्याला...आता जपून रहावं लागेल. जाऊद्या तात्या, २२०० रुपये अक्कलखाती जमा, काय?
"हम्म! एक कल्पना करा, उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?"
एकदम जादू? छान छान!
मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!!
वा वा!

वेदश्री 28/04/2008 - 15:44
"काय मग? कळला का हिसका? पुन्हा कधी असं कराल काय?" शिंदेसाहेबांनी मिश्किलपणे विचारलं! "पुन्हा? छे! आता असं कधी मी जन्मात करणं शक्य नाही!" "हम्म! एक कल्पना करा, उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?" "तुमचं म्हणणं अगदी खरं आहे शिंदेसाहेब!" मी मनमोकळेपणाने सांगितले.
दिल्या शब्दाला जागणार ना, तात्या?
छ्या! कुठे ते ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध टक्कर देताना कोर्टात आणले गेलेले तात्याराव सावरकर आणि कुठे कलम १८५ च्या अंतर्गत पकडले गेलेले तात्याराव अभ्यंकर! "तात्या, लेका थूत तुझ्या जिंदगानीवर!" मी मनाशीच म्हटलं!
अग्गदी माझ्या मनातलं बोललास. अजुनही वेळ गेलेली नाही.. बघ पटतंय का ते. मनाने तू चांगला आहेस याबद्दल कधीच शंका नव्हती, नाही पण या अशा गोष्टींमुळे चिंता वाटते तुझी.. इतकंच. काळजी घे.

फार छान लेख... =D> =D> =D> =D> उद्बोधक म्हणजे काय , फारच उद्बोधक..... जालिम होता...आता यापुढे कधीही दारू पिऊन कोणत्याही गाडीच्या हँडलला, स्टीअरिंगला हात लावणार नाही.... ((आपण सलमानला नेहमी शिव्या देतो आणि स्वतः चे काय ?? ))

सहज 28/04/2008 - 17:58
>>"हम्म! एक कल्पना करा, उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?">> नेल्ड इट!

विदेश 28/04/2008 - 18:12
एकदम्बेष्ट वर्णन! पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन अगदी सहजतेने घडवून आणलं हं तात्या- मनःपूर्वक अभिनंदन !

शितल 28/04/2008 - 18:19
तात्या तुम्ही आम्हाला ४८ तासाची जी वाट पहायला लावली ती सारर्थकी ठरली, अप्रतिम प्रस्॑ग वर्णन. मला तुम्ही परत कोर्टात नेऊन सोडलेत, मी स्टेनोग्राफर असल्यामुळे मी सतत डायसवर असायची, आमच्या ज् ज साहेब तर असल्या केस पुकारणी झाल्यावर घेत आणि काही आरोपी॑ना त्या॑च्या नजरे समोर बसण्याची शिक्षा देत, आणि ते ही सरळ्च बसायचे, मी मग थोड्या थोड्या वेळाने त्या माणसाचे काय चालले आहे हे एक नजर टाकुन पाहायची, सर मला सा॑गत तुमचे ही लक्ष राहु दे.

आंबोळी 28/04/2008 - 18:40
फार छान लेख... =D> =D> =D> =D> उद्बोधक म्हणजे काय , फारच उद्बोधक..... जालिम होता...आता यापुढे कधीही दारू पिऊन कोणत्याही गाडीच्या हँडलला, स्टीअरिंगला हात लावणार नाही.... ((आपण सलमानला नेहमी शिव्या देतो आणि स्वतः चे काय ?? )) सहमत... तात्या बरेच दिवस धाकधूक होती की रौशनीप्रमाणे याचाही शेवट अधान्तरी रहातो का काय.... पण हा भाग संपूर्ण लिहिल्याबद्दल धन्यवाद. एकदम फक्कड आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख आहे. आवडला.... (तेवढ रौशनीच पण घ्या मनावर) मोर्‍याकडून पैसे केले कि नाही वसूल? आपला (आपल्या अनुभवातून कानाला खडा लावलेला) आंबोळी

चतुरंग 28/04/2008 - 19:45
पोलीसांनी अटक करुन नेणे म्हणजे तशी नाचक्कीच - पण हे उघडपणे चारचौघात सांगायला जे धैर्य लागते ते तू दाखवलंस. हेतूचा प्रामाणिकपणा असल्याशिवाय असे होत नाही. त्यामुळे प्रथम तुझे अभिनंदन!:) मी स्वतः मद्यपान करीत नसल्यामुळे ते करुन गाडी चालविण्याचा प्रश्न येत नाही. गेले ४ वर्ष ३१ डिसें. च्या रात्री मी भारतातच होतो त्यावेळी माझ्या ओळखीतली दोन-दोन मुलाबाळांचे बाप असलेली, डॉक्टर, इंजिनियर, कंपनीतले मोठ्या हुद्द्यावरचे मॅनेजर्स अशी जबाबदार (?) मंडळी दारु पिऊन बिनधास्त गाड्या हाकताना बघून मला असेच कायद्याची पायमल्ली झाल्याचे जाणवले. अशावेळी खरेच आपण इतर कोणालाही दोष देण्याचा नैतिक अधिकार गमावून बसतो! एखाद्या अपघातानेच शहाणे होण्यात काय हशील? तुझा असा अनुभव वाचून काही जणांना उपरती झाली तरी हेतू सफल झाला असे मी म्हणेन. चतुरंग

मदनबाण 28/04/2008 - 19:54
मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! व्वा मस्तच !!!!! (खाकीला सलाम) असे म्हणणारा मदनबाण

सुरेख अनुभव कथन! शेवटी हाती-पायी धड सुटलास हे वाचून आनंद झाला. अल्कोहोल घेतल्यावर चुकुनही वाहन चालवायचे नाही हे पथ्य आम्ही कडक पाळत आलोय! कारण अतिपरिचित कामे करतांनाच आपण नेहमी ओव्हरकॉन्फिडंट असतो. कलम १८५ अंतर्गत कोर्टात आणला गेलेला मी बहुतेक पहिलाच चित्तपावन असावा! हा, हा, हा!!:)) जानवं दाखवून आपण चित्तपावन आहोत हे सिद्ध करा असं म्हटलं नाही त्याने हे नशीब!! उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही? खरं आहे! आपण म्हणतोच नाही का तसं!! मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! तू एकदम रियलिस्टीक शेवट केलास, वाचून बरं वाटलं. मला वाटत होतं की तो इन्स्पेक्टर तुझ्या लेखनाने वा गाण्याने इंप्रेस होऊन तुला सोडून देतो की काय! नाही म्हणजे त्यात आम्हाला तुझं कौतुक वाटलं असतं पण स्पष्ट सांगायचं तर शिंदेसाहेबांविषयीचा आदर मग थोडा कमी झाला असता... पत्र पाठवून अभिनंदन करावे ही नम्र विनंति. अशी पैसा वा दडपणाला बळी न पडणारी माणसे विरळा असतात. सुधीरभाऊंनी चांगली सूचना केली आहे. ड्यूटी चोख बजावल्याबद्दल पाठीवर शाबासकीची थाप पडली तर हुरूप येतो....... -पिवळा डांबिस

देवदत्त 28/04/2008 - 23:50
आज पूर्ण वाचून काढले. तुम्हाला कैदेची शिक्षा झाली नाही हे वाचून बरे वाटले. त्यातल्या त्यात तुमची चूक नसताना २२०० चा दंड भरावा लागला हे वाईट झाले. पण अनावधानाने तुम्ही थोडी पिऊन गाडीला हात लावला हीच बहुधा चूक झाली. असो, पण तुम्ही सगळे खरे सांगितल्याने सुटलात हेच जास्त महत्वाचे. :) मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!! छान एकदम. खरोखरच अशा माणसांचे कौतुक वाटते.

चला थोडक्यात निभावले म्हणायचे तर.. नेहमीप्रमाणेच तुझ्या खास शैलीतले एका वेगळ्याच अनुभवाचे कथन,मस्त! स्वाती

जयवी 29/04/2008 - 00:12
अगदी टिपीकल तात्या ले़ख :) अतिशय उत्सुकतेने वाचून काढला तुमचा लेख. ताकदवान आहे हो तुमची लेखणी...अगदी तिथे हजर राहिल्यासाऱखं वर्णन केलंय तुम्ही. मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!! हे खासच....!!

अभिज्ञ 29/04/2008 - 00:22
कुठलाहि लाच देणे-घेणे वगैरे प्रकार न करता,सभ्यपणे कायद्याचे पालन केल्याबद्दल तात्यांचे आणि शिंदे साहेबांचे अभिनंदनच करायला हवे. तात्या ,संपुर्ण स्टोरीच जबरदस्त आहे.आणि तुमच्या लिखाणाच्या खास शैलीमुळे वाचताना मजा आलि. अतिशय सुंदर उत्कंठावर्धक अनुभवकथन पुढच्या लिखाणाला खुप खुप शुभेच्छा. (तात्यांच्या लिखाणाचा चाहता) अबब अवांतर-मला वाटते मि.पा.- एप्रिल २००८ ,मधला हा सर्वोत्तम लेख असावा.

मन 29/04/2008 - 00:36
आणखी बोलणार काय, थोरा मोठ्यांनी वरती प्रतिसाद दिलेच आहेत. पण तात्या एक सल्ला आहे:- यावर एक सुंदर्,सुट्सुटीत्,रियलिस्टिक एपिसोड काढता येइल का हो? (म्हणजे, तुमच्या ष्टोरिला चित्रित करता येइल का पहा ना.एक छानशी लघु कथा बनली आहे ही.) ही कथा ,निवेदन शैली अगदी "मालगुडी डेज" च्या तोडीची वाटली. (आन जर कधी मधी काढलाच येकादा येपिसोड्,तर जमलं तर ह्या गरिबाला पन येकादा येक्ष्ट्रा तला रोल देता आला तर बघा.) बाकी, पीत तर कधी नव्हतोच्,पण यदा कदाचित पुढे मागे पिणे सुरु केल्यास्,हा धडा अगत्याने लक्षात ठेवीन. बाकी,त्या शिंदे साहेबांचा पत्ता देउ शकाल का? आपलाच, ऋषिकेश साठे.

छान एकदा संपले म्हणायचे नाट्य.....इन्स्पेक्टर शिंदे छान लिहिला आहे. जबरदस्त आहे घटना. ऋषीकेश म्हणतो तसे एक एपिसोड होईल.:)

धनंजय 29/04/2008 - 01:12
कलम १८५ अंमलबजावणीत काही गडबड वाटते. किती पिऊन झाल्यावर किती वेळ थांबायचे हे कायद्याला कळले पाहिजे (आणि कळते!). रॉयल चॅलेंजचे ६० मिलि प्याल्यावर दीड-दोन तासांनी रक्तातील आल्कोहल जवळजवळ पूर्णपणे नाहिसे होते. दोन मोठे पेग प्याल्यानंतर ३-४ तास लागतात. इ.इ. खरे तर तात्यांनी दोन तासांत गाडी चालवायला घेतली असती तर चालले असते, पण दोन मोठे पेग घेतलेल्याने फक्त दोन तास वाट बघून गाडी चालवणे ठीक नसते. (सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्ताची चाचणी केली असती, तर तात्यांच्या रक्तात मुळीच आल्कोहल सापडले नसते.) शिंदेसाहेबांसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी कायद्याची अंमलबजावणी करत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या चांगल्या कामाला तात्यांसारख्या दिलखुलास माणसाच्या शब्दांची साथ मिळालेलीली आहे. म्हणजे सोन्याहून पिवळे. हा कायदा १९९४ मध्ये आधुनिक केला गेला असे समजते. "दारू प्याली" म्हणून शिक्षा होऊ शकत नाही, तर रक्तात ३० मिलिग्रॅम/१०० मिलि इतके आल्कोहल असले तरच गुन्हा आहे. तात्यासारखी भारदस्त शरीरयष्टी म्हटली तर एक पेग पिऊन रक्तात इतके अधिक आल्कोहल होत नाही. त्यामुळे त्यांना बेकायदा भुर्दंड पडला. तरी दारू पिऊन गाडी चालवू नये, हा सल्ला कधीही योग्यच आहे...

In reply to by धनंजय

"दारू प्याली" म्हणून शिक्षा होऊ शकत नाही, तर रक्तात ३० मिलिग्रॅम/१०० मिलि इतके आल्कोहल असले तरच गुन्हा आहे. तात्यासारखी भारदस्त शरीरयष्टी म्हटली तर एक पेग पिऊन रक्तात इतके अधिक आल्कोहल होत नाही. धनंजय साहेब, भन्नाट माहिती... धन्यवाद... थोडा आता गूगलवर या विषयाचा अभ्यास करावा म्हणतो... ( की आपल्या वजनाच्या, शरीरयष्टी च्या प्रमाणात किती पेग घेतले तर ३० मिलिग्रॅम/१०० मिलि इतके प्रमाण होणार नाही?).. इ.इ. पुढे कधी तरी वेळ आलीच तर थिअरी तरी पक्की करायला हवी... :$

In reply to by धनंजय

चित्रा 29/04/2008 - 04:04
दारू पिऊन गाडी चालवू नये, हा सल्ला कधीही योग्यच आहे... +१ "रामदास" यांच्या खालील प्रतिसादातले "मोठी चूक झाली" हे चुकीचे वाटले. शिंदेसाहेबांचा हेतू उदात्त असो वा नसो, त्याचे फलित चांगले आहे असे मी समजते. आपली चूक झाली वगैरे समजण्याची गरज नाही. बाकी लेखन आवडले.

रामदास 29/04/2008 - 00:59
तुम्हाला ज्या कोर्टात नेलं त्याला अन्नाडी कोर्ट म्हणतात. या कोर्टात सुनवाई होत नाही .फक्त शि़क्षा देतात.हलकी शिक्षा .पण... तुमच्यावर गुन्हेगार हा शिक्का कायमचा लागतो.पूर्ण शिक्षा भोगलेला.शिंन्दे साहेबाना कोटा पूर्ण करायचा असेल.तुम्हाला तत्वज्ञान पाजून ते प्यायला गेले असतील. ले दे के फैसला करनेका भिडू.

मन 29/04/2008 - 01:36
येक छोटीशी (छोटी म्हणजे लहान,"लघु") शंका आहे. दारु पिउन गाडी चालवायला बंदी असेल्,तर बार ला पर्किंग ठेवतातच कशाला? ;-) :-)

वाटाड्या... 29/04/2008 - 02:58
तर तुम्हाला सांगतो मी तात्यांना समोर बसवून संध्याकाळी कोर्ट संपल्यावर 'हमीर' गाण्याची छोटीशी शिक्षा केली असती. ह. घ्या तात्या....:) मुकुल

मन 29/04/2008 - 03:17
ही शिक्षा तर हा "आरोपी" एंजोय करेल. त्यापेक्षा मी असतो तर त्यांना माझ्या गळ्यातुन("गळयाला नरडे कोण म्हणतो रे तो...आं ?" ;-)) त्यांना हमीरच काय भैरव अन् भैरवी काय काय म्हण्तात ते सगळं गाउन दाखवाय्ला सुरुवात केली असती. (म्हणजे मग हे "राग" ऐकुन लोकांना "राग" कसा येतो हे कळलं असतं.) म्हणजे त्यांनी स्वखुशीने (काळ्यापाण्यासकट)ईतर कुठ्लीहि शिक्षा मान्य केली असती! (शिक्षा चालेल पण गाणं आवर!):-) ;-) आपले (गाण्याच्या तयारीत असलेले)साठ्यांचे कार्टे.

झकासराव 29/04/2008 - 08:31
आहे. खास तात्याच्या शैलीतला. पुण्यात ही गोष्ट विशेष लक्षात ठेवली पाहिजे कारण पुण्यातल्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर विश्वास नसल्याने मंडळी दुचाकीवरच असतात. पुणेकर बंधु लक्षात राहु दे बरं.

प्रमोद देव 29/04/2008 - 08:38
प्रामाणिक आणि प्रांजळ कथन. आता तरी धडा घ्या लोकहो! काय प्यायची असेल ती (खरे तर प्यायचीच कशाला? X( ) आपल्या घरात बसून प्या की! उगाच स्वतःचा आणि दुसर्‍याचा जीव धोक्यात कशाला घाला? मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

सुवर्णमयी 29/04/2008 - 09:10
लेख मस्त आहे, आवडला, एक आगाऊ सल्ला- शिंदे साहेबांचे ऐका आणि तात्या डेसिगनेटेड ड्रायवर शोधा.. म्हणजे न पिणारा. त्याची फार मदत होईल. कारण काय की नेमके अल्कोहोल केव्हाचे आणि किती काळ एखाद्याच्या रक्तात सापडते याची मला काही कल्पना नाही म्हणून..

वरदा 01/05/2008 - 23:13
तात्या सॉरी हं उशीरा प्रतिक्रीया दिली...ऋषीकेश शी सहमत.... रात्रीबेरात्री दारू पिऊन साले भरधाव ट्रक चालवतात आणि माणसांना चिरडतात!" मुंबई पोलीस एवढी जागरुक आहे हे पाहून बरं वाटलं :)

विसोबा खेचर 02/05/2008 - 08:55
प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकांचा मी कृतज्ञतापूर्वक ऋणी आहे... तात्या.

सुमीत 02/05/2008 - 15:45
तात्यांची शिकवणूक आवडली, नेहमीच आवडते. कोर्टाची थोडीफार ओळख झाली (तेवढीच पुरे) आणि तात्यां बरोबर आपण सर्व शिकलो, की दारू पिल्या नंतर गाडी स्वतः चालवू नये :) हलकेच घ्यावे.

अभिता 03/05/2008 - 00:07
मुंबई पोलीस एवढी जागरुक आहे हे पाहून बरं वाटलं ते मुबई पोलीस नसावेत असे वाटते.(लेखातिल माहितिनुसार) ठाणे पोलीस होते. कहिहि चांगले केले कि लगेच मुंबई पोलीस का? ये बहोत ना इन्साफि है..

वरदा 03/05/2008 - 00:49
म्हणायची पद्धत गं अना..इथे येऊन लोकांना मी मुंबईची असं सांगते ना सगळ्यांना कारण ठाणं माहीत नसतं बर्‍याच जणांना, त्यामुळे सवय लागलेय....बाकी माझं माहेर सासर दोन्ही ठाण्याचच तेव्हा पक्की ठाणेकर आहे मी......

जणू माझ्यासमोरच हे नाट्य घडलयं असं वाटतयं.... बाकी असा कायदा असतो हे मला माहिती होतं (कदाचित सर्वांनाच माहिती असेल) परंतु त्याला कायमच कॅज्युअली घेत आलो.... आगाबाबो! आता या पुढे कानाला खडा......"घरी घ्यावी किंवा रिक्षा करावी!" टिंग्या ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

विसोबा खेचर 03/05/2008 - 01:15
......"घरी घ्यावी किंवा रिक्षा करावी!" हा हा हा! हे सह्ही बोल्लास रे टिंग्या! आपला, (शिंदेसाहेबांचा दोस्त!) तात्या. -- When I read the evils of drinking, I gave up reading ! :)

तात्या, थोडक्यात निभावलं असं वाटतं !!! आपल्याला आलेला अनुभव दोस्तांना कथन करत आहात असे वाटले आणि रात्रीच्या वेळी पेग घेऊन सभ्य माणसांनी गाडी चालवू नये हा धडा वरील पाठातून आम्ही घेतला. :)

अभिता 04/05/2008 - 01:26
घरी घ्यावी किंवा रिक्षा करावी किंवा बारवल्या/ली कडे झोपायची सोय पहावी.

लेखमाला जुनी असला तरी मी वाचलेली नव्हती. फक्त तुम्ही कलम १८५ बाबत सावध असता एव्हढच माहिती होतं ते का ते आज कळलं. याबाबत काही वर्षांपुर्वी मी वकील आणि सरकारी डॉक्टर मंडळींबरोबर चर्चा केली होती. त्यांनी तेव्हा दिलेली माहिती अशी:-कायद्यानुसार दारु अथवा मादक द्रव्याच्या अमलाखाली वाहन चालवणे गुन्हा आहे. एखादी व्यक्ती दारुच्या अमलाखाली आहे काय हे रक्तातील अल्कोहोल काऊंटवरुन ठरते. १०० मिली रक्तात ३० मिलीग्रॅम अथवा अधिक अल्कोहोल असेल तर ती व्यक्ती दारुच्या अमलाखाली आहे असे ठरते. साधारणता व्हिस्की, रम, ब्रॅन्डीचे दोन पेग पिल्यावर ४५ मिनिटांनंतर रक्तातले अल्कोहोलचे प्रमाण १०० मिलीमागे ५० मिलीग्रॅम एव्हढे होते. (अर्थात ते इतर अनेक घटकांवरसुद्धा अवलंबुन असते.) रक्तातले अल्कोहोलचे प्रमाण सर्वाधिक पातळीवर पोहोचल्यावर ते कमी होऊ लागते. साधारणता त्याचा वेग मिनिटाला ०.१५ मिलिग्रॅम एव्हढा असतो. (हे सुद्धा इतर अनेक घटकांवर अवलंबुन असते.) थोडक्यात खच्चुन दारु पिल्यावर दुसर्‍या दिवशी नशा पुर्ण उतरण्याआधीच वाहन चालवणेही शिक्षेला पात्र ठरेल.

सन्दीप 21/10/2009 - 15:32
तात्या पुर्वी हा लेख वाचला होता त्यावेळेस धमाल हसलो होतो. पण आज पुन्हा वाचताना खुपच सीरीयस झालो. आट दिवसा पुर्वी आम्हि पण हा अनुभव घेतला, साला तुम्च्या कडून काही शीकलो असतो तर वाचलो असतो , असो स्वता मेल्या शीवाय स्वर्ग दिसत नाही. सन्दीप

ह्या लेखाचा निमित्ताने एक खूप महत्वाचा विषय मांडला आहेस तात्या. अमेरिकेत 'मदर्स अगेन्स्ट ड्रन्क ड्रायविंग' ही संस्था खूप काम करते. अधिक माहितीसाठी पहा -- http://www.madd.org/About-us/About-us/History.aspx (Candy Lightner founded MADD in 1980 after her daughter, Cari, was killed by a repeat drunk driving offender. Cindy Lamb—whose daughter, Laura, became the nation’s youngest quadriplegic at the hands of a drunk driver—soon joined Candy in her crusade to save lives.) माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकेत एखाद्याच्या घरी पार्टीवगैरे करून दारू-बिरू पिऊन जर पाहुणे गाडी चालवत गेले आणि पकडले गेले तर ज्याच्या घरी पार्टी झाली त्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल होऊ शकतो. चूभूदेघे ! कायद्याबद्दल नाही पण जबाबदारीने पार्टी आयोजित करण्याबद्दल उपयुक्त माहिती इथे मिळेल. http://www.ehow.com/how_4904560_responsible-host-alcohol-being-served.html

पाषाणभेद 22/10/2009 - 02:24
"घरी परततायला म्हणून स्कूटरला किक मारू लागलो. स्कूटर सुरू करून तेथून निघणार तेवढ्यात मागनं माझ्या खांद्यावर एक मजबूत हात पडला. मागे वळून बघतो तर एक वर्दीतला पोलिस उभा होता!" म्हणजे तात्या स्कुटर नुसते चालू करत होते, म्हणजेच चालवत नव्हते किंवा चालवण्याचा प्रयत्नही करत नव्हते. 185. Driving by a drunken person or by a person under the influence of drugs. Whoever, while driving, or attempting to drive, a motor vehicle,- 1[{a} has, in his blood, alcohol exceeding 30 mg. per 100 ml. of blood detected in a test by a breath analyser, or] {b} is under this influence of a drug to such an extent as to be incapable of exercising proper control over the vehicle, shall be punishable for the first offence with imprisonment for a term which may extend to six months, or with fine which may extend to two thousand rupees, or with both; and for a second or subsequent offence, if committed within three years of the commission of the previous similar offence, with imprisonment for a term which may extend to two years, or with fine which may extend to three thousand rupees, or with both. Explanation.-For the purposes of this section, the drug or drugs specified by the Central Government in this behalf, by notification in the Official Gazette, shall be deemed to render a person incapable of exercising proper control over a motor vehicle. 1. Subs. by Act 54 of 1994, sec. 55, for clause (a) (w.e.f. 14-11-1994). अशा वेळी तात्यांना केलेली अटक चुकीची ठरू शकत नाही का? हा किरकोळ गुन्हा म्हणून सोडून द्या पण कायद्याच्या भाषेत मला तरी ही चुकीची अटक वाटते. तज्ञ लोक काय म्हणतात? बाकी एक वर्षानंतर ५० वा प्रतिसाद दिला. आता बसायचे का? -------------------- पासानभेद (महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)
लेखनप्रकार
3

या गरमीला काय करावे बॉ?

वेदश्री ·

मनस्वी 28/04/2008 - 12:44
गुलकंद खा आणि ओठांना कैलासजीवन लाव. पण १ दिवसात नाही फरक पडत, १ आठवडा तरी लागेल.

In reply to by मनस्वी

वेडझवा 30/04/2008 - 11:39
टक्क्ल करुन बघ डोक्यवर. मि उन्हाळ्यात नेहमि करितो. लगेच परिनाम येतो -- असा कसा मी वेगळा वेगळा..मी वेडझवा!

In reply to by वेडझवा

स्पाईक कट .. मी करतो दर उन्हाळ्यात.. बाजूने आणि टाळूवरून मशीन फिरवून कापून घ्यायचे बारीक.. आणि पुढे थोडासा कोंबडा वर काढायचा.. गर्मी पासून आराम.. साबण, तेल कमी लागते.. केस विचंरायची झंझट नाही.. पुढे पावसाळा सुरू झाल्यावरही भिजलेल्या केसांनी सर्दी पकडायचा त्रास नको असल्यास हिच हेअरस्टाईल कंटीन्यू करू शकतो.. माझी यंदाची हेअर कटींग जरा लांबलीय, मात्र येत्या आठवड्यात मुहुर्त काढतोय..

वेदश्री 28/04/2008 - 12:53
>गुलकंद खा आणि ओठांना कैलासजीवन लाव. गुलकंद आजच घेऊन टाकते विकत. कैलासजीवन चुरचुरणार तर नाही ना? ओठाला ( माझ्याच हो ! ) हात लावता ब्रह्महत्या होते आहे.. :( >पण १ दिवसात नाही फरक पडत, १ आठवडा तरी लागेल. हे झेंगट २-३ दिवसांतच उपटलं आहे. छ्या !

आर्य 28/04/2008 - 13:16
वेदश्री, मला कही ऊपाय आमच्या डॉक्टरांनी सांगीतले होते. खरोखरीच बराच उपयोग झालाय, आणि काही औषधां पेक्षा ही सरळ २/३ दिवसात परीणाम बरे दिसतात. ऊन्हात भटकणे वर्ज. फिरल्यास डोक्याला टप्पर हवे. किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायला पाहिजे (फ्रिज / बर्फाचे नाही, माठाचे चालेल) रात्री जेवल्या वर / झोपण्यापुर्वी थंड (-गार नाही) दुधा तुन गुलकंद घे. जेवणात तेल / तुप कमी. दही, ताक प्रेफर कर. दिवसातुन ऐकदा तरी फळं, ज्युस घ्यावं किंवा शहाळ्याच पाणी धेतल्यास ऊत्तम. हेच प्रवासा साठी ही लागु आहे.

In reply to by आर्य

वेदश्री 28/04/2008 - 13:31
>मला कही ऊपाय आमच्या डॉक्टरांनी सांगीतले होते. खरोखरीच बराच उपयोग झालाय, >आणि काही औषधां पेक्षा ही सरळ २/३ दिवसात परीणाम बरे दिसतात. बरे होईल २-३ दिवसांत फरक दिसला तर. भाचरं आलीयत घरी.. त्यांच्याशी खेळायला मिळायचं राहायचं बाजुला आणि वर असं कर तसं करू नको ऐकत बसावं लागायचं नसता.. >ऊन्हात भटकणे वर्ज. हे केले आहे. > फिरल्यास डोक्याला टप्पर हवे. हाच एक झोल आहे. काही टप्पर घातले की जास्त उकाडा होतो.. डोक्यातही घाम येतो ! टोपी/रुमाल यांचा मला सख्त राग येतो त्यामुळे. :( >किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायला पाहिजे (फ्रिज / बर्फाचे नाही, माठाचे चालेल) दिवसभर रूमवर असते तेव्हा होते ( कारण गरमीच तितकी असते ) पण हापिस असेलशा दिवसात ( एसी असतो ना ! ) नाही होत इतके पाणी पिणे. दिवसभर एसीमध्ये बसून रात्री उकाड्यात जीव नुसता नकोसा होऊन जातो माझा.. >रात्री जेवल्या वर / झोपण्यापुर्वी थंड (-गार नाही) दुधा तुन गुलकंद घे. दूधातून गुलकंद ! वॉऽऽऽव.. आजच सुरू करते हा उपाय.. >जेवणात तेल / तुप कमी. दही, ताक प्रेफर कर. तूप नसते जेवणात पण तेलाशिवाय तिखटाची मजा नाही. मेसवाल्या काकूही तेल जरा चढतीचंच घालतात पण जेवणाची चव एक्कदम खत्तरी असते. दही देतात त्या अधूनमधून पण ताक नाही. जवळपासच्या हाटेलातल्या ताकात काही राम नाही.. >दिवसातुन ऐकदा तरी फळं, ज्युस घ्यावं किंवा शहाळ्याच पाणी धेतल्यास ऊत्तम. फळं घेतली होती परवा ( चिकू, द्राक्षं वगैरे ) तर रूममध्ये सुकून जातात गरमीने. द्राक्षं घेतली होती.. मनुका खाव्या लागल्या ! शहाळ्याचं पाणी मिळेल बहुतेक.. ते आवडतेही. >हेच प्रवासा साठी ही लागु आहे. प्रवासात तर काही प्रश्न येत नाही... फक्त वपा खाताना तळलेल्या मिरच्या मिळाल्या की बस्स !

In reply to by आर्य

धमाल मुलगा 28/04/2008 - 13:33
वैद्यराज आर्य ह्यांचे मताशी सहमत आहे! त्याशिवाय आणखी एक काळजी म्हणून, तळपायांस मेंदी लावणे. त्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते असा अस्मादिकांचा अनुभव आहे!!! कैलासजीवन मुळ्ळीच चुरचुरत नाही. चिंता नसावी. त्याशिवाय, रात्री डोईला छान तेल चोपडून त्यावर एरंडाचे पान बांधावे..उत्तम गुण येतो. -(निमहक़ीम) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

वेदश्री 28/04/2008 - 13:37
>त्याशिवाय आणखी एक काळजी म्हणून, तळपायांस मेंदी लावणे. त्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते असा अस्मादिकांचा अनुभव >आहे!!! तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. :( >कैलासजीवन मुळ्ळीच चुरचुरत नाही. चिंता नसावी. हे एक बरं झालं. > त्याशिवाय, रात्री डोईला छान तेल चोपडून त्यावर एरंडाचे पान बांधावे..उत्तम गुण येतो. एरंडाचे पान तर इथे ऍरेंज करता यायचे नाही पण तेल लावायचे करेन.

In reply to by वेदश्री

मनस्वी 28/04/2008 - 13:43
तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला..
का बरे?
आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते..
म्हणजेच तुझी उष्णता बाहेर पडते. उलट तू लावली पाहिजेस मग आठवड्यातून एकदा तरी.

In reply to by मनस्वी

वेदश्री 28/04/2008 - 13:47
>>तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. >का बरे? कमॉन मनस्वी.. पायाला मेंदी कधी लावतात हे मी वेगळ्याने सांगायची जरूर आहे का तुला? :( >>आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. >म्हणजेच तुझी उष्णता बाहेर पडते. उलट तू लावली पाहिजेस मग आठवड्यातून एकदा तरी. चांगली दिसत नाही ना पण..

In reply to by धमाल मुलगा

वेदश्री 28/04/2008 - 13:57
>एव्हढंच नसलं आवडत तर बुटं घालायची चार-दोन दिवस!!! बुटाचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. :( पायाला मग पुळ्या येतात लाललाल.. तळहातालाही येतात. हातपाय सोलवटून निघतात नुसते. विजुभाऊंनी सांगितलेला पाण्यात मीठ टाकूनवाला उपाय करता येणार नाही. ये नाजूक पाव जमींपे मत रखो.. सारखी अवस्था होते !

In reply to by वेदश्री

धमाल मुलगा 30/04/2008 - 10:38
:/
बुटाचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. पायाला मग पुळ्या येतात लाललाल.. तळहातालाही येतात.
बुट पायात घालतात ना? मगें? तळहाताला कशा पुळ्या येतात? आयला, एकतर मलातरी येड लागलंय नायतर तुलातरी.... मी काय वाचतोय, मला कळत नाय, तू काय लिहितियेस तुला.... ह्यॅ: ह्या उष्णतेनं लैच डोस्कं फिरवलय बॉ आपलं.... ए...मी चाललो गारेगार बिअर हाणायला... बोला कोणकोण येतंय?

In reply to by धमाल मुलगा

एक किन्गफिशर स्ट्रॉग घे मला चकणा काय पन चालेल? ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

In reply to by धर्मराजमुटके

आयुर्हित 25/04/2014 - 14:25
धन्यवाद निवेदिता-ताई,महत्वाचा सल्ला आहे आहे हा! धर्मराजमुटकेजी, पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी 1987 च्या विकास आराखड्यात सुमारे 34 किलोमीटर अंतराचा "एचसीएमटीआर'चा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी सध्या फक्त 23 टक्के भूसंपादन झाले आहे. हे भूसंपादन वेगाने करण्यासाठीही पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्तुळाकार मार्गाची कोंडी सुटली - - सकाळ वृत्तसेवा शुक्रवार, 25 एप्रिल 2014 - 03:00 AM IST पंचवार्षीक योजने ऐवजी पंचेचाळीसवार्षिक करायला आपली काही हरकत नसावी!

In reply to by परिकथेतील राजकुमार

उपास 01/04/2013 - 23:01
पराशेठ, अत्ता तर होळीची बोंब झाली आणि एकदम गरमी, चैत्रांगण/ वसंतोत्स्व काही आहे की नाही? कोकीळांच काय झालं ह्या गरमीत? आणि गरमी वाढलेय म्हणजे आंब्याचा काय अंदाज.. मोहोरलाय ना? ;)

विजुभाऊ 28/04/2008 - 13:39
एका बादलीत गार पाणी घेउन त्यात मीठ घालावे. बादलीत पाय बुडवुन ठेवावेत्.साधारण अर्धा तास. उ.सू. बादलीत बर्फ टाकु नये . हायपो डर्मिया ची शक्यता. पोहणे हाही एक मस्त उपाय

In reply to by विजुभाऊ

वेदश्री 28/04/2008 - 13:44
>एका बादलीत गार पाणी घेउन त्यात मीठ घालावे.बादलीत पाय बुडवुन ठेवावेत्.साधारण अर्धा तास. 'गार पाणी' मिळणे दुरापास्त आहे.. माठातले पाणी घेतले तर चालेल का? हा उपाय करायला छान पडेल. ( लगे हाथो पेडिक्युअरसुद्धा होऊन जाईल ! ) >उ.सू. बादलीत बर्फ टाकु नये . हायपो डर्मिया ची शक्यता. बर्फ नाहीये त्यामुळे हायपोडर्मियापासून आपोआप वाचले ! >पोहणे हाही एक मस्त उपाय येत नाही त्यामुळे शक्य नाही.

कैलासजीवन चुरचुरणार तर नाही ना? ओठाला ( माझ्याच हो ! ) हात लावता ब्रह्महत्या होते आहे हाच एक झोल आहे. काही टप्पर घातले की जास्त उकाडा होतो.. डोक्यातही घाम येतो ! टोपी/रुमाल यांचा मला सख्त राग येतो त्यामुळे. पण हापिस असेलशा दिवसात ( एसी असतो ना ! ) नाही होत इतके पाणी पिणे. तेलाशिवाय तिखटाची मजा नाही. मेसवाल्या काकूही तेल जरा चढतीचंच घालतात पण जेवणाची चव एक्कदम खत्तरी असते. फळं घेतली होती परवा ( चिकू, द्राक्षं वगैरे ) तर रूममध्ये सुकून जातात गरमीने एरंडाचे पान तर इथे ऍरेंज करता यायचे नाही तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस. ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते.

In reply to by प्रभाकर पेठकर

वेदश्री 28/04/2008 - 14:19
>रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस. :,( >ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते. कळतेय थोडेफार.. पण वळवावे कसे ते कळत नाहीये.

In reply to by वेदश्री

माझी दुनिया 30/04/2008 - 13:15
अगं वर लिहिलेले सगळे आवश्यक उपाय सोडून....हे नको...ते आवडत नाही....ह्याचा राग येतो करत बसलीस तर शरीरातली उष्णता कशी काय कमी होणार ? ~X( आत्ताशी चैत्रच चालू आहे...अजून वैषाख वणवा यायचाय. #:S माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

In reply to by प्रभाकर पेठकर

केशवसुमार 28/04/2008 - 20:10
रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस. ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते. (सहमत)केशवसुमार स्वगत :- ऑफिसात वेळ कसा घालवायचा हा प्रश्न मागे कुठल्या तरी मुलीला पडला होता तिची हिच्याशी गाठ घालू द्यावी का?

दररोज रात्री एका ग्लास मधे पाणी, १ च.धने, १ च,जिरे आणि १ च.खडीसाखर घालून ठेव. सकाळी ते पाणी गाळून अनुष्पोटी (काही खायच्या/प्यायच्या अगोदर) पिणे. २-३ दिवसात उष्णता कमी होते (शरीरातील). तुळ्शीचे बी पाण्यात भिजवून ठेऊन, खाल्ले तरी कमी होते.

धमाल मुलगा 28/04/2008 - 14:27
हा उपाय बहुधा ताईवर्गातल्या कोणाही आवडणार नाही..माझ्यावर निषेधाच्या खलित्यांचा पाऊस पडेल...धि:कार वगैरे करतील, पण तरीही... फारच त्रास होत असेल तर... थोड्या काकड्या आणाव्या, त्यांचे काप करुन बर्फात, बर्फ नसल्यास माठात/ ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवाव्या. आता कोपर्‍यावरच्या ठेल्यावरुन एकदम 'चिल्ड' बीअर आणावी. थंड झालेल्या काकड्या चखणा म्हणून वापराव्यात.... डबल धमाका..बीअरपण थंड, काकडी पण थंड आणि हे दोन्ही थंड केलेले..... आम्ही हा उपाय उन्हाळ्यावर हुकमी उपाय आहे असं जाणतो.

धोंडोपंत 28/04/2008 - 14:57
एक चमचा तुळशीचे बी वाटीत बुडेस्तोवर पाण्यात घालून दोन तासांनी किंवा त्याहून जास्त कालावधीनंतर त्यात थोडीशी साखर आणि दूध घालून त्याची खीर करून दिवसातून तीन वेळा खाणे. दोन दिवसात शरीरातील सर्व उष्णता दूर होईल. तसेच त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्याबरोबर. गाईचे तूप (कृष्णा गाईचे तूप-- मस्त आहे) झोपण्यापूर्वी तळपायाला चोळणे. शांत झोप लागेल. डोळयांची आग जाईल. आपला, (धन्वंतरी) धोंडोपंत :D आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

वेदश्री 28/04/2008 - 15:15
>एक चमचा तुळशीचे बी वाटीत बुडेस्तोवर पाण्यात घालून दोन तासांनी किंवा त्याहून जास्त कालावधीनंतर त्यात थोडीशी साखर >आणि दूध घालून त्याची खीर करून दिवसातून तीन वेळा खाणे. छान. हे माझ्या आवडीचे होईलसे वाटते. >दोन दिवसात शरीरातील सर्व उष्णता दूर होईल. वा ! वा ! हे तर एकदम भारी.. मला भरपूर हिंडायचे आहे, असं दबकून घरात बसणे हे वेदश्रीधर्माला धरून नाही. >तसेच त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्याबरोबर. घरून आणण्याच्या गोष्टीत आजच ऍड करून टाकते. >गाईचे तूप (कृष्णा गाईचे तूप-- मस्त आहे) झोपण्यापूर्वी तळपायाला चोळणे. हा उपाय छान असला तरी डेंजर दिसतो आहे. तळपायाला लावून वाया घालवायपेक्षा खाऊन मज्जा करावीशी वाटली तर वाट लागायची. >शांत झोप लागेल. डोळयांची आग जाईल. तुम्हाला कसं कळलं की माझ्या डोळ्यांची आग होत असेल आणि झोप शांत होत नसेल ते? :-/

विजुभाऊ 28/04/2008 - 16:08
वेदश्रीधर्म? हे वाचले की मला तेंव्हा सूतपुत्रा कोठे गेला होता तुझा वेदश्रीधर्म असे कर्ण्याला ईचारनारा अर्जुन्या माज्या डोल्याफुडे आला. दशावतरी पहनारा इजुभौ आगरी

In reply to by विजुभाऊ

वेदश्री 28/04/2008 - 16:27
हे वाचले की मला तेंव्हा सूतपुत्रा कोठे गेला होता तुझा वेदश्रीधर्म असे कर्ण्याला ईचारनारा अर्जुन्या माज्या डोल्याफुडे आला.
अर्जुन्या नाय जी.. वो किस्ना है ! वेदश्रीधर्म महाभारत, रामायणात नाही गावायचा ! :)

:S :S :S गरमी??/ :/ :/ :/ घाबरलोच... मग लक्षात आले...गरमी हा शब्द उकाडा /उन्हाळा / उष्णतेचा त्रास इ.इ. म्हणून वापरलेला आहे ,.... हे समजून हायसे वाटले... . :

In reply to by भडकमकर मास्तर

केशवसुमार 28/04/2008 - 20:07
काय मास्तर सगळ ठिक आहेना.. गरमी??/ घाबरलोच... हा हा हा हा.. (संशयी)केशवसुमार स्वगत :- सध्या वेगळेच क्लास चालू आहेत वाटत!

In reply to by भडकमकर मास्तर

मलाही तेच वाटले पहिल्या॑दा (करप्ट माई॑ड) मिपा बा॑धवा॑नी सुचविलेले एकसे एक उपाय वाचून मात्र खूप दिवसा॑नी पोट धरून हसलो.. त्यातल्या त्यात धमालचाच उपाय चा॑गला आहे..( बडवायझर चा॑गली की कि॑गफिशर रे?? :)

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

धमाल मुलगा 02/05/2008 - 12:17
किंगफिशर जर वरिजनल नाही मिळाली आणि ती स्ट्राँग असेल तर फुकट छातीची जळजळ पदरी पडेल... बडवायझर माईल्ड सध्या उत्तम मिळते....अजुनतरी तिची ड्युप्लिकेट आलेली नाही :) बाकी फॉस्टर्स किंवा बॅरॉनही चालेल....छान आहेत...औषध चांगलं लागू पडेल :)

In reply to by स्वाती राजेश

केशवसुमार 28/04/2008 - 20:14
थंड होशील असे म्हणायचे आहे का तुम्हाला? केशवसुमार स्वगत :- येव्हढे स्पष्ट बोलायची काय गरज आहे का?

वाटाड्या... 28/04/2008 - 19:05
मलाही असाच त्रास होता. आमच्या घरातच आहे म्हणा ना. २ जालीम उपाय मी केले आणी कायमची उष्णता विकाराची वाट लावली, १. कोकम सरबत (बर्फ न घालता) - २ ग्लास नियमित, २. सक्काळी सक्काळी ६ वाजता ७५० मि.ली. कोमट पाणी, कमीत कमी ४५ मिनिटे काहीही खायच प्यायचं नाही. २ महीने करा खात्रीने सांगतो, कायमचा त्रास निघुन जाइल. मुकुल

In reply to by वाटाड्या...

सक्काळी सक्काळी ६ वाजता ७५० मि.ली. कोमट पाणी, कमीत कमी ४५ मिनिटे काहीही खायच प्यायचं नाही. २ महीने करा खात्रीने सांगतो, कायमचा त्रास निघुन जाइल. माझाही असाच अनुभव आहे. पण जास्त प्रभावशाली परिणामासाठी मी दीड लिटर पाणी दांत घासायच्या आधी प्यायचो नंतर फक्त दात घासायचे, २ तास काहीही खायचे प्यायचे नाही असा उपाय केला होता. ३ आठवड्यात अनेक तक्रारी दूर झाल्या. तळपायाची, डोळ्यांची आग, किडणी शुद्धीकरण, तापमान नियमन, पोट साफ असे अनेक फयदे आहेत. (तेही फुकटात.)

In reply to by प्रभाकर पेठकर

नारदाचार्य 28/04/2008 - 21:01
आरंभासाठी पाण्याचे प्रमाण ७५० मिली (ब्रॉडली स्पिकींग, एक खंबा) हेच योग्य. पुढं प्रमाण टप्प्याटप्प्यानं वाढवत १५०० मिली (दोन खंबे) करायचं असं ते सूत्र आहे. कंसाचा विचार करता हे पटावं.... :D

अण्णा हजारे 28/04/2008 - 20:01
वैद्य पाटणकर काढा ह्या वर अतिउत्तम!शरीरातील उष्णता,कडकी,अपचन या सारख्या विकारांवर ताबडतोब गुणकारी दररोज ३ ते ४ चमचे रात्री जेवणानंतर व आठवडाअखेरीस किमान ६० मिली घेणे. ता.क. झाडा जास्त झाल्यास मात्रा कमी घेणे. आयुर्वेद प्रेमी, अण्णा हजारे

रामदास 28/04/2008 - 21:55
पीव्हीसी सोल असलेली चप्पल वापरणे बंद करावे. दर तीस मिनिटांनी २०० मिलि पाणी प्यावे. अधुनमधुन पाण्यात किंचीत मिठ . नाहीतर पायात गोळे ,पेटके येतात. चहा बंद. गोगल वापरणे मस्ट.कूल कूल पावडर वापरू नये.

अभिता 29/04/2008 - 01:49
डोळे येतात तेव्हा जी छोटी टयुब मिळ्ते ति डोळ्यात घालावी.नाहितर नेत्राजन घालावे.लवकर आराम मिळतो.

वेदश्री 29/04/2008 - 12:36
मिपाकरांनी उष्णता कमी करण्यासाठीचे उपाय सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. काल संध्याकाळी तापाने फणफणल्याने कुठलाच उपाय करता जमला नाही पण आजपासून सुरूवात करेन गुलकंद घेणे, मीठाच्या पाण्यात अर्धा तास पाय बुडवून बसणे असे सहजसुलभ उपाय अवलंबायला. भाचर्‍यांना आगाऊ सूचना देऊन ठेवली आहे की आत्या/मावशीला हॉरर रुपात बघायला तयार रहा म्हणून..

In reply to by वेदश्री

नंदा प्रधान 30/04/2008 - 06:05
आत्या मावशी, सकाळी सकाळी चार अंडी एक ग्लासात फोडून एका दमात गटकवुन टाकायची आणि मस्त पैकी १ मैल धावुन यायच. दाद खाज खुजली गर्मी सगळ एका झटक्यात साफ. -(रॉकी फॅन) नंदा

In reply to by व्यंकट

धमाल मुलगा 02/05/2008 - 12:11
व्यंकटराव... हातावर जाळी असण्याचा 'हस्तसामुद्रिक अभ्यास पध्दतीत' बराच वेगळा अर्थ आहे! =)) विजुभाऊ...आता सांगा हाय काय तुमच्या हातावर जाळी??????

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 02/05/2008 - 12:19
हातावर जाळी असण्याचा 'हस्तसामुद्रिक अभ्यास पध्दतीत' बराच वेगळा अर्थ आहे आता सांगा हाय काय तुमच्या हातावर जाळी?????? नाही हो अगदी जाळी असण्याइतका काही आमचा शुक्र बिघडलेला नाही. पण माझ्या हातावरच्या जाळीचा इथे काय सम्बन्ध आला? हातावर जाळी (शुक्र बिघडलेला) असल्यामुळे गरमी होउ शकते हे मला माहीत नाही. एक खूपच अज्ञानी विजुभौ.

वाचक 30/04/2008 - 08:28
पाहून वेदश्री म्हणेल 'गरमी (उकाडा, उकाडा) परवडला पण...' अर्थात आम्हाला ध. मु. ह्याचीच सूचना सर्वात अधिक पसंत पडली हे वेगळे सांगणे न लगे :)

मन 30/04/2008 - 19:15
गरमीचा त्रास होत असल्यास हिमालायात जावे पुत्री! कायमचाच अंत होइल(त्रासाचा!). तिथे जाउन गंगोत्री वर एका पायावर उभे राहुन नाम जप केल्यास करणर्‍याला (उष्ण्ता,ताप इत्यादी असुरां पासुन) "कायमची मुक्ती" मिळते असे श्रुती,वेद, उप निषदांत वर्र्णिले आहे. तर बोला हरि अऊम तत्सत! हरी भक्त परायण, साठ्यांचे कार्टे.

अभिता 30/04/2008 - 23:56
काय उपाय आहे ते सांगा ना. की तो सर्वांदेखत सांगण्यासारखा नाही कसे बरोबर बोललात? तसे मिपाकर हुशार!

धमाल मुलगा 15/04/2009 - 23:17
काय मंडळी, ह्या उन्हाळ्यात होताहेत का कुणाला गरमीचे त्रास????? ;) वर सांगितलेले उपाय एकापाठोपाठ एक असे वापरुन पहा :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

वेदश्री , तु की नाही ओलं कापड ठेव डोक्या वर घरी असताना आणि दिवसा तून ३-४ वेळा गार पाण्या ने तोंड धूत जा, कधि कधि काकडी खा , पन्हं, शहाळ्याचं पाणी पित जा... यामुळे थोडं बरं वाटू शकतं...:)

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

मिपाकर हे असामान्य असल्याने त्यांचे उपाय सुद्धा असामान्य असावेत ;) येथे एकट्याने , दुकट्याने, सामुहीक करावयाचे उपाय असे वर्गीकरण करता येईल काय ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

चिरोटा 16/04/2009 - 15:36
१)फळे जास्त खाणे.पालेभाज्यांचा मारा करावा.पोटात चिकटा होईल असे पदार्थ फुकट मिळाले तरी खावू नयेत्.उ.दा.बिस्किटे,वेफर्स्,केक. २)पाणी जास्त प्या.(ए.सी.त बसा नाहितर भट्टीत -एका तासाला एक ग्लास तरी पाणी प्या) ३)घरी आल्यावर आवळा सरबत्,कोकम सरबत(साधे पाणी वापरून) पिणे. ४)दुपारी ताक्,दही(फ्रीजमधले शक्यतो टाळा) जेवणात असु द्या. ५)चिकन मसाला,बटर चिकन्,नान,मटण थाळी ह्यांचा सध्या विचार सोडा. ६)न्याहारीला गूळ पोहे,दडपे पोहे,इडली.शक्यतो त़ळलेले पदार्थ टाळा. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

गब्रिएल 01/04/2013 - 01:42
२)पाणी जास्त प्या.(ए.सी.त बसा नाहितर भट्टीत -एका तासाला एक ग्लास तरी पाणी प्या) हे कळ्ळ :) पण भेन्डि कशि खायची ते नाय सांगितल. कच्ची का शिज्वून ?

सँडी 16/04/2009 - 20:29
लग्न करा. थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जा. नविन घरी मस्त एसीत रहा. -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

विजुभाऊ 21/08/2009 - 14:38
हा घ्या खफ झालेला एक धागा पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

JAGOMOHANPYARE 24/09/2009 - 14:54
आता पावसाळ्यातल्या त्रासावर एक लिहा..........

अभ्या.. 01/04/2013 - 01:22
हे वेदश्री मनस्वीं यांना पण डूआयडी म्हणत होतार का रे? सगळ्यानी लैच प्रामाणिकपणे सल्ले दिलेत आणि या आयडी सध्या तरी कधी दिसत नाहीत म्हणून म्हणले. ;)

In reply to by पिलीयन रायडर

अभ्या.. 01/04/2013 - 18:21
ह्यातलं काय पण करु नक्का. सगुणा बागेत कायमचं राहायला जायचं. शिंपल. ;) काय बिशाद आहे असल्या वनराईत, बांबूच्या घरात नदीशेजारी असताना उष्णतेचा त्रास व्हायची. (ह. घ्या हो पिलीअन तै)

In reply to by अभ्या..

जाईन ना मी.. पण माझं पोरगं संध्याकाळी नदीवर नेल्यापासुन चक्रम सारखं वागायला लाग्लय ना!! सारखं बाहेर गार वार्‍यातच ने म्हणुन राह्लय..

In reply to by श्री गावसेना प्रमुख

पोरगं १० सेकंदाच होतं तेव्हा पासुन त्याला काय हवयं हे न बोलता पण कळतं हो मला... फुकट कळा नाही सोसल्या..!! आणि तुम्ही जर "म्हणुन राहलय" ह्या शब्दावर कोटी करत असाल तर.. हॅ हॅ हॅ... खुश?

एम.जी. 22/04/2014 - 11:24
रात्री झोपताना अर्धा चमचा कैलासजीवन खाणे. २-३ दिवसात उत्तम रिझल्ट मिळेल.... कैलासजीवन खायला बेचव पण किंचितसा कापराचा वास येईल.. त्यामुळे फार चर्चा न करता अर्धा पाऊण चमचा गिळून टाकणे.

आयुर्हित 23/04/2014 - 21:15
औषधाविना उपचार करून खात्रीशीर रित्या पूर्ण आराम नक्कीच मिळेल. फक्त एक व्य नि करा. प्रथम येणाऱ्या केस स्टडीज या धाग्यावर टाकल्या जातील.

पोटे 24/04/2014 - 11:29
शीर्षक बदला आधी. गरमी या नावाचा एक गुप्तरोग आहे.

चामुंडराय 09/03/2018 - 05:56
धमाल धागा आहे राव :) आणि प्रतिक्रिया देखील एक से बढकर एक ! वाचून कसं गार गार वाटलं. सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे.

चामुंडराय 09/03/2018 - 05:56
धमाल धागा आहे राव :) आणि प्रतिक्रिया देखील एक से बढकर एक ! वाचून कसं गार गार वाटलं. सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे.

In reply to by कंजूस

चामुंडराय 09/03/2018 - 09:07
दरवर्षी गरमी मध्ये हा धागा वर काढायची प्रथा आहे म्हणे मिपावर. त्या प्रथेचा पाईक होऊ पाहणारा चामुंडराय. >>> गरमी २०१८ नवीन काढा. होऊन जाऊदे कंजूस सर एक गरमा गरम गिरमी ... सवारी ... जिलबी --> गरमी २०१८.

मनस्वी 28/04/2008 - 12:44
गुलकंद खा आणि ओठांना कैलासजीवन लाव. पण १ दिवसात नाही फरक पडत, १ आठवडा तरी लागेल.

In reply to by मनस्वी

वेडझवा 30/04/2008 - 11:39
टक्क्ल करुन बघ डोक्यवर. मि उन्हाळ्यात नेहमि करितो. लगेच परिनाम येतो -- असा कसा मी वेगळा वेगळा..मी वेडझवा!

In reply to by वेडझवा

स्पाईक कट .. मी करतो दर उन्हाळ्यात.. बाजूने आणि टाळूवरून मशीन फिरवून कापून घ्यायचे बारीक.. आणि पुढे थोडासा कोंबडा वर काढायचा.. गर्मी पासून आराम.. साबण, तेल कमी लागते.. केस विचंरायची झंझट नाही.. पुढे पावसाळा सुरू झाल्यावरही भिजलेल्या केसांनी सर्दी पकडायचा त्रास नको असल्यास हिच हेअरस्टाईल कंटीन्यू करू शकतो.. माझी यंदाची हेअर कटींग जरा लांबलीय, मात्र येत्या आठवड्यात मुहुर्त काढतोय..

वेदश्री 28/04/2008 - 12:53
>गुलकंद खा आणि ओठांना कैलासजीवन लाव. गुलकंद आजच घेऊन टाकते विकत. कैलासजीवन चुरचुरणार तर नाही ना? ओठाला ( माझ्याच हो ! ) हात लावता ब्रह्महत्या होते आहे.. :( >पण १ दिवसात नाही फरक पडत, १ आठवडा तरी लागेल. हे झेंगट २-३ दिवसांतच उपटलं आहे. छ्या !

आर्य 28/04/2008 - 13:16
वेदश्री, मला कही ऊपाय आमच्या डॉक्टरांनी सांगीतले होते. खरोखरीच बराच उपयोग झालाय, आणि काही औषधां पेक्षा ही सरळ २/३ दिवसात परीणाम बरे दिसतात. ऊन्हात भटकणे वर्ज. फिरल्यास डोक्याला टप्पर हवे. किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायला पाहिजे (फ्रिज / बर्फाचे नाही, माठाचे चालेल) रात्री जेवल्या वर / झोपण्यापुर्वी थंड (-गार नाही) दुधा तुन गुलकंद घे. जेवणात तेल / तुप कमी. दही, ताक प्रेफर कर. दिवसातुन ऐकदा तरी फळं, ज्युस घ्यावं किंवा शहाळ्याच पाणी धेतल्यास ऊत्तम. हेच प्रवासा साठी ही लागु आहे.

In reply to by आर्य

वेदश्री 28/04/2008 - 13:31
>मला कही ऊपाय आमच्या डॉक्टरांनी सांगीतले होते. खरोखरीच बराच उपयोग झालाय, >आणि काही औषधां पेक्षा ही सरळ २/३ दिवसात परीणाम बरे दिसतात. बरे होईल २-३ दिवसांत फरक दिसला तर. भाचरं आलीयत घरी.. त्यांच्याशी खेळायला मिळायचं राहायचं बाजुला आणि वर असं कर तसं करू नको ऐकत बसावं लागायचं नसता.. >ऊन्हात भटकणे वर्ज. हे केले आहे. > फिरल्यास डोक्याला टप्पर हवे. हाच एक झोल आहे. काही टप्पर घातले की जास्त उकाडा होतो.. डोक्यातही घाम येतो ! टोपी/रुमाल यांचा मला सख्त राग येतो त्यामुळे. :( >किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायला पाहिजे (फ्रिज / बर्फाचे नाही, माठाचे चालेल) दिवसभर रूमवर असते तेव्हा होते ( कारण गरमीच तितकी असते ) पण हापिस असेलशा दिवसात ( एसी असतो ना ! ) नाही होत इतके पाणी पिणे. दिवसभर एसीमध्ये बसून रात्री उकाड्यात जीव नुसता नकोसा होऊन जातो माझा.. >रात्री जेवल्या वर / झोपण्यापुर्वी थंड (-गार नाही) दुधा तुन गुलकंद घे. दूधातून गुलकंद ! वॉऽऽऽव.. आजच सुरू करते हा उपाय.. >जेवणात तेल / तुप कमी. दही, ताक प्रेफर कर. तूप नसते जेवणात पण तेलाशिवाय तिखटाची मजा नाही. मेसवाल्या काकूही तेल जरा चढतीचंच घालतात पण जेवणाची चव एक्कदम खत्तरी असते. दही देतात त्या अधूनमधून पण ताक नाही. जवळपासच्या हाटेलातल्या ताकात काही राम नाही.. >दिवसातुन ऐकदा तरी फळं, ज्युस घ्यावं किंवा शहाळ्याच पाणी धेतल्यास ऊत्तम. फळं घेतली होती परवा ( चिकू, द्राक्षं वगैरे ) तर रूममध्ये सुकून जातात गरमीने. द्राक्षं घेतली होती.. मनुका खाव्या लागल्या ! शहाळ्याचं पाणी मिळेल बहुतेक.. ते आवडतेही. >हेच प्रवासा साठी ही लागु आहे. प्रवासात तर काही प्रश्न येत नाही... फक्त वपा खाताना तळलेल्या मिरच्या मिळाल्या की बस्स !

In reply to by आर्य

धमाल मुलगा 28/04/2008 - 13:33
वैद्यराज आर्य ह्यांचे मताशी सहमत आहे! त्याशिवाय आणखी एक काळजी म्हणून, तळपायांस मेंदी लावणे. त्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते असा अस्मादिकांचा अनुभव आहे!!! कैलासजीवन मुळ्ळीच चुरचुरत नाही. चिंता नसावी. त्याशिवाय, रात्री डोईला छान तेल चोपडून त्यावर एरंडाचे पान बांधावे..उत्तम गुण येतो. -(निमहक़ीम) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

वेदश्री 28/04/2008 - 13:37
>त्याशिवाय आणखी एक काळजी म्हणून, तळपायांस मेंदी लावणे. त्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते असा अस्मादिकांचा अनुभव >आहे!!! तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. :( >कैलासजीवन मुळ्ळीच चुरचुरत नाही. चिंता नसावी. हे एक बरं झालं. > त्याशिवाय, रात्री डोईला छान तेल चोपडून त्यावर एरंडाचे पान बांधावे..उत्तम गुण येतो. एरंडाचे पान तर इथे ऍरेंज करता यायचे नाही पण तेल लावायचे करेन.

In reply to by वेदश्री

मनस्वी 28/04/2008 - 13:43
तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला..
का बरे?
आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते..
म्हणजेच तुझी उष्णता बाहेर पडते. उलट तू लावली पाहिजेस मग आठवड्यातून एकदा तरी.

In reply to by मनस्वी

वेदश्री 28/04/2008 - 13:47
>>तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. >का बरे? कमॉन मनस्वी.. पायाला मेंदी कधी लावतात हे मी वेगळ्याने सांगायची जरूर आहे का तुला? :( >>आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. >म्हणजेच तुझी उष्णता बाहेर पडते. उलट तू लावली पाहिजेस मग आठवड्यातून एकदा तरी. चांगली दिसत नाही ना पण..

In reply to by धमाल मुलगा

वेदश्री 28/04/2008 - 13:57
>एव्हढंच नसलं आवडत तर बुटं घालायची चार-दोन दिवस!!! बुटाचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. :( पायाला मग पुळ्या येतात लाललाल.. तळहातालाही येतात. हातपाय सोलवटून निघतात नुसते. विजुभाऊंनी सांगितलेला पाण्यात मीठ टाकूनवाला उपाय करता येणार नाही. ये नाजूक पाव जमींपे मत रखो.. सारखी अवस्था होते !

In reply to by वेदश्री

धमाल मुलगा 30/04/2008 - 10:38
:/
बुटाचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. पायाला मग पुळ्या येतात लाललाल.. तळहातालाही येतात.
बुट पायात घालतात ना? मगें? तळहाताला कशा पुळ्या येतात? आयला, एकतर मलातरी येड लागलंय नायतर तुलातरी.... मी काय वाचतोय, मला कळत नाय, तू काय लिहितियेस तुला.... ह्यॅ: ह्या उष्णतेनं लैच डोस्कं फिरवलय बॉ आपलं.... ए...मी चाललो गारेगार बिअर हाणायला... बोला कोणकोण येतंय?

In reply to by धमाल मुलगा

एक किन्गफिशर स्ट्रॉग घे मला चकणा काय पन चालेल? ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

In reply to by धर्मराजमुटके

आयुर्हित 25/04/2014 - 14:25
धन्यवाद निवेदिता-ताई,महत्वाचा सल्ला आहे आहे हा! धर्मराजमुटकेजी, पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी 1987 च्या विकास आराखड्यात सुमारे 34 किलोमीटर अंतराचा "एचसीएमटीआर'चा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी सध्या फक्त 23 टक्के भूसंपादन झाले आहे. हे भूसंपादन वेगाने करण्यासाठीही पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्तुळाकार मार्गाची कोंडी सुटली - - सकाळ वृत्तसेवा शुक्रवार, 25 एप्रिल 2014 - 03:00 AM IST पंचवार्षीक योजने ऐवजी पंचेचाळीसवार्षिक करायला आपली काही हरकत नसावी!

In reply to by परिकथेतील राजकुमार

उपास 01/04/2013 - 23:01
पराशेठ, अत्ता तर होळीची बोंब झाली आणि एकदम गरमी, चैत्रांगण/ वसंतोत्स्व काही आहे की नाही? कोकीळांच काय झालं ह्या गरमीत? आणि गरमी वाढलेय म्हणजे आंब्याचा काय अंदाज.. मोहोरलाय ना? ;)

विजुभाऊ 28/04/2008 - 13:39
एका बादलीत गार पाणी घेउन त्यात मीठ घालावे. बादलीत पाय बुडवुन ठेवावेत्.साधारण अर्धा तास. उ.सू. बादलीत बर्फ टाकु नये . हायपो डर्मिया ची शक्यता. पोहणे हाही एक मस्त उपाय

In reply to by विजुभाऊ

वेदश्री 28/04/2008 - 13:44
>एका बादलीत गार पाणी घेउन त्यात मीठ घालावे.बादलीत पाय बुडवुन ठेवावेत्.साधारण अर्धा तास. 'गार पाणी' मिळणे दुरापास्त आहे.. माठातले पाणी घेतले तर चालेल का? हा उपाय करायला छान पडेल. ( लगे हाथो पेडिक्युअरसुद्धा होऊन जाईल ! ) >उ.सू. बादलीत बर्फ टाकु नये . हायपो डर्मिया ची शक्यता. बर्फ नाहीये त्यामुळे हायपोडर्मियापासून आपोआप वाचले ! >पोहणे हाही एक मस्त उपाय येत नाही त्यामुळे शक्य नाही.

कैलासजीवन चुरचुरणार तर नाही ना? ओठाला ( माझ्याच हो ! ) हात लावता ब्रह्महत्या होते आहे हाच एक झोल आहे. काही टप्पर घातले की जास्त उकाडा होतो.. डोक्यातही घाम येतो ! टोपी/रुमाल यांचा मला सख्त राग येतो त्यामुळे. पण हापिस असेलशा दिवसात ( एसी असतो ना ! ) नाही होत इतके पाणी पिणे. तेलाशिवाय तिखटाची मजा नाही. मेसवाल्या काकूही तेल जरा चढतीचंच घालतात पण जेवणाची चव एक्कदम खत्तरी असते. फळं घेतली होती परवा ( चिकू, द्राक्षं वगैरे ) तर रूममध्ये सुकून जातात गरमीने एरंडाचे पान तर इथे ऍरेंज करता यायचे नाही तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस. ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते.

In reply to by प्रभाकर पेठकर

वेदश्री 28/04/2008 - 14:19
>रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस. :,( >ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते. कळतेय थोडेफार.. पण वळवावे कसे ते कळत नाहीये.

In reply to by वेदश्री

माझी दुनिया 30/04/2008 - 13:15
अगं वर लिहिलेले सगळे आवश्यक उपाय सोडून....हे नको...ते आवडत नाही....ह्याचा राग येतो करत बसलीस तर शरीरातली उष्णता कशी काय कमी होणार ? ~X( आत्ताशी चैत्रच चालू आहे...अजून वैषाख वणवा यायचाय. #:S माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

In reply to by प्रभाकर पेठकर

केशवसुमार 28/04/2008 - 20:10
रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस. ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते. (सहमत)केशवसुमार स्वगत :- ऑफिसात वेळ कसा घालवायचा हा प्रश्न मागे कुठल्या तरी मुलीला पडला होता तिची हिच्याशी गाठ घालू द्यावी का?

दररोज रात्री एका ग्लास मधे पाणी, १ च.धने, १ च,जिरे आणि १ च.खडीसाखर घालून ठेव. सकाळी ते पाणी गाळून अनुष्पोटी (काही खायच्या/प्यायच्या अगोदर) पिणे. २-३ दिवसात उष्णता कमी होते (शरीरातील). तुळ्शीचे बी पाण्यात भिजवून ठेऊन, खाल्ले तरी कमी होते.

धमाल मुलगा 28/04/2008 - 14:27
हा उपाय बहुधा ताईवर्गातल्या कोणाही आवडणार नाही..माझ्यावर निषेधाच्या खलित्यांचा पाऊस पडेल...धि:कार वगैरे करतील, पण तरीही... फारच त्रास होत असेल तर... थोड्या काकड्या आणाव्या, त्यांचे काप करुन बर्फात, बर्फ नसल्यास माठात/ ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवाव्या. आता कोपर्‍यावरच्या ठेल्यावरुन एकदम 'चिल्ड' बीअर आणावी. थंड झालेल्या काकड्या चखणा म्हणून वापराव्यात.... डबल धमाका..बीअरपण थंड, काकडी पण थंड आणि हे दोन्ही थंड केलेले..... आम्ही हा उपाय उन्हाळ्यावर हुकमी उपाय आहे असं जाणतो.

धोंडोपंत 28/04/2008 - 14:57
एक चमचा तुळशीचे बी वाटीत बुडेस्तोवर पाण्यात घालून दोन तासांनी किंवा त्याहून जास्त कालावधीनंतर त्यात थोडीशी साखर आणि दूध घालून त्याची खीर करून दिवसातून तीन वेळा खाणे. दोन दिवसात शरीरातील सर्व उष्णता दूर होईल. तसेच त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्याबरोबर. गाईचे तूप (कृष्णा गाईचे तूप-- मस्त आहे) झोपण्यापूर्वी तळपायाला चोळणे. शांत झोप लागेल. डोळयांची आग जाईल. आपला, (धन्वंतरी) धोंडोपंत :D आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

वेदश्री 28/04/2008 - 15:15
>एक चमचा तुळशीचे बी वाटीत बुडेस्तोवर पाण्यात घालून दोन तासांनी किंवा त्याहून जास्त कालावधीनंतर त्यात थोडीशी साखर >आणि दूध घालून त्याची खीर करून दिवसातून तीन वेळा खाणे. छान. हे माझ्या आवडीचे होईलसे वाटते. >दोन दिवसात शरीरातील सर्व उष्णता दूर होईल. वा ! वा ! हे तर एकदम भारी.. मला भरपूर हिंडायचे आहे, असं दबकून घरात बसणे हे वेदश्रीधर्माला धरून नाही. >तसेच त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्याबरोबर. घरून आणण्याच्या गोष्टीत आजच ऍड करून टाकते. >गाईचे तूप (कृष्णा गाईचे तूप-- मस्त आहे) झोपण्यापूर्वी तळपायाला चोळणे. हा उपाय छान असला तरी डेंजर दिसतो आहे. तळपायाला लावून वाया घालवायपेक्षा खाऊन मज्जा करावीशी वाटली तर वाट लागायची. >शांत झोप लागेल. डोळयांची आग जाईल. तुम्हाला कसं कळलं की माझ्या डोळ्यांची आग होत असेल आणि झोप शांत होत नसेल ते? :-/

विजुभाऊ 28/04/2008 - 16:08
वेदश्रीधर्म? हे वाचले की मला तेंव्हा सूतपुत्रा कोठे गेला होता तुझा वेदश्रीधर्म असे कर्ण्याला ईचारनारा अर्जुन्या माज्या डोल्याफुडे आला. दशावतरी पहनारा इजुभौ आगरी

In reply to by विजुभाऊ

वेदश्री 28/04/2008 - 16:27
हे वाचले की मला तेंव्हा सूतपुत्रा कोठे गेला होता तुझा वेदश्रीधर्म असे कर्ण्याला ईचारनारा अर्जुन्या माज्या डोल्याफुडे आला.
अर्जुन्या नाय जी.. वो किस्ना है ! वेदश्रीधर्म महाभारत, रामायणात नाही गावायचा ! :)

:S :S :S गरमी??/ :/ :/ :/ घाबरलोच... मग लक्षात आले...गरमी हा शब्द उकाडा /उन्हाळा / उष्णतेचा त्रास इ.इ. म्हणून वापरलेला आहे ,.... हे समजून हायसे वाटले... . :

In reply to by भडकमकर मास्तर

केशवसुमार 28/04/2008 - 20:07
काय मास्तर सगळ ठिक आहेना.. गरमी??/ घाबरलोच... हा हा हा हा.. (संशयी)केशवसुमार स्वगत :- सध्या वेगळेच क्लास चालू आहेत वाटत!

In reply to by भडकमकर मास्तर

मलाही तेच वाटले पहिल्या॑दा (करप्ट माई॑ड) मिपा बा॑धवा॑नी सुचविलेले एकसे एक उपाय वाचून मात्र खूप दिवसा॑नी पोट धरून हसलो.. त्यातल्या त्यात धमालचाच उपाय चा॑गला आहे..( बडवायझर चा॑गली की कि॑गफिशर रे?? :)

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

धमाल मुलगा 02/05/2008 - 12:17
किंगफिशर जर वरिजनल नाही मिळाली आणि ती स्ट्राँग असेल तर फुकट छातीची जळजळ पदरी पडेल... बडवायझर माईल्ड सध्या उत्तम मिळते....अजुनतरी तिची ड्युप्लिकेट आलेली नाही :) बाकी फॉस्टर्स किंवा बॅरॉनही चालेल....छान आहेत...औषध चांगलं लागू पडेल :)

In reply to by स्वाती राजेश

केशवसुमार 28/04/2008 - 20:14
थंड होशील असे म्हणायचे आहे का तुम्हाला? केशवसुमार स्वगत :- येव्हढे स्पष्ट बोलायची काय गरज आहे का?

वाटाड्या... 28/04/2008 - 19:05
मलाही असाच त्रास होता. आमच्या घरातच आहे म्हणा ना. २ जालीम उपाय मी केले आणी कायमची उष्णता विकाराची वाट लावली, १. कोकम सरबत (बर्फ न घालता) - २ ग्लास नियमित, २. सक्काळी सक्काळी ६ वाजता ७५० मि.ली. कोमट पाणी, कमीत कमी ४५ मिनिटे काहीही खायच प्यायचं नाही. २ महीने करा खात्रीने सांगतो, कायमचा त्रास निघुन जाइल. मुकुल

In reply to by वाटाड्या...

सक्काळी सक्काळी ६ वाजता ७५० मि.ली. कोमट पाणी, कमीत कमी ४५ मिनिटे काहीही खायच प्यायचं नाही. २ महीने करा खात्रीने सांगतो, कायमचा त्रास निघुन जाइल. माझाही असाच अनुभव आहे. पण जास्त प्रभावशाली परिणामासाठी मी दीड लिटर पाणी दांत घासायच्या आधी प्यायचो नंतर फक्त दात घासायचे, २ तास काहीही खायचे प्यायचे नाही असा उपाय केला होता. ३ आठवड्यात अनेक तक्रारी दूर झाल्या. तळपायाची, डोळ्यांची आग, किडणी शुद्धीकरण, तापमान नियमन, पोट साफ असे अनेक फयदे आहेत. (तेही फुकटात.)

In reply to by प्रभाकर पेठकर

नारदाचार्य 28/04/2008 - 21:01
आरंभासाठी पाण्याचे प्रमाण ७५० मिली (ब्रॉडली स्पिकींग, एक खंबा) हेच योग्य. पुढं प्रमाण टप्प्याटप्प्यानं वाढवत १५०० मिली (दोन खंबे) करायचं असं ते सूत्र आहे. कंसाचा विचार करता हे पटावं.... :D

अण्णा हजारे 28/04/2008 - 20:01
वैद्य पाटणकर काढा ह्या वर अतिउत्तम!शरीरातील उष्णता,कडकी,अपचन या सारख्या विकारांवर ताबडतोब गुणकारी दररोज ३ ते ४ चमचे रात्री जेवणानंतर व आठवडाअखेरीस किमान ६० मिली घेणे. ता.क. झाडा जास्त झाल्यास मात्रा कमी घेणे. आयुर्वेद प्रेमी, अण्णा हजारे

रामदास 28/04/2008 - 21:55
पीव्हीसी सोल असलेली चप्पल वापरणे बंद करावे. दर तीस मिनिटांनी २०० मिलि पाणी प्यावे. अधुनमधुन पाण्यात किंचीत मिठ . नाहीतर पायात गोळे ,पेटके येतात. चहा बंद. गोगल वापरणे मस्ट.कूल कूल पावडर वापरू नये.

अभिता 29/04/2008 - 01:49
डोळे येतात तेव्हा जी छोटी टयुब मिळ्ते ति डोळ्यात घालावी.नाहितर नेत्राजन घालावे.लवकर आराम मिळतो.

वेदश्री 29/04/2008 - 12:36
मिपाकरांनी उष्णता कमी करण्यासाठीचे उपाय सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. काल संध्याकाळी तापाने फणफणल्याने कुठलाच उपाय करता जमला नाही पण आजपासून सुरूवात करेन गुलकंद घेणे, मीठाच्या पाण्यात अर्धा तास पाय बुडवून बसणे असे सहजसुलभ उपाय अवलंबायला. भाचर्‍यांना आगाऊ सूचना देऊन ठेवली आहे की आत्या/मावशीला हॉरर रुपात बघायला तयार रहा म्हणून..

In reply to by वेदश्री

नंदा प्रधान 30/04/2008 - 06:05
आत्या मावशी, सकाळी सकाळी चार अंडी एक ग्लासात फोडून एका दमात गटकवुन टाकायची आणि मस्त पैकी १ मैल धावुन यायच. दाद खाज खुजली गर्मी सगळ एका झटक्यात साफ. -(रॉकी फॅन) नंदा

In reply to by व्यंकट

धमाल मुलगा 02/05/2008 - 12:11
व्यंकटराव... हातावर जाळी असण्याचा 'हस्तसामुद्रिक अभ्यास पध्दतीत' बराच वेगळा अर्थ आहे! =)) विजुभाऊ...आता सांगा हाय काय तुमच्या हातावर जाळी??????

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 02/05/2008 - 12:19
हातावर जाळी असण्याचा 'हस्तसामुद्रिक अभ्यास पध्दतीत' बराच वेगळा अर्थ आहे आता सांगा हाय काय तुमच्या हातावर जाळी?????? नाही हो अगदी जाळी असण्याइतका काही आमचा शुक्र बिघडलेला नाही. पण माझ्या हातावरच्या जाळीचा इथे काय सम्बन्ध आला? हातावर जाळी (शुक्र बिघडलेला) असल्यामुळे गरमी होउ शकते हे मला माहीत नाही. एक खूपच अज्ञानी विजुभौ.

वाचक 30/04/2008 - 08:28
पाहून वेदश्री म्हणेल 'गरमी (उकाडा, उकाडा) परवडला पण...' अर्थात आम्हाला ध. मु. ह्याचीच सूचना सर्वात अधिक पसंत पडली हे वेगळे सांगणे न लगे :)

मन 30/04/2008 - 19:15
गरमीचा त्रास होत असल्यास हिमालायात जावे पुत्री! कायमचाच अंत होइल(त्रासाचा!). तिथे जाउन गंगोत्री वर एका पायावर उभे राहुन नाम जप केल्यास करणर्‍याला (उष्ण्ता,ताप इत्यादी असुरां पासुन) "कायमची मुक्ती" मिळते असे श्रुती,वेद, उप निषदांत वर्र्णिले आहे. तर बोला हरि अऊम तत्सत! हरी भक्त परायण, साठ्यांचे कार्टे.

अभिता 30/04/2008 - 23:56
काय उपाय आहे ते सांगा ना. की तो सर्वांदेखत सांगण्यासारखा नाही कसे बरोबर बोललात? तसे मिपाकर हुशार!

धमाल मुलगा 15/04/2009 - 23:17
काय मंडळी, ह्या उन्हाळ्यात होताहेत का कुणाला गरमीचे त्रास????? ;) वर सांगितलेले उपाय एकापाठोपाठ एक असे वापरुन पहा :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

वेदश्री , तु की नाही ओलं कापड ठेव डोक्या वर घरी असताना आणि दिवसा तून ३-४ वेळा गार पाण्या ने तोंड धूत जा, कधि कधि काकडी खा , पन्हं, शहाळ्याचं पाणी पित जा... यामुळे थोडं बरं वाटू शकतं...:)

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

मिपाकर हे असामान्य असल्याने त्यांचे उपाय सुद्धा असामान्य असावेत ;) येथे एकट्याने , दुकट्याने, सामुहीक करावयाचे उपाय असे वर्गीकरण करता येईल काय ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

चिरोटा 16/04/2009 - 15:36
१)फळे जास्त खाणे.पालेभाज्यांचा मारा करावा.पोटात चिकटा होईल असे पदार्थ फुकट मिळाले तरी खावू नयेत्.उ.दा.बिस्किटे,वेफर्स्,केक. २)पाणी जास्त प्या.(ए.सी.त बसा नाहितर भट्टीत -एका तासाला एक ग्लास तरी पाणी प्या) ३)घरी आल्यावर आवळा सरबत्,कोकम सरबत(साधे पाणी वापरून) पिणे. ४)दुपारी ताक्,दही(फ्रीजमधले शक्यतो टाळा) जेवणात असु द्या. ५)चिकन मसाला,बटर चिकन्,नान,मटण थाळी ह्यांचा सध्या विचार सोडा. ६)न्याहारीला गूळ पोहे,दडपे पोहे,इडली.शक्यतो त़ळलेले पदार्थ टाळा. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

गब्रिएल 01/04/2013 - 01:42
२)पाणी जास्त प्या.(ए.सी.त बसा नाहितर भट्टीत -एका तासाला एक ग्लास तरी पाणी प्या) हे कळ्ळ :) पण भेन्डि कशि खायची ते नाय सांगितल. कच्ची का शिज्वून ?

सँडी 16/04/2009 - 20:29
लग्न करा. थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जा. नविन घरी मस्त एसीत रहा. -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

विजुभाऊ 21/08/2009 - 14:38
हा घ्या खफ झालेला एक धागा पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

JAGOMOHANPYARE 24/09/2009 - 14:54
आता पावसाळ्यातल्या त्रासावर एक लिहा..........

अभ्या.. 01/04/2013 - 01:22
हे वेदश्री मनस्वीं यांना पण डूआयडी म्हणत होतार का रे? सगळ्यानी लैच प्रामाणिकपणे सल्ले दिलेत आणि या आयडी सध्या तरी कधी दिसत नाहीत म्हणून म्हणले. ;)

In reply to by पिलीयन रायडर

अभ्या.. 01/04/2013 - 18:21
ह्यातलं काय पण करु नक्का. सगुणा बागेत कायमचं राहायला जायचं. शिंपल. ;) काय बिशाद आहे असल्या वनराईत, बांबूच्या घरात नदीशेजारी असताना उष्णतेचा त्रास व्हायची. (ह. घ्या हो पिलीअन तै)

In reply to by अभ्या..

जाईन ना मी.. पण माझं पोरगं संध्याकाळी नदीवर नेल्यापासुन चक्रम सारखं वागायला लाग्लय ना!! सारखं बाहेर गार वार्‍यातच ने म्हणुन राह्लय..

In reply to by श्री गावसेना प्रमुख

पोरगं १० सेकंदाच होतं तेव्हा पासुन त्याला काय हवयं हे न बोलता पण कळतं हो मला... फुकट कळा नाही सोसल्या..!! आणि तुम्ही जर "म्हणुन राहलय" ह्या शब्दावर कोटी करत असाल तर.. हॅ हॅ हॅ... खुश?

एम.जी. 22/04/2014 - 11:24
रात्री झोपताना अर्धा चमचा कैलासजीवन खाणे. २-३ दिवसात उत्तम रिझल्ट मिळेल.... कैलासजीवन खायला बेचव पण किंचितसा कापराचा वास येईल.. त्यामुळे फार चर्चा न करता अर्धा पाऊण चमचा गिळून टाकणे.

आयुर्हित 23/04/2014 - 21:15
औषधाविना उपचार करून खात्रीशीर रित्या पूर्ण आराम नक्कीच मिळेल. फक्त एक व्य नि करा. प्रथम येणाऱ्या केस स्टडीज या धाग्यावर टाकल्या जातील.

पोटे 24/04/2014 - 11:29
शीर्षक बदला आधी. गरमी या नावाचा एक गुप्तरोग आहे.

चामुंडराय 09/03/2018 - 05:56
धमाल धागा आहे राव :) आणि प्रतिक्रिया देखील एक से बढकर एक ! वाचून कसं गार गार वाटलं. सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे.

चामुंडराय 09/03/2018 - 05:56
धमाल धागा आहे राव :) आणि प्रतिक्रिया देखील एक से बढकर एक ! वाचून कसं गार गार वाटलं. सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे.

In reply to by कंजूस

चामुंडराय 09/03/2018 - 09:07
दरवर्षी गरमी मध्ये हा धागा वर काढायची प्रथा आहे म्हणे मिपावर. त्या प्रथेचा पाईक होऊ पाहणारा चामुंडराय. >>> गरमी २०१८ नवीन काढा. होऊन जाऊदे कंजूस सर एक गरमा गरम गिरमी ... सवारी ... जिलबी --> गरमी २०१८.
इथे इतकी मरणाची गरमी आहे की विचारता सोय नाही. ढीगभर काळजी घेत घरातच पडून राहूनदेखील जात्याच उष्ण प्रकृती असल्याने तोंडावर जर उठला आहे. दोन दिवसांनी घरी जायचे आहे. असे थोबाड घेऊन घरी गेले तर घाबरतील सगळे ( हापिसातही घाबरतातच आहेत पण बोलू शकत नाहीत तसे कोणी.. ) लवक्कर फरक पडेल असा काही उपाय आहे का कोणाकडे?

प्रारब्ध

पल्लवी ·

चेतन 28/04/2008 - 14:27
राहिले लाख प्रश्न मागे, लाख आली उत्तरे उत्तरे आली जयांची, प्रश्न ते नव्हतेच माझे ! मस्त आहे (रडक्या कविता न आवडणारा) चेतन :''(

आनंदयात्री 28/04/2008 - 16:24
गाली लाल-रक्तिमेचे प्रारब्धही नव्हतेच माझे ! ही ओळ एकदम छान. कवितापण चांगली. -(रडक्या कविता वाचु न शकणारा) आनंदयात्री

विसोबा खेचर 29/04/2008 - 10:10
गझल छान आहे परंतु, एवढी रडले सख्या मी, आसूही रक्ताळले ही ओळ बाकी कैच्या कैच आहे! छ्या...! :) तात्या.

धमाल मुलगा 07/05/2008 - 10:38
आजही डोळयांत माझ्या, स्फुंदते हासू तुझे रे पण तुझ्या डोळ्यांत होते, चित्र ते नव्हतेच माझे !
छान ! स्फुंदणारं हसु...क्या बात है!
हाय ! अता जाऊ कुठे रे फाटक्या ह्रुदयासवे ? गुंतले मम प्राण जेथे-तव ह्रुदय-नव्हतेच माझे !
आईग्ग! नका हो असलं काही लिहू....काळजाच्या कोपर्‍यात दडवलेली दु:खं उसळ्या मारुन डोळ्यात तरंगायला लागतात.. च्छ्या: पार काळीज पिळवटून काढलंय बॉ.... - (हळवा) ध मा ल.

मदनबाण 07/05/2008 - 10:46
राहिले लाख प्रश्न मागे, लाख आली उत्तरे उत्तरे आली जयांची, प्रश्न ते नव्हतेच माझे ! व्वा !!!!! (योग्य उत्तराच्या शोधात) मदनबाण.....

पक्या 07/05/2008 - 12:10
एवढी रडले सख्या मी, आसूही रक्ताळले आईशप्पथ , एवढे दु:ख !!! डोळ्यातून रक्त येईपर्यत ? :? एवढी रडले सख्या मी, आसूही वाळून गेले किन्वा तत्सम .. लिहीले असते तर.. जरा हलके वाटले असते. -- पक्या

चेतन 28/04/2008 - 14:27
राहिले लाख प्रश्न मागे, लाख आली उत्तरे उत्तरे आली जयांची, प्रश्न ते नव्हतेच माझे ! मस्त आहे (रडक्या कविता न आवडणारा) चेतन :''(

आनंदयात्री 28/04/2008 - 16:24
गाली लाल-रक्तिमेचे प्रारब्धही नव्हतेच माझे ! ही ओळ एकदम छान. कवितापण चांगली. -(रडक्या कविता वाचु न शकणारा) आनंदयात्री

विसोबा खेचर 29/04/2008 - 10:10
गझल छान आहे परंतु, एवढी रडले सख्या मी, आसूही रक्ताळले ही ओळ बाकी कैच्या कैच आहे! छ्या...! :) तात्या.

धमाल मुलगा 07/05/2008 - 10:38
आजही डोळयांत माझ्या, स्फुंदते हासू तुझे रे पण तुझ्या डोळ्यांत होते, चित्र ते नव्हतेच माझे !
छान ! स्फुंदणारं हसु...क्या बात है!
हाय ! अता जाऊ कुठे रे फाटक्या ह्रुदयासवे ? गुंतले मम प्राण जेथे-तव ह्रुदय-नव्हतेच माझे !
आईग्ग! नका हो असलं काही लिहू....काळजाच्या कोपर्‍यात दडवलेली दु:खं उसळ्या मारुन डोळ्यात तरंगायला लागतात.. च्छ्या: पार काळीज पिळवटून काढलंय बॉ.... - (हळवा) ध मा ल.

मदनबाण 07/05/2008 - 10:46
राहिले लाख प्रश्न मागे, लाख आली उत्तरे उत्तरे आली जयांची, प्रश्न ते नव्हतेच माझे ! व्वा !!!!! (योग्य उत्तराच्या शोधात) मदनबाण.....

पक्या 07/05/2008 - 12:10
एवढी रडले सख्या मी, आसूही रक्ताळले आईशप्पथ , एवढे दु:ख !!! डोळ्यातून रक्त येईपर्यत ? :? एवढी रडले सख्या मी, आसूही वाळून गेले किन्वा तत्सम .. लिहीले असते तर.. जरा हलके वाटले असते. -- पक्या
लेखनविषय:
वेचले जे क्षण सुखाचे, ते मुळी नव्हतेच माझे पाहिले स्वप्नात माझ्या सौख्य ते नव्हतेच माझे ! आजही डोळयांत माझ्या, स्फुंदते हासू तुझे रे पण तुझ्या डोळ्यांत होते, चित्र ते नव्हतेच माझे ! राहिले लाख प्रश्न मागे, लाख आली उत्तरे उत्तरे आली जयांची, प्रश्न ते नव्हतेच माझे ! हाय ! अता जाऊ कुठे रे फाटक्या ह्रुदयासवे ? गुंतले मम प्राण जेथे-तव ह्रुदय-नव्हतेच माझे ! एवढी रडले सख्या मी, आसूही रक्ताळले गाली लाल-रक्तिमेचे प्रारब्धही नव्हतेच माझे ! ~पल्लवी~

आपली परिक्षापध्दती

भावना ·

कलंत्री 28/04/2008 - 14:54
भावनाताई, या विषयावर या वर्षी आपल्याला काम करायचे आहे. कॉपी अथवा "स्वाध्याय शत्रुत्व स्पर्धा" मराठीला रसतळास नेईल याबद्दल शंका नाही. आपल्या भावनेला आणि चिंतेला एखाद्या कृतीचे स्वरुप द्या. सर्व सहकार्य नक्कीच मिळेल. मिसळपाववर हा विषय पाहुन बरे वाटले. आपला, द्वारकानाथ कलंत्री

या परींक्षांदरम्यान चालणाय्रा कॉपी प्रकाराकडे पाहीले की परीक्षा नेमक्या कशासाठी घेतल्या जात असतात याबाबत संभ्रम निर्माण होतो. भावना तुमच्या विचारांशी मी अगदी सहमत आहे. आजकाल सर्वच ठिकाणी नकलांचे प्रमाण बोकाळले आहे. परिक्षाकेंद्रात दादागिरी करणार्‍यांचे आताशा खुपच फावते आहे. शिक्षक स्वताच्या बचावासाठी या दादागिरीला बळी पडु लागले असतील तर परिक्षापध्दतीतील हवा निघुन जाईल. या विषयाला मिसळपाव मधुन वाचा फोड्ल्याबद्द्ल अभिनंदन! विषयाला थांबवु नका पुढील अनुभव लिहा.

पदवीच्या परीक्षेसाठी एका सेंटरवर चीफ ( सहकेंदसंचालक ) म्हणुन एका गावात गेलो होतो. आम्ही नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांची झडती घेतो,सर्व नकला काढून घेतो. तरी काही ना काही शिल्लक राहतेच. (विद्यार्थीनी अशा वेळेस विद्यार्थीमित्रांसाठी धावून येतात. ) खरे तर वर्गावरील पर्यवेक्षकाने ठरवले तर नकला होऊच शकत नाही. या वेळेस पहिल्यांदा विविध राजकीय संघटना आम्हाला भेटण्यासाठी आल्या आणि ग्रामीण भागातील महाविद्यालय आहे, तेव्हा फार टाइट करु नका असे धमकावण्याचा प्रयत्न केला. अर्थात आम्ही भीक घातली नाही तो भाग सोडुन द्या !!! पण नकलांचे प्रमाण चिंताजनकच आहे. विद्यार्थी परीक्षेला जातांना अपेक्षीत खरेदी करतो आणि थेट परीक्षागृहात जातो. पाने फाडण्याची सुद्धा तसदी तो घेत नाही. असो.......याला अनेक घटक जवाबदार आहेत. पण नकलांचे प्रमाण कमी व्हायलाच पाहिजे असे वाटते.

वाचक 04/05/2008 - 20:56
नक्कल होते ह्याचे कारण त्या एकाच दिवसाच्या उत्तरांवर संपूर्ण वर्षाचे भवितव्य अवलंबून ठेवणे हे होय पाश्चात्य देशात (किंवा भारतातील IIT, IIM) , सर्व वर्षातील विविध प्रकारच्या चाचण्या, तोंडी परिक्षा, गृहपाठ ह्या सगळयांचा विचार अंतिम गुणतालिकेत केला जातो. म्हणूनच कुठल्याही एका परिक्षेत नक्कल करुन फारसा काहीच फायदा होत नाही. म्हणून नक्कल टाळण्यासाठी मूलभूत बदल होणे गरजेचे आहे.

कलंत्री 28/04/2008 - 14:54
भावनाताई, या विषयावर या वर्षी आपल्याला काम करायचे आहे. कॉपी अथवा "स्वाध्याय शत्रुत्व स्पर्धा" मराठीला रसतळास नेईल याबद्दल शंका नाही. आपल्या भावनेला आणि चिंतेला एखाद्या कृतीचे स्वरुप द्या. सर्व सहकार्य नक्कीच मिळेल. मिसळपाववर हा विषय पाहुन बरे वाटले. आपला, द्वारकानाथ कलंत्री

या परींक्षांदरम्यान चालणाय्रा कॉपी प्रकाराकडे पाहीले की परीक्षा नेमक्या कशासाठी घेतल्या जात असतात याबाबत संभ्रम निर्माण होतो. भावना तुमच्या विचारांशी मी अगदी सहमत आहे. आजकाल सर्वच ठिकाणी नकलांचे प्रमाण बोकाळले आहे. परिक्षाकेंद्रात दादागिरी करणार्‍यांचे आताशा खुपच फावते आहे. शिक्षक स्वताच्या बचावासाठी या दादागिरीला बळी पडु लागले असतील तर परिक्षापध्दतीतील हवा निघुन जाईल. या विषयाला मिसळपाव मधुन वाचा फोड्ल्याबद्द्ल अभिनंदन! विषयाला थांबवु नका पुढील अनुभव लिहा.

पदवीच्या परीक्षेसाठी एका सेंटरवर चीफ ( सहकेंदसंचालक ) म्हणुन एका गावात गेलो होतो. आम्ही नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांची झडती घेतो,सर्व नकला काढून घेतो. तरी काही ना काही शिल्लक राहतेच. (विद्यार्थीनी अशा वेळेस विद्यार्थीमित्रांसाठी धावून येतात. ) खरे तर वर्गावरील पर्यवेक्षकाने ठरवले तर नकला होऊच शकत नाही. या वेळेस पहिल्यांदा विविध राजकीय संघटना आम्हाला भेटण्यासाठी आल्या आणि ग्रामीण भागातील महाविद्यालय आहे, तेव्हा फार टाइट करु नका असे धमकावण्याचा प्रयत्न केला. अर्थात आम्ही भीक घातली नाही तो भाग सोडुन द्या !!! पण नकलांचे प्रमाण चिंताजनकच आहे. विद्यार्थी परीक्षेला जातांना अपेक्षीत खरेदी करतो आणि थेट परीक्षागृहात जातो. पाने फाडण्याची सुद्धा तसदी तो घेत नाही. असो.......याला अनेक घटक जवाबदार आहेत. पण नकलांचे प्रमाण कमी व्हायलाच पाहिजे असे वाटते.

वाचक 04/05/2008 - 20:56
नक्कल होते ह्याचे कारण त्या एकाच दिवसाच्या उत्तरांवर संपूर्ण वर्षाचे भवितव्य अवलंबून ठेवणे हे होय पाश्चात्य देशात (किंवा भारतातील IIT, IIM) , सर्व वर्षातील विविध प्रकारच्या चाचण्या, तोंडी परिक्षा, गृहपाठ ह्या सगळयांचा विचार अंतिम गुणतालिकेत केला जातो. म्हणूनच कुठल्याही एका परिक्षेत नक्कल करुन फारसा काहीच फायदा होत नाही. म्हणून नक्कल टाळण्यासाठी मूलभूत बदल होणे गरजेचे आहे.
अगदी अलीकडेच दहावी बारावीच्या परीक्षा संपल्या. या परींक्षांदरम्यान चालणाय्रा कॉपी प्रकाराकडे पाहीले की परीक्षा नेमक्या कशासाठी घेतल्या जात असतात याबाबत संभ्रम निर्माण होतो. कित्येक ठिकाणी परिक्षाकेंद्रावर शिक्षकच यात सामिल असतात. तसे करण्यास त्यांनी नकार दिला तर त्यांना अनेक जीवघेण्या धमक्यांना सामोरे जावे लागते हे मी अगदी जवळुन अनुभवले आहे. अशा परीक्षांनी नेमके कुणाचे व कसे भले होणार आहे हे कितीही काथ्याकुट केला तरी समजत नाही.

गोरीच बायको हवी !

शितल ·

यामुळेच फेअर अँड लव्हली इ.इ. भारतात मजबूत खपते... शिवाय आता फेअर अँड लव्हली फॉर मेन सुद्धा जोरात खपते ... ( उपयोग होतो की नाही हा मुद्दा निराळाच )

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय 28/04/2008 - 01:03
आजच दुकानात जाऊन फेअर अँड लव्हलीच्या डब्यावरचे घटक वाचले. त्या घटकांपैकी कार्यशील एकच मला दिसला - तो म्हणजे सूर्याची अति-जांभळी (अल्ट्राव्हायोलेट) किरणे थांबवणारा पदार्थ. हा पदार्थ कातडीवर असला तर ती किरणे त्वचेच्या आतल्या पेशींपर्यंत पोचत नाहीत. या किरणांना प्रतिक्रिया म्हणून पेशी काळे द्रव "मेलानिन" निर्माण करतात. मलमामुळे ते द्रव तितके निर्माण होत नाही. अशा प्रकारे मलमाचा थर जोपर्यंत त्वचेवर आहे, तोवर त्वचा उन्हाने रापण्याचे प्रमाण थोडे कमी होते. मात्र मलमाचा थर चेहर्‍यावर दिवसभर ठेवणे जवळजवळ अशक्य असते. त्वचेतून कळे-न-कळे सारखा घामाचा पाझर होत असतो, आणि तो आपल्याकडून पुसला जात असतो. त्यामुळे फासलेले मलम लवकरच पुसले जाते. मग त्वचा रापायची ती रापतेच.

विसोबा खेचर 28/04/2008 - 09:45
माझी काकु एका लग्नाला गेली लग्नाहुन आल्यावर आम्हाला सा॑गते पोर (नवरी मुलगी) काय नक्षत्रा सारखी होती, पण नवरा मुलगा म्हणजे कुकरचा दा॑डा. हा हा हा! कुकराचा दांडा बाकी मस्तच! :) मला विचाराल तर (अजून लग्न व्हायचे आहे हो माझे!;) होणारी बायको ही काळी किंवा गोरी असण्यापेक्षा पाहताचक्षणीच मनात भरणे महत्वाचे! मग रंगाने ती कशीही असो... एनीवेज, म्यारेज इज नॉट माय कप ऑफ टी! :) तात्या.

विजुभाऊ 28/04/2008 - 10:58
प्रत्येकाच्या नशिबात मधुबाला नसते, मग जी मिळेल तीच आपल्यासाठी मधुबाला असे मानुन स॑सार करावा लागतो. हर किसी को मुकम्मल जहांन नही मिलता...किसि को जमीन तो किसीको आसमांन नही मिलता.( प्रत्येकालाच परफेक्ट जग मिलते असए होत नाही कोणाला नुस्ते आकाश तर कोणाला नुस्ती जमीन मिळते) चांद मिलता नही हर किसीको यहां है दिया ही सही रौशनी के लिये.

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा 28/04/2008 - 11:39
झालं... आज विजुभाऊंना 'उर्दु'र रोग जडलेला दिसतोय :>
मुली॑ना देखिल गोरा कि॑वा निम गोरा र॑गचा नवरा हवा असतो, एखादीने जर सावळा मुलगा पस॑त केला तर तीला मैत्रिणी विचारतात का ग एवढी डार्क शेड निवडलीस,
आईशप्पथ....च्यायला ती काय साडी आहे का ब्लाऊजपीस? :) अवांतरः आमच्या 'ही'ला पण असाच प्रश्न विचारत असावेत काय?

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 28/04/2008 - 14:50
>>तीला मैत्रिणी विचारतात का ग एवढी डार्क शेड निवडलीस काय बॉ या पोरी ... नवरा म्हणजे काय लिपष्टीक का केसाचा रंग वाटला यांना .. निषेध - निषेध - निषेध !

इनोबा म्हणे 28/04/2008 - 11:30
पोर (नवरी मुलगी) काय नक्षत्रा सारखी होती, पण नवरा मुलगा म्हणजे कुकरचा दा॑डा. हा हा हा! माझ्या मते(म्हंजी तूला आहे तर) रंगापेक्षा स्वभाव महत्वाचा.मन चांगलं हवं,रंगरुप काय आज आहे उद्या नाही. (आजन्म अविवाहीत) निमगोरा इनोबा कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

वेदश्री 28/04/2008 - 11:59
माझी मावसआजी इत्तक्की सुंदर होती की तिला तुल्यबळ स्थळच मिळत नव्हतं. इत्तक्की प्रचंड गोरी, सुंदर, उंचेली, नाजूक, गृहकृत्यदक्ष, सुगरण, सालस वगैरे की विचारता सोय नाही ! त्याकाळात ती घोडनवरी झाली आणि तिच्या घरच्यांना सो कॉल्ड समाजाकडून बरंच काही सुनावलं गेलं आणि शेवटी तिचे लग्न माझ्या मावसआजोबांशी झाले. ते दिसायला एकदम ढुस्स काळे, उंचीलाही आजीपेक्षा कमीच.. आजोबा आजीहून उजवे असतील तर ते त्यांच्या स्वभावाच्या, ताकदीच्या आणि अक्कलहुशारीच्या बाबतीत. दिसण्यावरच जायचे म्हटले तर त्या दोघांइतका विजोड जोडा कुठला दुसरा नसेल पण असण्यावरच जायचे म्हटले तर त्या दोघांइतका यशस्वी जोडा दुसरा कुठला नसेल ! आजोबांनी लग्नात घेतलेला उखाणा मला आठवत नाहीये पण त्यात कोंबड्याला हिरकणी मिळाली असं ते म्हणाले होते म्हणे. दिसण्याचा इतरांनीच इतका बाऊ केला होता पण ते दोघे अगदी सुखाने मश्गुल होते एकमेकांत ! इतके जिंदादील जोडपे.. अशा दिग्गजांकडे पाहिलं की आजकालच्या सो कॉल्ड तरूणांच्या सौंदर्यकल्पनांबद्दल कीव येते.

चतुरंग 28/04/2008 - 12:14
पण तरुणपणी ते जाणण्याची गुणग्राहकता आपल्यात असतेच असे नाही. आपण दिखाऊ गोष्टींनी भुलतो! आणि निसर्गाचेही असेच काही गणित त्यामागे असावे जेणेकरुन हे असेच मुख्यत्वे होत राहील अन् पिढ्या मागून पिढ्या ह्या कोड्याची उकल करीत रहातील! यदाकदाचित ती गुणग्राहकता पुढेमागे आलीच, तरी त्यावेळी का होईना त्याचा उपयोग करुन घेणं हे जमायला हवं. सबब, निराश होऊ नका सगळे जग सुंदरच आहे फक्त ते तुम्हाला पाहता यायला हवे! चतुरंग

मदनबाण 28/04/2008 - 14:02
सुंदर जोडीदार कोणाला नको असतो? पण माझ्या मते तरी मनाचा समजुतदारपणा जास्त महत्वाचा आहे,,,,,नुसत दिसण्यावर जाण्यात काहीच अर्थ नाही !!!!! दोघांचे स्वभाव जर खुप भिन्न असतील तर बायको माधुरी सारखी सुंदर असुन सुद्दा त्यांच एकमेकांशी पटणार नाही..... (अजुनतरी अविवाहीत) मदनबाण>>>>>

चेतन 28/04/2008 - 14:13
एकदा आमच्या सरदार मास्तरनी प्रश्न विचारला होता. You have two choices... one to marry with a educated but ugly girl Other to maary with a beautiful but uneducated girl And his answer was second Beautiful but uneducated girl (uneducated girl can be made educated the other way is not possible) ('दिल' के साथ) डोक्यानी विचार करणारा सरदार. अर्थात मी पाहिलेला ~X( सरदार (चेतन)

शादी वो लड्डू है जो खाए वो पश्ताए, जो ना खाए वोभी पश्ताए. कुठल्याही कोष्टकात पा।हून संसार सुखाचा होत नाही. रंग रूपावर काही अवलंबून नसते आणि स्वभाव कळे-कळेस्तोवर अर्ध आयुष्य उलटून गेले असते. परतीचे दोर केंव्हाच कापलेले असतात. खर्‍या सुखाचा अर्थ मला उमजला, पण तो पर्यंत माझे लग्न झालेले होते.

In reply to by प्रभाकर पेठकर

धमाल मुलगा 28/04/2008 - 14:32
क्या कही !!!!
कुठल्याही कोष्टकात पा।हून संसार सुखाचा होत नाही. रंग रूपावर काही अवलंबून नसते आणि स्वभाव कळे-कळेस्तोवर अर्ध आयुष्य उलटून गेले असते. परतीचे दोर केंव्हाच कापलेले असतात.
वाह!!
खर्‍या सुखाचा अर्थ मला उमजला, पण तो पर्यंत माझे लग्न झालेले होते.
:)) :)) तरी म्हणलं, काका अचानक असे गंभीर वगैरे कसे झाले?

धोंडोपंत 28/04/2008 - 14:45
प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. कुणाला गोरी बायको हवी असेल तर ती त्याची वैयक्तिक आवड आहे. त्यासाठी त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही. कुणी म्हणेल की गोरीच बायको कशाला? सावळ्या मुली काय संसार नीट करीत नाहीत? :W त्याचही उत्तर हेच आहे की वैयक्तिक आवड. व्होडका पिणारा व्हिस्की का पीत नाही? आवड.... दुसरं काय? बरं, दुसरी गोष्ट म्हणजे गोरी बायको केली तर ती संसार नीट करेलच याची खात्री नाही.... हे खरे आहे. पण हेच विधान सावळ्या मुलीच्या बाबतीतही वापरता येईल. तेव्हा कोणी काय करावे यावर आपण भाष्य न करणे चांगले. "लोकांना त्यांच्या "लायनीपरमान" जाऊ द्या" आमचे वैयक्तिक मत विचाराल तर ............ शरीरसुखाचा आणि काळे गोरे पणाचा काहीही संबंध नाही. विचार करायचा असेल तर मुलीच्या फिगरचा करावा, रंगाचा नाही. पण हा सुद्धा प्रश्न ज्याचा त्याचा.... आपला, (पर्यायसूचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

शरीरसुखाचा आणि काळे गोरे पणाचा काहीही संबंध नाही. फक्त शरीरसुख हा लग्नाचा उद्देश होऊ शकत नाही. त्या साठी लग्नाची आवश्यकता देखिल नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

वेदश्री 28/04/2008 - 14:55
>फक्त शरीरसुख हा लग्नाचा उद्देश होऊ शकत नाही. त्या साठी लग्नाची आवश्यकता देखिल नाही. क्या डायलॉग मारा है ! एकदम खत्तरी.. जियो प्रभाकर(काका?) !

विकि 28/04/2008 - 17:04
हे चूकीचे आहे . बायको नुसती गोरी असून काय उपयोग . ती घरातल्यांशी कसे वागेल ,ती समजूतदार आहे का, भांडखोर ,आळशी,घमेंडी नाही ना हे पाहणे महत्वाचे. जे रंगाने गोरे नाहीत त्यांनी काय करायचे? प्रत्येकाच्या नशिबात मधुबाला नसते, मग जी मिळेल तीच आपल्यासाठी मधुबाला असे मानुन स॑सार करावा लागतो. हे तुमच्यासारख्या स्रिने लिहावे आश्चर्य आहे. कळावे कॉ.विकि

शितल 28/04/2008 - 17:53
>>>प्रत्येकाच्या नशिबात मधुबाला नसते, मग जी मिळेल तीच आपल्यासाठी मधुबाला असे मानुन स॑सार करावा लागतो. हे तुमच्यासारख्या स्रिने लिहावे आश्चर्य आहे. कळावे >>> विकी साहेब ,मी लेखात वरच लिहले आहे मी येथे फक्त सु॑दरता ह्या विषयी लिहले आणिआहे, मला इथे सा॑गायचे आहे की प्रत्येकाच्या मनात आपला साथीदार कसा असावा ह्याची चौकट असते बाह्यरुपाची (मनाचा था॑ग आपण जेव्हा त्या व्यक्तीच्या २४ तास जवळ राहतो तेव्हाच लागतो असे माझे व्ययक्तीक मत आहे) आपल्या मनाच्या चौकटीत परफेक्ट बसेल असा साथीदार कोणाला तरी मिळतो, पण ज्या॑ना मिळत नाही, त्या॑नी मनाला सजावुन त्या चौकटच्या जवळ पास बसण्यार्‍या व्यक्तीशी स॑सार करावा असेच सा॑गायचे आहे. मधुबाला ही सै॑दर्याचा मानबि॑दु होती, पण प्रत्येकाला तशी सु॑दर बायको कशी काय मिळणार, म्हणुन मिळेल ते गोड मानुन घ्यावे एवढेच सा॑गायचे आहे.

जयवी 28/04/2008 - 17:59
माझी काकु एका लग्नाला गेली लग्नाहुन आल्यावर आम्हाला सा॑गते पोर (नवरी मुलगी) काय नक्षत्रा सारखी होती, पण नवरा मुलगा म्हणजे कुकरचा दा॑डा. सॉलिड :D

आंबोळी 28/04/2008 - 18:18
कन्या वरयते रुपं माता वित्तं पिता श्रुतम् बान्धवा: कुलमिच्छन्ति मिष्टान्ने इतरेजना: हेच खरे. (कुठल्याही लग्नात मुला मुलीचे रंग न पहाता फक्त मिष्टान्ने चापणारा) आंबोळी

यामुळेच फेअर अँड लव्हली इ.इ. भारतात मजबूत खपते... शिवाय आता फेअर अँड लव्हली फॉर मेन सुद्धा जोरात खपते ... ( उपयोग होतो की नाही हा मुद्दा निराळाच )

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय 28/04/2008 - 01:03
आजच दुकानात जाऊन फेअर अँड लव्हलीच्या डब्यावरचे घटक वाचले. त्या घटकांपैकी कार्यशील एकच मला दिसला - तो म्हणजे सूर्याची अति-जांभळी (अल्ट्राव्हायोलेट) किरणे थांबवणारा पदार्थ. हा पदार्थ कातडीवर असला तर ती किरणे त्वचेच्या आतल्या पेशींपर्यंत पोचत नाहीत. या किरणांना प्रतिक्रिया म्हणून पेशी काळे द्रव "मेलानिन" निर्माण करतात. मलमामुळे ते द्रव तितके निर्माण होत नाही. अशा प्रकारे मलमाचा थर जोपर्यंत त्वचेवर आहे, तोवर त्वचा उन्हाने रापण्याचे प्रमाण थोडे कमी होते. मात्र मलमाचा थर चेहर्‍यावर दिवसभर ठेवणे जवळजवळ अशक्य असते. त्वचेतून कळे-न-कळे सारखा घामाचा पाझर होत असतो, आणि तो आपल्याकडून पुसला जात असतो. त्यामुळे फासलेले मलम लवकरच पुसले जाते. मग त्वचा रापायची ती रापतेच.

विसोबा खेचर 28/04/2008 - 09:45
माझी काकु एका लग्नाला गेली लग्नाहुन आल्यावर आम्हाला सा॑गते पोर (नवरी मुलगी) काय नक्षत्रा सारखी होती, पण नवरा मुलगा म्हणजे कुकरचा दा॑डा. हा हा हा! कुकराचा दांडा बाकी मस्तच! :) मला विचाराल तर (अजून लग्न व्हायचे आहे हो माझे!;) होणारी बायको ही काळी किंवा गोरी असण्यापेक्षा पाहताचक्षणीच मनात भरणे महत्वाचे! मग रंगाने ती कशीही असो... एनीवेज, म्यारेज इज नॉट माय कप ऑफ टी! :) तात्या.

विजुभाऊ 28/04/2008 - 10:58
प्रत्येकाच्या नशिबात मधुबाला नसते, मग जी मिळेल तीच आपल्यासाठी मधुबाला असे मानुन स॑सार करावा लागतो. हर किसी को मुकम्मल जहांन नही मिलता...किसि को जमीन तो किसीको आसमांन नही मिलता.( प्रत्येकालाच परफेक्ट जग मिलते असए होत नाही कोणाला नुस्ते आकाश तर कोणाला नुस्ती जमीन मिळते) चांद मिलता नही हर किसीको यहां है दिया ही सही रौशनी के लिये.

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा 28/04/2008 - 11:39
झालं... आज विजुभाऊंना 'उर्दु'र रोग जडलेला दिसतोय :>
मुली॑ना देखिल गोरा कि॑वा निम गोरा र॑गचा नवरा हवा असतो, एखादीने जर सावळा मुलगा पस॑त केला तर तीला मैत्रिणी विचारतात का ग एवढी डार्क शेड निवडलीस,
आईशप्पथ....च्यायला ती काय साडी आहे का ब्लाऊजपीस? :) अवांतरः आमच्या 'ही'ला पण असाच प्रश्न विचारत असावेत काय?

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 28/04/2008 - 14:50
>>तीला मैत्रिणी विचारतात का ग एवढी डार्क शेड निवडलीस काय बॉ या पोरी ... नवरा म्हणजे काय लिपष्टीक का केसाचा रंग वाटला यांना .. निषेध - निषेध - निषेध !

इनोबा म्हणे 28/04/2008 - 11:30
पोर (नवरी मुलगी) काय नक्षत्रा सारखी होती, पण नवरा मुलगा म्हणजे कुकरचा दा॑डा. हा हा हा! माझ्या मते(म्हंजी तूला आहे तर) रंगापेक्षा स्वभाव महत्वाचा.मन चांगलं हवं,रंगरुप काय आज आहे उद्या नाही. (आजन्म अविवाहीत) निमगोरा इनोबा कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

वेदश्री 28/04/2008 - 11:59
माझी मावसआजी इत्तक्की सुंदर होती की तिला तुल्यबळ स्थळच मिळत नव्हतं. इत्तक्की प्रचंड गोरी, सुंदर, उंचेली, नाजूक, गृहकृत्यदक्ष, सुगरण, सालस वगैरे की विचारता सोय नाही ! त्याकाळात ती घोडनवरी झाली आणि तिच्या घरच्यांना सो कॉल्ड समाजाकडून बरंच काही सुनावलं गेलं आणि शेवटी तिचे लग्न माझ्या मावसआजोबांशी झाले. ते दिसायला एकदम ढुस्स काळे, उंचीलाही आजीपेक्षा कमीच.. आजोबा आजीहून उजवे असतील तर ते त्यांच्या स्वभावाच्या, ताकदीच्या आणि अक्कलहुशारीच्या बाबतीत. दिसण्यावरच जायचे म्हटले तर त्या दोघांइतका विजोड जोडा कुठला दुसरा नसेल पण असण्यावरच जायचे म्हटले तर त्या दोघांइतका यशस्वी जोडा दुसरा कुठला नसेल ! आजोबांनी लग्नात घेतलेला उखाणा मला आठवत नाहीये पण त्यात कोंबड्याला हिरकणी मिळाली असं ते म्हणाले होते म्हणे. दिसण्याचा इतरांनीच इतका बाऊ केला होता पण ते दोघे अगदी सुखाने मश्गुल होते एकमेकांत ! इतके जिंदादील जोडपे.. अशा दिग्गजांकडे पाहिलं की आजकालच्या सो कॉल्ड तरूणांच्या सौंदर्यकल्पनांबद्दल कीव येते.

चतुरंग 28/04/2008 - 12:14
पण तरुणपणी ते जाणण्याची गुणग्राहकता आपल्यात असतेच असे नाही. आपण दिखाऊ गोष्टींनी भुलतो! आणि निसर्गाचेही असेच काही गणित त्यामागे असावे जेणेकरुन हे असेच मुख्यत्वे होत राहील अन् पिढ्या मागून पिढ्या ह्या कोड्याची उकल करीत रहातील! यदाकदाचित ती गुणग्राहकता पुढेमागे आलीच, तरी त्यावेळी का होईना त्याचा उपयोग करुन घेणं हे जमायला हवं. सबब, निराश होऊ नका सगळे जग सुंदरच आहे फक्त ते तुम्हाला पाहता यायला हवे! चतुरंग

मदनबाण 28/04/2008 - 14:02
सुंदर जोडीदार कोणाला नको असतो? पण माझ्या मते तरी मनाचा समजुतदारपणा जास्त महत्वाचा आहे,,,,,नुसत दिसण्यावर जाण्यात काहीच अर्थ नाही !!!!! दोघांचे स्वभाव जर खुप भिन्न असतील तर बायको माधुरी सारखी सुंदर असुन सुद्दा त्यांच एकमेकांशी पटणार नाही..... (अजुनतरी अविवाहीत) मदनबाण>>>>>

चेतन 28/04/2008 - 14:13
एकदा आमच्या सरदार मास्तरनी प्रश्न विचारला होता. You have two choices... one to marry with a educated but ugly girl Other to maary with a beautiful but uneducated girl And his answer was second Beautiful but uneducated girl (uneducated girl can be made educated the other way is not possible) ('दिल' के साथ) डोक्यानी विचार करणारा सरदार. अर्थात मी पाहिलेला ~X( सरदार (चेतन)

शादी वो लड्डू है जो खाए वो पश्ताए, जो ना खाए वोभी पश्ताए. कुठल्याही कोष्टकात पा।हून संसार सुखाचा होत नाही. रंग रूपावर काही अवलंबून नसते आणि स्वभाव कळे-कळेस्तोवर अर्ध आयुष्य उलटून गेले असते. परतीचे दोर केंव्हाच कापलेले असतात. खर्‍या सुखाचा अर्थ मला उमजला, पण तो पर्यंत माझे लग्न झालेले होते.

In reply to by प्रभाकर पेठकर

धमाल मुलगा 28/04/2008 - 14:32
क्या कही !!!!
कुठल्याही कोष्टकात पा।हून संसार सुखाचा होत नाही. रंग रूपावर काही अवलंबून नसते आणि स्वभाव कळे-कळेस्तोवर अर्ध आयुष्य उलटून गेले असते. परतीचे दोर केंव्हाच कापलेले असतात.
वाह!!
खर्‍या सुखाचा अर्थ मला उमजला, पण तो पर्यंत माझे लग्न झालेले होते.
:)) :)) तरी म्हणलं, काका अचानक असे गंभीर वगैरे कसे झाले?

धोंडोपंत 28/04/2008 - 14:45
प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. कुणाला गोरी बायको हवी असेल तर ती त्याची वैयक्तिक आवड आहे. त्यासाठी त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही. कुणी म्हणेल की गोरीच बायको कशाला? सावळ्या मुली काय संसार नीट करीत नाहीत? :W त्याचही उत्तर हेच आहे की वैयक्तिक आवड. व्होडका पिणारा व्हिस्की का पीत नाही? आवड.... दुसरं काय? बरं, दुसरी गोष्ट म्हणजे गोरी बायको केली तर ती संसार नीट करेलच याची खात्री नाही.... हे खरे आहे. पण हेच विधान सावळ्या मुलीच्या बाबतीतही वापरता येईल. तेव्हा कोणी काय करावे यावर आपण भाष्य न करणे चांगले. "लोकांना त्यांच्या "लायनीपरमान" जाऊ द्या" आमचे वैयक्तिक मत विचाराल तर ............ शरीरसुखाचा आणि काळे गोरे पणाचा काहीही संबंध नाही. विचार करायचा असेल तर मुलीच्या फिगरचा करावा, रंगाचा नाही. पण हा सुद्धा प्रश्न ज्याचा त्याचा.... आपला, (पर्यायसूचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

शरीरसुखाचा आणि काळे गोरे पणाचा काहीही संबंध नाही. फक्त शरीरसुख हा लग्नाचा उद्देश होऊ शकत नाही. त्या साठी लग्नाची आवश्यकता देखिल नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

वेदश्री 28/04/2008 - 14:55
>फक्त शरीरसुख हा लग्नाचा उद्देश होऊ शकत नाही. त्या साठी लग्नाची आवश्यकता देखिल नाही. क्या डायलॉग मारा है ! एकदम खत्तरी.. जियो प्रभाकर(काका?) !

विकि 28/04/2008 - 17:04
हे चूकीचे आहे . बायको नुसती गोरी असून काय उपयोग . ती घरातल्यांशी कसे वागेल ,ती समजूतदार आहे का, भांडखोर ,आळशी,घमेंडी नाही ना हे पाहणे महत्वाचे. जे रंगाने गोरे नाहीत त्यांनी काय करायचे? प्रत्येकाच्या नशिबात मधुबाला नसते, मग जी मिळेल तीच आपल्यासाठी मधुबाला असे मानुन स॑सार करावा लागतो. हे तुमच्यासारख्या स्रिने लिहावे आश्चर्य आहे. कळावे कॉ.विकि

शितल 28/04/2008 - 17:53
>>>प्रत्येकाच्या नशिबात मधुबाला नसते, मग जी मिळेल तीच आपल्यासाठी मधुबाला असे मानुन स॑सार करावा लागतो. हे तुमच्यासारख्या स्रिने लिहावे आश्चर्य आहे. कळावे >>> विकी साहेब ,मी लेखात वरच लिहले आहे मी येथे फक्त सु॑दरता ह्या विषयी लिहले आणिआहे, मला इथे सा॑गायचे आहे की प्रत्येकाच्या मनात आपला साथीदार कसा असावा ह्याची चौकट असते बाह्यरुपाची (मनाचा था॑ग आपण जेव्हा त्या व्यक्तीच्या २४ तास जवळ राहतो तेव्हाच लागतो असे माझे व्ययक्तीक मत आहे) आपल्या मनाच्या चौकटीत परफेक्ट बसेल असा साथीदार कोणाला तरी मिळतो, पण ज्या॑ना मिळत नाही, त्या॑नी मनाला सजावुन त्या चौकटच्या जवळ पास बसण्यार्‍या व्यक्तीशी स॑सार करावा असेच सा॑गायचे आहे. मधुबाला ही सै॑दर्याचा मानबि॑दु होती, पण प्रत्येकाला तशी सु॑दर बायको कशी काय मिळणार, म्हणुन मिळेल ते गोड मानुन घ्यावे एवढेच सा॑गायचे आहे.

जयवी 28/04/2008 - 17:59
माझी काकु एका लग्नाला गेली लग्नाहुन आल्यावर आम्हाला सा॑गते पोर (नवरी मुलगी) काय नक्षत्रा सारखी होती, पण नवरा मुलगा म्हणजे कुकरचा दा॑डा. सॉलिड :D

आंबोळी 28/04/2008 - 18:18
कन्या वरयते रुपं माता वित्तं पिता श्रुतम् बान्धवा: कुलमिच्छन्ति मिष्टान्ने इतरेजना: हेच खरे. (कुठल्याही लग्नात मुला मुलीचे रंग न पहाता फक्त मिष्टान्ने चापणारा) आंबोळी
लेखनविषय:
लेखनप्रकार
गोरा र॑ग हा आता सै॑द॑र्याचा एक मुख्य भाग बनला आहे. ज्याला त्याला आपली गोरीच बायको हवी असते, आता एवढ्या गोर्‍या मुली आणायच्या कोठुन आणि ह्या आणि सावळ्या मुली॑॑ची लग्न कशी होणार ? सध्या लग्नाचा सीझन चालु आहे, लग्नातच लग्नाला आलेल्या उपवर मुला- मुलीची ही लग्ने ठरतात, सु॑दर मुली॑ना पटकन मागणी येते, आणि बाकीचे ज्या॑णी स्वतःचे जमविले नसेल त्या॑चे पाय वधुवर सुचक म॑डळाकडे वळतात. मग सुरू होते अपेक्षा॑ची ला॑ब लचक यादी , आपले स्वतःचे रुप आरशात न पाहता साथीदार अत्य॑त सु॑दर शोधला जातो. यातील पहिली इच्छा गोरी, नाके डोळी सरळ, अमुक अमुक उ॑ची, आणि क॑सात असते चष्मा नको.

फिशपॉन्ड

शितल ·

विसोबा खेचर 28/04/2008 - 06:54
पुढुन सपाट मागुन सपाट हे तर आहे गोदरेजचे कपाट. हा हा हा! मस्त आहे हा फिशपॉन्ड! :) आपला, (मागूनपुढून भरलेला!) तात्या.

झंप्या 28/04/2008 - 08:01
पुढुन सपाट मागुन सपाट हे तर आहे गोदरेजचे कपाट. शितल ताई/दादा, अतिशय घाणेरडा आणि अश्लिल वाटला हा फिशपाँड. प्रामाणिक मत राग नसावा. -झंप्या

In reply to by झंप्या

एक 28/04/2008 - 10:01
अहो हा तर फार नॉर्मल फिशपॉड आहे... नशीब आमच्यावेळी या श्लील्-अश्लील संकल्पना आल्या नव्हत्या त्यामुळे खतरनाक फिशपॉड ऐकायला मिळाले.. मुलींना सज्जन अजिबात सज्जन समजू नका. त्यापण भारी भारी लिहितात. माझ्या एका मित्राला एका मुलीने दिला होता... ..."जिसको बनाना था लडकी उसको लडका बना दिया.."

In reply to by एक

मुलींना सज्जन अजिबात सज्जन समजू नका. त्यापण भारी भारी लिहितात. आम्ही कॉलेजात असतांना एका आउटगोइंग (चालू) मुलीला इतर मुलींनीच फिशपॉन्ड दिला होता.... "लेक लाडकी या घरची, होणार सून मी दहा घरची" आम्ही सर्व मुलं अवाक झालो होतो... :))

विजुभाऊ 28/04/2008 - 10:44
आमच्या ग्रुप मधल्या दोघाना खुळा आणि खुळा ...खुळखुळा... एका मुलीला बाजुने दिसते हेमा मालीनी मागुन दिसते बिंदिया गोस्वामी पुढुन मात्र चक्क रामदास स्वामी आणि अस्मादिकाना गुजर रहे थे वह जिस गली से. गुजर रहे थे हम भी उसी गली से फूल बरस रहे थे उनपर फूल बरस रहे थे हमपर मगर्........... मगर वे थी डोलीमें और हम थे डोली उठाये कन्धोपें. .......

In reply to by आनंदयात्री

इनोबा म्हणे 28/04/2008 - 11:13
जबरा फिशपाँड आंद्या :)) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by आनंदयात्री

डोमकावळा 04/06/2008 - 17:18
मलाही नेहेमी मिळणारा... आंद्या... राव तू जुन्या आठवणींना उजाळा दिलास.. (स्वगतः आठवणींनी वजन वाढत तर नाही ना! :-/ )

इनोबा म्हणे 28/04/2008 - 11:08
एक जाड्या-रोड्याची जोडी होती. त्यांना सगळे 'एक हत्ती-दूसरा अगरबत्ती' म्हणायचे.(याला फिशपाँड म्हणतात काय वो?) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 28/04/2008 - 14:10
मि नाहि त्यातलि कडि घाला आतलि तिच्यायला आज खर्राखराच वेडा झालो हसुन :)) :)) :)) :)) ते कडि मि पहिल्यांदा काडी वाचले ... अन ठ्या करुन फु ट लो ... अक्षरश: फु ट लो ... आमच्या शरुला कित्यांदा सांगितले बाबा कळफलक शिक रे ... अशे भयंकर विनोद होतात मग..

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा 28/04/2008 - 14:15
ते कडि मि पहिल्यांदा काडी वाचले ...
च्यामायला, आज काय रे सगळेच बहिसटला आहात???? खत्तरा रे...अक्षरश: फु ट लो ...सालं आमचं कॉफी+स्क्रिन हे समीकरण काही केल्या तुटत नाहीये. आंद्या हलकटा...ह्या गब्रुची (म्हणजे मी!) पार अब्रु गेली...डायरेक्ट खोब्रु..हे...आपलं...खोबरं झालं तुझ्यामुळं... सगळे तिच्याआयला वळून वळून बघताहेत अजुनही माझ्या तोंडाकडं...

शरुबाबा 28/04/2008 - 14:08
समोरून आला म्हशींचा (/रेड्यांचा) घोळका त्यातल्या शरुबाबांना ओळखा! धमाल मुलगा का रे बाबा उत्तर मिळाले कि नाहि , अशिच प्रतिक्रिया मिळालि होति

अभियांत्रिकीला प्रथम वर्षाचे इंजिनीयरींग ग्राफिक्स शिकवणारे मास्तर लई म्हणजे लईच काटकुळे होते.....त्यांच्यावर पडलेला फिशपाँड - फ्रंटव्ह्युवमध्ये लाईन, टॉपव्ह्युवमध्ये पॉइंट! - टिंग्या ;)

प्रा. रा. वि. सोवनी वार्षिक सोहळ्यात अतिशय आकर्षक रीतीने फिशपाँड वाचत. त्यामुळे पोरांना ऊत येई व एका पेक्षा एक सरस फिशपाँड देत. त्यापैकी कांही असे: १. आर्ट्समधील चार मुलींच्या एका टोळीला. या सतत एकत्रच असत: लहान माझी बाहुली . मोठी तिची सावली नकटे नाक उडविते घारे डोळे फिरविते. २. एका अनाकर्षक मुलीला (त्या गाण्याच्याच चालीवर): चांदसा मुखडा यूं शरमाया. अरे हट तुझे एप्रिल फूल बनाया. सुधीर कांदळकर.

पुष्कर 28/04/2008 - 19:43
इंजिनियरिंगच्या इयत्ता दुसरी मध्ये (SE) असताना एका काटकुळ्या 'अजिंक्य' वर फिशपाँड हा असा पडला:- एका हाफ इंपिरियल शीट वर वारली चित्रकलेप्रमाणे (नुस्त्या रेषांचं) एका मुलाचं चित्र काढलेलं. त्याखाली मोठ्या अक्षरात "अजिंक्य" असं नाव लिहिलेलं आणि खाली तळटीप लिहिलेली - "All Dimensions are in mm"

केशवराव 28/04/2008 - 22:57
आमच्या वेळेस [१९६९] एका चालू मूलीला पडलेला. . . . . . . [ आमच्या वेळेसही चालू मूली असायच्या.] ' दिल एक मंदिर है.... मगर उसमे एक उंदिर है .'

झकासराव 29/04/2008 - 07:37
जाड्या मुलीला जा मुली जा दिल्या घरी सुखी रहा दरवाज्यातुन नाही गेलीस तर भिंत तोडून आता जा. :) जाड्या मुलाला अरे मित्रा कोण म्हणत की तु खड्ड्यात पडलास अरे तु पडलास म्हणुन तर खड्डा पडला :) बाकी वरचे सगळे खल्लास आहेतच पण तो टायपिन्ग मिष्टेक चा जोक =))

धमाल मुलगा 29/04/2008 - 11:00
एक शिष्ट मुलगी होती... तीला ही ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग करेल...... आणि घरातले......स्वर्गवासी!!!! कै च्या कै च आहे नै? पण तरीही ती जाम उचकली होती..:)

धोंडोपंत 29/04/2008 - 12:17
आमच्या महाविद्यालयातील एका अती "लोकप्रिय" मुलीला मिळालेले फिशपॊंड असे एक ना धड भाराभर चिंध्या एक दुजे के लिए, लेकिन सिर्फ घुमने के लिए. एका अविवाहित प्राध्यापक बाईंना --- दिसामागुनी दिवस चालले ऋतू मागुनी ऋतू जिवलगा कधी रे येशील तू? आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विजुभाऊ 29/04/2008 - 12:22
धोंडोपन्त जिवलगा कधी रे येशील तू? या ओळी खाली लगेचच असलेल्या आम्हाला येथे भेट द्या याचा अर्थ काय घ्यायचा लोकानी

अनिल हटेला 29/04/2008 - 12:52
कॉलेज कस पन्ढरी जस, शिक्शक कशे विटठल रुख्माई जशे, कॉलेज च्या मुली कश्या , इन्द्रायनी च्या मासोळ्या जश्या, कॉलेज ची मुले कशी, त्या वर टपलेली बगळी जशी!!!!

गणपा 29/04/2008 - 16:30
काय बाई सांगू, कशी ग सांगू काय बाई सांगू, कशी ग सांगू मलाच माझी वाटे लाज , वजनाचा काटा तुट्लाय आज. (गबदुल) गणपा.

प्राजु 02/05/2008 - 16:50
१. प्राजक्ता गेली करायला रक्तदान, डॉक्टर म्हणाले बाटली नको चमचा आण. आणि दुसरा म्हणजे धमालने जसे माझे वर्णन केले "बडबडी.. नॉनस्टॉप".. तसाच.. तो होता मला आणि माझ्यासारख्याच एका मैत्रीणीला.. २. "किर्कोळ गप्पांचे ठोक व्यापारी: प्राजक्ता आणि कविता.." - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

इनोबा म्हणे 02/05/2008 - 21:21
प्राजक्ता आणि कविता.. इथेही कविता आहेच का? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

पार्टनर 04/06/2008 - 09:31
दोन आठवड्यात एकदा दाढी करणार्‍या आमच्या सिव्हिलच्या(प्रेमळ) मास्तरांना मी हा फिशपॉन्ड टाकलेला : बंगला बांधीन म्हणतो गाडी घेईन म्हणतो कोणी दोन रूपये द्या रे दाढीही करीन म्हणतो :D

१.५ शहाणा 04/06/2008 - 10:22
माझ्या काटकुळ्या मित्राला पड्लेला काण म्हणतय मी चालतोय मी तर वार्‍याने हलतोय

१.५ शहाणा 04/06/2008 - 16:03
माझ्या एका ढापणी जाड भिंगाचा चष्मा घालणार्‍या मैत्रिणी ला पडलेला फिशपॉन्ड चष्मा घातल्यावर मुले बघत नाहीत चष्मा काढल्यावर मुले दिसत नाहीत

शितल 04/06/2008 - 18:00
>>>घेतो न देतो, अन् फुकटचे कंदील लावतो.... ओ, हा मुलगा आ॑बोळी तर नसावा ना ? नाही क॑दील म्हट॑ल तर काळोखात उजेड दाखवणार हे विसरून फक्त दुसर्‍याची बत्ती गुल करायचाच आ॑बोळीचा क॑दील आठवतो.

In reply to by शितल

डोमकावळा 04/06/2008 - 18:49
असेलही... कारण बहुतेक सगळेच थोड्याफार प्रमाणात फुकटचे कंदील लावतात... :D काय म्हणता? - डोम कंदीलवाला...

In reply to by शितल

छोटा डॉन 04/06/2008 - 21:54
ही एक "कोकणी म्हण" आहे ... "तुला नाय देणं, मला नाय घेणं ... मग कशाला उगाच रातीच कंदिल लाऊन येणं ?" "श्लिल व अश्लिल" च्या मर्यादा "येवढा डाव" माफ करा ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

डोमकावळा 05/06/2008 - 08:37
बहूतेक तो टाकणारा कोकणी असेल... पन डान राव तुमी काइबी म्हना, टाइमाला ह्यो डाईलॉग लई भारी ... पार नाकातल केसं जाळतय बोल्ल्या वर... ;) काय म्हन्ता?

रविराज 05/06/2008 - 10:11
माझ्या क्लास मधल्या टॉपर ला... मौजमस्ती करायला आमची काही ना नाही पण अभ्यासा शिवाय दुसरे काही येतच नाही!

विसोबा खेचर 28/04/2008 - 06:54
पुढुन सपाट मागुन सपाट हे तर आहे गोदरेजचे कपाट. हा हा हा! मस्त आहे हा फिशपॉन्ड! :) आपला, (मागूनपुढून भरलेला!) तात्या.

झंप्या 28/04/2008 - 08:01
पुढुन सपाट मागुन सपाट हे तर आहे गोदरेजचे कपाट. शितल ताई/दादा, अतिशय घाणेरडा आणि अश्लिल वाटला हा फिशपाँड. प्रामाणिक मत राग नसावा. -झंप्या

In reply to by झंप्या

एक 28/04/2008 - 10:01
अहो हा तर फार नॉर्मल फिशपॉड आहे... नशीब आमच्यावेळी या श्लील्-अश्लील संकल्पना आल्या नव्हत्या त्यामुळे खतरनाक फिशपॉड ऐकायला मिळाले.. मुलींना सज्जन अजिबात सज्जन समजू नका. त्यापण भारी भारी लिहितात. माझ्या एका मित्राला एका मुलीने दिला होता... ..."जिसको बनाना था लडकी उसको लडका बना दिया.."

In reply to by एक

मुलींना सज्जन अजिबात सज्जन समजू नका. त्यापण भारी भारी लिहितात. आम्ही कॉलेजात असतांना एका आउटगोइंग (चालू) मुलीला इतर मुलींनीच फिशपॉन्ड दिला होता.... "लेक लाडकी या घरची, होणार सून मी दहा घरची" आम्ही सर्व मुलं अवाक झालो होतो... :))

विजुभाऊ 28/04/2008 - 10:44
आमच्या ग्रुप मधल्या दोघाना खुळा आणि खुळा ...खुळखुळा... एका मुलीला बाजुने दिसते हेमा मालीनी मागुन दिसते बिंदिया गोस्वामी पुढुन मात्र चक्क रामदास स्वामी आणि अस्मादिकाना गुजर रहे थे वह जिस गली से. गुजर रहे थे हम भी उसी गली से फूल बरस रहे थे उनपर फूल बरस रहे थे हमपर मगर्........... मगर वे थी डोलीमें और हम थे डोली उठाये कन्धोपें. .......

In reply to by आनंदयात्री

इनोबा म्हणे 28/04/2008 - 11:13
जबरा फिशपाँड आंद्या :)) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by आनंदयात्री

डोमकावळा 04/06/2008 - 17:18
मलाही नेहेमी मिळणारा... आंद्या... राव तू जुन्या आठवणींना उजाळा दिलास.. (स्वगतः आठवणींनी वजन वाढत तर नाही ना! :-/ )

इनोबा म्हणे 28/04/2008 - 11:08
एक जाड्या-रोड्याची जोडी होती. त्यांना सगळे 'एक हत्ती-दूसरा अगरबत्ती' म्हणायचे.(याला फिशपाँड म्हणतात काय वो?) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 28/04/2008 - 14:10
मि नाहि त्यातलि कडि घाला आतलि तिच्यायला आज खर्राखराच वेडा झालो हसुन :)) :)) :)) :)) ते कडि मि पहिल्यांदा काडी वाचले ... अन ठ्या करुन फु ट लो ... अक्षरश: फु ट लो ... आमच्या शरुला कित्यांदा सांगितले बाबा कळफलक शिक रे ... अशे भयंकर विनोद होतात मग..

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा 28/04/2008 - 14:15
ते कडि मि पहिल्यांदा काडी वाचले ...
च्यामायला, आज काय रे सगळेच बहिसटला आहात???? खत्तरा रे...अक्षरश: फु ट लो ...सालं आमचं कॉफी+स्क्रिन हे समीकरण काही केल्या तुटत नाहीये. आंद्या हलकटा...ह्या गब्रुची (म्हणजे मी!) पार अब्रु गेली...डायरेक्ट खोब्रु..हे...आपलं...खोबरं झालं तुझ्यामुळं... सगळे तिच्याआयला वळून वळून बघताहेत अजुनही माझ्या तोंडाकडं...

शरुबाबा 28/04/2008 - 14:08
समोरून आला म्हशींचा (/रेड्यांचा) घोळका त्यातल्या शरुबाबांना ओळखा! धमाल मुलगा का रे बाबा उत्तर मिळाले कि नाहि , अशिच प्रतिक्रिया मिळालि होति

अभियांत्रिकीला प्रथम वर्षाचे इंजिनीयरींग ग्राफिक्स शिकवणारे मास्तर लई म्हणजे लईच काटकुळे होते.....त्यांच्यावर पडलेला फिशपाँड - फ्रंटव्ह्युवमध्ये लाईन, टॉपव्ह्युवमध्ये पॉइंट! - टिंग्या ;)

प्रा. रा. वि. सोवनी वार्षिक सोहळ्यात अतिशय आकर्षक रीतीने फिशपाँड वाचत. त्यामुळे पोरांना ऊत येई व एका पेक्षा एक सरस फिशपाँड देत. त्यापैकी कांही असे: १. आर्ट्समधील चार मुलींच्या एका टोळीला. या सतत एकत्रच असत: लहान माझी बाहुली . मोठी तिची सावली नकटे नाक उडविते घारे डोळे फिरविते. २. एका अनाकर्षक मुलीला (त्या गाण्याच्याच चालीवर): चांदसा मुखडा यूं शरमाया. अरे हट तुझे एप्रिल फूल बनाया. सुधीर कांदळकर.

पुष्कर 28/04/2008 - 19:43
इंजिनियरिंगच्या इयत्ता दुसरी मध्ये (SE) असताना एका काटकुळ्या 'अजिंक्य' वर फिशपाँड हा असा पडला:- एका हाफ इंपिरियल शीट वर वारली चित्रकलेप्रमाणे (नुस्त्या रेषांचं) एका मुलाचं चित्र काढलेलं. त्याखाली मोठ्या अक्षरात "अजिंक्य" असं नाव लिहिलेलं आणि खाली तळटीप लिहिलेली - "All Dimensions are in mm"

केशवराव 28/04/2008 - 22:57
आमच्या वेळेस [१९६९] एका चालू मूलीला पडलेला. . . . . . . [ आमच्या वेळेसही चालू मूली असायच्या.] ' दिल एक मंदिर है.... मगर उसमे एक उंदिर है .'

झकासराव 29/04/2008 - 07:37
जाड्या मुलीला जा मुली जा दिल्या घरी सुखी रहा दरवाज्यातुन नाही गेलीस तर भिंत तोडून आता जा. :) जाड्या मुलाला अरे मित्रा कोण म्हणत की तु खड्ड्यात पडलास अरे तु पडलास म्हणुन तर खड्डा पडला :) बाकी वरचे सगळे खल्लास आहेतच पण तो टायपिन्ग मिष्टेक चा जोक =))

धमाल मुलगा 29/04/2008 - 11:00
एक शिष्ट मुलगी होती... तीला ही ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग करेल...... आणि घरातले......स्वर्गवासी!!!! कै च्या कै च आहे नै? पण तरीही ती जाम उचकली होती..:)

धोंडोपंत 29/04/2008 - 12:17
आमच्या महाविद्यालयातील एका अती "लोकप्रिय" मुलीला मिळालेले फिशपॊंड असे एक ना धड भाराभर चिंध्या एक दुजे के लिए, लेकिन सिर्फ घुमने के लिए. एका अविवाहित प्राध्यापक बाईंना --- दिसामागुनी दिवस चालले ऋतू मागुनी ऋतू जिवलगा कधी रे येशील तू? आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विजुभाऊ 29/04/2008 - 12:22
धोंडोपन्त जिवलगा कधी रे येशील तू? या ओळी खाली लगेचच असलेल्या आम्हाला येथे भेट द्या याचा अर्थ काय घ्यायचा लोकानी

अनिल हटेला 29/04/2008 - 12:52
कॉलेज कस पन्ढरी जस, शिक्शक कशे विटठल रुख्माई जशे, कॉलेज च्या मुली कश्या , इन्द्रायनी च्या मासोळ्या जश्या, कॉलेज ची मुले कशी, त्या वर टपलेली बगळी जशी!!!!

गणपा 29/04/2008 - 16:30
काय बाई सांगू, कशी ग सांगू काय बाई सांगू, कशी ग सांगू मलाच माझी वाटे लाज , वजनाचा काटा तुट्लाय आज. (गबदुल) गणपा.

प्राजु 02/05/2008 - 16:50
१. प्राजक्ता गेली करायला रक्तदान, डॉक्टर म्हणाले बाटली नको चमचा आण. आणि दुसरा म्हणजे धमालने जसे माझे वर्णन केले "बडबडी.. नॉनस्टॉप".. तसाच.. तो होता मला आणि माझ्यासारख्याच एका मैत्रीणीला.. २. "किर्कोळ गप्पांचे ठोक व्यापारी: प्राजक्ता आणि कविता.." - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

इनोबा म्हणे 02/05/2008 - 21:21
प्राजक्ता आणि कविता.. इथेही कविता आहेच का? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

पार्टनर 04/06/2008 - 09:31
दोन आठवड्यात एकदा दाढी करणार्‍या आमच्या सिव्हिलच्या(प्रेमळ) मास्तरांना मी हा फिशपॉन्ड टाकलेला : बंगला बांधीन म्हणतो गाडी घेईन म्हणतो कोणी दोन रूपये द्या रे दाढीही करीन म्हणतो :D

१.५ शहाणा 04/06/2008 - 10:22
माझ्या काटकुळ्या मित्राला पड्लेला काण म्हणतय मी चालतोय मी तर वार्‍याने हलतोय

१.५ शहाणा 04/06/2008 - 16:03
माझ्या एका ढापणी जाड भिंगाचा चष्मा घालणार्‍या मैत्रिणी ला पडलेला फिशपॉन्ड चष्मा घातल्यावर मुले बघत नाहीत चष्मा काढल्यावर मुले दिसत नाहीत

शितल 04/06/2008 - 18:00
>>>घेतो न देतो, अन् फुकटचे कंदील लावतो.... ओ, हा मुलगा आ॑बोळी तर नसावा ना ? नाही क॑दील म्हट॑ल तर काळोखात उजेड दाखवणार हे विसरून फक्त दुसर्‍याची बत्ती गुल करायचाच आ॑बोळीचा क॑दील आठवतो.

In reply to by शितल

डोमकावळा 04/06/2008 - 18:49
असेलही... कारण बहुतेक सगळेच थोड्याफार प्रमाणात फुकटचे कंदील लावतात... :D काय म्हणता? - डोम कंदीलवाला...

In reply to by शितल

छोटा डॉन 04/06/2008 - 21:54
ही एक "कोकणी म्हण" आहे ... "तुला नाय देणं, मला नाय घेणं ... मग कशाला उगाच रातीच कंदिल लाऊन येणं ?" "श्लिल व अश्लिल" च्या मर्यादा "येवढा डाव" माफ करा ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

डोमकावळा 05/06/2008 - 08:37
बहूतेक तो टाकणारा कोकणी असेल... पन डान राव तुमी काइबी म्हना, टाइमाला ह्यो डाईलॉग लई भारी ... पार नाकातल केसं जाळतय बोल्ल्या वर... ;) काय म्हन्ता?

रविराज 05/06/2008 - 10:11
माझ्या क्लास मधल्या टॉपर ला... मौजमस्ती करायला आमची काही ना नाही पण अभ्यासा शिवाय दुसरे काही येतच नाही!
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कॉलेज मध्ये असताना आपल्यावर काही फिशपॉन्ड पडले असतील, तर काही आपण इतरा॑वर टाकले असतील, तर काही असेच आपल्या मित्र- मैत्रिणी॑वर पडले असतील तर ते आपण सा॑गु एकमेका॑ना.

हसमुखसाठी (स्माईलीज) वापरावयाची चिन्हे कोणती,हे कसे कळणार?

सरपंच ·

धोंडोपंत 27/04/2008 - 15:53
हे आमचे स्नेही वेलणकर यांना ~X( ~X( ~X( हे केश्याच्या विडंबनासाठी =)) =)) =)) हे आमचे मित्र प्राध्यापक दिलीप बिरूटे यांच्या साठी :B :B :B हे कुणासाठी आहे ते नाही सांगणार पण आहे :X :X :X हे तात्यासाहेब देवगडकर यांना :)) :)) :)) च्या मायला आमच्यासारख्या खेडवळाला पण हे जमलं की. :P :P :P आपला, (हसरा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर 29/04/2008 - 11:51
हा हा हा! वेलणकर करता दिलेल्या स्माईली सहीच आहेत रे धोंड्या! :) बाय द वे, शक्तिवेलू फोकलिचा भेटला नाही बर्‍याच दिवसात! :) -- तात्या म्हणे आता उरलो शब्दकोड्यापुरता! :))

In reply to by धोंडोपंत

>>हे आमचे स्नेही वेलणकर यांना ~X( ~X( ~X( हा हा हा मस्त !!! :) कोणी नमोगती इथे असतील तर वेलणकरांना म्हणावं; सर आठवण काढतात आणि ते मिपावर आनंदी आहेत. त्याचबरोबर ते लवकरच एका दिवाळी अंकाची चीरफाड करणार आहेत, हेही सांगायला विसरु नका !!! टीप : पंतांच्या स्माइलीजवर प्रतिक्रिया द्यायला अंमळ उशीर झाला वाटतं :(

रेवती 08/10/2008 - 18:53
बरं झालं सांगितलत. प्रतिसादामधे स्मायली टाकता येतो मला पण खरडीत टाकता येत नव्हता. आता दोनचार वेळा सरावासाठी म्हणून खरडी टाकते फक्त स्मायलीच्या (सायली नावासारखं वाटतयं). रेवती

धोंडोपंत 27/04/2008 - 15:53
हे आमचे स्नेही वेलणकर यांना ~X( ~X( ~X( हे केश्याच्या विडंबनासाठी =)) =)) =)) हे आमचे मित्र प्राध्यापक दिलीप बिरूटे यांच्या साठी :B :B :B हे कुणासाठी आहे ते नाही सांगणार पण आहे :X :X :X हे तात्यासाहेब देवगडकर यांना :)) :)) :)) च्या मायला आमच्यासारख्या खेडवळाला पण हे जमलं की. :P :P :P आपला, (हसरा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर 29/04/2008 - 11:51
हा हा हा! वेलणकर करता दिलेल्या स्माईली सहीच आहेत रे धोंड्या! :) बाय द वे, शक्तिवेलू फोकलिचा भेटला नाही बर्‍याच दिवसात! :) -- तात्या म्हणे आता उरलो शब्दकोड्यापुरता! :))

In reply to by धोंडोपंत

>>हे आमचे स्नेही वेलणकर यांना ~X( ~X( ~X( हा हा हा मस्त !!! :) कोणी नमोगती इथे असतील तर वेलणकरांना म्हणावं; सर आठवण काढतात आणि ते मिपावर आनंदी आहेत. त्याचबरोबर ते लवकरच एका दिवाळी अंकाची चीरफाड करणार आहेत, हेही सांगायला विसरु नका !!! टीप : पंतांच्या स्माइलीजवर प्रतिक्रिया द्यायला अंमळ उशीर झाला वाटतं :(

रेवती 08/10/2008 - 18:53
बरं झालं सांगितलत. प्रतिसादामधे स्मायली टाकता येतो मला पण खरडीत टाकता येत नव्हता. आता दोनचार वेळा सरावासाठी म्हणून खरडी टाकते फक्त स्मायलीच्या (सायली नावासारखं वाटतयं). रेवती
मिसळपाव वर उपलब्ध असलेल्या सगळ्या स्माईलीज आता ड्रॉपडाऊन बॉक्स च्या रूपात उपलब्ध आहेत. त्यामुळे कुठला कोड माहिती नाही ची कटकट नाही. जेव्हा लेख लिहीतो किंवा प्रतिक्रिया देतो तेव्हा प्रतिक्रिया द्या च्या खाली लाल रंगांत Smileys आहे त्यावर टिचकी दिल्यावर खाली एक चौकोन उघडेल, ज्यात सर्व हसमुखं आहेत. हवं त्यावर टिचकी द्या व वापरा. खरडवही व व्यक्तीगत निरोपात ही ड्रॉपडाऊन सोय नाहिये. तेथे मात्र कोड लिहावा लागेल. हा कोड शोधण्यासाठी टेक्स्ट बॉक्सच्या खाली Input format लिहीलेलं आहे त्यावर टिचकी द्या.

शौर्य : नितांतसुंदर चित्रपट

छोटा डॉन ·

नीलकांत 27/04/2008 - 13:10
शौर्य हा खरोखरच खुप छान चित्रपट आहे. मुळात मला राहूल बोस आवडत असल्यामुळे या हा चित्रपट पाहणार हे नक्की होतं. केके मेनन (ब्रिगेडीअर प्रताप) चा अभिनय तर उत्तमच. शेवटी ब्रि. प्रतापची साक्ष घेतानाचा त्याचा एक १० -१२ मिनीटाचा सलग संवाद आहे. एका संतूलित, सर्वं गोष्टी आपल्या पकडी खाली असायला हव्यात आणि आपण म्हणजे मुर्तीमंत शौर्य आहोत असं मानणार्‍या ब्रि. प्रतापचा एका दुखावलेल्या बापात आणि त्याच मुळे मुस्लीमद्वेष्ट्या अधिकारार्‍यात झालेला बदल त्याच्या चेहर्‍यावर दिसतो. ( पैसे वसूल ) एकूनच चित्रपट छान झाला आहे. मनिषा लांबाचा लुक नवा आहे. जावेद जाफरी कसलाही आचरटपणा न करता काम करतो. चित्रपटात दोन तीन आणि तीही समयोचित गाणी आहेत. शेवटचं शाहरूखच्या आवाजातील शौर्य क्या है तर एकदम झकास. नीलकांत

इनोबा म्हणे 27/04/2008 - 13:35
उत्तम परीक्षण...पण कथा उघड झाल्यामुळे प्रत्यक्ष पहाताना तेवढी उत्सुकता राहणार नाही. केके हा माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यामुळे पहायलाच हवा. तर आता प्रश्न असा येतो की शौर्याचा याच्यशी काय संबंध ? ........ हे विश्लेशण आवडले. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

मन 27/04/2008 - 16:47
चांगला पिक्चर दिस्तोय्,पण इथे अजुन वितरित झालेला नाहिये. एकुण ष्टोरि लाइन पाहिली तर आणखी एक "हट के" सिनेमा आठवतो "एक रुका हुआ फैसला" तिथेहि काही ज्युरि मिळून एका केसच्या फारश्या खोलात न जाता एका आरोपिला बेधडक फाशीचि शिफारस करणार असतात .पण नेमका एक ज्युरी,डोके ताळ्यावर ठेउन विचार करतो आणि एक एक घटना उलगडत जाते. तसचं लष्करातील (जातीय)भेद भावावर आधारीत एक नाटक "सह्याद्रि" चॅनेल वर १५ औगष्ट ला लागलं होतं २-५ वर्षा पूर्वि. साठ्यांचे कार्टे.

आता ह्या सिनेमाची तबकडी मिळेपर्यंत वाट पाहणे आले, नाहीतर बॉलिवूडचा सिनेमा जर्मनमध्ये डब करून दाखवतील त्याची तरी वाट पाहणे आले. स्वाती

अहो छोटा डॉन साहेब, समीक्षा चांगली आहे पण सगळी केल उलगडून सांगितल्यामुळे चित्रपटगृहात पैसे खर्च करून आणि घरी सीडी पाहायची म्हंटली तरी वेळ खर्च करून तो पाहण्याची उत्सुकताच तुम्ही संपविलीत. प्लीज, पुढच्या वेळी असे करू नका. रहस्यभेद केल्याशिवाय समीक्षा करून वाचकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्याच्या कौशल्याला प्राधान्य द्या. बाकी समीक्षेमागील भावना समजण्यासारखी आहे.

शितल 27/04/2008 - 19:24
डॉन साहेबा॑नी जरी त्या पिक्कचरची सर्व स्टोरी उलघडली तरी तो पहायला हवा. आणि राहुल बोस जर त्या चित्रपटात असेल तर खास करुन पहायला हवा.

शितल 27/04/2008 - 19:24
डॉन साहेबा॑नी जरी त्या पिक्कचरची सर्व स्टोरी उलघडली तरी तो पहायला हवा. आणि राहुल बोस जर त्या चित्रपटात असेल तर खास करुन पहायला हवा.

वर दिलेल्या कथेवरून हे "अ फ्यू गुड मेन" या टॉम क्रूझ, जॅक निकल्सनच्या चित्रपटाचं भारतीयीकरण (हिंदू-मुस्लिम,जातीय दंगली वगैरे) वाटतं आहे, पण डॉन्याने रेकमेंड केलाय तर जरूर सीडी बघू.... -डांबिसकाका

In reply to by चतुरंग

"आय वॉन्ट द ट्रूथ! "यू कान्ट हॅन्डल द ट्रूथ!!" या संवादाचं हिंदीकरण कसं केलं असेल याची उत्सुकता आहे!!:)) इंग्रजी चित्रपटशौकिन, डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 27/04/2008 - 20:52
"मैं सच जानना चाहता हूं"! "जान लोगे, तो जान दे दोगे!!" (सलीम - जावेद झालेला) चतुरंग

In reply to by चतुरंग

क्या बात है!!:) आपणच आता हिंदी चित्रपट लिहूयात का? मी इंग्रजी कथानकं शोधून काढतो, तुम्ही ती हिंदीत लिहा... कसा वाटतोय करियर चेंज!!:))

भारतीय सैन्यदलाच्या काहीश्या काळ्याबाजूला उघड करणारा (कि॑वा भारतीय सैन्याधिकार्‍याला खलनायक दाखविणारा) चित्रपट सेन्सॉरने म॑जूर कसा काय केला? शिवाय सैन्याशी निगडित चित्रपट असल्याने निर्मितीत प्रत्यक्ष सैन्याचीसुद्धा मदत (व स॑रक्षण म॑त्रालयाची परवानगी) लागली असणारच..कारण भारत सरकारचे सर्वसाधारण धोरण असेच आहे..मला आठवते आहे 'माचिस' ला पुष्कळ पोलिस अधिकार्‍या॑नी (विशेषतः केपीएस गिल) आक्षेप घेतला होता. मला असा प्रश्न पडण्याचे मुख्य कारण माझ्या (व इतर शेकडो मराठी वाचका॑च्या) अत्य॑त आवडीच्या 'रार॑ग ढा॑ग' काद॑बरीवर आधारित चित्रपटास आर्मीने दिलेला नकार हे होय. मी ती काद॑बरी वाचता॑ना एखादा चित्रपटच पाहतो आहे असे वाटले होते (कारण अर्थात प्रभाकर पे॑ढारकर हे उत्तम दिग्दर्शकही आहेत) व मला ह्या कथानकावर कुणीतरी चित्रपट काढावा असे तीव्रतेने वाटले होते. मी नेमका हाच प्रश्न प्रत्यक्ष लेखका॑ना जे॑व्हा विचारला ते॑व्हा मला त्या॑नी असे सा॑गितले की एका निर्मात्या॑नी हे कथानक (स्क्रिप्ट) स॑रक्षण मुख्यालयात परवानगीसाठी दिले होते पण आर्मी इ॑टलिजन्स विभागाने त्यावर तीव्र आक्षेप घेतला. तसेच त्यातील एक अधिकारी पुढे लेखका॑स प्रत्यक्ष भेटले ते॑व्हा कथानक त्या॑ना व्यक्तिशः आवडल्याची कबूलीही दिली पण हेही आवर्जून सा॑गितले की 'ही कथा टिपिकल आर्मी मानसिकतेवर प्रहार आहे जो आर्मीला रुचणार नाही, सबब प्रकरण नाम॑जूर'. मला वाटते ह्याच विषयावर पे॑ढारकर या॑नी २००७ सालच्या कुठल्याश्या दिवाळी अ॑कात लेखही लिहिला आहे. मला मु॑बई-पुणे द्रुतगती मार्गाचे बा॑धकाम पाहण्याची स॑धी मिळाली होती तेव्हा रार॑ग ढा॑गची खूप आठवण आली. असे वाटून गेले की अनायसे पहाड फोडून रस्ता करण्याचे काम चालूच आहे ते॑व्हा रार॑ग ढा॑गवरील चित्रपटाचे चित्रिकरण का करू नये :)

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

अरे काय आठवण करून दिलीत तुम्ही डॉक्टर.. खरच ह्या कादंबरीवरचा सिनेमा अफलातून होईल.. धनंजयच्या जुन्या दिवाळी अंकात (२००५) पेंढारकरांनी एअरफोर्स साठी पॅरा ट्रेनिंग वर लघुपट केला होता त्याचे अनुभव लिहिले आहेत,ते पण असेच थ्रिलिंग आहेत.. स्वाती

धमाल मुलगा 28/04/2008 - 12:14
मस्तच रे! आयला, तू आपल्या अभिजीत भाऊच्या पोटावर पाय द्यायच्या विचारात आहेस की काय? निस्तं परिक्षणांवर परिक्षणं !! ती पण व्यवस्थित...फुटकळ प्रतिक्रियांसारखी नव्हे! छान छान...अशीच प्रगती कर हो :) बाकी, के के मेनन आपल्याला आवडतोच...राहूल बोसच्या बाबत तर काय बोलायचं? तू ष्टोरी उलगडवली असलीस तरी हरकत नाही..आपण फक्त के के आणि राहूल बोसचं काम बघायला जाणार!!! -(फुटकळ प्रतिक्रियेपुरता उरलेला) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 28/04/2008 - 17:00
यावेळेस लेखनशैलीतला फरक वाखाणण्या जोगा आहे, अंडरलाईन्स - बोल्ड फेसिंग वापरण्याचा मोह टाळला आहे, त्यामुळे यावेळेसचा लेख अधिकच आवडला. अभिनंदन. कथा सांगुन चुक नाही केलिस पण 'स्पॉईलर अलर्ट' टाकायला हवा होता. पुढचे परिक्षण टाक लवकर.

शौर्य : सुंदर चित्रपट मी वरील लेख न वाचता, मुव्ही पाहीला.. छोटा डॉन यांनी परीक्षण छान केले आहे, पण शेवटचा परिच्छेद त्यांनी टाळायला हवा होता..... कारण त्यामुळे सिनेमाचा सस्पेन्स कळतो..:) सिनेमा पाहताना कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. सर्वांची कामे मस्त झाली आहेत, राहुल बोस चे काम छान, कधी नव्हे ते जावेद जाफरी चे काम आवडले. २ गाणी श्रवणीय आहेत. बर्‍याच वर्षापूर्वी "ब्रिगेडीयर प्रतापचा" अख्ख्या कुटुंबाची एका जातीय दंगलीत त्यांचाच नोकराकडून म्हणजे "जमाल" कडून निर्घूण हत्या होते ते नाव जमील आहे.

यशोधरा 19/05/2008 - 09:07
कालच शौर्य पाहिला. अतिशय सुरेख चित्रपट. कुठल्याही दृश्यात भडकपणा, सवंगपणा जाणवत नाही. राहुल बोस, केके मेनन यांनी नेहमीप्रमाणे उत्तम अभिनय केलाच आहे पण जावेद जाफ्रीनेही आचरटपणा केलेला नाही कुठेही, अर्थात त्याला अशी भूमिका तरी कुठे मिळालीय म्हणा आधी!! न्यायालयातल्या शेवटच्या दृश्यात केकेने अप्रतिम अभिनय केलाय!! एकदम सही!! त्याच्या चेहर्‍यावरचे झरझर बदलणारे भाव म्हणजे, अभिनय कसा करावा याचा उत्तम नमुना म्हणायला हरकत नाही!! मोझर बेअरने या सिनेमाची डीव्हीडी काढली आहे. संग्रही ठेवावा असा चित्रपट आहे.

नीलकांत 27/04/2008 - 13:10
शौर्य हा खरोखरच खुप छान चित्रपट आहे. मुळात मला राहूल बोस आवडत असल्यामुळे या हा चित्रपट पाहणार हे नक्की होतं. केके मेनन (ब्रिगेडीअर प्रताप) चा अभिनय तर उत्तमच. शेवटी ब्रि. प्रतापची साक्ष घेतानाचा त्याचा एक १० -१२ मिनीटाचा सलग संवाद आहे. एका संतूलित, सर्वं गोष्टी आपल्या पकडी खाली असायला हव्यात आणि आपण म्हणजे मुर्तीमंत शौर्य आहोत असं मानणार्‍या ब्रि. प्रतापचा एका दुखावलेल्या बापात आणि त्याच मुळे मुस्लीमद्वेष्ट्या अधिकारार्‍यात झालेला बदल त्याच्या चेहर्‍यावर दिसतो. ( पैसे वसूल ) एकूनच चित्रपट छान झाला आहे. मनिषा लांबाचा लुक नवा आहे. जावेद जाफरी कसलाही आचरटपणा न करता काम करतो. चित्रपटात दोन तीन आणि तीही समयोचित गाणी आहेत. शेवटचं शाहरूखच्या आवाजातील शौर्य क्या है तर एकदम झकास. नीलकांत

इनोबा म्हणे 27/04/2008 - 13:35
उत्तम परीक्षण...पण कथा उघड झाल्यामुळे प्रत्यक्ष पहाताना तेवढी उत्सुकता राहणार नाही. केके हा माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यामुळे पहायलाच हवा. तर आता प्रश्न असा येतो की शौर्याचा याच्यशी काय संबंध ? ........ हे विश्लेशण आवडले. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

मन 27/04/2008 - 16:47
चांगला पिक्चर दिस्तोय्,पण इथे अजुन वितरित झालेला नाहिये. एकुण ष्टोरि लाइन पाहिली तर आणखी एक "हट के" सिनेमा आठवतो "एक रुका हुआ फैसला" तिथेहि काही ज्युरि मिळून एका केसच्या फारश्या खोलात न जाता एका आरोपिला बेधडक फाशीचि शिफारस करणार असतात .पण नेमका एक ज्युरी,डोके ताळ्यावर ठेउन विचार करतो आणि एक एक घटना उलगडत जाते. तसचं लष्करातील (जातीय)भेद भावावर आधारीत एक नाटक "सह्याद्रि" चॅनेल वर १५ औगष्ट ला लागलं होतं २-५ वर्षा पूर्वि. साठ्यांचे कार्टे.

आता ह्या सिनेमाची तबकडी मिळेपर्यंत वाट पाहणे आले, नाहीतर बॉलिवूडचा सिनेमा जर्मनमध्ये डब करून दाखवतील त्याची तरी वाट पाहणे आले. स्वाती

अहो छोटा डॉन साहेब, समीक्षा चांगली आहे पण सगळी केल उलगडून सांगितल्यामुळे चित्रपटगृहात पैसे खर्च करून आणि घरी सीडी पाहायची म्हंटली तरी वेळ खर्च करून तो पाहण्याची उत्सुकताच तुम्ही संपविलीत. प्लीज, पुढच्या वेळी असे करू नका. रहस्यभेद केल्याशिवाय समीक्षा करून वाचकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्याच्या कौशल्याला प्राधान्य द्या. बाकी समीक्षेमागील भावना समजण्यासारखी आहे.

शितल 27/04/2008 - 19:24
डॉन साहेबा॑नी जरी त्या पिक्कचरची सर्व स्टोरी उलघडली तरी तो पहायला हवा. आणि राहुल बोस जर त्या चित्रपटात असेल तर खास करुन पहायला हवा.

शितल 27/04/2008 - 19:24
डॉन साहेबा॑नी जरी त्या पिक्कचरची सर्व स्टोरी उलघडली तरी तो पहायला हवा. आणि राहुल बोस जर त्या चित्रपटात असेल तर खास करुन पहायला हवा.

वर दिलेल्या कथेवरून हे "अ फ्यू गुड मेन" या टॉम क्रूझ, जॅक निकल्सनच्या चित्रपटाचं भारतीयीकरण (हिंदू-मुस्लिम,जातीय दंगली वगैरे) वाटतं आहे, पण डॉन्याने रेकमेंड केलाय तर जरूर सीडी बघू.... -डांबिसकाका

In reply to by चतुरंग

"आय वॉन्ट द ट्रूथ! "यू कान्ट हॅन्डल द ट्रूथ!!" या संवादाचं हिंदीकरण कसं केलं असेल याची उत्सुकता आहे!!:)) इंग्रजी चित्रपटशौकिन, डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 27/04/2008 - 20:52
"मैं सच जानना चाहता हूं"! "जान लोगे, तो जान दे दोगे!!" (सलीम - जावेद झालेला) चतुरंग

In reply to by चतुरंग

क्या बात है!!:) आपणच आता हिंदी चित्रपट लिहूयात का? मी इंग्रजी कथानकं शोधून काढतो, तुम्ही ती हिंदीत लिहा... कसा वाटतोय करियर चेंज!!:))

भारतीय सैन्यदलाच्या काहीश्या काळ्याबाजूला उघड करणारा (कि॑वा भारतीय सैन्याधिकार्‍याला खलनायक दाखविणारा) चित्रपट सेन्सॉरने म॑जूर कसा काय केला? शिवाय सैन्याशी निगडित चित्रपट असल्याने निर्मितीत प्रत्यक्ष सैन्याचीसुद्धा मदत (व स॑रक्षण म॑त्रालयाची परवानगी) लागली असणारच..कारण भारत सरकारचे सर्वसाधारण धोरण असेच आहे..मला आठवते आहे 'माचिस' ला पुष्कळ पोलिस अधिकार्‍या॑नी (विशेषतः केपीएस गिल) आक्षेप घेतला होता. मला असा प्रश्न पडण्याचे मुख्य कारण माझ्या (व इतर शेकडो मराठी वाचका॑च्या) अत्य॑त आवडीच्या 'रार॑ग ढा॑ग' काद॑बरीवर आधारित चित्रपटास आर्मीने दिलेला नकार हे होय. मी ती काद॑बरी वाचता॑ना एखादा चित्रपटच पाहतो आहे असे वाटले होते (कारण अर्थात प्रभाकर पे॑ढारकर हे उत्तम दिग्दर्शकही आहेत) व मला ह्या कथानकावर कुणीतरी चित्रपट काढावा असे तीव्रतेने वाटले होते. मी नेमका हाच प्रश्न प्रत्यक्ष लेखका॑ना जे॑व्हा विचारला ते॑व्हा मला त्या॑नी असे सा॑गितले की एका निर्मात्या॑नी हे कथानक (स्क्रिप्ट) स॑रक्षण मुख्यालयात परवानगीसाठी दिले होते पण आर्मी इ॑टलिजन्स विभागाने त्यावर तीव्र आक्षेप घेतला. तसेच त्यातील एक अधिकारी पुढे लेखका॑स प्रत्यक्ष भेटले ते॑व्हा कथानक त्या॑ना व्यक्तिशः आवडल्याची कबूलीही दिली पण हेही आवर्जून सा॑गितले की 'ही कथा टिपिकल आर्मी मानसिकतेवर प्रहार आहे जो आर्मीला रुचणार नाही, सबब प्रकरण नाम॑जूर'. मला वाटते ह्याच विषयावर पे॑ढारकर या॑नी २००७ सालच्या कुठल्याश्या दिवाळी अ॑कात लेखही लिहिला आहे. मला मु॑बई-पुणे द्रुतगती मार्गाचे बा॑धकाम पाहण्याची स॑धी मिळाली होती तेव्हा रार॑ग ढा॑गची खूप आठवण आली. असे वाटून गेले की अनायसे पहाड फोडून रस्ता करण्याचे काम चालूच आहे ते॑व्हा रार॑ग ढा॑गवरील चित्रपटाचे चित्रिकरण का करू नये :)

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

अरे काय आठवण करून दिलीत तुम्ही डॉक्टर.. खरच ह्या कादंबरीवरचा सिनेमा अफलातून होईल.. धनंजयच्या जुन्या दिवाळी अंकात (२००५) पेंढारकरांनी एअरफोर्स साठी पॅरा ट्रेनिंग वर लघुपट केला होता त्याचे अनुभव लिहिले आहेत,ते पण असेच थ्रिलिंग आहेत.. स्वाती

धमाल मुलगा 28/04/2008 - 12:14
मस्तच रे! आयला, तू आपल्या अभिजीत भाऊच्या पोटावर पाय द्यायच्या विचारात आहेस की काय? निस्तं परिक्षणांवर परिक्षणं !! ती पण व्यवस्थित...फुटकळ प्रतिक्रियांसारखी नव्हे! छान छान...अशीच प्रगती कर हो :) बाकी, के के मेनन आपल्याला आवडतोच...राहूल बोसच्या बाबत तर काय बोलायचं? तू ष्टोरी उलगडवली असलीस तरी हरकत नाही..आपण फक्त के के आणि राहूल बोसचं काम बघायला जाणार!!! -(फुटकळ प्रतिक्रियेपुरता उरलेला) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 28/04/2008 - 17:00
यावेळेस लेखनशैलीतला फरक वाखाणण्या जोगा आहे, अंडरलाईन्स - बोल्ड फेसिंग वापरण्याचा मोह टाळला आहे, त्यामुळे यावेळेसचा लेख अधिकच आवडला. अभिनंदन. कथा सांगुन चुक नाही केलिस पण 'स्पॉईलर अलर्ट' टाकायला हवा होता. पुढचे परिक्षण टाक लवकर.

शौर्य : सुंदर चित्रपट मी वरील लेख न वाचता, मुव्ही पाहीला.. छोटा डॉन यांनी परीक्षण छान केले आहे, पण शेवटचा परिच्छेद त्यांनी टाळायला हवा होता..... कारण त्यामुळे सिनेमाचा सस्पेन्स कळतो..:) सिनेमा पाहताना कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. सर्वांची कामे मस्त झाली आहेत, राहुल बोस चे काम छान, कधी नव्हे ते जावेद जाफरी चे काम आवडले. २ गाणी श्रवणीय आहेत. बर्‍याच वर्षापूर्वी "ब्रिगेडीयर प्रतापचा" अख्ख्या कुटुंबाची एका जातीय दंगलीत त्यांचाच नोकराकडून म्हणजे "जमाल" कडून निर्घूण हत्या होते ते नाव जमील आहे.

यशोधरा 19/05/2008 - 09:07
कालच शौर्य पाहिला. अतिशय सुरेख चित्रपट. कुठल्याही दृश्यात भडकपणा, सवंगपणा जाणवत नाही. राहुल बोस, केके मेनन यांनी नेहमीप्रमाणे उत्तम अभिनय केलाच आहे पण जावेद जाफ्रीनेही आचरटपणा केलेला नाही कुठेही, अर्थात त्याला अशी भूमिका तरी कुठे मिळालीय म्हणा आधी!! न्यायालयातल्या शेवटच्या दृश्यात केकेने अप्रतिम अभिनय केलाय!! एकदम सही!! त्याच्या चेहर्‍यावरचे झरझर बदलणारे भाव म्हणजे, अभिनय कसा करावा याचा उत्तम नमुना म्हणायला हरकत नाही!! मोझर बेअरने या सिनेमाची डीव्हीडी काढली आहे. संग्रही ठेवावा असा चित्रपट आहे.
लेखनविषय:
परवाच एक "इंडियन आर्मी" हा बेस असलेला नितांतसुंदर चित्रपट पाहण्याचा योग आला. सर्वसाधारणपणे हे असे चित्रपट म्हणजे रक्तरंजित, बटबटीत, टाळ्या घेणारे डायलॉग, प्रखर देशभक्तीचे सिन्स याने भरलेले म्हणजे थोडक्यात पैसावसूल असतात. पण "शौर्य" हा हटके आहे, हा कुठला युद्धपट नाही तर तो आहे बॉर्डर वर लढणार्‍या सर्वासामन्य सैनीकाची मानसिकता टिपणारा एक मस्त चित्रपट आणि तरीही पैसावसूल आणि हमखास पहावा असा .... पिक्चरची सुरवात होते साधारणता मध्यरात्री चालू असलेल्या आर्मीच्या दहशतवाद्यांना हुडकन्यासाठी चालू असणार्‍या कोंबिंग ऑपरेशनपासून.