श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते,
माणसामधले माणुसपण जाते
जगण्यामधले जीवन जाते
माणसाविना माणसाचे
खरचं का कुठे काही अडते ?
श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते,
मनाची कवाडे भकास होतात
श्रध्देच मन निराश होते
प्रेमाला माणुस पारखा होतो
पण कुणाला असा किती फरक पडतो ?
श्रध्दा कुणावरही असु शकते,
देवावर मानवावर अथवा भावनांवर
पण श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते,
देव , माणुस भावना
सगळेच
शुभेच्छा!
अरे वा धन्यवाद
शुभेच्छा!
सर्वांना
शुभेछा!!
सर्वांना शुभेच्छा!