मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ध मु चे लग्न(२)

विजुभाऊ ·

मदनबाण 29/04/2008 - 10:00
"तू असे कर तू आळंदीत लग्न कर.तेथे भडकमकर क्लासेसच्या विद्यार्थ्याना स्पेशल् डिस्काऊंट् मिळतो.शिवाय दोन लग्नावर एक बारसे फ़्री अशी लेटेस्ट स्कीम आहे. दोन लग्नावर तीसरे लग्न केले तर अर्ध्या चार्जेस मध्ये".आनन्द यात्री कडे पुण्यातल्या प्रत्येक कार्यलायतल्या स्कीमसची अद्ययावत् माहीती होती.. :D :)) =))

मनस्वी 29/04/2008 - 14:05
विजुभाऊ, हा भाग पण जमला आहे. पण या भागात विशेष काही "घडले" नाही असे वाटते.
इनोबाला माहीत् होते की ते सगळे धमाल्याच्या खरडवहीतून संत तात्याबानीअगोदरच् वाचुन ठेवले होते. फेठकर काकानी झारा घेउन वडे शेजवान चा पहीला घाणा बाहेर काढला. कालच्या शिल्लक नूड्ल्स चे काय करावे हा विचार करत असताना त्याना हा पदार्थ सुचला होता. त्यामुळे तो येता जाता सदाशीव पेठेत "येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा. छोटा डॊन ने हा कोर्स लावला हे धमाल मुला पासुन लपवुन ठेवले होते. आनन्द यात्री कडे पुण्यातल्या प्रत्येक कार्यलायतल्या स्कीमसची अद्ययावत् माहीती होती.. चारोळी अजिबात् नको ते तसले र् ला ट् जुळवलेले प्रकार् रटा रटा शिजवायच्या ही लायकीचे नसतात.
मस्त

आनंदयात्री 29/04/2008 - 10:32
>>दिलीप बिरुटेंच्या जिभेवर डबल सरस्वती नाचत होती. >>नगरवधुसूताना भारीच ... तद माताय नंतर नगरवधुसुत ...

In reply to by आनंदयात्री

विजुभाऊ 29/04/2008 - 10:42
नगरवधुसुत ... नव्हे रे नगरवधुसूत. सुत वेगळे .....वेळ आल्यावर जे नाकाशी धरतात ते.( धागा) सूत वेगले.....वेळ आल्यावर जो नाकाशी धरतो तो ( मुलगा) तेव्हढ्या साठी शुद्ध लेखन ....शुद्ध लेखन

In reply to by विजुभाऊ

चतुरंग 29/04/2008 - 11:14
केशवसुत = केशवाचा मुलगा सूतकताई = चरख्यावर सूत कातणे तुम्ही बरोब्बर उलटं सांगितलंत!;) (अवांतर - आज काय सकाळी सकाळी ब्रम्हानंदी टाळी काय!;)ह.घ्या.) चतुरंग

In reply to by चतुरंग

आनंदयात्री 29/04/2008 - 11:22
आम्हाला आधीच विचारावे वाटले होते पण म्हटले लहान तोंडी मोठा घास नको, सकाळपासुन २-४ ठिकाणी फेलपडलेत विजुभाउ. जाउद्याहो विजुभाउ त्या शुदलेकनाची ...

In reply to by चतुरंग

नंदा प्रधान 30/04/2008 - 06:00
मला सांगा हे असेच का? उलटे का नाही? हे नियम कुणी ठरवले आणि त्यांना तो हक्क कोणी दिला? आम्ही म्हणालो 'सूत' म्हणजे मुलगा. आणि 'सुत' म्हणजे सुत कातणे तर ते चुक का? आणि सुत म्हणज जरे मुलगा तर सुतपुत्र म्हणजे कोण? मुलाचा मुलगा? मग नातू म्हणा ना सरळ.. :D - नंदा

In reply to by नंदा प्रधान

सुतपुत्र म्हणजे कोण? मुलाचा मुलगा? मग नातू म्हणा ना सरळ.. अहो पण जरा ऐकाल का... सुतपुत्र असा तो शब्द नाहियाय! सूतपुत्र असा शब्द आहे हो मृत्युंजयात!! त्यातल्या सूत चा अर्थ सारथी असा आहे. सारथ्याचा पुत्र तो सूतपुत्र = कर्ण! चु.भू.द्या.घ्या.

In reply to by पिवळा डांबिस

नंदा प्रधान 30/04/2008 - 06:17
सुतपुत्र असा तो शब्द नाहियाय! देवा ऽऽऽ (प्रमोद नव्हे), हे सुद्द लेखण वाले काय आमाला सोडत नाहीत! बर बाबा सूतपुत्र!!!!! कातायचं सूत नव्हे साररथ्याचं सूत! झालं?? सपशेल माघार.

In reply to by पिवळा डांबिस

देवदत्त 01/05/2008 - 20:38
सारथ्याचा पुत्र तो सूतपुत्र = कर्ण! चु.भू.द्या.घ्या. हे तर माहीत होते. द्रौपदी म्हणाली होती ना, मी सूतपुत्राला वरणार नाही. पण, सुत= पुत्र सूत= धागा सूत= सारथी सूत जमणे मधील सूत ते कोणते आता? कोण म्हणते इंग्रजीत शब्द कसेही वापरतात. (हो, धर्मेंद्र म्हणाला चुपके चुपके मध्ये). :D इथे मराठीतही एका प्रकारच्या उच्चारात किती वेगवेगळे शब्द दिसले. (ते ही इतक्या वर्षांनी, नेमके महाराष्ट्र दिनी :''( ) (जनरल डायर ह्यांना निवेदन: मी व्याकरणात/प्रमाणभाषेत शिरकाव करत नाही आहे. तेव्हा इथे दुर्लक्ष करावे :) )

In reply to by विजुभाऊ

नंदा प्रधान 30/04/2008 - 05:56
तेव्हढ्या साठी शुद्ध लेखन ....शुद्ध लेखन तुमासनी हितलं सुद लेखनाचं णीयम म्हाहीत न्हाहीत का काय ?? आता दंगल व्हनार.. :SS

विसोबा खेचर 29/04/2008 - 10:58
तात्याचिया सेवका वक्र को्ण पाहे असा सर्व जालमंडळी कोण आहे ? लग्न कसे करावे यासाठी तु माझा सखा संत् महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८ तसेच ते घरात बायकोला आणी बाजारात भाविणीला डोळा कसा घालावा याचे सा़क्शात्कारासहीत मार्गदर्शन करतात हा हा हा! ही वाक्ये क्लास... :) भगिनीभोगे, मातृगमनी समिक्षक, नगरवधुसुत!! हा हा हा! आयचा घो, च्यामारी तुम्ही शिव्यांचे संस्कृतकरण बाकी सहीच केले आहे विजूभाऊ! जियो...! या आदेशासरशी वरदा , मनस्वी , स्वाती , प्राजु धमाल मुलाच्या लग्नाच्या बाकी गोष्टी ठरवण्यासाठी उत्साहाने पुढे सरसावल्या. आता या मुली धमाल्याच्या लग्नाच्या कोणत्या गोष्टी ठरवणार आहेत हे पुढच्या भागात वाचायची उत्सुकता लागली आहे... :) आपला, (पिवळ्या डांबिसाचा संतसखा) संत तात्याबा महाराज.

इनोबा म्हणे 29/04/2008 - 11:29
विजुभाऊ अगदी झक्कास बरं का! संत तात्याबा काही न विचारता देखिल् मनातले ओळखतात हा तर् कलीयुगातला चमत्कार.तो ईनोबच्या कानाशी कुजबजला. इनोबाला माहीत् होते की ते सगळे धमाल्याच्या खरडवहीतून संत तात्याबानीअगोदरच् वाचुन ठेवले होते. हा हा हा! संत महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८ 'स्पिरीट ऑफ वाईफ' पुस्तक यांचेच आहे का हो? तद मातय,मातृगमनी समिक्षक,नगरवधुसूत डॉ.विजुभाऊ चहा यांचा 'आदर्श संस्कृत (अप)शब्दकोश'. आपली प्रत आजच नोंदवून ठेवा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

आनंदयात्री 29/04/2008 - 11:41
>>'स्पिरीट ऑफ वाईफ' पुस्तक यांचेच आहे का हो? :)) 'स्पिरीट ऑफ लाईफ' चे पिडा काकांसाठी 'स्पिरीट ऑफ वाईफ' करणे आवडले :))

माफक करमणूक करणारा छान लेख. अभिनंदन. पेठरकाकाना "नगरवधुसूत" हा संस्कृत् शब्द् प्रथम दर्शनी कळलाच नाही. खरे आहे. तसे आम्ही असंस्कृतच.

In reply to by प्रभाकर पेठकर

इथे असंस्कृत हा शब्द संस्कृत न जाणणारा अशा अर्थी वापरलेला आहे. तसे 'असंकृत' शब्दाला दूसरा अर्थही आहे. पण मुद्दाम विनोदनिर्मितीसाठी हा द्वयर्थी शब्द मी वापरला. मी लेख एन्जॉय केला आहे. विजूभाऊंचे सर्वच लिखाण मी नेहमी वाचतो आणि माझ्या मनात कुठल्याही प्रकारचे किल्मिष नाही. धन्यवाद.

व्वा!! मस्त जमला आहे भाग-२. त्यात तिसरा परिच्छेद आवडला. आंबोळीचा कंदील मस्तच!!!!!!! रोज पळुन पळुन आम्बोळीचे पाय दुखत होते .त्यामुळे तो येता जाता सदाशीव पेठेत "येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा. सही!!!!!!!!!:) पेठकरांचे नुडल्स तळत बसणे,आचारी(शेफ्)पेठकर डोळ्यासमोर आले.:))) आता तिसर्‍या भागात आम्हा भगिनींचा सहभाग आहे हे कळले. त्यामुळे उत्सुकता लागली आहे, कि आम्हाला कोणती कामे करावी लागणार?कि आम्ही नुसतेच करवल्या म्हणून मिरवणार? ते बाकी मस्त काम!!!!!!!!!!

वरदा 29/04/2008 - 17:36
आवडला बरं का हा भाग पण... रोज पळुन पळुन आम्बोळीचे पाय दुखत होते .त्यामुळे तो येता जाता सदाशीव पेठेत "येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा. =))

शितल 29/04/2008 - 17:54
:\ :\ वीजुभाऊ आता बहुतेक धमाल्याचे लग्न लावुनच लेख था॑बतील. वीजुभाऊ हा ही भाग आवडला.

सखा संत् महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८ नगरवधुसूत वडे शेजवान हा हा हा! =)) छान जमला आहे हा भाग्.....पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत! टिंग्या

In reply to by ब्रिटिश टिंग्या

इनोबा म्हणे 29/04/2008 - 20:13
प. पू भाईश्री ऐशवर्या राय भौ यांचे मौलीक विचार ऐक जरा. ते म्हणतात की विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर् तुला काहीतरी मत असलच पाहीजे. तुझा त्याचा सम्बंध् असला नसला तरीसुद्धा". हे वाचलंस का रे? चल लोळू नकोस,ऊठ आणि सरळ ऐशकडे जा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

बेटा विजू, तुझी धमाल्याच्या लग्नासाठी चाललेली लगबग बधून आमचे हृदय भरून आले आहे... असाच लिहीत राहिलास तर थोड्याच दिवसांत तू "मिपाअड्ड्याचा पुल्देश्पांडे" म्हणून ओळखला जाशील असा आमचा आशिर्वाद आहे... तात्याचिया सेवका वक्र को्ण पाहे असा सर्व जालमंडळी कोण आहे ? सत्य आहे. म्हणून तर आम्ही तात्याबांचे शिष्य जालावर मिजाशीने रुबाब मारत फिरत असतो. कोणाची टाप लागलीय वाकड्या नजरेने बघायची!!:)) डॊक्टर साहेब मला सांगा "महाराष्ट्रात् मिसळ् कोठे मिळते" आणि "पुण्यात् भेळ् चांगली कोठे मिळते" यादोन्हीपैकी कोणत्या संशोधनाबद्दल तुम्हाला डॊक्टरेट् मिळाली हो? हा, हा, हा!:)) डागतरसायेब, आता तुमचा प्रबंधच मिपावर प्रसिद्ध करा.... क्रमशः.... भगिनीभोगी, मातृगमनी, नगरवधुसूत वा, वा, अगदी बिरूटेसरांच्या एम्.ए. (मराठी) च्या वर्गात बसल्यासारखं वाटलं! काय ते तेज, काय गिन्यान, वा!!:)) विजुभाऊ, आमच्या पुढील तीन पासवर्डस ची सोय केल्याबद्द्ल धन्यवाद!! "येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा. सदाशिवपेठेतली पाटी? मग ती अशी हवी.. "येथे पाय चेपून मिळतील घोट्यापासून गुडघ्यापर्यंत - मांड्या चेपून मागू नयेत" वरदा , मनस्वी , स्वाती , प्राजु धमाल मुलाच्या लग्नाच्या बाकी गोष्टी ठरवण्यासाठी उत्साहाने पुढे सरसावल्या. आनंद झाला. या सगळ्या साळकाया-माळकाया सुटल्या होत्या आत्तापर्यंत!! शिंचा जो तो येतो तो आमच्यावर कोसळतो!! लग्न कसे करावे यासाठी तु माझा सखा संत् महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८ यां कडे जा ते तुला मार्गदर्शन् करतील. तसेच ते घरात बायकोला आणी बाजारात भाविणीला डोळा कसा घालावा याचे सा़क्शात्कारासहीत मार्गदर्शन करतात लग्न कसे करायचे या प्रश्ना सोबत ते दुसरे मार्गदर्शन् बोनस् म्हणुन करतात. वत्सा विजु, थोडासा चुकलास तू! आम्ही लग्न कसे करावे याचं विशेष ट्रेनिंग देत नाही. ते होतंच! आम्ही त्या दुसर्‍या भागाचे ट्रेनिंग देतो. कारण एकदा लग्न झाल्यावर ती दुसरी कला अवगत नसेल तर तुमचे हाल कुत्राही खाणार नाही...:)) अवांतरः हे १००८ लफडं काय आहे? कोणी स्पष्ट करेल काय? 'स्पिरीट ऑफ वाईफ' पुस्तक यांचेच आहे का हो? नाही, आम्ही असले कोणतेही पुस्तक लिहीलेले नाही. आमचा पुस्तकी शिक्षणावर विश्वास नाही. आम्ही "गुरूमुखे विद्या" शिकवतो. अहो, पुस्तकं वाचून जर लग्न जुळवता आलं असतं तर मिपावर इतके ब्रम्हचारी एकगठ्ठा कशाला आढळले असते? (गुरूराज तात्याबामाऊली, अज्ञ लेकराला क्षमा करा!!) आपल्या चरणी विनीत, पिवळा डांबिस - लॉसेंजेलिसपीठ :))

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 30/04/2008 - 00:06
सत्य आहे. म्हणून तर आम्ही तात्याबांचे शिष्य जालावर मिजाशीने रुबाब मारत फिरत असतो. कोणाची टाप लागलीय वाकड्या नजरेने बघायची!! :) येथे पाय चेपून मिळतील घोट्यापासून गुडघ्यापर्यंत - मांड्या चेपून मागू नयेत" हा हा हा! हे बाकी लई ब्येस डांबिसा... सदाशिवपेठी पुणेरी पाटीवर 'मांड्या चेपून मागू नये' ही सूचना नक्की असेल! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

येथे पाय चेपून मिळतील घोट्यापासून गुडघ्यापर्यंत - मांड्या चेपून मागू नयेत" पाय सावकाश चेपा, पुढे डेड एंड आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

धमाल मुलगा 02/05/2008 - 10:37
=)) काका..तुम नही सुधरोगे...मी आधीच बिघडलेलो, त्यात आणि कायतरी जबराट हाणताय....चामारी हे लक्षात राहून उग्गाच सासु/सासर्‍यांपुढे काहीतरी पाचकळपणा करायचो....

मन 01/05/2008 - 23:50
आहेत. नुकतेच वाचले सगळे भाग. ह.ह. पु. वा. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

मदनबाण 29/04/2008 - 10:00
"तू असे कर तू आळंदीत लग्न कर.तेथे भडकमकर क्लासेसच्या विद्यार्थ्याना स्पेशल् डिस्काऊंट् मिळतो.शिवाय दोन लग्नावर एक बारसे फ़्री अशी लेटेस्ट स्कीम आहे. दोन लग्नावर तीसरे लग्न केले तर अर्ध्या चार्जेस मध्ये".आनन्द यात्री कडे पुण्यातल्या प्रत्येक कार्यलायतल्या स्कीमसची अद्ययावत् माहीती होती.. :D :)) =))

मनस्वी 29/04/2008 - 14:05
विजुभाऊ, हा भाग पण जमला आहे. पण या भागात विशेष काही "घडले" नाही असे वाटते.
इनोबाला माहीत् होते की ते सगळे धमाल्याच्या खरडवहीतून संत तात्याबानीअगोदरच् वाचुन ठेवले होते. फेठकर काकानी झारा घेउन वडे शेजवान चा पहीला घाणा बाहेर काढला. कालच्या शिल्लक नूड्ल्स चे काय करावे हा विचार करत असताना त्याना हा पदार्थ सुचला होता. त्यामुळे तो येता जाता सदाशीव पेठेत "येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा. छोटा डॊन ने हा कोर्स लावला हे धमाल मुला पासुन लपवुन ठेवले होते. आनन्द यात्री कडे पुण्यातल्या प्रत्येक कार्यलायतल्या स्कीमसची अद्ययावत् माहीती होती.. चारोळी अजिबात् नको ते तसले र् ला ट् जुळवलेले प्रकार् रटा रटा शिजवायच्या ही लायकीचे नसतात.
मस्त

आनंदयात्री 29/04/2008 - 10:32
>>दिलीप बिरुटेंच्या जिभेवर डबल सरस्वती नाचत होती. >>नगरवधुसूताना भारीच ... तद माताय नंतर नगरवधुसुत ...

In reply to by आनंदयात्री

विजुभाऊ 29/04/2008 - 10:42
नगरवधुसुत ... नव्हे रे नगरवधुसूत. सुत वेगळे .....वेळ आल्यावर जे नाकाशी धरतात ते.( धागा) सूत वेगले.....वेळ आल्यावर जो नाकाशी धरतो तो ( मुलगा) तेव्हढ्या साठी शुद्ध लेखन ....शुद्ध लेखन

In reply to by विजुभाऊ

चतुरंग 29/04/2008 - 11:14
केशवसुत = केशवाचा मुलगा सूतकताई = चरख्यावर सूत कातणे तुम्ही बरोब्बर उलटं सांगितलंत!;) (अवांतर - आज काय सकाळी सकाळी ब्रम्हानंदी टाळी काय!;)ह.घ्या.) चतुरंग

In reply to by चतुरंग

आनंदयात्री 29/04/2008 - 11:22
आम्हाला आधीच विचारावे वाटले होते पण म्हटले लहान तोंडी मोठा घास नको, सकाळपासुन २-४ ठिकाणी फेलपडलेत विजुभाउ. जाउद्याहो विजुभाउ त्या शुदलेकनाची ...

In reply to by चतुरंग

नंदा प्रधान 30/04/2008 - 06:00
मला सांगा हे असेच का? उलटे का नाही? हे नियम कुणी ठरवले आणि त्यांना तो हक्क कोणी दिला? आम्ही म्हणालो 'सूत' म्हणजे मुलगा. आणि 'सुत' म्हणजे सुत कातणे तर ते चुक का? आणि सुत म्हणज जरे मुलगा तर सुतपुत्र म्हणजे कोण? मुलाचा मुलगा? मग नातू म्हणा ना सरळ.. :D - नंदा

In reply to by नंदा प्रधान

सुतपुत्र म्हणजे कोण? मुलाचा मुलगा? मग नातू म्हणा ना सरळ.. अहो पण जरा ऐकाल का... सुतपुत्र असा तो शब्द नाहियाय! सूतपुत्र असा शब्द आहे हो मृत्युंजयात!! त्यातल्या सूत चा अर्थ सारथी असा आहे. सारथ्याचा पुत्र तो सूतपुत्र = कर्ण! चु.भू.द्या.घ्या.

In reply to by पिवळा डांबिस

नंदा प्रधान 30/04/2008 - 06:17
सुतपुत्र असा तो शब्द नाहियाय! देवा ऽऽऽ (प्रमोद नव्हे), हे सुद्द लेखण वाले काय आमाला सोडत नाहीत! बर बाबा सूतपुत्र!!!!! कातायचं सूत नव्हे साररथ्याचं सूत! झालं?? सपशेल माघार.

In reply to by पिवळा डांबिस

देवदत्त 01/05/2008 - 20:38
सारथ्याचा पुत्र तो सूतपुत्र = कर्ण! चु.भू.द्या.घ्या. हे तर माहीत होते. द्रौपदी म्हणाली होती ना, मी सूतपुत्राला वरणार नाही. पण, सुत= पुत्र सूत= धागा सूत= सारथी सूत जमणे मधील सूत ते कोणते आता? कोण म्हणते इंग्रजीत शब्द कसेही वापरतात. (हो, धर्मेंद्र म्हणाला चुपके चुपके मध्ये). :D इथे मराठीतही एका प्रकारच्या उच्चारात किती वेगवेगळे शब्द दिसले. (ते ही इतक्या वर्षांनी, नेमके महाराष्ट्र दिनी :''( ) (जनरल डायर ह्यांना निवेदन: मी व्याकरणात/प्रमाणभाषेत शिरकाव करत नाही आहे. तेव्हा इथे दुर्लक्ष करावे :) )

In reply to by विजुभाऊ

नंदा प्रधान 30/04/2008 - 05:56
तेव्हढ्या साठी शुद्ध लेखन ....शुद्ध लेखन तुमासनी हितलं सुद लेखनाचं णीयम म्हाहीत न्हाहीत का काय ?? आता दंगल व्हनार.. :SS

विसोबा खेचर 29/04/2008 - 10:58
तात्याचिया सेवका वक्र को्ण पाहे असा सर्व जालमंडळी कोण आहे ? लग्न कसे करावे यासाठी तु माझा सखा संत् महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८ तसेच ते घरात बायकोला आणी बाजारात भाविणीला डोळा कसा घालावा याचे सा़क्शात्कारासहीत मार्गदर्शन करतात हा हा हा! ही वाक्ये क्लास... :) भगिनीभोगे, मातृगमनी समिक्षक, नगरवधुसुत!! हा हा हा! आयचा घो, च्यामारी तुम्ही शिव्यांचे संस्कृतकरण बाकी सहीच केले आहे विजूभाऊ! जियो...! या आदेशासरशी वरदा , मनस्वी , स्वाती , प्राजु धमाल मुलाच्या लग्नाच्या बाकी गोष्टी ठरवण्यासाठी उत्साहाने पुढे सरसावल्या. आता या मुली धमाल्याच्या लग्नाच्या कोणत्या गोष्टी ठरवणार आहेत हे पुढच्या भागात वाचायची उत्सुकता लागली आहे... :) आपला, (पिवळ्या डांबिसाचा संतसखा) संत तात्याबा महाराज.

इनोबा म्हणे 29/04/2008 - 11:29
विजुभाऊ अगदी झक्कास बरं का! संत तात्याबा काही न विचारता देखिल् मनातले ओळखतात हा तर् कलीयुगातला चमत्कार.तो ईनोबच्या कानाशी कुजबजला. इनोबाला माहीत् होते की ते सगळे धमाल्याच्या खरडवहीतून संत तात्याबानीअगोदरच् वाचुन ठेवले होते. हा हा हा! संत महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८ 'स्पिरीट ऑफ वाईफ' पुस्तक यांचेच आहे का हो? तद मातय,मातृगमनी समिक्षक,नगरवधुसूत डॉ.विजुभाऊ चहा यांचा 'आदर्श संस्कृत (अप)शब्दकोश'. आपली प्रत आजच नोंदवून ठेवा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

आनंदयात्री 29/04/2008 - 11:41
>>'स्पिरीट ऑफ वाईफ' पुस्तक यांचेच आहे का हो? :)) 'स्पिरीट ऑफ लाईफ' चे पिडा काकांसाठी 'स्पिरीट ऑफ वाईफ' करणे आवडले :))

माफक करमणूक करणारा छान लेख. अभिनंदन. पेठरकाकाना "नगरवधुसूत" हा संस्कृत् शब्द् प्रथम दर्शनी कळलाच नाही. खरे आहे. तसे आम्ही असंस्कृतच.

In reply to by प्रभाकर पेठकर

इथे असंस्कृत हा शब्द संस्कृत न जाणणारा अशा अर्थी वापरलेला आहे. तसे 'असंकृत' शब्दाला दूसरा अर्थही आहे. पण मुद्दाम विनोदनिर्मितीसाठी हा द्वयर्थी शब्द मी वापरला. मी लेख एन्जॉय केला आहे. विजूभाऊंचे सर्वच लिखाण मी नेहमी वाचतो आणि माझ्या मनात कुठल्याही प्रकारचे किल्मिष नाही. धन्यवाद.

व्वा!! मस्त जमला आहे भाग-२. त्यात तिसरा परिच्छेद आवडला. आंबोळीचा कंदील मस्तच!!!!!!! रोज पळुन पळुन आम्बोळीचे पाय दुखत होते .त्यामुळे तो येता जाता सदाशीव पेठेत "येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा. सही!!!!!!!!!:) पेठकरांचे नुडल्स तळत बसणे,आचारी(शेफ्)पेठकर डोळ्यासमोर आले.:))) आता तिसर्‍या भागात आम्हा भगिनींचा सहभाग आहे हे कळले. त्यामुळे उत्सुकता लागली आहे, कि आम्हाला कोणती कामे करावी लागणार?कि आम्ही नुसतेच करवल्या म्हणून मिरवणार? ते बाकी मस्त काम!!!!!!!!!!

वरदा 29/04/2008 - 17:36
आवडला बरं का हा भाग पण... रोज पळुन पळुन आम्बोळीचे पाय दुखत होते .त्यामुळे तो येता जाता सदाशीव पेठेत "येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा. =))

शितल 29/04/2008 - 17:54
:\ :\ वीजुभाऊ आता बहुतेक धमाल्याचे लग्न लावुनच लेख था॑बतील. वीजुभाऊ हा ही भाग आवडला.

सखा संत् महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८ नगरवधुसूत वडे शेजवान हा हा हा! =)) छान जमला आहे हा भाग्.....पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत! टिंग्या

In reply to by ब्रिटिश टिंग्या

इनोबा म्हणे 29/04/2008 - 20:13
प. पू भाईश्री ऐशवर्या राय भौ यांचे मौलीक विचार ऐक जरा. ते म्हणतात की विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर् तुला काहीतरी मत असलच पाहीजे. तुझा त्याचा सम्बंध् असला नसला तरीसुद्धा". हे वाचलंस का रे? चल लोळू नकोस,ऊठ आणि सरळ ऐशकडे जा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

बेटा विजू, तुझी धमाल्याच्या लग्नासाठी चाललेली लगबग बधून आमचे हृदय भरून आले आहे... असाच लिहीत राहिलास तर थोड्याच दिवसांत तू "मिपाअड्ड्याचा पुल्देश्पांडे" म्हणून ओळखला जाशील असा आमचा आशिर्वाद आहे... तात्याचिया सेवका वक्र को्ण पाहे असा सर्व जालमंडळी कोण आहे ? सत्य आहे. म्हणून तर आम्ही तात्याबांचे शिष्य जालावर मिजाशीने रुबाब मारत फिरत असतो. कोणाची टाप लागलीय वाकड्या नजरेने बघायची!!:)) डॊक्टर साहेब मला सांगा "महाराष्ट्रात् मिसळ् कोठे मिळते" आणि "पुण्यात् भेळ् चांगली कोठे मिळते" यादोन्हीपैकी कोणत्या संशोधनाबद्दल तुम्हाला डॊक्टरेट् मिळाली हो? हा, हा, हा!:)) डागतरसायेब, आता तुमचा प्रबंधच मिपावर प्रसिद्ध करा.... क्रमशः.... भगिनीभोगी, मातृगमनी, नगरवधुसूत वा, वा, अगदी बिरूटेसरांच्या एम्.ए. (मराठी) च्या वर्गात बसल्यासारखं वाटलं! काय ते तेज, काय गिन्यान, वा!!:)) विजुभाऊ, आमच्या पुढील तीन पासवर्डस ची सोय केल्याबद्द्ल धन्यवाद!! "येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा. सदाशिवपेठेतली पाटी? मग ती अशी हवी.. "येथे पाय चेपून मिळतील घोट्यापासून गुडघ्यापर्यंत - मांड्या चेपून मागू नयेत" वरदा , मनस्वी , स्वाती , प्राजु धमाल मुलाच्या लग्नाच्या बाकी गोष्टी ठरवण्यासाठी उत्साहाने पुढे सरसावल्या. आनंद झाला. या सगळ्या साळकाया-माळकाया सुटल्या होत्या आत्तापर्यंत!! शिंचा जो तो येतो तो आमच्यावर कोसळतो!! लग्न कसे करावे यासाठी तु माझा सखा संत् महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८ यां कडे जा ते तुला मार्गदर्शन् करतील. तसेच ते घरात बायकोला आणी बाजारात भाविणीला डोळा कसा घालावा याचे सा़क्शात्कारासहीत मार्गदर्शन करतात लग्न कसे करायचे या प्रश्ना सोबत ते दुसरे मार्गदर्शन् बोनस् म्हणुन करतात. वत्सा विजु, थोडासा चुकलास तू! आम्ही लग्न कसे करावे याचं विशेष ट्रेनिंग देत नाही. ते होतंच! आम्ही त्या दुसर्‍या भागाचे ट्रेनिंग देतो. कारण एकदा लग्न झाल्यावर ती दुसरी कला अवगत नसेल तर तुमचे हाल कुत्राही खाणार नाही...:)) अवांतरः हे १००८ लफडं काय आहे? कोणी स्पष्ट करेल काय? 'स्पिरीट ऑफ वाईफ' पुस्तक यांचेच आहे का हो? नाही, आम्ही असले कोणतेही पुस्तक लिहीलेले नाही. आमचा पुस्तकी शिक्षणावर विश्वास नाही. आम्ही "गुरूमुखे विद्या" शिकवतो. अहो, पुस्तकं वाचून जर लग्न जुळवता आलं असतं तर मिपावर इतके ब्रम्हचारी एकगठ्ठा कशाला आढळले असते? (गुरूराज तात्याबामाऊली, अज्ञ लेकराला क्षमा करा!!) आपल्या चरणी विनीत, पिवळा डांबिस - लॉसेंजेलिसपीठ :))

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 30/04/2008 - 00:06
सत्य आहे. म्हणून तर आम्ही तात्याबांचे शिष्य जालावर मिजाशीने रुबाब मारत फिरत असतो. कोणाची टाप लागलीय वाकड्या नजरेने बघायची!! :) येथे पाय चेपून मिळतील घोट्यापासून गुडघ्यापर्यंत - मांड्या चेपून मागू नयेत" हा हा हा! हे बाकी लई ब्येस डांबिसा... सदाशिवपेठी पुणेरी पाटीवर 'मांड्या चेपून मागू नये' ही सूचना नक्की असेल! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

येथे पाय चेपून मिळतील घोट्यापासून गुडघ्यापर्यंत - मांड्या चेपून मागू नयेत" पाय सावकाश चेपा, पुढे डेड एंड आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

धमाल मुलगा 02/05/2008 - 10:37
=)) काका..तुम नही सुधरोगे...मी आधीच बिघडलेलो, त्यात आणि कायतरी जबराट हाणताय....चामारी हे लक्षात राहून उग्गाच सासु/सासर्‍यांपुढे काहीतरी पाचकळपणा करायचो....

मन 01/05/2008 - 23:50
आहेत. नुकतेच वाचले सगळे भाग. ह.ह. पु. वा. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

वैशाख शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश

धोंडोपंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो, वैशाख शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश असे आहेत:- १)रवि - दिनांक १४/०५/२००८ रोजी दुपारी ०३ वाजून ३३ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करतो आहे. २) शुक्र- दिनांक २०/०५/२००८ रोजी सकाळी ०६ वाजून ४४ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करतो आहे. वरील राशीप्रवेशाच्या वेळा या मुंबई अक्षांश-रेखांशानुसार आहेत. आपला, (गणकभास्कर) धोंडोपंत

अब्दुल खान - २

पिवळा डांबिस ·

पहिल्या भागाची लींक वर शेवटी द्यायचा प्रयत्न केला होता पण मला अजून ते येत नाहीये असं दिसतंय!!:) http://www.misalpav.com/node/1582 संपादकांनी प्लीज मदत केली तर चांगलं होईल!

चतुरंग 29/04/2008 - 08:06
छान झालाय हाही भाग पण जरा रंगत येते आहे की नाही तोवर संपला;( अंमळ घसघशीत लिखाण येऊद्यात की राव, भरभरुन येऊद्या!:) वाटल्यास थोडा वेळ घ्या पण असा चटका लावू नका! चतुरंग

मदनबाण 29/04/2008 - 08:10
चलो कुछ इंडियन मूव्ही देखते है!! उस एरियामें तुम इंडियनोंका जवाब नही!! क्या एक-एक हिरॉईन है तुम्हारी, वल्ला!!" हाताची चारी बोटे ओठांना लावून हवेतल्या हवेत मुका घेत म्हणाला. >> मी पण हेच म्हणतो..... वल्ला क्या एक-एक हिरॉईन है सब माल दिखती !!!!! पण हे काय काका पुन्हा (क्रमशः) म्हणजे तुम भाग ३ लिखती तब तक हम को राह देखनी पडती..... :) (वल्ला बहुत मजा आती ) असे म्हणणारा..... मदनबाण

सहज 29/04/2008 - 08:11
धर्म, राजकारण, भारताची प्रगती आले. क्रिकेट, युद्ध, अणूबॉम्ब, जिहाद, अफगणिस्तान बहुदा पुढच्या भागात. पुढचा भाग लवकर येऊ द्या.

In reply to by सहज

कित्ती, कित्ती हुशाऽऽर आहांत हो तुम्ही, सहजराव!! नाही म्हणजे खुद्द लेखकाच्या मनात कथानक तयार होण्यापूर्वीच ते काय असावं ते तुम्ही ओळखता!!:)) कसं काय जमतं बुवा हे तुम्हाला?:)) हॉकी, वाघा बॉर्डर, मेहंदी हसन विसरलांत काय? जरा धीर धरा, धीर धरा... घाई कशाला?:))

In reply to by पिवळा डांबिस

सहज 30/04/2008 - 04:46
पुढच्या प्रतिक्रियेत :)) थांबा थांबा तीही प्रतिक्रिया मिळेल नक्की ;-) हे वेगळे अनुभवकथन वाचायला आवडते आहे हे मात्र नक्की हा! राग नसावा!!

मनस्वी 29/04/2008 - 10:01
एकदा काय झालं....
क्रमशः लिहायच्या आधीच्या वाक्याची स्टाईल पण आवडली बरंका डांबिसकाका. हा पण भाग खूपच छान.

In reply to by मनस्वी

आनंदयात्री 29/04/2008 - 10:44
>>एकदा अशीच गंमत झाली....) >>एकदा काय झालं.... ही तुमची खास डिफ्रन्ट श्टाईल, आजोबाने नातवाला गोष्ट सांगतांना सुरुवात करावी तशी. दर्जेदार लेखन काका, पुढच्या भागाची वाट पहतो.

अनामिका 29/04/2008 - 11:42
डांबिसकाका! उत्तम आहे हा भाग देखिल्.मात्र ते क्रमशः बघितल की थोडा हिरमोड होतो. इतकच. पण सुंदर जमली आहे या भागाची भट्टी. तुम्ही फारच उत्कंठा वाढवता बुवा!!!!!!!!!!!!!!!!! :) एका दमात वाचुन काढला नविन भाग ,पण पटकन संपला.आता दिवसभर अब्दुलखान मनात घर करुन राहिल. पुढचा भाग जरा जास्त मोठा आणि लवकर लिहाल या प्रतिक्षेत .............. "अनामिका" ;;)

खान साबचे अंतरंग हळूहळू उलगडते आहे,हा भागही तितकाच छान! स्टिरिओटाईप मते आपली त्यांच्याबद्दल आणि वायसीवर्सा! हं.. हे खरंच आहे मात्र! 'एकदा काय झालं.. ' ते वाचायला उत्सुक,सुलेशबाबू फार वाट पहायला लावू नका :) अवांतर-आमच्या इथे एक पाकिस्तानी ढाबा आहे, आहे लहानसाच आणि चकचकाट नाही,डेकोरेशन नाही काही नाही,पण तिथली बिर्याणी.. आणि मोगलाई पदार्थ..अम्म्म.. क्लासच! तिथे जायला आम्हीही आधी खूप बिचकायचो,सावधपणे बोलायचो, हाय हॅलो च्या वर संभाषण न्यायचो नाही,पण मग कालांतराने व्यावहारिक पातळीवरून मैत्रीच्या रेषेवर कधी आणि कसे आलो ते कळले नाही. स्वाती

विसोबा खेचर 29/04/2008 - 11:59
त्या बिर्याणीच्या तुलनेत त्याच्या पेशावर मध्ये रेल्वे स्टेशनवर मिळणारी बिर्याणीसुद्धा किती चांगली असते ते सांगत होता!! क्या बात है... पाकिस्तानातील निरनिराळ्या प्रांतात मिळणार्‍या बिर्याण्यांची खासियत वर्णन करत होता. वा वा वा! डांबिसा, सुंदर लेखन रे! औरभी आने दो... आपला, (गोश्तबिर्याणी प्रेमी) तात्या.

हा भागदेखील पहिल्या भागाप्रमाणेच रंजक झाला आहे. इंडस बासमती वरच्या अब्दुल खानच्या (आणि तुमच्या) मताशी सहमत

मी मस्कत मध्ये, इंडस व्हॅली राईस, हाच भात खायचो. बिर्याणी-पुलावसाठी बेष्ट... पण हा तांदूळ भारतातून हिन्दूस्थान लिव्हर एक्स्पोर्ट करीत असे. तो डेहराडून इथे पिकायचा अशी माझी माहिती आहे. सप्लायर दिल्लीचा होता. पुण्या - मुंबईत मिळत नाही. कदाचीत अफगाणी बियाणे असावे. पाकिस्तान बासमती तांदूळ स्वस्त आणि बेचव आहे.

भोचक 29/04/2008 - 13:34
'डांबिस' आहेस झालं. किती छान लिहिलंयस.

मजा आ गया... .अवांतर : .... तात्यानेसुद्धा अन्तिम भाग म्हणून कलम १८५ चा लेख ( क्रमशः न करता) लगेच संपवला....आणि तुम्ही आपले "एकदा काय झालं...., अशी गम्मत झाली" वगैरे करत क्रमशः वर जात आहात...पुढचा अन्तिम करा प्लीज.......

गणपा 29/04/2008 - 17:00
डांबिसकाका! मस्त जमलाय हा भाग पण पहील्या भागा सारखा. अब्दुल खाना बद्दलची उत्सुकता वाढतच चालली आहे. तात्यांसारख हव तर ४८ तास घ्या पण एकत्र (अंतीमभाग) येउदे पुढचा भाग. -गणपा

इनोबा म्हणे 29/04/2008 - 20:39
डांबीस काका, काय मस्त लिहीलंय राव. च्यामारी आजपर्यंत खान म्हटले की एकतर अफजल्या नाही तर जंजीर मधला शेरखान आठवायचा आता तर हा अब्दूल खानच आठवायला लागलाय. एकदा काय झालं....(क्रमशः) ~X( कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

धमाल मुलगा 30/04/2008 - 11:01
डांबीसकाका.... मस्त जमली आहे भट्टी! अब्दुल खान आम्हीही अनुभवतो आहे...
त्याच्या चेहर्‍यावर समाधान पसरलं..... मित्राची काळजी घेतल्याचं समाधान!!
च्यायला, ही पठाणं असतात खरी येडपटच....एखाद्यावर जीव लावला की पार त्याला गुदमरुन टाकतात... बाकी तुमचा अब्दुल्ला आमच्या गुलाम अलीसाहेबांचा, अबिदा परवेझचा दिवाना होता की नाही? आणि हो मेहंदी हसन राहिलंच....नक्की ठेवणीतल्या खास खास गज़ला ऐकवल्या असतील ना खानसाब ने? अवांतरः च्यामारी, हे जो उठतो तो पाकिस्तानी ढाब्यांचं भरभरुन कौतूक करत असतो....एकदा बघायलाच पाहिजे काय लफडं आहे.... साला तिथं दगडाच्या खापरांवर भाजलेलं 'पहाडी गोश्त' खिलवतात का? - मुर्तज़ा अर्जाई धमालखान

लिखाळ 30/04/2008 - 16:01
हा भाग सुद्धा फार मस्त ! खरेतर क्रमशः वाचून मला बरे वाटले..चांगले लिखाण अजून वाचत रहायला मिळणार म्हणून. भाग संपवण्याची पद्धत फार आवडली :) पुढच्या भागाची वाट पाहत आहे. -- लिखाळ.

गोष्त, बिर्याणी वगैरे चर्चा जरा बेताने! च्यायला, मला नागपाडा आठवायला लागतो, हैदराबाद आठवायला लागते. भाजलेल्या सिख कबाबचा वास नाकात दरवळायला लागला. हैदराबादची पॅराडाईजच्या बिर्याणीची आठवण अस्वस्थ करते. बा़की तुमची लेखन शैली ओघवती आहे! लगे रहो! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

बिर्याणीच॑ वर्णन.. त्वाड्डा ज्वाब नहि॑ सरदारा..खुष रहो बाषा मधुबालासुद्धा जातीने पठाणच होती ना?नॉर्थची लोक॑च देखणी तिच्यायला..चेहर्‍यावर एक वेगळाच नूर असतो (आणि कधी कधी अ॑गात माजही..:) (हरयाणवी-प॑जाबी लोका॑त आठ वर्षे राहिलेला) प्रसाद

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

आणि कधी कधी अ॑गात माजही.. (हरयाणवी-प॑जाबी लोका॑त आठ वर्षे राहिलेला) प्रसाद हरयाणवी-पंजाबी लोकांचा पठाणांशी काय संबंध आहे? उगाच वडाची साल पिंपळाला...:))

वरदा 01/05/2008 - 02:35
आरामात्....खूप मस्त लिहीलाय्.... नुकतच घडलय समोर असं वाट्टंय्...पुढच्या भागाची वाट पहातेय...

अभिज्ञ 01/05/2008 - 02:53
डांबिसकाका, लेख फार आवडला.(दोन्हि भाग) फारच छान आणि ओघवत्या शैलीत लिहिलाय. अभिनंदन. बाकि,अजुनहि गोष्त वगैरे खाणे चालु आहे का? जरा जपुन हो ,नाहितर इथल्यासारखे तिकडचे ओरडायला लागतिल "-" लोकांनि खायला लागल्यापासून गोष्तचे भाव वाढले हो...... :) ह.घ्या. अबब.

In reply to by अभिज्ञ

धमाल मुलगा 02/05/2008 - 12:07
"-" लोकांनि खायला लागल्यापासून गोष्तचे भाव वाढले हो......
अबबशेठ, त्यावर आम्ही उत्तर देतो, "आमचा तुम्हाला आग्रह नाही की हेच खाल्लं पाहिजे, परवडत नसेल तर गटाराकडेची डुकरं पकडून खा! " समोरचा माणूस शहाण्या झालेल्या पोराला, बापानं चारचौघात थोतरीत दिल्यावर त्याचा जसा चेहरा होइल तसा चेहरा करुन ठार निपचीत पडतो !!! एकदा करुन बघाच हा प्रयोग!

सन्जोप राव 01/05/2008 - 06:38
जिवंत आणि चित्रदर्शी लेखन. हिंदू आणि बीफ खाणे यावरुन 'आपल्या हिंदुत्वात काटछाट करणं आवश्यक आहे' म्हणून बीफ खाणारा पांडुरंग सांगवीकर (की चांगदेव पाटील?) आठवला. पाकिस्तानी तांदळाबद्दल माझे मत अब्दुल खानासारखेच - आणि मस्कतमध्ये राहूनही श्री. पेठकरांच्या बरोबर उलटे - पण तो तांत्रिक भाग झाला. हिमवादळात शराब पिणारा अब्दुल खान आणि बाहेर पंचेचाळीस अंश तापमान असताना माझ्या फ्रीजमधली बीअर पिणारा माझा मस्कतमधला ड्रायव्हर हामद हे बीफ खाणार्‍या हिंदुइतकेच 'आम आदमी' - 'इन्सान' नव्हे - आहेत हे पटते. 'आधा मुसलमान हूं - शराब पीता हूं, सुवर नही खाता ' म्हणणारा गालिब या बाबतीत आपला गुरु ठरावा. देशादेशांमधल्या सीमा या काल्पनिक आहेत हे परदेशी लोकांशी संपर्क आला की पटते. मस्कतमध्ये एका पाकिस्तानी माणसाने 'इंडियन - माय फ्रेंड! गेल्या युद्धात मी तुमच्याविरुद्ध जोरात लढलो ' असे म्हणून माझ्या पाठीवर थाप मारली आणि हातातले सिगारेटचे पाकीट पुढे केले! सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

देशादेशांमधल्या सीमा या काल्पनिक आहेत हे परदेशी लोकांशी संपर्क आला की पटते. मस्कतमध्ये एका पाकिस्तानी माणसाने 'इंडियन - माय फ्रेंड! गेल्या युद्धात मी तुमच्याविरुद्ध जोरात लढलो ' असे म्हणून माझ्या पाठीवर थाप मारली आणि हातातले सिगारेटचे पाकीट पुढे केले! सन्जोप राव, +१ =D> =D>

पहिल्या भागाची लींक वर शेवटी द्यायचा प्रयत्न केला होता पण मला अजून ते येत नाहीये असं दिसतंय!!:) http://www.misalpav.com/node/1582 संपादकांनी प्लीज मदत केली तर चांगलं होईल!

चतुरंग 29/04/2008 - 08:06
छान झालाय हाही भाग पण जरा रंगत येते आहे की नाही तोवर संपला;( अंमळ घसघशीत लिखाण येऊद्यात की राव, भरभरुन येऊद्या!:) वाटल्यास थोडा वेळ घ्या पण असा चटका लावू नका! चतुरंग

मदनबाण 29/04/2008 - 08:10
चलो कुछ इंडियन मूव्ही देखते है!! उस एरियामें तुम इंडियनोंका जवाब नही!! क्या एक-एक हिरॉईन है तुम्हारी, वल्ला!!" हाताची चारी बोटे ओठांना लावून हवेतल्या हवेत मुका घेत म्हणाला. >> मी पण हेच म्हणतो..... वल्ला क्या एक-एक हिरॉईन है सब माल दिखती !!!!! पण हे काय काका पुन्हा (क्रमशः) म्हणजे तुम भाग ३ लिखती तब तक हम को राह देखनी पडती..... :) (वल्ला बहुत मजा आती ) असे म्हणणारा..... मदनबाण

सहज 29/04/2008 - 08:11
धर्म, राजकारण, भारताची प्रगती आले. क्रिकेट, युद्ध, अणूबॉम्ब, जिहाद, अफगणिस्तान बहुदा पुढच्या भागात. पुढचा भाग लवकर येऊ द्या.

In reply to by सहज

कित्ती, कित्ती हुशाऽऽर आहांत हो तुम्ही, सहजराव!! नाही म्हणजे खुद्द लेखकाच्या मनात कथानक तयार होण्यापूर्वीच ते काय असावं ते तुम्ही ओळखता!!:)) कसं काय जमतं बुवा हे तुम्हाला?:)) हॉकी, वाघा बॉर्डर, मेहंदी हसन विसरलांत काय? जरा धीर धरा, धीर धरा... घाई कशाला?:))

In reply to by पिवळा डांबिस

सहज 30/04/2008 - 04:46
पुढच्या प्रतिक्रियेत :)) थांबा थांबा तीही प्रतिक्रिया मिळेल नक्की ;-) हे वेगळे अनुभवकथन वाचायला आवडते आहे हे मात्र नक्की हा! राग नसावा!!

मनस्वी 29/04/2008 - 10:01
एकदा काय झालं....
क्रमशः लिहायच्या आधीच्या वाक्याची स्टाईल पण आवडली बरंका डांबिसकाका. हा पण भाग खूपच छान.

In reply to by मनस्वी

आनंदयात्री 29/04/2008 - 10:44
>>एकदा अशीच गंमत झाली....) >>एकदा काय झालं.... ही तुमची खास डिफ्रन्ट श्टाईल, आजोबाने नातवाला गोष्ट सांगतांना सुरुवात करावी तशी. दर्जेदार लेखन काका, पुढच्या भागाची वाट पहतो.

अनामिका 29/04/2008 - 11:42
डांबिसकाका! उत्तम आहे हा भाग देखिल्.मात्र ते क्रमशः बघितल की थोडा हिरमोड होतो. इतकच. पण सुंदर जमली आहे या भागाची भट्टी. तुम्ही फारच उत्कंठा वाढवता बुवा!!!!!!!!!!!!!!!!! :) एका दमात वाचुन काढला नविन भाग ,पण पटकन संपला.आता दिवसभर अब्दुलखान मनात घर करुन राहिल. पुढचा भाग जरा जास्त मोठा आणि लवकर लिहाल या प्रतिक्षेत .............. "अनामिका" ;;)

खान साबचे अंतरंग हळूहळू उलगडते आहे,हा भागही तितकाच छान! स्टिरिओटाईप मते आपली त्यांच्याबद्दल आणि वायसीवर्सा! हं.. हे खरंच आहे मात्र! 'एकदा काय झालं.. ' ते वाचायला उत्सुक,सुलेशबाबू फार वाट पहायला लावू नका :) अवांतर-आमच्या इथे एक पाकिस्तानी ढाबा आहे, आहे लहानसाच आणि चकचकाट नाही,डेकोरेशन नाही काही नाही,पण तिथली बिर्याणी.. आणि मोगलाई पदार्थ..अम्म्म.. क्लासच! तिथे जायला आम्हीही आधी खूप बिचकायचो,सावधपणे बोलायचो, हाय हॅलो च्या वर संभाषण न्यायचो नाही,पण मग कालांतराने व्यावहारिक पातळीवरून मैत्रीच्या रेषेवर कधी आणि कसे आलो ते कळले नाही. स्वाती

विसोबा खेचर 29/04/2008 - 11:59
त्या बिर्याणीच्या तुलनेत त्याच्या पेशावर मध्ये रेल्वे स्टेशनवर मिळणारी बिर्याणीसुद्धा किती चांगली असते ते सांगत होता!! क्या बात है... पाकिस्तानातील निरनिराळ्या प्रांतात मिळणार्‍या बिर्याण्यांची खासियत वर्णन करत होता. वा वा वा! डांबिसा, सुंदर लेखन रे! औरभी आने दो... आपला, (गोश्तबिर्याणी प्रेमी) तात्या.

हा भागदेखील पहिल्या भागाप्रमाणेच रंजक झाला आहे. इंडस बासमती वरच्या अब्दुल खानच्या (आणि तुमच्या) मताशी सहमत

मी मस्कत मध्ये, इंडस व्हॅली राईस, हाच भात खायचो. बिर्याणी-पुलावसाठी बेष्ट... पण हा तांदूळ भारतातून हिन्दूस्थान लिव्हर एक्स्पोर्ट करीत असे. तो डेहराडून इथे पिकायचा अशी माझी माहिती आहे. सप्लायर दिल्लीचा होता. पुण्या - मुंबईत मिळत नाही. कदाचीत अफगाणी बियाणे असावे. पाकिस्तान बासमती तांदूळ स्वस्त आणि बेचव आहे.

भोचक 29/04/2008 - 13:34
'डांबिस' आहेस झालं. किती छान लिहिलंयस.

मजा आ गया... .अवांतर : .... तात्यानेसुद्धा अन्तिम भाग म्हणून कलम १८५ चा लेख ( क्रमशः न करता) लगेच संपवला....आणि तुम्ही आपले "एकदा काय झालं...., अशी गम्मत झाली" वगैरे करत क्रमशः वर जात आहात...पुढचा अन्तिम करा प्लीज.......

गणपा 29/04/2008 - 17:00
डांबिसकाका! मस्त जमलाय हा भाग पण पहील्या भागा सारखा. अब्दुल खाना बद्दलची उत्सुकता वाढतच चालली आहे. तात्यांसारख हव तर ४८ तास घ्या पण एकत्र (अंतीमभाग) येउदे पुढचा भाग. -गणपा

इनोबा म्हणे 29/04/2008 - 20:39
डांबीस काका, काय मस्त लिहीलंय राव. च्यामारी आजपर्यंत खान म्हटले की एकतर अफजल्या नाही तर जंजीर मधला शेरखान आठवायचा आता तर हा अब्दूल खानच आठवायला लागलाय. एकदा काय झालं....(क्रमशः) ~X( कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

धमाल मुलगा 30/04/2008 - 11:01
डांबीसकाका.... मस्त जमली आहे भट्टी! अब्दुल खान आम्हीही अनुभवतो आहे...
त्याच्या चेहर्‍यावर समाधान पसरलं..... मित्राची काळजी घेतल्याचं समाधान!!
च्यायला, ही पठाणं असतात खरी येडपटच....एखाद्यावर जीव लावला की पार त्याला गुदमरुन टाकतात... बाकी तुमचा अब्दुल्ला आमच्या गुलाम अलीसाहेबांचा, अबिदा परवेझचा दिवाना होता की नाही? आणि हो मेहंदी हसन राहिलंच....नक्की ठेवणीतल्या खास खास गज़ला ऐकवल्या असतील ना खानसाब ने? अवांतरः च्यामारी, हे जो उठतो तो पाकिस्तानी ढाब्यांचं भरभरुन कौतूक करत असतो....एकदा बघायलाच पाहिजे काय लफडं आहे.... साला तिथं दगडाच्या खापरांवर भाजलेलं 'पहाडी गोश्त' खिलवतात का? - मुर्तज़ा अर्जाई धमालखान

लिखाळ 30/04/2008 - 16:01
हा भाग सुद्धा फार मस्त ! खरेतर क्रमशः वाचून मला बरे वाटले..चांगले लिखाण अजून वाचत रहायला मिळणार म्हणून. भाग संपवण्याची पद्धत फार आवडली :) पुढच्या भागाची वाट पाहत आहे. -- लिखाळ.

गोष्त, बिर्याणी वगैरे चर्चा जरा बेताने! च्यायला, मला नागपाडा आठवायला लागतो, हैदराबाद आठवायला लागते. भाजलेल्या सिख कबाबचा वास नाकात दरवळायला लागला. हैदराबादची पॅराडाईजच्या बिर्याणीची आठवण अस्वस्थ करते. बा़की तुमची लेखन शैली ओघवती आहे! लगे रहो! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

बिर्याणीच॑ वर्णन.. त्वाड्डा ज्वाब नहि॑ सरदारा..खुष रहो बाषा मधुबालासुद्धा जातीने पठाणच होती ना?नॉर्थची लोक॑च देखणी तिच्यायला..चेहर्‍यावर एक वेगळाच नूर असतो (आणि कधी कधी अ॑गात माजही..:) (हरयाणवी-प॑जाबी लोका॑त आठ वर्षे राहिलेला) प्रसाद

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

आणि कधी कधी अ॑गात माजही.. (हरयाणवी-प॑जाबी लोका॑त आठ वर्षे राहिलेला) प्रसाद हरयाणवी-पंजाबी लोकांचा पठाणांशी काय संबंध आहे? उगाच वडाची साल पिंपळाला...:))

वरदा 01/05/2008 - 02:35
आरामात्....खूप मस्त लिहीलाय्.... नुकतच घडलय समोर असं वाट्टंय्...पुढच्या भागाची वाट पहातेय...

अभिज्ञ 01/05/2008 - 02:53
डांबिसकाका, लेख फार आवडला.(दोन्हि भाग) फारच छान आणि ओघवत्या शैलीत लिहिलाय. अभिनंदन. बाकि,अजुनहि गोष्त वगैरे खाणे चालु आहे का? जरा जपुन हो ,नाहितर इथल्यासारखे तिकडचे ओरडायला लागतिल "-" लोकांनि खायला लागल्यापासून गोष्तचे भाव वाढले हो...... :) ह.घ्या. अबब.

In reply to by अभिज्ञ

धमाल मुलगा 02/05/2008 - 12:07
"-" लोकांनि खायला लागल्यापासून गोष्तचे भाव वाढले हो......
अबबशेठ, त्यावर आम्ही उत्तर देतो, "आमचा तुम्हाला आग्रह नाही की हेच खाल्लं पाहिजे, परवडत नसेल तर गटाराकडेची डुकरं पकडून खा! " समोरचा माणूस शहाण्या झालेल्या पोराला, बापानं चारचौघात थोतरीत दिल्यावर त्याचा जसा चेहरा होइल तसा चेहरा करुन ठार निपचीत पडतो !!! एकदा करुन बघाच हा प्रयोग!

सन्जोप राव 01/05/2008 - 06:38
जिवंत आणि चित्रदर्शी लेखन. हिंदू आणि बीफ खाणे यावरुन 'आपल्या हिंदुत्वात काटछाट करणं आवश्यक आहे' म्हणून बीफ खाणारा पांडुरंग सांगवीकर (की चांगदेव पाटील?) आठवला. पाकिस्तानी तांदळाबद्दल माझे मत अब्दुल खानासारखेच - आणि मस्कतमध्ये राहूनही श्री. पेठकरांच्या बरोबर उलटे - पण तो तांत्रिक भाग झाला. हिमवादळात शराब पिणारा अब्दुल खान आणि बाहेर पंचेचाळीस अंश तापमान असताना माझ्या फ्रीजमधली बीअर पिणारा माझा मस्कतमधला ड्रायव्हर हामद हे बीफ खाणार्‍या हिंदुइतकेच 'आम आदमी' - 'इन्सान' नव्हे - आहेत हे पटते. 'आधा मुसलमान हूं - शराब पीता हूं, सुवर नही खाता ' म्हणणारा गालिब या बाबतीत आपला गुरु ठरावा. देशादेशांमधल्या सीमा या काल्पनिक आहेत हे परदेशी लोकांशी संपर्क आला की पटते. मस्कतमध्ये एका पाकिस्तानी माणसाने 'इंडियन - माय फ्रेंड! गेल्या युद्धात मी तुमच्याविरुद्ध जोरात लढलो ' असे म्हणून माझ्या पाठीवर थाप मारली आणि हातातले सिगारेटचे पाकीट पुढे केले! सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

देशादेशांमधल्या सीमा या काल्पनिक आहेत हे परदेशी लोकांशी संपर्क आला की पटते. मस्कतमध्ये एका पाकिस्तानी माणसाने 'इंडियन - माय फ्रेंड! गेल्या युद्धात मी तुमच्याविरुद्ध जोरात लढलो ' असे म्हणून माझ्या पाठीवर थाप मारली आणि हातातले सिगारेटचे पाकीट पुढे केले! सन्जोप राव, +१ =D> =D>
लेखनविषय:
3

शनी - समज गैरसमज

धोंडोपंत ·

वरदा 29/04/2008 - 21:15
अग्निराशीतला शनी पत्नी पुरूषी प्रकृतीची देतो. मेष आणि सिंहेचा असेल तर बायको कजाग, भांडकुदळ असते आणि तिची सेवा करीत आणि तिचे मूड सांभाळत आयुष्य काढावे लागते. नवर्‍याची पत्रिका पाहिलीच पाहिजे ;)

In reply to by वरदा

नंदा प्रधान 30/04/2008 - 05:36
राशरांनी या शनीचे एक फळ दिले आहे. ते म्हणजे स्त्री विटाळशी असतांना तिच्याशी संभोग करणारा. पत्रिका बघायच्या आधी हे पण लक्षात ठेवा ;)

In reply to by नंदा प्रधान

कौंतेय 01/05/2008 - 08:20
या शनीचे एक फळ दिले आहे. ते म्हणजे स्त्री विटाळशी असतांना तिच्याशी संभोग करणारा. हा काय प्रकार आहे??

In reply to by कौंतेय

नंदा प्रधान 01/05/2008 - 08:36
कौंतेया हे वाक्य माझे नसुन वरील लेखातील धोंडोपंताचे आहे. त्यामूळे हा प्रकार आहे हे मला विचारुन काहीही साध्य होणार नाही. -नंदा

वाटाड्या... 30/04/2008 - 03:15
धोंडोपंत आपल्याला पण लई इटरेस्ट आहे..पण..एकदा ते सप्तम, दशम आणि सगळीच स्थानं कशी बघायची ते सांगा ना... धन्यवाद, मुकुल

वाटाड्या... 30/04/2008 - 03:16
धोंडोपंत आपल्याला पण लई इटरेस्ट आहे..पण..एकदा ते सप्तम, दशम आणि सगळीच स्थानं कशी बघायची ते सांगा ना... कारण आपला पण राशिस्वामी शनी आहे म्हणे....जरा आभ्यास करावा म्हणतो... धन्यवाद, मुकुल

वरदा 01/05/2008 - 19:46
(मिस्टर का मिस माहीत नाही) काय वाट्टेल ते बोलून पुढे स्मायली लावू नका.... अग्निराशीतला शनी पत्नी पुरूषी प्रकृतीची देतो. मेष आणि सिंहेचा असेल तर बायको कजाग, भांडकुदळ असते आणि तिची सेवा करीत आणि तिचे मूड सांभाळत आयुष्य काढावे लागते. मी माझ्या नवर्‍याशी भांडते असं तो म्हणतो मजेत, आणि तो सिंह राशीचा आहे म्हणून म्हटलं मी त्याची पत्रीका पाहीन पराशरांनी या शनीचे एक फळ दिले आहे. ते म्हणजे स्त्री विटाळशी असतांना तिच्याशी संभोग करणारा. या फलाचा अनुभव आम्हांला आलेला नाही. तसे सांगणारे फारसे कोणी आम्हांला भेटले नाहीत. किंबहुना, जे भेटले त्यांना तसे विचारल्यावर त्यांनी कबूल केलेले नाही. फक्त एक जण असा भेटला ज्याने हे कबूल केले. त्याच्या कुंडलीत शनी मंगळ युती सप्तमात आणि त्यावर लग्नातून हर्षलचा प्रतियोग अशी ग्रहस्थिती होती. ह्याच्याशी त्याचा काय संबंध? हे कुठल्या स्थानातल्या शनी मुळे होतं असं काहीहि म्हटलेलं नाही.... काहीही लिहायचं ह्याला काही अर्थच नाही.....उचलला हात आणि लावला कळफलकाला..... X(

धोंडोपंत 02/05/2008 - 18:41
ह्याच्याशी त्याचा काय संबंध? हे कुठल्या स्थानातल्या शनी मुळे होतं असं काहीहि म्हटलेलं नाही.... काहीही लिहायचं ह्याला काही अर्थच नाही.....उचलला हात आणि लावला कळफलकाला..... वरदा, आम्ही उचलला हात आणि लावला कळफळकाला हे करण्याइतपत मूर्ख नाही. तुम्ही बृहत पाराशरी वाचलेली आहे काय? ती आधी नीट वाचावी. त्यात काय लिहिले आहे ते जाणून घ्यावे मग अशा प्रतिक्रिया द्याव्यात. स्वतःला माहिती नसतांना किंवा स्वतःचा अभ्यास नसतांना लोकांना मूर्खात काढणे हे कोणते लक्षण आहे हे आम्ही सांगायला नको. तुम्ही लेख नीट वाचलेलाही दिसत नाही कारण सदर लेख हा सप्तमस्थानाबद्दल आहे असे लेखात नमूद केलेले आहे. तो जर नीट वाचला असतात तर हे कुठल्या स्थानातल्या शनीमुळे होते हा प्रश्न रामायण वाचल्यानंतर रामाची सीता कोण या पद्धतीने तुम्ही विचारला नसतात. आम्ही लिहिलेल्या गोष्टींशी तुम्ही किंवा इतर कुणीही सहमत असले पाहीजे असा आमचा मुळीच आग्रह नाही....पण तुम्ही वैयक्तिक रोख ठेऊन "उचलला हात आणि लावला कळफलकाला" सारखे काहीही लिहित सुटाल आणि ते खपवून घेऊ अशा गैरसमजात राहू नका. या शास्त्रासाठी आम्ही आमची जिंदगी पणाला लावली आहे. दिवसरात्र एक करून आम्ही या शास्त्राचा अभ्यास केला आहे. तपश्चर्या केली आहे. विचारांना विरोध जरूर करा पण हे वर जे तुम्ही वैयक्तिक पातळीवर तारे तोडलेत ते पुन्हा आमच्या बाबतीत तुटता कामा नयेत. पुढील लेखाला कधी प्रतिक्रिया दिलीत तर ती संयमित आणि सूज्ञ असावी हे आवर्जून सांगून येथे थांबतोय. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

देवदत्त 02/05/2008 - 19:29
धोंडोपंत, मला वाटते, तो प्रतिसाद वरदा ह्यांनी़ नंदा प्रधानना लिहिला आहे. बाकी, चालू द्या.

In reply to by देवदत्त

विसोबा खेचर 03/05/2008 - 02:02
धोंडोपंत, मला वाटते, तो प्रतिसाद वरदा ह्यांनी़ नंदा प्रधानना लिहिला आहे. हेच म्हणतो.. पंत, वरदाने ते उत्तर नंदाला दिले आहे, तुमचा यात काहीच संबंध मला तरी दिसत नाही/दिसला नाही... असो.. बाकी चालू द्या.. तात्या.

वरदा 02/05/2008 - 22:22
तुम्हाला कसं म्हणेन मी असं मी त्या नंदा प्रधानने जी फालतू गंमत केली ना त्यावर रागावले.....

वरदा 29/04/2008 - 21:15
अग्निराशीतला शनी पत्नी पुरूषी प्रकृतीची देतो. मेष आणि सिंहेचा असेल तर बायको कजाग, भांडकुदळ असते आणि तिची सेवा करीत आणि तिचे मूड सांभाळत आयुष्य काढावे लागते. नवर्‍याची पत्रिका पाहिलीच पाहिजे ;)

In reply to by वरदा

नंदा प्रधान 30/04/2008 - 05:36
राशरांनी या शनीचे एक फळ दिले आहे. ते म्हणजे स्त्री विटाळशी असतांना तिच्याशी संभोग करणारा. पत्रिका बघायच्या आधी हे पण लक्षात ठेवा ;)

In reply to by नंदा प्रधान

कौंतेय 01/05/2008 - 08:20
या शनीचे एक फळ दिले आहे. ते म्हणजे स्त्री विटाळशी असतांना तिच्याशी संभोग करणारा. हा काय प्रकार आहे??

In reply to by कौंतेय

नंदा प्रधान 01/05/2008 - 08:36
कौंतेया हे वाक्य माझे नसुन वरील लेखातील धोंडोपंताचे आहे. त्यामूळे हा प्रकार आहे हे मला विचारुन काहीही साध्य होणार नाही. -नंदा

वाटाड्या... 30/04/2008 - 03:15
धोंडोपंत आपल्याला पण लई इटरेस्ट आहे..पण..एकदा ते सप्तम, दशम आणि सगळीच स्थानं कशी बघायची ते सांगा ना... धन्यवाद, मुकुल

वाटाड्या... 30/04/2008 - 03:16
धोंडोपंत आपल्याला पण लई इटरेस्ट आहे..पण..एकदा ते सप्तम, दशम आणि सगळीच स्थानं कशी बघायची ते सांगा ना... कारण आपला पण राशिस्वामी शनी आहे म्हणे....जरा आभ्यास करावा म्हणतो... धन्यवाद, मुकुल

वरदा 01/05/2008 - 19:46
(मिस्टर का मिस माहीत नाही) काय वाट्टेल ते बोलून पुढे स्मायली लावू नका.... अग्निराशीतला शनी पत्नी पुरूषी प्रकृतीची देतो. मेष आणि सिंहेचा असेल तर बायको कजाग, भांडकुदळ असते आणि तिची सेवा करीत आणि तिचे मूड सांभाळत आयुष्य काढावे लागते. मी माझ्या नवर्‍याशी भांडते असं तो म्हणतो मजेत, आणि तो सिंह राशीचा आहे म्हणून म्हटलं मी त्याची पत्रीका पाहीन पराशरांनी या शनीचे एक फळ दिले आहे. ते म्हणजे स्त्री विटाळशी असतांना तिच्याशी संभोग करणारा. या फलाचा अनुभव आम्हांला आलेला नाही. तसे सांगणारे फारसे कोणी आम्हांला भेटले नाहीत. किंबहुना, जे भेटले त्यांना तसे विचारल्यावर त्यांनी कबूल केलेले नाही. फक्त एक जण असा भेटला ज्याने हे कबूल केले. त्याच्या कुंडलीत शनी मंगळ युती सप्तमात आणि त्यावर लग्नातून हर्षलचा प्रतियोग अशी ग्रहस्थिती होती. ह्याच्याशी त्याचा काय संबंध? हे कुठल्या स्थानातल्या शनी मुळे होतं असं काहीहि म्हटलेलं नाही.... काहीही लिहायचं ह्याला काही अर्थच नाही.....उचलला हात आणि लावला कळफलकाला..... X(

धोंडोपंत 02/05/2008 - 18:41
ह्याच्याशी त्याचा काय संबंध? हे कुठल्या स्थानातल्या शनी मुळे होतं असं काहीहि म्हटलेलं नाही.... काहीही लिहायचं ह्याला काही अर्थच नाही.....उचलला हात आणि लावला कळफलकाला..... वरदा, आम्ही उचलला हात आणि लावला कळफळकाला हे करण्याइतपत मूर्ख नाही. तुम्ही बृहत पाराशरी वाचलेली आहे काय? ती आधी नीट वाचावी. त्यात काय लिहिले आहे ते जाणून घ्यावे मग अशा प्रतिक्रिया द्याव्यात. स्वतःला माहिती नसतांना किंवा स्वतःचा अभ्यास नसतांना लोकांना मूर्खात काढणे हे कोणते लक्षण आहे हे आम्ही सांगायला नको. तुम्ही लेख नीट वाचलेलाही दिसत नाही कारण सदर लेख हा सप्तमस्थानाबद्दल आहे असे लेखात नमूद केलेले आहे. तो जर नीट वाचला असतात तर हे कुठल्या स्थानातल्या शनीमुळे होते हा प्रश्न रामायण वाचल्यानंतर रामाची सीता कोण या पद्धतीने तुम्ही विचारला नसतात. आम्ही लिहिलेल्या गोष्टींशी तुम्ही किंवा इतर कुणीही सहमत असले पाहीजे असा आमचा मुळीच आग्रह नाही....पण तुम्ही वैयक्तिक रोख ठेऊन "उचलला हात आणि लावला कळफलकाला" सारखे काहीही लिहित सुटाल आणि ते खपवून घेऊ अशा गैरसमजात राहू नका. या शास्त्रासाठी आम्ही आमची जिंदगी पणाला लावली आहे. दिवसरात्र एक करून आम्ही या शास्त्राचा अभ्यास केला आहे. तपश्चर्या केली आहे. विचारांना विरोध जरूर करा पण हे वर जे तुम्ही वैयक्तिक पातळीवर तारे तोडलेत ते पुन्हा आमच्या बाबतीत तुटता कामा नयेत. पुढील लेखाला कधी प्रतिक्रिया दिलीत तर ती संयमित आणि सूज्ञ असावी हे आवर्जून सांगून येथे थांबतोय. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

देवदत्त 02/05/2008 - 19:29
धोंडोपंत, मला वाटते, तो प्रतिसाद वरदा ह्यांनी़ नंदा प्रधानना लिहिला आहे. बाकी, चालू द्या.

In reply to by देवदत्त

विसोबा खेचर 03/05/2008 - 02:02
धोंडोपंत, मला वाटते, तो प्रतिसाद वरदा ह्यांनी़ नंदा प्रधानना लिहिला आहे. हेच म्हणतो.. पंत, वरदाने ते उत्तर नंदाला दिले आहे, तुमचा यात काहीच संबंध मला तरी दिसत नाही/दिसला नाही... असो.. बाकी चालू द्या.. तात्या.

वरदा 02/05/2008 - 22:22
तुम्हाला कसं म्हणेन मी असं मी त्या नंदा प्रधानने जी फालतू गंमत केली ना त्यावर रागावले.....
लेखनविषय:
लेखनप्रकार
शनीग्रहाबद्दलच्या या लेखमालेत या लेखात सप्तमातल्या शनीबद्दल लिहिण्याचा मानस आहे. पंचमातील शनी आणि संततीसौख्य याबद्दल पूर्वी एका लेखात सविस्तर लिहिलेले आहे. जिज्ञासूंना तो लेख आमच्या ब्लॉगावरील Blog Archieves मध्ये सापडेल. शनी संततीसौख्यावर काय परिणाम करतो हे तेथे समजेल. या लेखात मानवी जीवनातील अत्यंत महत्वाच्या म्हणजे विवाहसौख्याच्या बाबतीत शनी काय फले देतो हा विषय आहे. सप्तमस्थान हे विवाहाचे स्थान आहे.

प्रतिमा सृष्टी

मन ·

धमाल मुलगा 29/04/2008 - 11:10
क्या बात है! ऋषिकेश भाऊ, मस्त. आवडलं यार. क्षणभर तुझ्या त्या दाराची काच झाली, आणि माझं दार झालं...मीही त्यात डोकाऊन पाहिलं तर त्यात मला तेच तुझ्या गोष्टीतलं मुजोर दार दिसलं ! :) छान लिहिलंयस.

आनंदयात्री 29/04/2008 - 11:34
दार आणी काचेचे रुपकं वापरुन मुक्तक छान फुलवलस. लेखाच्या शेवटी क्षणभर आक्रंदणारे दार अन ठिकर्‍या-ठिकर्‍या झालेली काच नजरेसमोर आली. फार छान लिहिलस. दार म्हणत असेल .. आईने के सौ टुकडे करके हमने देखे है..

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर 29/04/2008 - 17:33
इतका सुंदर आशयगर्भ लेख उपक्रमाने उडवल्याबद्दल वाईट वाटते. आयला प्रमोदकाका! कमाल आहे तुमचीपण! आधी च्यामारी तिकडे उपक्रमावर प्रतिसाद दिला होतात, तिथे तो लेख उडवल्याबद्दल आता लगेच पुळका येऊन इथे बरे प्रतिसाद द्यायला आलात? जळ्ळं, इथे आम्ही काही मंडळींनी जेव्हा साठेच्या लेखाला प्रतिसाद दिले तेव्हा तुम्ही कुठे गेला होतात?? नो डाऊट, साठेचा लेख छानच आहे. तरी तो लेखनप्रकार उपक्रमाला अपेक्षित अशी माहिती आणि विचारांची कुठली देवाणघेवाण करतो ते सांगा बरं! ज्या न्यायाने उपक्रमाने माझा रौशनीचा पहिलाच भाग एका मिनिटात उडवला होता त्याच न्यायाने मला असं वाटतं की उपक्रमाने साठेचा लेखही उडवला असावा! साठेचा लेख सुंदर आणि आशयगर्भ असला तरी तो ललितलेखनात मोडतो आणि उपक्रमावर फक्त माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणारे लेखन राहू द्यायचे असे त्यांचे घोरण आहे. असो... (मराठी आंतजालांवर बारीक नजर ठेऊन असणारा कट्टर मिसळपावकर!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धोंडोपंत 29/04/2008 - 18:00
तात्या देवगडकरांच्या विचाराशी आम्ही सहमत आहोत. एखाद्या ठिकाणी दिलेला प्रतिसाद, तो लेख उडवला म्हणून मिसळपाववर येऊन तो द्यावा ही गोष्ट स्वागतार्ह नाही. मिसळपाव हे खुले व्यासपीठ आहे आणि त्याला विषयांचे वावडे नाही हे माहित असतांना, त्यास टाळून अन्यत्र जाणे आणि तिथून उडविल्यावर पुन्हा ये रे माझ्या मागल्या करीत इथे प्रतिसाद देणे ही गोष्ट कोणत्याही मिसळप्रेम्याला न आवडणारीच असेल. प्रमोदकाकांपर्यंत आमच्या भावना पोहोचल्या असे आम्ही गृहित धरतो. आपला, (कट्टरमिसळपावकर) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर 29/04/2008 - 18:08
त्यास टाळून अन्यत्र जाणे आणि तिथून उडविल्यावर पुन्हा ये रे माझ्या मागल्या करीत इथे प्रतिसाद देणे ही गोष्ट कोणत्याही मिसळप्रेम्याला न आवडणारीच असेल. अगदी खरं बोललास रे धोंड्या! च्यामायला, तिकडनं उडवलं म्हणून मग इथे यायचं हा निव्वळ हलकटपणा आहे... उपक्रम आम्हाला परकं नाही. शशांकने मिपाकरता खूप मदत केली आहे. त्यामुळे प्रमोदकाकांनी तिथे लिहिलं याचं आम्हाला काही वावगं वाटलं नाही, परंतु ते तिथून उडवून लावल्यावर प्रमोदकाकांना आमच्या मिपाची आठवण झाली याचं वाईट वाटतं! असो, मिपा सर्वच प्रकारच्या मंडळींना घेऊन पुढे जाईल हे निश्चित! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मन 29/04/2008 - 18:40
प्रोत्साहनाबद्दल सर्वांचे विनम्र आभार मानु इच्छितो. बाकी एक दुरुस्ती :- "साठ्यांचे कार्टे" हे लयीत म्हणता येणारे नाव घेता यावे म्हणुन मी "टोपण आड नाव"(मित्राकडुन "उधार")घेतले आहे. मूळ नावः-ऋषिकेश खोपटिकर. पण त्यात"कार्ट"मध्ये असलेला जोम,ठसका दिसत नाही,म्हणुन टोपण नावाचा आधार. बाकी ,प्रमोद काकांवर नाराज का झालात सगळे ते कळलं नाही. (मी नवीन असल्याने असेल कदाचित पण काही ठिकाणी संदर्भ लागत नाहियेत.) प्रकटनाची संधी दिल्याबद्दल आभारी/ऋणी आहे. (उपक्रमावर लेखक नाही तर नाही,पण वाचक म्हणुन रहायला आवडेल.) (आणि माझ्या अंदाजा नुसार असे लेख "वैचारिक" म्हणुनही चालायला हरकत नसावी. तरी ह्या अल्प मतीची चु.भु.दे.घे.) आपलाच मिसळप्रेमी/मिसळ ऋणी ऋषिकेश खोपटिकर. (उपाख्य "साठ्यांचे कार्टे", उपक्रमावरील "(जन सामान्यांचे) मन")

In reply to by मन

विसोबा खेचर 29/04/2008 - 18:50
प्रकटनाची संधी दिल्याबद्दल आभारी/ऋणी आहे. अरे त्यात आभार कसले? मिसळपाव तुझंच आहे. जे मिसळपाववर मनापासून प्रेम करतील, मिसळपाव त्या सगळ्यांचंच आहे..! आपलाच मिसळप्रेमी/मिसळ ऋणी अरे इतके छान, अनवट लेखन इथे प्रसिद्ध केल्याबद्दल उलटपक्षी मिसळपावच तुझं ऋणी आहे.. असो, पुढील लेखनाकरता शुभेच्छा. अजूनही असं चांगलंचुंगलं लेखन येऊ दे... तात्या.

In reply to by मन

विसोबा खेचर 29/04/2008 - 22:58
बाकी ,प्रमोद काकांवर नाराज का झालात सगळे ते कळलं नाही. नाराज नाही होणार तर काय होणार? हा लेख तू मिपावरही लिहिला होतास. परंतु उपक्रमावरचा तुझा लेख उडवला म्हणून त्यांनी मिपावर प्रतिसाद दिला ना? साला आमचं मिपा काय रस्त्यावर पडलं आहे का? मिपाला अशी दुय्यम वागणूक त्यांनी का द्यावी? त्यांनी एकवेळ मिपावर प्रतिसाद दिला नसता तरी चाललं असतं, परंतु उपक्रमावरचा लेख उडाल्यावर त्यांना मिपा आठवलं काय? आपला, (संतप्त स्वाभिमानी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रमोद देव 29/04/2008 - 23:19
तात्या, धोंडोपंत आणि मंडळी मी हा लेख सर्वप्रथम उपक्रमवर वाचला आणि तिथे माझा प्रतिसाद दिला. एकदा त्याला तिथे प्रतिसाद दिल्यावर त्याच लेखाला इथे पुन्हा तोच प्रतिसाद देण्यात काय अर्थ आहे? मला तरी समजत नाही. परंतु पुढे हे लक्षात आले की हा लेख इथेही आहे आणि दरम्यानच्या काळात तो उपक्रमावरून उडवण्यात आलेला आहे. म्हणून मी माझा प्रतिसाद लेखकापर्यंत पोचावा म्हणून इथे दिला. त्यात माझे काय चुकले? त्यात मिपाचा अथवा कुणाचा अपमान कसा काय होऊ शकतो? मी आधी कुठे आणि काय वाचावे आणि कुठे आणि कसा प्रतिसाद द्यायचा हे देखिल आता इतरजण ठरवणार आहेत काय? काय योग्य आणि काय अयोग्य हे अजून तरी मला नीट समजते ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी. माझ्या सौजन्याचा कृपया गैरफायदा घेऊ नये ही विनंती. अशा तर्‍हेने मला आगाऊ सल्ला देणार्‍या सर्वांचा मी जाहीर X( निषेध करतो. खरी परिस्थिती जाणून न घेता उगाच एखाद्यावर तोंडसुख घेणे, हा असला प्रकार मला मुळीच आवडलेला नाहीये. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर 29/04/2008 - 23:42
एकदा त्याला तिथे प्रतिसाद दिल्यावर त्याच लेखाला इथे पुन्हा तोच प्रतिसाद देण्यात काय अर्थ आहे? मग आता तरी का दिलात?? उपक्रमावरचा लेख उडाला म्हणून?? म्हणून मी माझा प्रतिसाद लेखकापर्यंत पोचावा म्हणून इथे दिला. का? आधी उपक्रमावरच प्रतिसाद दिला होतात ना? मग तुमचा प्रतिसाद लेखकापर्यंत पोचावा असं जर तुम्हाला वाटत होतं तर काय उपक्रमावर खरडवहीची, व्य नि ची सोय नाही?? मी आधी कुठे आणि काय वाचावे आणि कुठे आणि कसा प्रतिसाद द्यायचा हे देखिल आता इतरजण ठरवणार आहेत काय? हे कुणीच ठरवू शकत नाही हे मान्य, परंतु प्रथम उपक्रमावर प्रतिसाद दिला होतात ना? मग तिथून उडवल्यावर मिपावर बरे आलात? जाहीर प्रतिसाद देऊन तुमच्या भावना आधी तुम्ही लेखकापर्यंत उपक्रमावर पोहोचवल्या होतात ना? मग तिथला लेख उडाल्यावर तुमच्या भावना लेखकापर्यंत पोहोचवायला उपक्रमाचाच वापर का नाही केलात?? तिथे खरडवही आणि व्य नि ची सोय आहे की! असो... माझ्यापुरता हा विषय संपला आहे... तात्या.

शितल 29/04/2008 - 17:35
तुझे पहिलेच लिखाण एकदम मस्त, दार आणि काच ह्या अ॑गवळणी पडलेल्या पण तु ह्यातुन छान लेख बनवलास. दाराला आणि काचेला बोलत॑ केल॑स.

धनंजय 30/04/2008 - 01:18
"घराला नुसतं एक दार होतं.आत रिकामी जागा होती.त्यालाच घर म्हणायचं." ही वाक्ये खास आशयगर्भ वाटली.

साठेसाहेब, लेख्नन छान उतरलं आहे. आम्हाला आवडलं! भविष्यातील लेखनाबद्दल शुभेच्छा!!

विसोबा खेचर 02/05/2008 - 00:23
हजारोंच्या संख्येत सभासद असलेल्या अन्य काही संकेतस्थळांवर इतक्या सुंदर लेखाला अवघे तीनच प्रतिसाद मिळावेत आणि सभासदसंख्या अवघ्या हजाराच्या घरातही गेलेली नसलेल्या मिपा या संकेतस्थळावर वादविवादाचे सोडता चांगले १० ते ११ प्रतिसाद मिळावेत ही गोष्ट मला मिपाच्या जिन्दादिलीची आणि रसिकतेची साक्ष पटवून देते! एकंदरीत चार प्रतिसादांमधला जळ्ळा एक प्रतिसाद शुद्ध लेखनाची ट्यँव ट्यँव करणारा! त्यात मूळ लेखाबद्दल आवडला, नाही आवडला याबाबत एक अवाक्षरही नाही, ही मला अत्यंत रसिकताहीन गोष्ट वाटते! असो, लोकांना कुठे लिहावं, कुठे लिहू नये एवढं जरी यातून कळलं तरी मिळवली! बाकी, प्रत्येकजण आपले लेखन कुठे प्रसिद्ध करावयाचे हे ठरवायला समर्थ आहेच! :) आपला, (कट्टर मिपाकर) तात्या. -- तात्या म्हणे आता उरलो शब्दकोड्यापुरता! :)

मन 02/05/2008 - 03:32
तात्या, अगदि मनातलं बोललात. मला ही गोष्ट जाणवायला थोडासा वेळ लागला. पण एकुणातच लेख आधी इथेच लिहिला,प्रकाशित केला आणि त्या संकेत स्थळाचं सदस्यत्वही नंतर(अजुन कसे बसे चोवीस तासही होत नाहियेत तिथल्या सभसदत्वाला)घेतलं ते योग्य वाटतय.(प्रथम पसंती मि. पा लाच) (तो सुद्धा एका निरोपातील सल्ल्यावरुन. "अधिकधिक लोकांना लेख दाखवायचा असेल तर तिथेही प्रकाशित कर.(कारण काही जण तिथले सभासद आहेत, पण इथले नाहित्.त्यांना का मिस करायचं.)" असा तो सल्ला होता. हा सल्ला ऐकुन तिकडे गेलो.काहिंनी त्याची तिथे दखलही घेतली,पण केवळ काहिंनीच.) मि.पा. तील प्रतिसादातुन हुरुप आला,तेवढ्या प्रमाणात कुठुनही आला नाही. अवांतर १: - त्याच निरोपातील आणखी एक सल्ला आहे तो असा:- "लेखन म.टा. च्या तुमचे पान मधेही टाक्.पण त्या बाबतीत नक्की कळत नाहिये की हे देण तिथे योग्य/प्रासंगिक असेल की नाही ते." अवांतर २:- सखाराम गट्णे चे लग्नासाठी मुली बघणे चालु आहे,त्यावरील चर्चेतुनही एक नवी छोटिशी गोष्ट सुचली आहे. फक्त टंकित करायला वेळ लागतो आहे. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

विकास 03/05/2008 - 07:21
आपला ललीतलेख आत्ता वाचला आणि आवडला. नक्कीच वेगळा वाटला. असेच लिहीत रहा. :) ललीत लिहीता येत नसले तरी वाचायला आवडणारा... विकास बाकी हा लेख वाचून आणि नंतर वरील वादविवाद पाहून प्रश्न पडला: या प्रसंगात (वरील वादविवादाच्या प्रसंगात) दार, खिडकी, काच, आरसा ही कोणकोणत्या पात्रांना नावे देता येतील? :))

मन१ 10/01/2017 - 11:09
वेगळ्याच धाटणीचं लिखाण . माझीच एक जुनी कथा आठवली --- http://www.misalpav.com/node/1620

धमाल मुलगा 29/04/2008 - 11:10
क्या बात है! ऋषिकेश भाऊ, मस्त. आवडलं यार. क्षणभर तुझ्या त्या दाराची काच झाली, आणि माझं दार झालं...मीही त्यात डोकाऊन पाहिलं तर त्यात मला तेच तुझ्या गोष्टीतलं मुजोर दार दिसलं ! :) छान लिहिलंयस.

आनंदयात्री 29/04/2008 - 11:34
दार आणी काचेचे रुपकं वापरुन मुक्तक छान फुलवलस. लेखाच्या शेवटी क्षणभर आक्रंदणारे दार अन ठिकर्‍या-ठिकर्‍या झालेली काच नजरेसमोर आली. फार छान लिहिलस. दार म्हणत असेल .. आईने के सौ टुकडे करके हमने देखे है..

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर 29/04/2008 - 17:33
इतका सुंदर आशयगर्भ लेख उपक्रमाने उडवल्याबद्दल वाईट वाटते. आयला प्रमोदकाका! कमाल आहे तुमचीपण! आधी च्यामारी तिकडे उपक्रमावर प्रतिसाद दिला होतात, तिथे तो लेख उडवल्याबद्दल आता लगेच पुळका येऊन इथे बरे प्रतिसाद द्यायला आलात? जळ्ळं, इथे आम्ही काही मंडळींनी जेव्हा साठेच्या लेखाला प्रतिसाद दिले तेव्हा तुम्ही कुठे गेला होतात?? नो डाऊट, साठेचा लेख छानच आहे. तरी तो लेखनप्रकार उपक्रमाला अपेक्षित अशी माहिती आणि विचारांची कुठली देवाणघेवाण करतो ते सांगा बरं! ज्या न्यायाने उपक्रमाने माझा रौशनीचा पहिलाच भाग एका मिनिटात उडवला होता त्याच न्यायाने मला असं वाटतं की उपक्रमाने साठेचा लेखही उडवला असावा! साठेचा लेख सुंदर आणि आशयगर्भ असला तरी तो ललितलेखनात मोडतो आणि उपक्रमावर फक्त माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणारे लेखन राहू द्यायचे असे त्यांचे घोरण आहे. असो... (मराठी आंतजालांवर बारीक नजर ठेऊन असणारा कट्टर मिसळपावकर!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धोंडोपंत 29/04/2008 - 18:00
तात्या देवगडकरांच्या विचाराशी आम्ही सहमत आहोत. एखाद्या ठिकाणी दिलेला प्रतिसाद, तो लेख उडवला म्हणून मिसळपाववर येऊन तो द्यावा ही गोष्ट स्वागतार्ह नाही. मिसळपाव हे खुले व्यासपीठ आहे आणि त्याला विषयांचे वावडे नाही हे माहित असतांना, त्यास टाळून अन्यत्र जाणे आणि तिथून उडविल्यावर पुन्हा ये रे माझ्या मागल्या करीत इथे प्रतिसाद देणे ही गोष्ट कोणत्याही मिसळप्रेम्याला न आवडणारीच असेल. प्रमोदकाकांपर्यंत आमच्या भावना पोहोचल्या असे आम्ही गृहित धरतो. आपला, (कट्टरमिसळपावकर) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर 29/04/2008 - 18:08
त्यास टाळून अन्यत्र जाणे आणि तिथून उडविल्यावर पुन्हा ये रे माझ्या मागल्या करीत इथे प्रतिसाद देणे ही गोष्ट कोणत्याही मिसळप्रेम्याला न आवडणारीच असेल. अगदी खरं बोललास रे धोंड्या! च्यामायला, तिकडनं उडवलं म्हणून मग इथे यायचं हा निव्वळ हलकटपणा आहे... उपक्रम आम्हाला परकं नाही. शशांकने मिपाकरता खूप मदत केली आहे. त्यामुळे प्रमोदकाकांनी तिथे लिहिलं याचं आम्हाला काही वावगं वाटलं नाही, परंतु ते तिथून उडवून लावल्यावर प्रमोदकाकांना आमच्या मिपाची आठवण झाली याचं वाईट वाटतं! असो, मिपा सर्वच प्रकारच्या मंडळींना घेऊन पुढे जाईल हे निश्चित! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मन 29/04/2008 - 18:40
प्रोत्साहनाबद्दल सर्वांचे विनम्र आभार मानु इच्छितो. बाकी एक दुरुस्ती :- "साठ्यांचे कार्टे" हे लयीत म्हणता येणारे नाव घेता यावे म्हणुन मी "टोपण आड नाव"(मित्राकडुन "उधार")घेतले आहे. मूळ नावः-ऋषिकेश खोपटिकर. पण त्यात"कार्ट"मध्ये असलेला जोम,ठसका दिसत नाही,म्हणुन टोपण नावाचा आधार. बाकी ,प्रमोद काकांवर नाराज का झालात सगळे ते कळलं नाही. (मी नवीन असल्याने असेल कदाचित पण काही ठिकाणी संदर्भ लागत नाहियेत.) प्रकटनाची संधी दिल्याबद्दल आभारी/ऋणी आहे. (उपक्रमावर लेखक नाही तर नाही,पण वाचक म्हणुन रहायला आवडेल.) (आणि माझ्या अंदाजा नुसार असे लेख "वैचारिक" म्हणुनही चालायला हरकत नसावी. तरी ह्या अल्प मतीची चु.भु.दे.घे.) आपलाच मिसळप्रेमी/मिसळ ऋणी ऋषिकेश खोपटिकर. (उपाख्य "साठ्यांचे कार्टे", उपक्रमावरील "(जन सामान्यांचे) मन")

In reply to by मन

विसोबा खेचर 29/04/2008 - 18:50
प्रकटनाची संधी दिल्याबद्दल आभारी/ऋणी आहे. अरे त्यात आभार कसले? मिसळपाव तुझंच आहे. जे मिसळपाववर मनापासून प्रेम करतील, मिसळपाव त्या सगळ्यांचंच आहे..! आपलाच मिसळप्रेमी/मिसळ ऋणी अरे इतके छान, अनवट लेखन इथे प्रसिद्ध केल्याबद्दल उलटपक्षी मिसळपावच तुझं ऋणी आहे.. असो, पुढील लेखनाकरता शुभेच्छा. अजूनही असं चांगलंचुंगलं लेखन येऊ दे... तात्या.

In reply to by मन

विसोबा खेचर 29/04/2008 - 22:58
बाकी ,प्रमोद काकांवर नाराज का झालात सगळे ते कळलं नाही. नाराज नाही होणार तर काय होणार? हा लेख तू मिपावरही लिहिला होतास. परंतु उपक्रमावरचा तुझा लेख उडवला म्हणून त्यांनी मिपावर प्रतिसाद दिला ना? साला आमचं मिपा काय रस्त्यावर पडलं आहे का? मिपाला अशी दुय्यम वागणूक त्यांनी का द्यावी? त्यांनी एकवेळ मिपावर प्रतिसाद दिला नसता तरी चाललं असतं, परंतु उपक्रमावरचा लेख उडाल्यावर त्यांना मिपा आठवलं काय? आपला, (संतप्त स्वाभिमानी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रमोद देव 29/04/2008 - 23:19
तात्या, धोंडोपंत आणि मंडळी मी हा लेख सर्वप्रथम उपक्रमवर वाचला आणि तिथे माझा प्रतिसाद दिला. एकदा त्याला तिथे प्रतिसाद दिल्यावर त्याच लेखाला इथे पुन्हा तोच प्रतिसाद देण्यात काय अर्थ आहे? मला तरी समजत नाही. परंतु पुढे हे लक्षात आले की हा लेख इथेही आहे आणि दरम्यानच्या काळात तो उपक्रमावरून उडवण्यात आलेला आहे. म्हणून मी माझा प्रतिसाद लेखकापर्यंत पोचावा म्हणून इथे दिला. त्यात माझे काय चुकले? त्यात मिपाचा अथवा कुणाचा अपमान कसा काय होऊ शकतो? मी आधी कुठे आणि काय वाचावे आणि कुठे आणि कसा प्रतिसाद द्यायचा हे देखिल आता इतरजण ठरवणार आहेत काय? काय योग्य आणि काय अयोग्य हे अजून तरी मला नीट समजते ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी. माझ्या सौजन्याचा कृपया गैरफायदा घेऊ नये ही विनंती. अशा तर्‍हेने मला आगाऊ सल्ला देणार्‍या सर्वांचा मी जाहीर X( निषेध करतो. खरी परिस्थिती जाणून न घेता उगाच एखाद्यावर तोंडसुख घेणे, हा असला प्रकार मला मुळीच आवडलेला नाहीये. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर 29/04/2008 - 23:42
एकदा त्याला तिथे प्रतिसाद दिल्यावर त्याच लेखाला इथे पुन्हा तोच प्रतिसाद देण्यात काय अर्थ आहे? मग आता तरी का दिलात?? उपक्रमावरचा लेख उडाला म्हणून?? म्हणून मी माझा प्रतिसाद लेखकापर्यंत पोचावा म्हणून इथे दिला. का? आधी उपक्रमावरच प्रतिसाद दिला होतात ना? मग तुमचा प्रतिसाद लेखकापर्यंत पोचावा असं जर तुम्हाला वाटत होतं तर काय उपक्रमावर खरडवहीची, व्य नि ची सोय नाही?? मी आधी कुठे आणि काय वाचावे आणि कुठे आणि कसा प्रतिसाद द्यायचा हे देखिल आता इतरजण ठरवणार आहेत काय? हे कुणीच ठरवू शकत नाही हे मान्य, परंतु प्रथम उपक्रमावर प्रतिसाद दिला होतात ना? मग तिथून उडवल्यावर मिपावर बरे आलात? जाहीर प्रतिसाद देऊन तुमच्या भावना आधी तुम्ही लेखकापर्यंत उपक्रमावर पोहोचवल्या होतात ना? मग तिथला लेख उडाल्यावर तुमच्या भावना लेखकापर्यंत पोहोचवायला उपक्रमाचाच वापर का नाही केलात?? तिथे खरडवही आणि व्य नि ची सोय आहे की! असो... माझ्यापुरता हा विषय संपला आहे... तात्या.

शितल 29/04/2008 - 17:35
तुझे पहिलेच लिखाण एकदम मस्त, दार आणि काच ह्या अ॑गवळणी पडलेल्या पण तु ह्यातुन छान लेख बनवलास. दाराला आणि काचेला बोलत॑ केल॑स.

धनंजय 30/04/2008 - 01:18
"घराला नुसतं एक दार होतं.आत रिकामी जागा होती.त्यालाच घर म्हणायचं." ही वाक्ये खास आशयगर्भ वाटली.

साठेसाहेब, लेख्नन छान उतरलं आहे. आम्हाला आवडलं! भविष्यातील लेखनाबद्दल शुभेच्छा!!

विसोबा खेचर 02/05/2008 - 00:23
हजारोंच्या संख्येत सभासद असलेल्या अन्य काही संकेतस्थळांवर इतक्या सुंदर लेखाला अवघे तीनच प्रतिसाद मिळावेत आणि सभासदसंख्या अवघ्या हजाराच्या घरातही गेलेली नसलेल्या मिपा या संकेतस्थळावर वादविवादाचे सोडता चांगले १० ते ११ प्रतिसाद मिळावेत ही गोष्ट मला मिपाच्या जिन्दादिलीची आणि रसिकतेची साक्ष पटवून देते! एकंदरीत चार प्रतिसादांमधला जळ्ळा एक प्रतिसाद शुद्ध लेखनाची ट्यँव ट्यँव करणारा! त्यात मूळ लेखाबद्दल आवडला, नाही आवडला याबाबत एक अवाक्षरही नाही, ही मला अत्यंत रसिकताहीन गोष्ट वाटते! असो, लोकांना कुठे लिहावं, कुठे लिहू नये एवढं जरी यातून कळलं तरी मिळवली! बाकी, प्रत्येकजण आपले लेखन कुठे प्रसिद्ध करावयाचे हे ठरवायला समर्थ आहेच! :) आपला, (कट्टर मिपाकर) तात्या. -- तात्या म्हणे आता उरलो शब्दकोड्यापुरता! :)

मन 02/05/2008 - 03:32
तात्या, अगदि मनातलं बोललात. मला ही गोष्ट जाणवायला थोडासा वेळ लागला. पण एकुणातच लेख आधी इथेच लिहिला,प्रकाशित केला आणि त्या संकेत स्थळाचं सदस्यत्वही नंतर(अजुन कसे बसे चोवीस तासही होत नाहियेत तिथल्या सभसदत्वाला)घेतलं ते योग्य वाटतय.(प्रथम पसंती मि. पा लाच) (तो सुद्धा एका निरोपातील सल्ल्यावरुन. "अधिकधिक लोकांना लेख दाखवायचा असेल तर तिथेही प्रकाशित कर.(कारण काही जण तिथले सभासद आहेत, पण इथले नाहित्.त्यांना का मिस करायचं.)" असा तो सल्ला होता. हा सल्ला ऐकुन तिकडे गेलो.काहिंनी त्याची तिथे दखलही घेतली,पण केवळ काहिंनीच.) मि.पा. तील प्रतिसादातुन हुरुप आला,तेवढ्या प्रमाणात कुठुनही आला नाही. अवांतर १: - त्याच निरोपातील आणखी एक सल्ला आहे तो असा:- "लेखन म.टा. च्या तुमचे पान मधेही टाक्.पण त्या बाबतीत नक्की कळत नाहिये की हे देण तिथे योग्य/प्रासंगिक असेल की नाही ते." अवांतर २:- सखाराम गट्णे चे लग्नासाठी मुली बघणे चालु आहे,त्यावरील चर्चेतुनही एक नवी छोटिशी गोष्ट सुचली आहे. फक्त टंकित करायला वेळ लागतो आहे. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

विकास 03/05/2008 - 07:21
आपला ललीतलेख आत्ता वाचला आणि आवडला. नक्कीच वेगळा वाटला. असेच लिहीत रहा. :) ललीत लिहीता येत नसले तरी वाचायला आवडणारा... विकास बाकी हा लेख वाचून आणि नंतर वरील वादविवाद पाहून प्रश्न पडला: या प्रसंगात (वरील वादविवादाच्या प्रसंगात) दार, खिडकी, काच, आरसा ही कोणकोणत्या पात्रांना नावे देता येतील? :))

मन१ 10/01/2017 - 11:09
वेगळ्याच धाटणीचं लिखाण . माझीच एक जुनी कथा आठवली --- http://www.misalpav.com/node/1620
लेखनविषय:
काल घरी गेलो. दाराने रोजच्यासारखे स्वागत केलेच नाही. काय झालयं तेच कळेना.म्हटलं जाउन त्या आरशाच्या काचेला विचारावं झालय तरी काय? तर तीही जागची गायब. काहिच कळेना.अजब शांतता.माझे रूम मेट्स ते दार, ती आरशाची काच धड कोणीच दिसेना. जे दिसताहेत् ते बोलेनात.वैतागुन खिडकीवर ओरडलो:- "अरे, झालय तरी काय् ईथे?काल् पर्यंत तर हे दार आणि आरसा प्रेम गीत म्हणायचे.मला जरा बर वाटायचं आनंदी जोडप्याकडे पाहुन.ह्यांना प्रायव्हसी हवी म्हणुन मी नाइट शिफ्ट सुद्धा घेतली होती ना मागे(आणि म्हणुनच लेका तुझा जन्म झाला) काय,चाललयं तरी काय ईथे?" खिडकीने एक स्माइल दिली.(गूढ, गमतीशीर स्माइल.खिडकी खुश आहे का उदास तेही कळेना.) मल

(रस्ता)

चतुरंग ·

विसोबा खेचर 30/04/2008 - 09:33
पचकला 'रंग्याच' जाली हाय रे काव्य नाही मुळिच त्याने सोडले! हा हा! मस्त रे रंग्या...:) तात्या.

केशवसुमार 30/04/2008 - 11:23
रंगाशेठ, झकास विडंबन... चालू द्या.. प्रतिसादाला उशीर झाला क्षमस्व.. केशवसुमार.

पचकला 'रंग्याच' जाली हाय रे काव्य नाही मुळिच त्याने सोडले! हे हे हे....चतुरंगशेठ लै भारी!

विसोबा खेचर 30/04/2008 - 09:33
पचकला 'रंग्याच' जाली हाय रे काव्य नाही मुळिच त्याने सोडले! हा हा! मस्त रे रंग्या...:) तात्या.

केशवसुमार 30/04/2008 - 11:23
रंगाशेठ, झकास विडंबन... चालू द्या.. प्रतिसादाला उशीर झाला क्षमस्व.. केशवसुमार.

पचकला 'रंग्याच' जाली हाय रे काव्य नाही मुळिच त्याने सोडले! हे हे हे....चतुरंगशेठ लै भारी!
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
बर्‍याच प्रतीक्षेनंतर अनिरुद्ध अभ्यंकर यांचा सुंदर 'रस्ता' सापडला आणि मला हायसे वाटले!;) चावल्यावर जे मुखी मी घोळले तेच फिरता पाठ मागे थुंकले पिंकलो न येथे एकटा मी कधी सोबतीला हे जथे पण पिंकले तू कशाला चुना निघताना दिला तोंड रे माझे अशाने पोळले मुखरसां, मी काय रे आता करू? कोपरे सगळे जिन्याचे रंगले यार माझे वेळी अवेळी भेटती लोक म्हणती थुंकण्या हे चालले हाय हा तांबूल मजला भावतो, त्या तमाकूविण कुणाचे भागले? तांबूलहा 'रंगेल'ही माझ्या मुखी थुंकण्याचे सुख मलाही लाभले! हा मला 'रस्ता' मिळाला शेवटी त्यास पिचकारुन आता रंगले! पचकला 'रंग्याच' जाल

रस्ता

अनिरुद्ध अभ्यंकर ·

अभिज्ञ 29/04/2008 - 00:35
कविता आवडलि... रस्ता छान आहे. मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले तू कशाला हाक निघताना दिली जायचे माझे अशाने लांबले हे आवडले. पुढील लेखनास शुभेच्छा. अबब.

अनिकेत 29/04/2008 - 00:36
काव्य छानच, पण..... काव्याचा प्रकार "गझल" टाकला आहे...माझ्या समजुतीनुसार गझलेत प्रत्येक शेराच्या दुसर्‍या ओळीतला शेवटचा चरण, अथवा शेवटचे काही शब्द सारखे असतात. विषय मात्र गझलेस अगदी योग्य.... अनिकेत

चतुरंग 29/04/2008 - 03:15
हा मला रस्ता मिळाला शेवटी चाललो मी लोक मागे चालले शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले ! हे आवडलं! चतुरंग

मदनबाण 29/04/2008 - 03:59
अभ्यंकरजी फारच सुंदर !!!!! शब्द हे वेळी अवेळी भेटती लोक म्हणती वेड ह्याला लागले > मस्त..... (आयुष्याच्या रस्त्यावरील अजुन एक वाटसरु) मदनबाण

प्रमोद देव 29/04/2008 - 08:32
मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले मी जसा आहे तसा आहे सुखी येव्हढे पण सुख कुणाला लाभले? शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले ! हे विशेष आवडले. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धमाल मुलगा 29/04/2008 - 13:37
मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले आठवांचे काय मी आता करू ? कोपरे सारे मनाचे संपले
हायsss !! बढिया.
सांग तू कविते मला हे एकदा चार शब्दांनी कुणाचे भागले?
खरं आहे! मान गये उस्ताद!
शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले !
=D> =D> =D> =D> =D>

विसोबा खेचर 30/04/2008 - 08:46
मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले आठवांचे काय मी आता करू ? कोपरे सारे मनाचे संपले वा अनिरुद्धा! सुंदर गझल... तात्या.

अभिज्ञ 29/04/2008 - 00:35
कविता आवडलि... रस्ता छान आहे. मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले तू कशाला हाक निघताना दिली जायचे माझे अशाने लांबले हे आवडले. पुढील लेखनास शुभेच्छा. अबब.

अनिकेत 29/04/2008 - 00:36
काव्य छानच, पण..... काव्याचा प्रकार "गझल" टाकला आहे...माझ्या समजुतीनुसार गझलेत प्रत्येक शेराच्या दुसर्‍या ओळीतला शेवटचा चरण, अथवा शेवटचे काही शब्द सारखे असतात. विषय मात्र गझलेस अगदी योग्य.... अनिकेत

चतुरंग 29/04/2008 - 03:15
हा मला रस्ता मिळाला शेवटी चाललो मी लोक मागे चालले शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले ! हे आवडलं! चतुरंग

मदनबाण 29/04/2008 - 03:59
अभ्यंकरजी फारच सुंदर !!!!! शब्द हे वेळी अवेळी भेटती लोक म्हणती वेड ह्याला लागले > मस्त..... (आयुष्याच्या रस्त्यावरील अजुन एक वाटसरु) मदनबाण

प्रमोद देव 29/04/2008 - 08:32
मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले मी जसा आहे तसा आहे सुखी येव्हढे पण सुख कुणाला लाभले? शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले ! हे विशेष आवडले. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धमाल मुलगा 29/04/2008 - 13:37
मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले आठवांचे काय मी आता करू ? कोपरे सारे मनाचे संपले
हायsss !! बढिया.
सांग तू कविते मला हे एकदा चार शब्दांनी कुणाचे भागले?
खरं आहे! मान गये उस्ताद!
शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले !
=D> =D> =D> =D> =D>

विसोबा खेचर 30/04/2008 - 08:46
मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले आठवांचे काय मी आता करू ? कोपरे सारे मनाचे संपले वा अनिरुद्धा! सुंदर गझल... तात्या.
लेखनविषय:
भेटल्यावर तोंडभर जे हासले तेच फिरता पाठ मागे बोलले मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले तू कशाला हाक निघताना दिली जायचे माझे अशाने लांबले आठवांचे काय मी आता करू ? कोपरे सारे मनाचे संपले शब्द हे वेळी अवेळी भेटती लोक म्हणती वेड ह्याला लागले सांग तू कविते मला हे एकदा चार शब्दांनी कुणाचे भागले? मी जसा आहे तसा आहे सुखी येव्हढे पण सुख कुणाला लाभले? हा मला रस्ता मिळाला शेवटी चाललो मी लोक मागे चालले शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले ! अनिरुद्ध अभ्यंकर

का बघायची मराठी नाटकं?

आपला अभिजित ·

धनंजय 28/04/2008 - 23:22
जर सिनेमाचे तिकीट ५०-६० रुपये असले तर नाटकाचे तिकीट १२०-१५० रुपये ठीक वाटते. काही कलाकार जिवंतपणे कला सादर करतात आणि आपण ती अनुभवतो, एवढंच. त्याहून विशेष काही नाही. यात शेवटचे वाक्य समजले नाही. कलाकार जिवंतपणे कला सादर करतात हे विशेष मानावे. तरी नाटककंपनीने बाल्कनी बंद ठेवली, हे जरा खटकले. जर नाटक हाऊसफुल्ल होणार असते, तर ९०-१०० रुपयांना बाल्कनीतली तिकिटे विकता आली असती का? याबाबत मिळकत-तोट्याचे गणित नाटककंपनीने केले का? असे प्रश्न मनात येतात.

का बघायची मराठी नाटकं? शीर्षकावरून असं वाटलं की अशी मूर्ख कथानके असलेली नाटके का बघायची? असे काहीसे असावे... ( तो ही महत्त्वाचा आहेच)पण आपला मुख्य मुद्दा इतकी महाग नाटके का बघायची? असा दिसतो... तोही योग्यच आहे....हे सगळे निर्मात्यांनी वाढवलेले गणित आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. पहिलं तिकीट दीडशे रुपयांचं होतं आणि दुसरं एकशेवीस रुपयांचं. त्याच्या खालची तिकिटंच नव्हती! हा कदाचित कोणत्यातरी संस्थेच्या मदतीसाठी निधी संकलनासाठीचा प्रयोग असणार.... आपल्या माहितीची संस्था नसेल तर असल्या प्रयोगांना मुळीच जाऊ नये.... आमच्याकडे साध्या प्रयोगांची अजूनही ८० आणि १०० अशीच असतात तिकिटे .... मी त्यांनाच जातो... नाटकाच्या बाबतीत तसं नाही. शंभर रुपये देऊन विकतची "रिस्क' कोण घेणार ( नाटकाच्या तिकिटांच्या किंमती जास्त आहेत या तुमच्या मूळ विषयाशी मी सहमत आहेच्...)परंतु नाटकाची सिनेमाशी तुलनाच अप्रस्तुत आहे असे वाटते... असो..या विषयावरचे आमचेही विचार इथे टंकतो आहे... १. निर्माता विविध विषयांवरची १० -१२ नाटके काढतो तेव्हा त्याच्या हाताला ऑल द बेस्ट किंवा सही रे सही सारखे एखादे नाटक लागते...निर्मात्याचे म्हणणे असे असते की इतकी वर्षे रडत खडत तोट्यात ( किंवा कमी फायद्यात ) धंदा केला त्यामुळे यातूनच कमवून घ्यायचे... मग अशा प्रचंड किमतीची तिकिटे लावून प्रयोग सुरू होतात.( म्हणून बरी नाटकं शक्यतो लवकरात लवकर पाहून घ्यावीत. नंतर त्यांची तिकिटे प्रचंड वाढतात आणि कलाकार पाट्या टाकायला सुरुवात करतात.... दोन्हींकडून वैताग)) २... निर्माते आणि तोटा... माझ्या भागातले नाट्यगृह चांगल्या नाटकांसाठी नेहमीच फुल भरते... खालच्या ८०० सीट्स... म्हणजे सुयोगसारख्या संस्थेची जवळजवळ सर्व, प्रशांत दामलेची बरीचशी...सुयोगच्या नावावरतीच लोक येतात...त्या वेळी मी नेहमी असाच विचार करतो की यांची इतकी नाटके मजबूत चाललेली आहेत, अमेरिका, युरोप नाहीतर गल्फ मध्ये दौरे चालू आहेत,तरी कुठल्याही मुलाखतीत, चर्चेत बघा, सुयोगचे "भट " सतत नाटक व्यवसाय तोट्यात आहे म्हणून दु:खीच... :''( हे काही आपल्याला कळत नाही... सुयोगची तोट्यातली नाटके फारशी आठवतच नाहीत...कधी वाटते म्हणावेसे, " एवढा तोट्यात चाललाय धंदा तर काय तुमच्यावरती सक्ती आहे की काय हाच धंदा करायची??... (|: "

In reply to by भडकमकर मास्तर

'सुयोग'चे पार्टनर्स २ आहेत. श्री. सुधीर भट आणि श्री. गोपाळ अल्गेरी. दोघेही माणूस म्हणून खूप छान आहेत. पण जिथे 'बिझनेस' चा प्रश्न असतो तिथे श्री. सुधीर भटच बोलतात. आणि ते एकदम व्यावसायिक आहेत. सगळ्याच मोठ्या कलाकारांना हाताळणे सोपे नसते. दौर्‍यांवर तर विचारूच नका. रात्रीचा प्रयोग संपल्यावर जे 'दारूकाम' होते त्याने श्री. सुधीर भटांच्या पोटात गोळा येतो. सकाळी पुढची फ्लाईट पकडायची असते किंवा भारतात पुढचा प्रवास सुरू होणार असतो. काही कलाकार पहाटे ४-५ पर्यंत जागतात. पहाटे पहाटे झोपतात आणि सकाळचा प्लॅन बिघडू शकतो. तिथे श्री. सुधीर भटांसारखाच खमक्या निर्माता पाहिजे. अक्षरशः गुरे हाकावित तसे एकेका नटाला बसमध्ये वगैरे ढकलावे लागते. त्यांना त्यांच्या नाटकांमधून फायदा नक्कीच होत असतो. 'सुयोग' मानधनही चांगले देते. रखडवत नाही. हे मुख्य मुख्य नटांना. तळागाळाच्या , नवोदीत नट्/नट्यांना मानधन कमी मिळते पण निर्मात्याच्या खर्चात परदेशवारी होते आणि 'सुयोग'चा कलाकार हा शिक्काही बसतो. ह्या लाईन मध्ये, विशेषतः परदेश दौर्‍यांच्या, 'सुयोग'ची मक्तेदारी टिकून राहावी म्हणून, मला वाटते, श्री. सुधीर भट सतत रडत असतात. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

विशेषतः परदेश दौर्‍यांच्या, 'सुयोग'ची मक्तेदारी टिकून राहावी म्हणून, मला वाटते, श्री. सुधीर भट सतत रडत असतात. असतात एकेकाच्या बिझनेसची गणिते.... वाचून गंमत वाटली... रात्रीचा प्रयोग संपल्यावर जे 'दारूकाम' होते त्याने श्री. सुधीर भटांच्या पोटात गोळा येतो. सकाळी पुढची फ्लाईट पकडायची असते किंवा भारतात पुढचा प्रवास सुरू होणार असतो. काही कलाकार पहाटे ४-५ पर्यंत जागतात. पहाटे पहाटे झोपतात आणि सकाळचा प्लॅन बिघडू शकतो. तिथे श्री. सुधीर भटांसारखाच खमक्या निर्माता पाहिजे. अक्षरशः गुरे हाकावित तसे एकेका नटाला बसमध्ये वगैरे ढकलावे लागते. ही माहिती तर फारच उद्बोधक...धन्यवाद....अगदी डोळ्यापुढे चित्र उभे राहिले.... आता डोक्यात चक्रे चालू झाली की नक्की कोण कोण नट असे करत असतील? _________________________ अजून एक सुधीर भटांचे वाक्य मुलाखतीमधले लक्षात राहिलेले..... "... अहो, अमेरिकेतसुद्धा प्रेक्षक येत नाहीत हो बघायला नाटक... आम्ही एवढे आलोय तुमच्यासाठी , आणि तरी येत नाहीत..".... आता दर वर्षी जात राहिलात तर काय सगळं महाराष्ट्र मंडळ लोटणार आहे का तिथे? कदाचित म्हणत असतील, " पुढल्या वेळी बघू..." दर वेळी भट काहीतरी इन्ट्रेष्टिंग कॉमेंट करतातच... एकदम मजा असते त्यांची मुलाखत म्हणजे...

रामदास 29/04/2008 - 00:32
त्या दोघांना वेगवेगळं का बसवलं बरं? एक१२० आणि दुसरे १५०. ज्यांना रास्त किंमत वाटते ते जातील . मल्टीप्लेक्स चा नियम नाटकाला लागू करा.म्हण्जेच दुसर्‍याच्या पैशानी बघा.(हे तुमचेच धोरण आहे )मल्टिप्लेक्‍समी शक्‍यतो स्वतःच्या पैशांनी ला चित्रपट बघत नाही. छे... मला कळलच नाही नक्की समस्या काय आहे.

In reply to by रामदास

वेगवेगळं का बसवलं बरं? एक१२० आणि दुसरे १५०. अहो वेगळं नाही बसवलं...त्यांना म्हणायचं असावं ,दोनच ( महाग) प्रकारची तिकिटं उपलब्ध होती...

.२२ एप्रिल २००७ ला मी दूरदर्शनवर घटनाचक्र या कार्यक्रमात मोहन वाघ, सुधीर भट आणि मोहन जोशी बसून नाट्यनिर्मिती वगैरे बद्दल बोलत होते....विषय होता " आजची रंगभूमी आणि आव्हाने"...( आम्ही त्याच्या नोट्स काढल्या आहेत)...त्यात एक तासापैकी बराचसा वेळ खालील तक्रारी सांगण्यात गेला..... १.नट काम करत नाहीत, सीरियल सिनेमाकडे जातात...५० प्रयोगांनंतर हा नट सोडून जाणार हे टेन्शन सतत...मग त्या नाटकावर रिस्क किती घेणार? २. आमच्या गाड्या जुन्या ( सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे) म्हणून सरकारने भंगारात काढाव्या असे सांगितले... २४ लाखाची गाडी एकदम भंगार ?.. ३.दौरे करणं मुष्किल आहे, ... बाहेरगावी प्रयोगाचा खर्च ३५ ते ३८ हजार असतो आणि मिळतात १२ ते १५ हजार ... कोण जाणार दौर्‍याला? बाहेरगावी ठराविक प्रेक्षक मिळाला पाहिजे, तरच आम्ही जाऊ वगैरे...... ४.हल्ली कोणीही निर्माता होतो आणि चांगल्या चांगल्या तारखा अडवून ठेवतो... _________________________________ हे सगळे एस्टाब्लिश्ड ,प्रथितयश निर्माते नुसत्या तक्रारी सांगत होते, असा फील आम्हाला आला...म्हणजे हेच इतके रडतात, तर छोट्या निर्मात्यांनी कुठे जायचं , देव जाणे?.... इतकी वर्षं हे नाटकं करताहेत तरी नवीन नवीन निर्माते बनू नयेत , आपल्याला स्पर्धा नको अशी यांची अपेक्षा का? ( पहा तक्रार क्रमांक ४)... सगळ्या महत्त्वाच्या तारखा यांनाच पाहिजेत्..का?मग काय फक्त ठराविक कंपूशाहीसाठीच असते काय नाटक?.आणि हे अगदी बिनधास्त टी व्ही वरती सांगतात की जुन्या संस्थांना ठराविक तारखा दिल्या पाहिजेत....म्हणजे यांनाच अनुदान, यांनाच तारखा... तरीही यांचा नाट्यव्यवसाय तोट्यातच... .. _______________________________

अभिज्ञ 29/04/2008 - 01:11
भडकमकर साहेब, मोहन वाघ यांचि १.नट काम करत नाहीत, सीरियल सिनेमाकडे जातात...५० प्रयोगांनंतर हा नट सोडून जाणार हे टेन्शन सतत...मग त्या नाटकावर रिस्क किती घेणार? २. आमच्या गाड्या जुन्या ( सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे) म्हणून सरकारने भंगारात काढाव्या असे सांगितले... २४ लाखाची गाडी एकदम भंगार ?.. हि मते मला तरी पटतात. आजकालचे नट घ्या,गायक घ्या,सर्वचजण हे कमि कष्टात जास्त यशस्वी होउ पहात आहेत.(उदा.सिरीयल्स,टॆलेंट हंट वगैरे...) मग अशा वेळि ह्या लोकांनि काय करायचे? ज्या कलावंतांच्या जिवावर नाटक बेतायचे त्यांनिच जर अशि पाठ फ़िरवलि तर मग निर्मात्याने काय करावे अशि आपलि अपेक्षा आहे? टुकार हिंदि चित्रपटांना अगदि ब्लॆक ने तिकीटे काढून गर्दि केली जाते. मग मराठी नाटक वाल्याने लावलि जरा महाग तिकीटे तर कुठे बिघडले? अभिजीतजी ,आपला मुद्दा नीटसा कळला नाहि. गेलोच, तर सिटीप्राइड कोथरूडला पहाटे दहा वाजताचा 50 ते जास्तीत जास्त 60 रुपयांतला चित्रपट मी पाहू शकतो. त्याहून जास्त नाही. त्यातदेखील चित्रपट अगदी भुक्कड असला, तरी त्यातली गाणी म्हणा, एखाद्या कलाकाराचा अभिनय, नुसती कथा, नुसतं उत्तम चित्रीकरण, निसर्गदृश्‍यं, (आणि एखाद्या हिरॉइननं "नैसर्गिक' ओढीनं दिलेली दृश्‍यं) यांवर पैसे वसूल होऊ शकतात. त्यामुळं एखादा चित्रपट वाईट आहे, असं कुणी सांगितलं, की मी त्यावर पहिली धाड घालतो. नाटकाच्या बाबतीत तसं नाही. शंभर रुपये देऊन विकतची "रिस्क' कोण घेणार? तुम्हाला मराठी रंगभुमिवर हिरॉइननं "नैसर्गिक' ओढीनं दिलेली दृश्‍यं ज्यावर पैसे वसूल होऊ शकतात असले काही अपेक्षित आहे का? अबब.

In reply to by अभिज्ञ

आंबोळी 29/04/2008 - 21:01
मोहन वाघ यांचे १.नट काम करत नाहीत, सीरियल सिनेमाकडे जातात...५० प्रयोगांनंतर हा नट सोडून जाणार हे टेन्शन सतत...मग त्या नाटकावर रिस्क किती घेणार? हे मत पटत नाही. कोणताही नट जास्त पैसे मिळत आसतील तर नाटक सोडून सिरीअलकडे जाणारच. नटच का? जगात कुणालाही असलेल्या नोकरी/धंद्यापेक्षा जास्त पगार्/पैसे मिळणारी नोकरी/धन्दा मिळाला तर तो तिकडे जाणारच. उलट न जाणार्‍याला लोक मुर्खात काढतील. मोहन वाघांची काही वर्षापुर्वी लागलेली मुलाखत मी पाहिली होती. त्याला त्यावेळी "ऑल द बेष्ट " या नाटकाची ओरिजीनल टीम नाटक सोडून गेल्याची आणि "पानीपत" बंद पडल्यची पार्श्वभूमी होती. त्यात मोहन वाघ असे म्हणाले होते की "या लोकानी पैसे वाढवून मागितले. मी देणार नाही. याना ढुंगणाला मोबाइल लावून फिरायला मी पैसे देणार नाही". याला काय अर्थ आहे? सेरीअल मधे यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळत होते. त्यमुळे नट तिकडे गेले. यात नटांचे काय चुकले? का नटानी "रंगभूमीची सेवा" या गोंडस नावाखाली भिकेला लागावे ही अपेक्षा आहे? या उलट "सही रे सही" यशस्वी झाल्यावर आणि जोरात चालूलागल्यावर निर्माता बाईनी (माफ करा नाव आठवत नाही) भरत जाधवला नाईट वाढवून दिली. (माझ्या माहितीप्रमाणे प्रत्तेक शो ल १००० ची ५००० रु.). पैसे मिळत आसल्यने भरत सोडून गेला नाही. पुढचा "सही" चा इतिहास सर्वानाच माहिती आहे. बाकी हिरॉइननं "नैसर्गिक' ओढीनं दिलेली दृश्‍यं आसणारी काही नाटके रंगभूमीवर आहेत.... निदान ती नाटके का बघावीत असा प्रश्न तुम्हाला पडणार नाही अशी अपेक्षा करतो.

In reply to by आंबोळी

मोहन वाघांच्या चेतन दातार ने घेतलेल्या एका जुन्या मुलाखतीत हेच ऐकले होते... " मी एवढे रिस्क घेऊन नाटक काढतो, (प्रसंगी चीजवस्तू गहाण वगैरे ठेवून सुद्धा ) त्यानंतरही माझी नाटके पडली आहेत, त्याचा तोटा मीच उचलतो... तेव्हा नट येतो का विचारायला की मोहनकाका, तुमचा खूप लॉस झालाय या नाटकात , आजचं बूकिंगसुद्धा काहीच नाही, मग आजची नाईट देऊ नका मला..." साहजिकच नाही येत कोणी असं म्हणायला..... मग जेव्हा माझा आधीचा लॉस भरून काढणारं एखादं नाटक चालत असतं , तेव्हा नटांनी जास्तीच्या पैशाची का अपेक्षा करावी?"" ...... मला तर हे लॉजिक पटते.... ..... पण जेव्हा ( कलाकार कमी पैशामुळे नाटक सोडून जातात आणि )प्रयोगच बंद पडायची वेळ येते त्यावेळी निर्मात्याने नाईटमध्ये थोडी तरी वाढ करणे योग्य आहे असेच वाटते... शेवटी प्रयोग चालू राहणे महत्त्वाचे...

In reply to by भडकमकर मास्तर

मोहनकाका, तुमचा खूप लॉस झालाय या नाटकात , आजचं बूकिंगसुद्धा काहीच नाही, मग आजची नाईट देऊ नका मला... मला श्री. मोहन वाघांचा हा युक्तीवाद पटला नाही. नाटके पडण्याची अनेक कारणे असू शकतात. कुचकामी कथा, ढिसाळ दिगदर्शन, चुकीची प्रकाश योजना, मारक ध्वनी रेखाटन/संयोजन, चुकीच्या वेषभूषा, चुकीची रंगभूषा, आणि नाट्याचा अभाव अशी अनेक अंगे, नटांच्या अभिनयाखेरीज, नाटकाचे यशापयश ठरवतात. फक्त नटांच्या अभिनयातील तोकडेपणामुळे नाटक तोट्यात गेले तर आणि तरच वरील विधान लागू होते. पण वर दिलेल्या इतर कारणांमुळे नाटक अयशस्वी झाले असेल तर नटांना दोष देण्यात हशील नाही. कित्येक नटांचे (प्रमुख) ठराविक प्रयोगांचे (जसे २५) काँट्रॅक्ट असते. निर्मात्याने कितीही गल्ला कमावला तरी ह्या (२५) प्रयोगांमध्ये नट मानधन वाढवून मागू शकत नाही. पुढच्या प्रयोगांच्या (२६ ते ५०) काँट्रॅक्टच्या वेळी तो मानधन वाढवून मागतो. (२५ प्रयोग हे उदाहरणादाखल घेतलेले आहे. प्रत्यक्षात प्रयोगांची संख्या निर्माता आणि नट एकत्र 'बसून' ठरवतात.) यशस्वी नाटकाने फक्त नटांचेच मानधन वाढवून न देता इतर संबंधितांचे मानधनही वाढवून दिले पाहिजे. जसे नट मंडळी जास्त मानधनासाठी एका निर्मात्याला सोडून दुसर्‍या निर्मात्याकडे धावतात त्याच प्रमाणे जेव्हा एखादे नाटक त्यातील कलाकारांच्या सुमार अभिनयामुळे पडते तेंव्हा निर्माताही असे कलाकार, दिग्दर्शक बदलतो. जेंव्हा नाटके सोडून छोट्या पडद्यावरील मालिकांकडे नट मंडळी वळली तेंव्हा प्रलोभन होते जास्तीच्या कमाईचे, जास्तीच्या प्रसिद्धीचे आणि सन्मानाचे. पण जास्तीच्या कमाईचा फुगा लवकरच फुटला. मानधन मिळते पण सहा सहा महिने थांबवून ठेवून. कित्येकदा कबूल केलेले सर्व मानधन मिळतही नाही. त्यामुळे अनेक नट लवकरच कंटाळले. आणि नाटकांकडे परतले. तिथे एक बरे होते प्रयोग होताच मानधन मिळायचे. टांगत ठेवायचे नाहीत. वरील माहिती काही नटांच्या आणि इतर संबंधितांच्या बोलण्यातून समजलेली आहे. तसा ह्या क्षेत्रातील माझा खोल अभ्यास नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

पण वर दिलेल्या इतर कारणांमुळे नाटक अयशस्वी झाले असेल तर नटांना दोष देण्यात हशील नाही. हो , हे खरे आहे... पण नाटक नक्की कशामुळे पडले ( किंवा नक्की कशामुळे चालते? ) हे ठरवणे तरी कुठे सोपे आहे ? ....यशाचे धनी सगळे पण अपयशाला वाली कोण?.. त्यामुळे प्रत्येक निर्माता त्याला वाटेल पटेल तसे निर्णय घेतो ,....

भाग्यश्री 29/04/2008 - 01:45
अभिजित,तुमचा रोख नक्की कशावर आहे तेच कळले नाही.. नाटकाच्या किंमतींबद्दल असेल तर बरोबर आहे, खूप महाग असतात तिकीटं.. पण मी सिनेमा पेक्शा नाटक पाहायला पैसे गेले तर माफ करीन.. एखाद्याचा अभिनय असा समोर पाहणे हा एक अनुभव आहे! त्यामुळे किंमत जास्त असली तरी काही मोजकी नाटके मी पाहायचेच. अर्थात कुठलंही नाही.. आजकालची काही नाटकं अगदीच काहीतरी असतात.. असो.. आणि मनोरंजन म्हणाल, तर प्रत्येक नाटकाचा साचा मनोरंजनाचाच असला पाहीजे असा काही नियम नाहीय.. आणि नसावा.. अतिशय गंभीर विषयावरची नाटके सुद्धा सुन्न करून जातात, आणि मला ती देखील पाहायला आवडतात.. उदा. नातीगोती,मी नथुराम गोडसे बोलतोय.. सिनेमा मधे जे दिसते , किंवा असते, तसेच नाटकामधे असण्याची अपेक्षा का? रंगभूमी हा वेगळाच प्रकार आहे.. त्यामुळे तुलना नको असे वाटते.. भडकमकरांचे चारही मुद्दे पटले.. आजकाल सगळे नट मालिका आणि चित्रपट यांत गुंतले असताना चांगली नाटकं काढणं, आणि ती यशस्वी करणे अवघड झालंय.. दर पण त्यांना वाढवावेच लागतात, पण सामान्य जनतेला परवडत नाहीत.. तारखांबद्दलचा मुद्दाही पटला.. कंपूशाही नसली पाहीजे.. इतके चांगले कलाकार येत आहेत पुढे, त्यांनाही वाव मिळाला पाहीजे...

कलंत्री 29/04/2008 - 16:41
हाच विषय मी मनोगतवर वाचला आणि तोच विषय येथेही अगदी तश्याचा तसाच. माझ्या मते काही लेखक एकच विषय मनोगत, उपक्रम आणि मिसळपाव यावर मांडत असतात. या तिन्ही संकेतस्थळाच्या प्रशासक आणि सरपंचानी यावर काही विचार करावा अशी नम्र विनंती. उदा. मनोगत विशेष, उपक्रम लोकाग्रह आणि मिसळपाव भन्नाट असे दुवे दिले तर???

अप्पासाहेब 29/04/2008 - 18:46
मनोगत वर हाच लेख २८ / ४ / २००८ १६:३४ असा टाकला आहे, तोच लेख काडीमात्र फरक न करता ईथे , २८ / ४/ २००८ १६:४१ टाकला आहे. अभिजित साहेब , हे असे करणे बरोबर दिसत नाही.

In reply to by अप्पासाहेब

देवदत्त 29/04/2008 - 23:33
७ मिनिटाच्या फरकाने दोन वेगळ्या संकेतस्थळावर एकच लेख आला तर तो शिळा कसा झाला? लेखक तोच, विषय तोच मग त्यात वेगळेपणा का? अहो, २ /३ वेगवेगळ्या संकेतस्थळावर वेगवेगळे सदस्य असतात. मग का नाही तो २ ३ ठिकाणी प्रकाशित करावा? त्या वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया मिळतील ना त्यात. आता नाटकाचा विषय आहे तर त्याचेच उदाहरण घ्या. एकच नाटक तुम्ही ठाण्यात आज बघितले व पुढच्या महिन्यात पुण्यात ते लागले असेल तर तुम्हाला ते शिळे वाटेल. कदाचित तुम्ही नाही पाहणार ते नाटक. पण सर्वच पुणेकरांनी नसेल ना ते नाटक पाहिलेले. त्यांचा वेगळा प्रतिसाद असू शकेल ना?

आपला अभिजित 29/04/2008 - 20:16
मी माझा मुद्दा बऱ्यापैकी स्पष्टपणे मांडला होता. मी एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहे आणि मला एका नाटकासाठी सव्वाशे ते दीडशे रुपये देणं शक्‍य नाही. अर्थात, साठ-चाळीस दराची तिकीटं असतील, तर ते शक्‍य आहे. पण अशी तिकीटंच नसतात, मोठ्या संस्थांच्या नाटकांना. मग, कलाकारांच्या आणि नाट्यसंस्थांच्या तुंबड्या भरायला मी एवढ्या भरमसाठ दराची तिकीटं काढायची काय? की सामाजिक हेतू म्हणून हा भुर्दंड सोसायचा? चित्रपटाशी तुलना एवढ्यासाठीच केली, की नाटकाच्या तिकीटदरांविषयी बोलायला लागलं, की कुणीही उपटसुंभ "सिनेमाला नाही का तुम्ही एवढे पैसे मोजत?' असा प्रश्‍न विचारतो. म्हणजे, "हम आपके हैं कौन'च्या वेळी चित्रपटगृहांचे तिकीटदर वाढविण्यासाठी सूरज बडजात्याचं स्पष्टीकरण असंच होतं. "ब्लॅक'मध्ये नाही का, तुम्ही एका तिकीटाला दीडशे-दोनशे रुपये मोजत?' अरे बाबा, आम्ही नाही मोजत! आम्ही अगदी सोमवारी सकाळी दहा वाजता उठून तिकीटाच्या रांगेत उभे राहतो. तिथली ब्लॅकवाल्यांची दादागिरी सहन करतो. कसंबसं तिकीट मिळवतो. अनेकदा स्टॉलमध्ये बसून ("मल्टिप्लेक्‍स' कल्चरच्या माणसांना "स्टॉल'ही कळणार नाही!) सिनेमा बघतो. मग तू आम्हाला का गृहीत धरतोस? नाटकांचंही तसंच आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय जर 10 ते 15 हजार मासिक उत्पन्नगटातील असेल, (असे असंख्य मध्यमवर्गीय आहेत!) तर त्याला एका वेळच्या चैनीसाठी पाच-सहाशे रुपये नाटकावर उधळणं परवडेल काय? आणि का त्यानं खर्च करावेत? नाटकाचा खर्चच तेवढा असेल, तर ठीक आहे. पण तसं नाही ना! -------- आता, व्यक्तिगत मुद्द्यांकडे वळू. 1. भडकमकर साहेब, हे नाटक कुठल्याही संस्थेच्या मदतीसाठी नव्हतं. "कबड्डी कबड्डी' मी पाहिलं, त्याचे दरही 100 आणि 120 होते. बाल्कनी बंद. पुण्यात तरी जवळपास सर्वच प्रमुख संस्थांच्या नाटकांचे दर सध्या एवढेच आहेत. 2. रामदास बुवा, तुम्हाला माझा प्रश्‍न कळलेला नाही, की नवा प्रश्‍न निर्माण करायचा आहे? मल्टिप्लेक्‍सला मी स्वतःच्या पैशाने चित्रपट बघत नाही, याचाच अर्थ जात नाही. कारण माझ्यावर शंभर-दोनशे रुपये उगाच उधळणारा मित्र-मैत्रीण अजून जन्माला यायचेय. मला (म्हणजे सर्वसामान्य मध्यमवर्गीय प्रेक्षकाला) नाटकाचे एवढे तिकीटदर परवडत नाहीत, हीच समस्या आहे! 3. भडकमकर, पेठकर, तुमचे नाट्यव्यवसायाबद्दलचे विश्‍लेषण आवडले. खूप अभ्यास आहे तुमचा. 4. अबब, माझा मुद्दा वर मांडला आहेच. 5. भाग्यश्री, निदान माझा मुद्दा समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. नाटकातून फक्त मनोरंजन असावं, अशी अपेक्षा नाही माझी. आक्षेप तिकीटांना आहे. सुदर्शन, स्नेहसदन, भावे स्कूल, इथंही मी नाटकं पाहिल्येत. अगदी "ध्यानीमनी', "ज्याचा त्याचा प्रश्‍न' पासून "तुझ्या माझ्यात'पर्यंत अनेक गंभीर नाटकं तिकीटं काढून पाहिल्येत. तिकीटं जास्त आहेत, म्हणून मी नाटकं बघायचं सोडत नाही. कारण मला जास्त हौस आहे. पण तिकीटं जास्त आहेत, म्हणून अनेक प्रेक्षक नाटकांपासून दुरावतात ना, त्याचं काय? 6. कलंत्री, अप्पासाहेब, तुमचा वेगळाच आक्षेप दिसतोय. हाच लेख मी ब्लॉगवर पण लिहिलाय. पुढे बोला! 7. आनंदयात्री, मनस्वी, धन्यवाद! -------------

In reply to by आपला अभिजित

नाटकांचे दर मुंबईपेक्षा पुण्यात जास्त आहेत. पुण्यात जिथे १०० रू. दर आहे तिथेच मुंबईत तो ८० रू आहे. सही रे सही नाटकाने दर वाढविले त्याच बरोबर बालगंधर्वच्या खुर्च्या मोडकळीस अलेल्या होत्या, वातानुकुलीत यंत्रणा २० टक्के चालू होती, ध्वनीक्षेपण यंत्रणा कुचकामी होती. प्रेक्षकांना संवाद ऐकू येत नव्हते. काही वेळ प्रेक्षकांनी सर्व सहन केले पण सहनशक्ती पलीकडे गेले तेंव्हा प्रेक्षकांनी आरडाओरडा सुरू केला. नाटक बंद पाडले. व्यवस्थापकाने धावपळ करून पंखे आणून उभे केले. नाटक पुन्हा सुरु झाले. प्रेक्षकांकडून A.C. चे पैसे वसूल करून त्यांना पंख्याची सोय पुरविण्यात आली. तेही प्रेक्षक सहन करयला तयार झाले. पण काही केल्या संवाद ऐकूच येत नव्हते पुन्हा आरडाओरडा झाला. नाटक थांबलं. श्री. भरत जाधव भांबावले, दु:खी झाले. त्यांनी मायबाप प्रेक्षकांना आदराने नमस्कार केला आणि ते विंगेत गेले. पुन्हा पडदा पडला. व्यवस्थापकांनी सर्व प्रेक्षकांची क्षमा मागितली. १० -१५ मिनिटे गेली आणि ध्वनीक्षेपण यंत्रणा दुरुस्त झाली. नाटक सुरू झाले. आणि शांततेत पार पडले. माझ्या मते ज्या नाटकांचे तिकिट दर जास्त असतात त्यांचे नाट्यगृह भाडेही जास्त असते. मग असे जास्त भाडे घेऊन प्राथमिक सुविधाही न पुरवणार्‍या नाट्यगृहांवरही कारवाई झाली पाहिजे. पण तसे होत नाही. पण तिकीटं जास्त आहेत, म्हणून अनेक प्रेक्षक नाटकांपासून दुरावतात ना, त्याचं काय? ज्या नाटकांना प्रेक्षक नाहीत त्यांचे दर जास्त नसतात. सही रे सही , मराठी बाणा अशी नाटके जास्त तिकीटदर ठेवतात. सर्व नाटके नाही. जास्त तिकिट दराच्या नाटकांना प्रेक्षकांनी जाऊ नये. प्रेक्षक नाही आले तर कशी चालतील ती नाटके? पण वरील दोन्ही नाटके, आजही, इतक्या प्रयोगा नंतरही, पुण्यात हाऊस फुल्ल जात आहेत. म्हणजेच प्रेक्षकांना परवडते आहे. बाहेर सगळीकडेच महागाई वाढली आहे. नटांचे दर वाढले आहेत, सेट्सचे वाहतुक खर्च, मेंटेनन्स, टेक्निशियन्सचे खर्च इत्यादी सर्व गेल्या काही वर्षात वाढलेले आहे. त्याचा थोडाफार भार प्रेक्षकांवर पडणारच. तरी देखिल नाटकांचे दर थोडेफार कमी करावेत, निर्माते प्रेक्षकांना 'लुटणार' नाहीत ह्याकडे सरकारने लक्ष द्यावे असे मलाही वाटते.

सहज 29/04/2008 - 21:09
दरवाढ प्रत्येक गोष्टीत आहे कशा कशा बाबत बोंबलायच? ज्यानं त्यानं ठरवावे प्राधान्य कशाला द्यायचं! अतीअवांतर - काल्पनीक - स्फुट - मुक्तक - आजकालचे काही पत्रकार उचलली जीभ लावली टाळ्याला लिहतात. स्व:ताला लई शहाणे, मध्यमवर्गीयांचे स्वयंघोषीत नेते समजतात. एकाच्या ब्लॉगवर बरेच सिनेमांचे संदर्भ आढळतात ती काय मित्राने काढलेले टिकीटे का नवपत्रकारता स्टाईल ने न बघताच ठोकून दिलेले? सकाळमधे ग्राफीटी लिहणारे कोण बॉ? अगदी महिनाभर ग्राफीटी लिहुन देखील दोन टिकीटे नाही येत, फारच पिळवणूक करतात तर सकाळवाले? काही ग्राफीटी वाचुन तशी शंका आली होती म्हणा. ;-)

In reply to by सहज

नंदा प्रधान 30/04/2008 - 05:43
१ नंबर बोललात साहेब. नसेल नाटक परवडत तर सिनेमाला जा ना. नाहीतर घरी बसून टी व्ही बघा. त्यावर चर्चा कसल्या झोडताय?

देवदत्त 29/04/2008 - 23:21
(सिनेमापेक्षा) जास्त पैसे देऊन नाटक बघण्यात मला स्वारस्य वाटेल कारण तेथे थेट अभिनय असतो. ते कलाकार आपल्यासमोर एका दमात पूर्ण २ ते ३ तास नाटक दाखवतात. सिनेमाप्रमाणे २ ३ मिनिटांचा शॉट चित्रित करून मग एकत्र सिनेमा बनविणे ही वेगळी कला आहे. पण एकदा का तो बनला की वर्षानुवर्षे तेच दिसते. नाटकाचे तसे नाही. बाकी तिकिट महाग असणे ह्यावर आपण हेच करू शकतो की नाही जायचे बघायला. मग प्रेक्षक नसले तर येतील दर खाली. पण एक आहे, त्यांना कळायला पाहिजे की प्रेक्षक का कमी झाले ते. अन्यथा पुन्हा ओरड चालू होईल की मराठी नाटकाला प्रेक्षक नाही म्हणून.

धनंजय 28/04/2008 - 23:22
जर सिनेमाचे तिकीट ५०-६० रुपये असले तर नाटकाचे तिकीट १२०-१५० रुपये ठीक वाटते. काही कलाकार जिवंतपणे कला सादर करतात आणि आपण ती अनुभवतो, एवढंच. त्याहून विशेष काही नाही. यात शेवटचे वाक्य समजले नाही. कलाकार जिवंतपणे कला सादर करतात हे विशेष मानावे. तरी नाटककंपनीने बाल्कनी बंद ठेवली, हे जरा खटकले. जर नाटक हाऊसफुल्ल होणार असते, तर ९०-१०० रुपयांना बाल्कनीतली तिकिटे विकता आली असती का? याबाबत मिळकत-तोट्याचे गणित नाटककंपनीने केले का? असे प्रश्न मनात येतात.

का बघायची मराठी नाटकं? शीर्षकावरून असं वाटलं की अशी मूर्ख कथानके असलेली नाटके का बघायची? असे काहीसे असावे... ( तो ही महत्त्वाचा आहेच)पण आपला मुख्य मुद्दा इतकी महाग नाटके का बघायची? असा दिसतो... तोही योग्यच आहे....हे सगळे निर्मात्यांनी वाढवलेले गणित आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. पहिलं तिकीट दीडशे रुपयांचं होतं आणि दुसरं एकशेवीस रुपयांचं. त्याच्या खालची तिकिटंच नव्हती! हा कदाचित कोणत्यातरी संस्थेच्या मदतीसाठी निधी संकलनासाठीचा प्रयोग असणार.... आपल्या माहितीची संस्था नसेल तर असल्या प्रयोगांना मुळीच जाऊ नये.... आमच्याकडे साध्या प्रयोगांची अजूनही ८० आणि १०० अशीच असतात तिकिटे .... मी त्यांनाच जातो... नाटकाच्या बाबतीत तसं नाही. शंभर रुपये देऊन विकतची "रिस्क' कोण घेणार ( नाटकाच्या तिकिटांच्या किंमती जास्त आहेत या तुमच्या मूळ विषयाशी मी सहमत आहेच्...)परंतु नाटकाची सिनेमाशी तुलनाच अप्रस्तुत आहे असे वाटते... असो..या विषयावरचे आमचेही विचार इथे टंकतो आहे... १. निर्माता विविध विषयांवरची १० -१२ नाटके काढतो तेव्हा त्याच्या हाताला ऑल द बेस्ट किंवा सही रे सही सारखे एखादे नाटक लागते...निर्मात्याचे म्हणणे असे असते की इतकी वर्षे रडत खडत तोट्यात ( किंवा कमी फायद्यात ) धंदा केला त्यामुळे यातूनच कमवून घ्यायचे... मग अशा प्रचंड किमतीची तिकिटे लावून प्रयोग सुरू होतात.( म्हणून बरी नाटकं शक्यतो लवकरात लवकर पाहून घ्यावीत. नंतर त्यांची तिकिटे प्रचंड वाढतात आणि कलाकार पाट्या टाकायला सुरुवात करतात.... दोन्हींकडून वैताग)) २... निर्माते आणि तोटा... माझ्या भागातले नाट्यगृह चांगल्या नाटकांसाठी नेहमीच फुल भरते... खालच्या ८०० सीट्स... म्हणजे सुयोगसारख्या संस्थेची जवळजवळ सर्व, प्रशांत दामलेची बरीचशी...सुयोगच्या नावावरतीच लोक येतात...त्या वेळी मी नेहमी असाच विचार करतो की यांची इतकी नाटके मजबूत चाललेली आहेत, अमेरिका, युरोप नाहीतर गल्फ मध्ये दौरे चालू आहेत,तरी कुठल्याही मुलाखतीत, चर्चेत बघा, सुयोगचे "भट " सतत नाटक व्यवसाय तोट्यात आहे म्हणून दु:खीच... :''( हे काही आपल्याला कळत नाही... सुयोगची तोट्यातली नाटके फारशी आठवतच नाहीत...कधी वाटते म्हणावेसे, " एवढा तोट्यात चाललाय धंदा तर काय तुमच्यावरती सक्ती आहे की काय हाच धंदा करायची??... (|: "

In reply to by भडकमकर मास्तर

'सुयोग'चे पार्टनर्स २ आहेत. श्री. सुधीर भट आणि श्री. गोपाळ अल्गेरी. दोघेही माणूस म्हणून खूप छान आहेत. पण जिथे 'बिझनेस' चा प्रश्न असतो तिथे श्री. सुधीर भटच बोलतात. आणि ते एकदम व्यावसायिक आहेत. सगळ्याच मोठ्या कलाकारांना हाताळणे सोपे नसते. दौर्‍यांवर तर विचारूच नका. रात्रीचा प्रयोग संपल्यावर जे 'दारूकाम' होते त्याने श्री. सुधीर भटांच्या पोटात गोळा येतो. सकाळी पुढची फ्लाईट पकडायची असते किंवा भारतात पुढचा प्रवास सुरू होणार असतो. काही कलाकार पहाटे ४-५ पर्यंत जागतात. पहाटे पहाटे झोपतात आणि सकाळचा प्लॅन बिघडू शकतो. तिथे श्री. सुधीर भटांसारखाच खमक्या निर्माता पाहिजे. अक्षरशः गुरे हाकावित तसे एकेका नटाला बसमध्ये वगैरे ढकलावे लागते. त्यांना त्यांच्या नाटकांमधून फायदा नक्कीच होत असतो. 'सुयोग' मानधनही चांगले देते. रखडवत नाही. हे मुख्य मुख्य नटांना. तळागाळाच्या , नवोदीत नट्/नट्यांना मानधन कमी मिळते पण निर्मात्याच्या खर्चात परदेशवारी होते आणि 'सुयोग'चा कलाकार हा शिक्काही बसतो. ह्या लाईन मध्ये, विशेषतः परदेश दौर्‍यांच्या, 'सुयोग'ची मक्तेदारी टिकून राहावी म्हणून, मला वाटते, श्री. सुधीर भट सतत रडत असतात. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

विशेषतः परदेश दौर्‍यांच्या, 'सुयोग'ची मक्तेदारी टिकून राहावी म्हणून, मला वाटते, श्री. सुधीर भट सतत रडत असतात. असतात एकेकाच्या बिझनेसची गणिते.... वाचून गंमत वाटली... रात्रीचा प्रयोग संपल्यावर जे 'दारूकाम' होते त्याने श्री. सुधीर भटांच्या पोटात गोळा येतो. सकाळी पुढची फ्लाईट पकडायची असते किंवा भारतात पुढचा प्रवास सुरू होणार असतो. काही कलाकार पहाटे ४-५ पर्यंत जागतात. पहाटे पहाटे झोपतात आणि सकाळचा प्लॅन बिघडू शकतो. तिथे श्री. सुधीर भटांसारखाच खमक्या निर्माता पाहिजे. अक्षरशः गुरे हाकावित तसे एकेका नटाला बसमध्ये वगैरे ढकलावे लागते. ही माहिती तर फारच उद्बोधक...धन्यवाद....अगदी डोळ्यापुढे चित्र उभे राहिले.... आता डोक्यात चक्रे चालू झाली की नक्की कोण कोण नट असे करत असतील? _________________________ अजून एक सुधीर भटांचे वाक्य मुलाखतीमधले लक्षात राहिलेले..... "... अहो, अमेरिकेतसुद्धा प्रेक्षक येत नाहीत हो बघायला नाटक... आम्ही एवढे आलोय तुमच्यासाठी , आणि तरी येत नाहीत..".... आता दर वर्षी जात राहिलात तर काय सगळं महाराष्ट्र मंडळ लोटणार आहे का तिथे? कदाचित म्हणत असतील, " पुढल्या वेळी बघू..." दर वेळी भट काहीतरी इन्ट्रेष्टिंग कॉमेंट करतातच... एकदम मजा असते त्यांची मुलाखत म्हणजे...

रामदास 29/04/2008 - 00:32
त्या दोघांना वेगवेगळं का बसवलं बरं? एक१२० आणि दुसरे १५०. ज्यांना रास्त किंमत वाटते ते जातील . मल्टीप्लेक्स चा नियम नाटकाला लागू करा.म्हण्जेच दुसर्‍याच्या पैशानी बघा.(हे तुमचेच धोरण आहे )मल्टिप्लेक्‍समी शक्‍यतो स्वतःच्या पैशांनी ला चित्रपट बघत नाही. छे... मला कळलच नाही नक्की समस्या काय आहे.

In reply to by रामदास

वेगवेगळं का बसवलं बरं? एक१२० आणि दुसरे १५०. अहो वेगळं नाही बसवलं...त्यांना म्हणायचं असावं ,दोनच ( महाग) प्रकारची तिकिटं उपलब्ध होती...

.२२ एप्रिल २००७ ला मी दूरदर्शनवर घटनाचक्र या कार्यक्रमात मोहन वाघ, सुधीर भट आणि मोहन जोशी बसून नाट्यनिर्मिती वगैरे बद्दल बोलत होते....विषय होता " आजची रंगभूमी आणि आव्हाने"...( आम्ही त्याच्या नोट्स काढल्या आहेत)...त्यात एक तासापैकी बराचसा वेळ खालील तक्रारी सांगण्यात गेला..... १.नट काम करत नाहीत, सीरियल सिनेमाकडे जातात...५० प्रयोगांनंतर हा नट सोडून जाणार हे टेन्शन सतत...मग त्या नाटकावर रिस्क किती घेणार? २. आमच्या गाड्या जुन्या ( सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे) म्हणून सरकारने भंगारात काढाव्या असे सांगितले... २४ लाखाची गाडी एकदम भंगार ?.. ३.दौरे करणं मुष्किल आहे, ... बाहेरगावी प्रयोगाचा खर्च ३५ ते ३८ हजार असतो आणि मिळतात १२ ते १५ हजार ... कोण जाणार दौर्‍याला? बाहेरगावी ठराविक प्रेक्षक मिळाला पाहिजे, तरच आम्ही जाऊ वगैरे...... ४.हल्ली कोणीही निर्माता होतो आणि चांगल्या चांगल्या तारखा अडवून ठेवतो... _________________________________ हे सगळे एस्टाब्लिश्ड ,प्रथितयश निर्माते नुसत्या तक्रारी सांगत होते, असा फील आम्हाला आला...म्हणजे हेच इतके रडतात, तर छोट्या निर्मात्यांनी कुठे जायचं , देव जाणे?.... इतकी वर्षं हे नाटकं करताहेत तरी नवीन नवीन निर्माते बनू नयेत , आपल्याला स्पर्धा नको अशी यांची अपेक्षा का? ( पहा तक्रार क्रमांक ४)... सगळ्या महत्त्वाच्या तारखा यांनाच पाहिजेत्..का?मग काय फक्त ठराविक कंपूशाहीसाठीच असते काय नाटक?.आणि हे अगदी बिनधास्त टी व्ही वरती सांगतात की जुन्या संस्थांना ठराविक तारखा दिल्या पाहिजेत....म्हणजे यांनाच अनुदान, यांनाच तारखा... तरीही यांचा नाट्यव्यवसाय तोट्यातच... .. _______________________________

अभिज्ञ 29/04/2008 - 01:11
भडकमकर साहेब, मोहन वाघ यांचि १.नट काम करत नाहीत, सीरियल सिनेमाकडे जातात...५० प्रयोगांनंतर हा नट सोडून जाणार हे टेन्शन सतत...मग त्या नाटकावर रिस्क किती घेणार? २. आमच्या गाड्या जुन्या ( सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे) म्हणून सरकारने भंगारात काढाव्या असे सांगितले... २४ लाखाची गाडी एकदम भंगार ?.. हि मते मला तरी पटतात. आजकालचे नट घ्या,गायक घ्या,सर्वचजण हे कमि कष्टात जास्त यशस्वी होउ पहात आहेत.(उदा.सिरीयल्स,टॆलेंट हंट वगैरे...) मग अशा वेळि ह्या लोकांनि काय करायचे? ज्या कलावंतांच्या जिवावर नाटक बेतायचे त्यांनिच जर अशि पाठ फ़िरवलि तर मग निर्मात्याने काय करावे अशि आपलि अपेक्षा आहे? टुकार हिंदि चित्रपटांना अगदि ब्लॆक ने तिकीटे काढून गर्दि केली जाते. मग मराठी नाटक वाल्याने लावलि जरा महाग तिकीटे तर कुठे बिघडले? अभिजीतजी ,आपला मुद्दा नीटसा कळला नाहि. गेलोच, तर सिटीप्राइड कोथरूडला पहाटे दहा वाजताचा 50 ते जास्तीत जास्त 60 रुपयांतला चित्रपट मी पाहू शकतो. त्याहून जास्त नाही. त्यातदेखील चित्रपट अगदी भुक्कड असला, तरी त्यातली गाणी म्हणा, एखाद्या कलाकाराचा अभिनय, नुसती कथा, नुसतं उत्तम चित्रीकरण, निसर्गदृश्‍यं, (आणि एखाद्या हिरॉइननं "नैसर्गिक' ओढीनं दिलेली दृश्‍यं) यांवर पैसे वसूल होऊ शकतात. त्यामुळं एखादा चित्रपट वाईट आहे, असं कुणी सांगितलं, की मी त्यावर पहिली धाड घालतो. नाटकाच्या बाबतीत तसं नाही. शंभर रुपये देऊन विकतची "रिस्क' कोण घेणार? तुम्हाला मराठी रंगभुमिवर हिरॉइननं "नैसर्गिक' ओढीनं दिलेली दृश्‍यं ज्यावर पैसे वसूल होऊ शकतात असले काही अपेक्षित आहे का? अबब.

In reply to by अभिज्ञ

आंबोळी 29/04/2008 - 21:01
मोहन वाघ यांचे १.नट काम करत नाहीत, सीरियल सिनेमाकडे जातात...५० प्रयोगांनंतर हा नट सोडून जाणार हे टेन्शन सतत...मग त्या नाटकावर रिस्क किती घेणार? हे मत पटत नाही. कोणताही नट जास्त पैसे मिळत आसतील तर नाटक सोडून सिरीअलकडे जाणारच. नटच का? जगात कुणालाही असलेल्या नोकरी/धंद्यापेक्षा जास्त पगार्/पैसे मिळणारी नोकरी/धन्दा मिळाला तर तो तिकडे जाणारच. उलट न जाणार्‍याला लोक मुर्खात काढतील. मोहन वाघांची काही वर्षापुर्वी लागलेली मुलाखत मी पाहिली होती. त्याला त्यावेळी "ऑल द बेष्ट " या नाटकाची ओरिजीनल टीम नाटक सोडून गेल्याची आणि "पानीपत" बंद पडल्यची पार्श्वभूमी होती. त्यात मोहन वाघ असे म्हणाले होते की "या लोकानी पैसे वाढवून मागितले. मी देणार नाही. याना ढुंगणाला मोबाइल लावून फिरायला मी पैसे देणार नाही". याला काय अर्थ आहे? सेरीअल मधे यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळत होते. त्यमुळे नट तिकडे गेले. यात नटांचे काय चुकले? का नटानी "रंगभूमीची सेवा" या गोंडस नावाखाली भिकेला लागावे ही अपेक्षा आहे? या उलट "सही रे सही" यशस्वी झाल्यावर आणि जोरात चालूलागल्यावर निर्माता बाईनी (माफ करा नाव आठवत नाही) भरत जाधवला नाईट वाढवून दिली. (माझ्या माहितीप्रमाणे प्रत्तेक शो ल १००० ची ५००० रु.). पैसे मिळत आसल्यने भरत सोडून गेला नाही. पुढचा "सही" चा इतिहास सर्वानाच माहिती आहे. बाकी हिरॉइननं "नैसर्गिक' ओढीनं दिलेली दृश्‍यं आसणारी काही नाटके रंगभूमीवर आहेत.... निदान ती नाटके का बघावीत असा प्रश्न तुम्हाला पडणार नाही अशी अपेक्षा करतो.

In reply to by आंबोळी

मोहन वाघांच्या चेतन दातार ने घेतलेल्या एका जुन्या मुलाखतीत हेच ऐकले होते... " मी एवढे रिस्क घेऊन नाटक काढतो, (प्रसंगी चीजवस्तू गहाण वगैरे ठेवून सुद्धा ) त्यानंतरही माझी नाटके पडली आहेत, त्याचा तोटा मीच उचलतो... तेव्हा नट येतो का विचारायला की मोहनकाका, तुमचा खूप लॉस झालाय या नाटकात , आजचं बूकिंगसुद्धा काहीच नाही, मग आजची नाईट देऊ नका मला..." साहजिकच नाही येत कोणी असं म्हणायला..... मग जेव्हा माझा आधीचा लॉस भरून काढणारं एखादं नाटक चालत असतं , तेव्हा नटांनी जास्तीच्या पैशाची का अपेक्षा करावी?"" ...... मला तर हे लॉजिक पटते.... ..... पण जेव्हा ( कलाकार कमी पैशामुळे नाटक सोडून जातात आणि )प्रयोगच बंद पडायची वेळ येते त्यावेळी निर्मात्याने नाईटमध्ये थोडी तरी वाढ करणे योग्य आहे असेच वाटते... शेवटी प्रयोग चालू राहणे महत्त्वाचे...

In reply to by भडकमकर मास्तर

मोहनकाका, तुमचा खूप लॉस झालाय या नाटकात , आजचं बूकिंगसुद्धा काहीच नाही, मग आजची नाईट देऊ नका मला... मला श्री. मोहन वाघांचा हा युक्तीवाद पटला नाही. नाटके पडण्याची अनेक कारणे असू शकतात. कुचकामी कथा, ढिसाळ दिगदर्शन, चुकीची प्रकाश योजना, मारक ध्वनी रेखाटन/संयोजन, चुकीच्या वेषभूषा, चुकीची रंगभूषा, आणि नाट्याचा अभाव अशी अनेक अंगे, नटांच्या अभिनयाखेरीज, नाटकाचे यशापयश ठरवतात. फक्त नटांच्या अभिनयातील तोकडेपणामुळे नाटक तोट्यात गेले तर आणि तरच वरील विधान लागू होते. पण वर दिलेल्या इतर कारणांमुळे नाटक अयशस्वी झाले असेल तर नटांना दोष देण्यात हशील नाही. कित्येक नटांचे (प्रमुख) ठराविक प्रयोगांचे (जसे २५) काँट्रॅक्ट असते. निर्मात्याने कितीही गल्ला कमावला तरी ह्या (२५) प्रयोगांमध्ये नट मानधन वाढवून मागू शकत नाही. पुढच्या प्रयोगांच्या (२६ ते ५०) काँट्रॅक्टच्या वेळी तो मानधन वाढवून मागतो. (२५ प्रयोग हे उदाहरणादाखल घेतलेले आहे. प्रत्यक्षात प्रयोगांची संख्या निर्माता आणि नट एकत्र 'बसून' ठरवतात.) यशस्वी नाटकाने फक्त नटांचेच मानधन वाढवून न देता इतर संबंधितांचे मानधनही वाढवून दिले पाहिजे. जसे नट मंडळी जास्त मानधनासाठी एका निर्मात्याला सोडून दुसर्‍या निर्मात्याकडे धावतात त्याच प्रमाणे जेव्हा एखादे नाटक त्यातील कलाकारांच्या सुमार अभिनयामुळे पडते तेंव्हा निर्माताही असे कलाकार, दिग्दर्शक बदलतो. जेंव्हा नाटके सोडून छोट्या पडद्यावरील मालिकांकडे नट मंडळी वळली तेंव्हा प्रलोभन होते जास्तीच्या कमाईचे, जास्तीच्या प्रसिद्धीचे आणि सन्मानाचे. पण जास्तीच्या कमाईचा फुगा लवकरच फुटला. मानधन मिळते पण सहा सहा महिने थांबवून ठेवून. कित्येकदा कबूल केलेले सर्व मानधन मिळतही नाही. त्यामुळे अनेक नट लवकरच कंटाळले. आणि नाटकांकडे परतले. तिथे एक बरे होते प्रयोग होताच मानधन मिळायचे. टांगत ठेवायचे नाहीत. वरील माहिती काही नटांच्या आणि इतर संबंधितांच्या बोलण्यातून समजलेली आहे. तसा ह्या क्षेत्रातील माझा खोल अभ्यास नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

पण वर दिलेल्या इतर कारणांमुळे नाटक अयशस्वी झाले असेल तर नटांना दोष देण्यात हशील नाही. हो , हे खरे आहे... पण नाटक नक्की कशामुळे पडले ( किंवा नक्की कशामुळे चालते? ) हे ठरवणे तरी कुठे सोपे आहे ? ....यशाचे धनी सगळे पण अपयशाला वाली कोण?.. त्यामुळे प्रत्येक निर्माता त्याला वाटेल पटेल तसे निर्णय घेतो ,....

भाग्यश्री 29/04/2008 - 01:45
अभिजित,तुमचा रोख नक्की कशावर आहे तेच कळले नाही.. नाटकाच्या किंमतींबद्दल असेल तर बरोबर आहे, खूप महाग असतात तिकीटं.. पण मी सिनेमा पेक्शा नाटक पाहायला पैसे गेले तर माफ करीन.. एखाद्याचा अभिनय असा समोर पाहणे हा एक अनुभव आहे! त्यामुळे किंमत जास्त असली तरी काही मोजकी नाटके मी पाहायचेच. अर्थात कुठलंही नाही.. आजकालची काही नाटकं अगदीच काहीतरी असतात.. असो.. आणि मनोरंजन म्हणाल, तर प्रत्येक नाटकाचा साचा मनोरंजनाचाच असला पाहीजे असा काही नियम नाहीय.. आणि नसावा.. अतिशय गंभीर विषयावरची नाटके सुद्धा सुन्न करून जातात, आणि मला ती देखील पाहायला आवडतात.. उदा. नातीगोती,मी नथुराम गोडसे बोलतोय.. सिनेमा मधे जे दिसते , किंवा असते, तसेच नाटकामधे असण्याची अपेक्षा का? रंगभूमी हा वेगळाच प्रकार आहे.. त्यामुळे तुलना नको असे वाटते.. भडकमकरांचे चारही मुद्दे पटले.. आजकाल सगळे नट मालिका आणि चित्रपट यांत गुंतले असताना चांगली नाटकं काढणं, आणि ती यशस्वी करणे अवघड झालंय.. दर पण त्यांना वाढवावेच लागतात, पण सामान्य जनतेला परवडत नाहीत.. तारखांबद्दलचा मुद्दाही पटला.. कंपूशाही नसली पाहीजे.. इतके चांगले कलाकार येत आहेत पुढे, त्यांनाही वाव मिळाला पाहीजे...

कलंत्री 29/04/2008 - 16:41
हाच विषय मी मनोगतवर वाचला आणि तोच विषय येथेही अगदी तश्याचा तसाच. माझ्या मते काही लेखक एकच विषय मनोगत, उपक्रम आणि मिसळपाव यावर मांडत असतात. या तिन्ही संकेतस्थळाच्या प्रशासक आणि सरपंचानी यावर काही विचार करावा अशी नम्र विनंती. उदा. मनोगत विशेष, उपक्रम लोकाग्रह आणि मिसळपाव भन्नाट असे दुवे दिले तर???

अप्पासाहेब 29/04/2008 - 18:46
मनोगत वर हाच लेख २८ / ४ / २००८ १६:३४ असा टाकला आहे, तोच लेख काडीमात्र फरक न करता ईथे , २८ / ४/ २००८ १६:४१ टाकला आहे. अभिजित साहेब , हे असे करणे बरोबर दिसत नाही.

In reply to by अप्पासाहेब

देवदत्त 29/04/2008 - 23:33
७ मिनिटाच्या फरकाने दोन वेगळ्या संकेतस्थळावर एकच लेख आला तर तो शिळा कसा झाला? लेखक तोच, विषय तोच मग त्यात वेगळेपणा का? अहो, २ /३ वेगवेगळ्या संकेतस्थळावर वेगवेगळे सदस्य असतात. मग का नाही तो २ ३ ठिकाणी प्रकाशित करावा? त्या वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया मिळतील ना त्यात. आता नाटकाचा विषय आहे तर त्याचेच उदाहरण घ्या. एकच नाटक तुम्ही ठाण्यात आज बघितले व पुढच्या महिन्यात पुण्यात ते लागले असेल तर तुम्हाला ते शिळे वाटेल. कदाचित तुम्ही नाही पाहणार ते नाटक. पण सर्वच पुणेकरांनी नसेल ना ते नाटक पाहिलेले. त्यांचा वेगळा प्रतिसाद असू शकेल ना?

आपला अभिजित 29/04/2008 - 20:16
मी माझा मुद्दा बऱ्यापैकी स्पष्टपणे मांडला होता. मी एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहे आणि मला एका नाटकासाठी सव्वाशे ते दीडशे रुपये देणं शक्‍य नाही. अर्थात, साठ-चाळीस दराची तिकीटं असतील, तर ते शक्‍य आहे. पण अशी तिकीटंच नसतात, मोठ्या संस्थांच्या नाटकांना. मग, कलाकारांच्या आणि नाट्यसंस्थांच्या तुंबड्या भरायला मी एवढ्या भरमसाठ दराची तिकीटं काढायची काय? की सामाजिक हेतू म्हणून हा भुर्दंड सोसायचा? चित्रपटाशी तुलना एवढ्यासाठीच केली, की नाटकाच्या तिकीटदरांविषयी बोलायला लागलं, की कुणीही उपटसुंभ "सिनेमाला नाही का तुम्ही एवढे पैसे मोजत?' असा प्रश्‍न विचारतो. म्हणजे, "हम आपके हैं कौन'च्या वेळी चित्रपटगृहांचे तिकीटदर वाढविण्यासाठी सूरज बडजात्याचं स्पष्टीकरण असंच होतं. "ब्लॅक'मध्ये नाही का, तुम्ही एका तिकीटाला दीडशे-दोनशे रुपये मोजत?' अरे बाबा, आम्ही नाही मोजत! आम्ही अगदी सोमवारी सकाळी दहा वाजता उठून तिकीटाच्या रांगेत उभे राहतो. तिथली ब्लॅकवाल्यांची दादागिरी सहन करतो. कसंबसं तिकीट मिळवतो. अनेकदा स्टॉलमध्ये बसून ("मल्टिप्लेक्‍स' कल्चरच्या माणसांना "स्टॉल'ही कळणार नाही!) सिनेमा बघतो. मग तू आम्हाला का गृहीत धरतोस? नाटकांचंही तसंच आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय जर 10 ते 15 हजार मासिक उत्पन्नगटातील असेल, (असे असंख्य मध्यमवर्गीय आहेत!) तर त्याला एका वेळच्या चैनीसाठी पाच-सहाशे रुपये नाटकावर उधळणं परवडेल काय? आणि का त्यानं खर्च करावेत? नाटकाचा खर्चच तेवढा असेल, तर ठीक आहे. पण तसं नाही ना! -------- आता, व्यक्तिगत मुद्द्यांकडे वळू. 1. भडकमकर साहेब, हे नाटक कुठल्याही संस्थेच्या मदतीसाठी नव्हतं. "कबड्डी कबड्डी' मी पाहिलं, त्याचे दरही 100 आणि 120 होते. बाल्कनी बंद. पुण्यात तरी जवळपास सर्वच प्रमुख संस्थांच्या नाटकांचे दर सध्या एवढेच आहेत. 2. रामदास बुवा, तुम्हाला माझा प्रश्‍न कळलेला नाही, की नवा प्रश्‍न निर्माण करायचा आहे? मल्टिप्लेक्‍सला मी स्वतःच्या पैशाने चित्रपट बघत नाही, याचाच अर्थ जात नाही. कारण माझ्यावर शंभर-दोनशे रुपये उगाच उधळणारा मित्र-मैत्रीण अजून जन्माला यायचेय. मला (म्हणजे सर्वसामान्य मध्यमवर्गीय प्रेक्षकाला) नाटकाचे एवढे तिकीटदर परवडत नाहीत, हीच समस्या आहे! 3. भडकमकर, पेठकर, तुमचे नाट्यव्यवसायाबद्दलचे विश्‍लेषण आवडले. खूप अभ्यास आहे तुमचा. 4. अबब, माझा मुद्दा वर मांडला आहेच. 5. भाग्यश्री, निदान माझा मुद्दा समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. नाटकातून फक्त मनोरंजन असावं, अशी अपेक्षा नाही माझी. आक्षेप तिकीटांना आहे. सुदर्शन, स्नेहसदन, भावे स्कूल, इथंही मी नाटकं पाहिल्येत. अगदी "ध्यानीमनी', "ज्याचा त्याचा प्रश्‍न' पासून "तुझ्या माझ्यात'पर्यंत अनेक गंभीर नाटकं तिकीटं काढून पाहिल्येत. तिकीटं जास्त आहेत, म्हणून मी नाटकं बघायचं सोडत नाही. कारण मला जास्त हौस आहे. पण तिकीटं जास्त आहेत, म्हणून अनेक प्रेक्षक नाटकांपासून दुरावतात ना, त्याचं काय? 6. कलंत्री, अप्पासाहेब, तुमचा वेगळाच आक्षेप दिसतोय. हाच लेख मी ब्लॉगवर पण लिहिलाय. पुढे बोला! 7. आनंदयात्री, मनस्वी, धन्यवाद! -------------

In reply to by आपला अभिजित

नाटकांचे दर मुंबईपेक्षा पुण्यात जास्त आहेत. पुण्यात जिथे १०० रू. दर आहे तिथेच मुंबईत तो ८० रू आहे. सही रे सही नाटकाने दर वाढविले त्याच बरोबर बालगंधर्वच्या खुर्च्या मोडकळीस अलेल्या होत्या, वातानुकुलीत यंत्रणा २० टक्के चालू होती, ध्वनीक्षेपण यंत्रणा कुचकामी होती. प्रेक्षकांना संवाद ऐकू येत नव्हते. काही वेळ प्रेक्षकांनी सर्व सहन केले पण सहनशक्ती पलीकडे गेले तेंव्हा प्रेक्षकांनी आरडाओरडा सुरू केला. नाटक बंद पाडले. व्यवस्थापकाने धावपळ करून पंखे आणून उभे केले. नाटक पुन्हा सुरु झाले. प्रेक्षकांकडून A.C. चे पैसे वसूल करून त्यांना पंख्याची सोय पुरविण्यात आली. तेही प्रेक्षक सहन करयला तयार झाले. पण काही केल्या संवाद ऐकूच येत नव्हते पुन्हा आरडाओरडा झाला. नाटक थांबलं. श्री. भरत जाधव भांबावले, दु:खी झाले. त्यांनी मायबाप प्रेक्षकांना आदराने नमस्कार केला आणि ते विंगेत गेले. पुन्हा पडदा पडला. व्यवस्थापकांनी सर्व प्रेक्षकांची क्षमा मागितली. १० -१५ मिनिटे गेली आणि ध्वनीक्षेपण यंत्रणा दुरुस्त झाली. नाटक सुरू झाले. आणि शांततेत पार पडले. माझ्या मते ज्या नाटकांचे तिकिट दर जास्त असतात त्यांचे नाट्यगृह भाडेही जास्त असते. मग असे जास्त भाडे घेऊन प्राथमिक सुविधाही न पुरवणार्‍या नाट्यगृहांवरही कारवाई झाली पाहिजे. पण तसे होत नाही. पण तिकीटं जास्त आहेत, म्हणून अनेक प्रेक्षक नाटकांपासून दुरावतात ना, त्याचं काय? ज्या नाटकांना प्रेक्षक नाहीत त्यांचे दर जास्त नसतात. सही रे सही , मराठी बाणा अशी नाटके जास्त तिकीटदर ठेवतात. सर्व नाटके नाही. जास्त तिकिट दराच्या नाटकांना प्रेक्षकांनी जाऊ नये. प्रेक्षक नाही आले तर कशी चालतील ती नाटके? पण वरील दोन्ही नाटके, आजही, इतक्या प्रयोगा नंतरही, पुण्यात हाऊस फुल्ल जात आहेत. म्हणजेच प्रेक्षकांना परवडते आहे. बाहेर सगळीकडेच महागाई वाढली आहे. नटांचे दर वाढले आहेत, सेट्सचे वाहतुक खर्च, मेंटेनन्स, टेक्निशियन्सचे खर्च इत्यादी सर्व गेल्या काही वर्षात वाढलेले आहे. त्याचा थोडाफार भार प्रेक्षकांवर पडणारच. तरी देखिल नाटकांचे दर थोडेफार कमी करावेत, निर्माते प्रेक्षकांना 'लुटणार' नाहीत ह्याकडे सरकारने लक्ष द्यावे असे मलाही वाटते.

सहज 29/04/2008 - 21:09
दरवाढ प्रत्येक गोष्टीत आहे कशा कशा बाबत बोंबलायच? ज्यानं त्यानं ठरवावे प्राधान्य कशाला द्यायचं! अतीअवांतर - काल्पनीक - स्फुट - मुक्तक - आजकालचे काही पत्रकार उचलली जीभ लावली टाळ्याला लिहतात. स्व:ताला लई शहाणे, मध्यमवर्गीयांचे स्वयंघोषीत नेते समजतात. एकाच्या ब्लॉगवर बरेच सिनेमांचे संदर्भ आढळतात ती काय मित्राने काढलेले टिकीटे का नवपत्रकारता स्टाईल ने न बघताच ठोकून दिलेले? सकाळमधे ग्राफीटी लिहणारे कोण बॉ? अगदी महिनाभर ग्राफीटी लिहुन देखील दोन टिकीटे नाही येत, फारच पिळवणूक करतात तर सकाळवाले? काही ग्राफीटी वाचुन तशी शंका आली होती म्हणा. ;-)

In reply to by सहज

नंदा प्रधान 30/04/2008 - 05:43
१ नंबर बोललात साहेब. नसेल नाटक परवडत तर सिनेमाला जा ना. नाहीतर घरी बसून टी व्ही बघा. त्यावर चर्चा कसल्या झोडताय?

देवदत्त 29/04/2008 - 23:21
(सिनेमापेक्षा) जास्त पैसे देऊन नाटक बघण्यात मला स्वारस्य वाटेल कारण तेथे थेट अभिनय असतो. ते कलाकार आपल्यासमोर एका दमात पूर्ण २ ते ३ तास नाटक दाखवतात. सिनेमाप्रमाणे २ ३ मिनिटांचा शॉट चित्रित करून मग एकत्र सिनेमा बनविणे ही वेगळी कला आहे. पण एकदा का तो बनला की वर्षानुवर्षे तेच दिसते. नाटकाचे तसे नाही. बाकी तिकिट महाग असणे ह्यावर आपण हेच करू शकतो की नाही जायचे बघायला. मग प्रेक्षक नसले तर येतील दर खाली. पण एक आहे, त्यांना कळायला पाहिजे की प्रेक्षक का कमी झाले ते. अन्यथा पुन्हा ओरड चालू होईल की मराठी नाटकाला प्रेक्षक नाही म्हणून.
कालच "सही रे सही'ची तिकिटं काढून दिली सासू-सासऱ्यांना. पहिलं तिकीट दीडशे रुपयांचं होतं आणि दुसरं एकशेवीस रुपयांचं. त्याच्या खालची तिकिटंच नव्हती! "बाल्कनी' बंदच ठेवली होती. गेली पाच-सहा वर्षं हे नाटक गाजतंय. दोन हजारांच्या आसपास प्रयोग झालेत. मी पहिला प्रयोग तीस रुपयांत खाली बसून पाहिला होता. फार वर्षं नाही झाली त्याला. त्यानंतर दुसऱ्यांना 50 रुपयांत बाल्कनीतून हे नाटक पाहिलं होतं. एवढी तिकिटं का असावीत या नाटकांना? नाटक म्हणजे काही सर्वंकष मनोरंजन नाही. काही कलाकार जिवंतपणे कला सादर करतात आणि आपण ती अनुभवतो, एवढंच. त्याहून विशेष काही नाही.

अनुस्वार ....

उदय ४२ ·
शब्दावर अनुस्वार कसा द्यावा?कुणी सान्गेल का?

बासूदांचे 'अनुभव'

भोचक ·

बासूदांवरचा लेख उत्तम वाटला. एक छोटीशी सुधारणा सुचवाविशी वाटली कवि चे स्त्रिलिंगी रूप 'कवयित्री' असे होते. असो. पण त्यामुळे आपल्या लेखाच्या सुंदरतेला कोठेही बाधा पोहोचलेली नाही. तुमच्याकडे वस्तू गंजली की 'रिप्लेस' करतात आणि आमच्याकडे 'रिपेअर' :)) हे वाक्य विशेष आवडले. -व्याकरणपंडीत ('शंकर मोरावर बसला' या वाक्याचे स्त्रिलिंगी रूप 'पार्वती मोरीवर बसली' असे करणारा) डॅनी. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

नारदाचार्य 28/04/2008 - 21:14
('शंकर मोरावर बसला' या वाक्याचे स्त्रिलिंगी रूप 'पार्वती मोरीवर बसली' असे करणारा) =)) =)) =)) पण त्या वाक्याचे स्त्रिलिंगी रूप काय ते सांगा बॉ. आम्ही कोड्यातच पडलोय.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विकास 28/04/2008 - 21:35
>>>एक छोटीशी सुधारणा सुचवाविशी वाटली कवि चे स्त्रिलिंगी रूप 'कवयित्री' असे होते. बंगाली मित्रांकडूनच ऐकलेल्या माहीतीनुसार बंगाली भाषेत पुल्लिंग/स्त्रीलिंग गा प्रकारच नाही. त्यामुळे त्याची इंग्रजीत बोलताना पण मजा होयची आणि आमचे जन्फ्युजन. कारण इंग्रजीतील he आणि she मधे गोंधळ. मग मी "बंगालीत she मधील s सायलेंट आहे" असे म्हणून स्वतःची कायम समजूत काढली.

वावा... अशोक राणे यांनी शब्दांकन केलेले हे पुस्तक दोन तीन वेळा वाचले आहे... आणि आपले परीक्षणही फ़ार छान आहे... =D> =D>

विसोबा खेचर 29/04/2008 - 09:02
भोचकगुरुजी, वा! सुंदर, नेटकं व आटोपशीर परिक्षण. पुस्तक नक्की वाचणार.... अवांतर - बासुदांचा मोठेपणा व त्यांच्या चित्रपटांची स्वत:ची अशी एक ष्टाईल मी नाकारत नाही, परंतु गुलजारसाहेब, हृषिदा, आणि बासुदा या बिमलदांच्या तीन शिष्यांपैकी मला तरी गुलजारसाहेब व हृषिदा खूप उजवे व व्हर्सटाईल वाटतात. हृषिदा तर ऑल टाईम ग्रेट! आपल्याला काय वाटतं? असो.. आपला, (हृषिदांचा प्रेमी) तात्या.

भोचक 29/04/2008 - 10:33
'पुण्याचे पेशवे' चुकीच्या दुरूस्तीबद्दल तुमचे आभार. लेखनाच्या नादात कवी लिहिले गेले. तात्या, तुमचे म्हणणे मलाही पटते. गुलजार आणि ह्रषिदा हेच माझेही आवडते आहेत. त्यातही ह्रषिदांची नर्मविनोदी शैली तर फारच छान.

बासूदांवरचा लेख उत्तम वाटला. एक छोटीशी सुधारणा सुचवाविशी वाटली कवि चे स्त्रिलिंगी रूप 'कवयित्री' असे होते. असो. पण त्यामुळे आपल्या लेखाच्या सुंदरतेला कोठेही बाधा पोहोचलेली नाही. तुमच्याकडे वस्तू गंजली की 'रिप्लेस' करतात आणि आमच्याकडे 'रिपेअर' :)) हे वाक्य विशेष आवडले. -व्याकरणपंडीत ('शंकर मोरावर बसला' या वाक्याचे स्त्रिलिंगी रूप 'पार्वती मोरीवर बसली' असे करणारा) डॅनी. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

नारदाचार्य 28/04/2008 - 21:14
('शंकर मोरावर बसला' या वाक्याचे स्त्रिलिंगी रूप 'पार्वती मोरीवर बसली' असे करणारा) =)) =)) =)) पण त्या वाक्याचे स्त्रिलिंगी रूप काय ते सांगा बॉ. आम्ही कोड्यातच पडलोय.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विकास 28/04/2008 - 21:35
>>>एक छोटीशी सुधारणा सुचवाविशी वाटली कवि चे स्त्रिलिंगी रूप 'कवयित्री' असे होते. बंगाली मित्रांकडूनच ऐकलेल्या माहीतीनुसार बंगाली भाषेत पुल्लिंग/स्त्रीलिंग गा प्रकारच नाही. त्यामुळे त्याची इंग्रजीत बोलताना पण मजा होयची आणि आमचे जन्फ्युजन. कारण इंग्रजीतील he आणि she मधे गोंधळ. मग मी "बंगालीत she मधील s सायलेंट आहे" असे म्हणून स्वतःची कायम समजूत काढली.

वावा... अशोक राणे यांनी शब्दांकन केलेले हे पुस्तक दोन तीन वेळा वाचले आहे... आणि आपले परीक्षणही फ़ार छान आहे... =D> =D>

विसोबा खेचर 29/04/2008 - 09:02
भोचकगुरुजी, वा! सुंदर, नेटकं व आटोपशीर परिक्षण. पुस्तक नक्की वाचणार.... अवांतर - बासुदांचा मोठेपणा व त्यांच्या चित्रपटांची स्वत:ची अशी एक ष्टाईल मी नाकारत नाही, परंतु गुलजारसाहेब, हृषिदा, आणि बासुदा या बिमलदांच्या तीन शिष्यांपैकी मला तरी गुलजारसाहेब व हृषिदा खूप उजवे व व्हर्सटाईल वाटतात. हृषिदा तर ऑल टाईम ग्रेट! आपल्याला काय वाटतं? असो.. आपला, (हृषिदांचा प्रेमी) तात्या.

भोचक 29/04/2008 - 10:33
'पुण्याचे पेशवे' चुकीच्या दुरूस्तीबद्दल तुमचे आभार. लेखनाच्या नादात कवी लिहिले गेले. तात्या, तुमचे म्हणणे मलाही पटते. गुलजार आणि ह्रषिदा हेच माझेही आवडते आहेत. त्यातही ह्रषिदांची नर्मविनोदी शैली तर फारच छान.
लेखनविषय:
बासू भट्टाचार्य एक बिनधास्त व्यक्तिमत्व होऊन गेलं. मानवी नातेसंबंध विशेषतः स्त्री-पुरूष संबंध हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. त्यावरच अनुभव, अविष्कार आणि गृहप्रवेश ही चित्रत्रयी त्यांनी दिली. काही वर्षांपूर्वी आलेला आस्था हा चित्रपटही त्याच साखळीतला होता, असे म्हणायला हरकत नाही. नुकतंच बासूदांचं 'अनुभव' हे आत्मकथनपर पुस्तक वाचलं. 'सकाळ'मध्ये काही वर्षांपूर्वी हे आत्मकथन सदरातून प्रसिद्ध होत होतं. पण एकत्रितरित्या पुस्तकातून वाचताना त्याचा आनंद काही औरच. फिल्मी मंडळींच्या आत्मचरित्रातून अनेक गोष्टी समजतात. याच वर्तुळात रहाणारी मंडळी कशी कचकड्याची असतात, हेही त्यातून दिसून येत असते.