मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवेलागण.

अशोक गोडबोले ·

चतुरंग 30/04/2008 - 21:04
ओळ अन ओळ सुरेख! रुणझुणली पैंजणे अचानक फुलताना मोगरा पडले पाऊल तालावरती लयविव्हळ सुंदरा मोहरलेल्या झाडापाशी उतरे बालपण धावा करूनी थकलेले मग विसावले मीपण! हे तर एकदम मनाच्या आत कुठेतरी पोचले!:) सुमधुर, गेय आणि अर्थगर्भ रचनेसाठी अभिनंदन! चतुरंग

वरदा 30/04/2008 - 21:38
मोहरलेल्या झाडापाशी उतरे बालपण धावा करूनी थकलेले मग विसावले मीपण! किती सुंदर शब्द.....खूप आवडली.. =D>

केशवराव 01/05/2008 - 08:34
बहुतेक आपण गोडबोले सरच असणार. 'स्वप्नरागसुमरंग' , 'लयविव्हळ सुन्दरा' हे शब्द आपलीच आठवण करुन देतात. खुप खुप दिवसांनी भेटल्यामुळे ' स्मरणाच्या काठावर......' सर्व उचंबळून आले. फार सुन्दर कवीता. या की एकदा किहीमला. चान्दोरकर [ सर ]

मदनबाण 01/05/2008 - 08:40
आकाराचा हट्ट धरुनी मेघ निराकार चातकचोचीमधे पडावी आता जलधार. छानच !!!!! (चातक प्रेमी) मदनबाण

मानस 01/05/2008 - 08:42
रुणझुणली पैंजणे अचानक फुलताना मोगरा पडले पाऊल तालावरती लयविव्हळ सुंदरा -- फारच सुरेख ............. सुंदर कविता

चेतन 01/05/2008 - 10:28
आकाराचा हट्ट धरुनी मेघ निराकार चातकचोचीमधे पडावी आता जलधार. अतिशय सुंदर चेतन

चतुरंग 30/04/2008 - 21:04
ओळ अन ओळ सुरेख! रुणझुणली पैंजणे अचानक फुलताना मोगरा पडले पाऊल तालावरती लयविव्हळ सुंदरा मोहरलेल्या झाडापाशी उतरे बालपण धावा करूनी थकलेले मग विसावले मीपण! हे तर एकदम मनाच्या आत कुठेतरी पोचले!:) सुमधुर, गेय आणि अर्थगर्भ रचनेसाठी अभिनंदन! चतुरंग

वरदा 30/04/2008 - 21:38
मोहरलेल्या झाडापाशी उतरे बालपण धावा करूनी थकलेले मग विसावले मीपण! किती सुंदर शब्द.....खूप आवडली.. =D>

केशवराव 01/05/2008 - 08:34
बहुतेक आपण गोडबोले सरच असणार. 'स्वप्नरागसुमरंग' , 'लयविव्हळ सुन्दरा' हे शब्द आपलीच आठवण करुन देतात. खुप खुप दिवसांनी भेटल्यामुळे ' स्मरणाच्या काठावर......' सर्व उचंबळून आले. फार सुन्दर कवीता. या की एकदा किहीमला. चान्दोरकर [ सर ]

मदनबाण 01/05/2008 - 08:40
आकाराचा हट्ट धरुनी मेघ निराकार चातकचोचीमधे पडावी आता जलधार. छानच !!!!! (चातक प्रेमी) मदनबाण

मानस 01/05/2008 - 08:42
रुणझुणली पैंजणे अचानक फुलताना मोगरा पडले पाऊल तालावरती लयविव्हळ सुंदरा -- फारच सुरेख ............. सुंदर कविता

चेतन 01/05/2008 - 10:28
आकाराचा हट्ट धरुनी मेघ निराकार चातकचोचीमधे पडावी आता जलधार. अतिशय सुंदर चेतन
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
स्मरणाच्या काठावर झाली मंद दिवेलागण हळुहळू उजळे आतले तुळशीचे अंगण अज्ञाताच्या क्षितिजावरूनी येती उडुनी विहंग आळवीत सुस्वरे सुकोमल स्वप्नरागसुमरंग रुणझुणली पैंजणे अचानक फुलताना मोगरा पडले पाऊल तालावरती लयविव्हळ सुंदरा मोहरलेल्या झाडापाशी उतरे बालपण धावा करूनी थकलेले मग विसावले मीपण! आकाराचा हट्ट धरुनी मेघ निराकार चातकचोचीमधे पडावी आता जलधार. --अशोक गोडबोले, पनवेल.

ध मु चे लग्न(३)

विजुभाऊ ·

मनस्वी 30/04/2008 - 10:45
त्या पेक्षा कित्येक पटीने जास्त आनन्द् धमु च्या आळीत रहाणार्‍या असंख्य आया बहीणीना झाला होता.
अहो होणारच.. त्यांच्या मुलीबाळींना रोज छळायचा हा धम्या.. आज त्याच्या तावडीतून त्या सूटणार होत्या!
आमच्या धमु काकाच्या लग्नाला यायच्य बल का.
कळ्ळं कळ्ळं आम्हाला..
आत्ताच पडलेल्या गोड स्वप्नाच्या विचारातुन बाहेर आला.
:( :)

"अग तू काय् त्याचा क्लास घेते आहेस् की काय".पिवळा डांबीस काका रागाने लालपिवळे खरे तर लाल झाले होते "तो विचारतोय काय् अन् तू सांगतेस् काय?" नायतर काय! त्याला लागलीय लगी न न्हायची घाई आणि कसली एकनाड आणि कसलं काय? ऐन वेळी एकच नाडी आहे ती न तुटता बरोबर नीट सुटली म्हणजे झालं.. या हल्लीच्या पोरींना काही कळतच नाय!!! "तुला त्या चड्डी च्या चेन ला कुलुप घालुन ठेवावे लागेल. डांबीस काका म्हणत होते की नवरदेवाचे बूट पळवुन लपवतात तशी त्या लोकांत नवरदेवाची चड्डी लपवायची पद्धत् आहे." ही आमच्यात नव्हे, विजुभाऊंच्यात पद्धत आहे हो! त्यांच्यात तरवार घेउन माणूसही उभा करतात म्हणे! वेळप्रसंगी नवर्‍यामुलाचं मुंडकं छाटायला!!!:) धमाल्या, डोकं संभाळ!!! शिर सलामत तो शादियां पचास!!!!:)) "आणि उलटे झाले तर?" धमाल मुलाच्या डोक्यात शाळेत केलेल्या ऐतिहासीक नाटकातला मावळा भालदार चोपदार आठवला. फार काय? स्टुलावर बसलेला चपराशी दिसशील!!:) "गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले........... -- रावाना डुकराने ढकलले" हे चालेल का?".बराच वेळ काहीही न बोललेला केशवसुमार एकच वाक्य बोलला. चालेल! नाहीतरी फर्मास शिवलेल्या शर्टची मिजास मारत होता लेकाचा!! कदाचित् तळलेले आंबे चहात बुडवुन खायचे अशी काहीतरी नवी जगावेगळी डिश सांगतील. सांगतीलही!! सध्या त्यांचं डोकं आंब्यात बुडालेलं आहे!! "खुळे की काय? लग्नात जेवणात फेणी ठेवायला हे लग्न काय गोयंकार किरिस्तावाचे वाटले की काय तुम्हाला?" खरं तर आम्हाला चालेल! फक्त काजूची न ठेवता नारळाची ठेवा म्हटलं!! वास येत नाही!!! उगाच नवर्‍यामुलीला जवळ घेऊन (मायेने आणि जिव्हाळ्याने हो!!) आशीर्वाद द्यायची वेळ आली तर भानगड नको!! ठण् ठण ठण् ठण घडाळ्याने मोजुन् बारा टोले दिले................ आता इतकं केल्यानंतर हे त्याचं स्वप्न होतं हे सांगू नका राव!!! त्याच्या आबांना नांव सांगीन!!!

आनंदयात्री 30/04/2008 - 11:02
>>"गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले........... -- रावाना डुकराने ढकलले" हे चालेल का?". >>कदाचित् तळलेले आंबे चहात बुडवुन खायचे अशी हहपुवा .. शेवट मस्त .. आता ९ जुलै ला काय लेख पडतोय त्याची वाट पहायची, लै मोठे मिपा संमेलन होइल त्यादिवशी, दुपारचे जेवण वैनीकडुन मांडवात अन संध्याकाळचे धम्याकडुन सायबावर !! (तुला नाय नेणार धम्या काळजी नको :) .. फक्त तुझे कार्ड नेणार आमी)

इनोबा म्हणे 30/04/2008 - 11:28
कमरेला तलवार,अंगरखा, सुरवार, मोजडी, आणि डोक्यावर् रुबाबदार मावळी पगडी घातलेला नवरदेव तोंडात बोट घालुन लाजतोय हे दृष्य त्याला दिसायला लागले. हा हा हा. धम्या एकदा घालून बघ रे हा पोषाख. डांबीस काका म्हणत होते की नवरदेवाचे बूट पळवुन लपवतात तशी त्या लोकांत नवरदेवाची चड्डी लपवायची पद्धत् आहे." धम्या चड्डीत रहा :) "गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले........... -- रावाना डुकराने ढकलले" हे चालेल का?".बराच वेळ काहीही न बोललेला केशवसुमार एकच वाक्य बोलला. इथं पण केशवाचे विडंबन. ईनोबा ने धमुच्या लग्नाला बाअरामतिचा काकांचे स्वागत असो. असे बॆनर् छापयला दिले होते. च्यामारी आमची पक्षनिष्ठा पार धूळीला मिळवली की तुम्ही. इजुभाऊ मस्त चालू आहे,लगे रहो! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

मनस्वी 30/04/2008 - 11:34
इजुभाऊ मस्त चालू आहे,लगे रहो!
इनोबा.. शेवटी "समाप्त" असे मराठीत लिहिले आहे. ;;)

इनोबा म्हणे 30/04/2008 - 11:57
इनोबा.. शेवटी "समाप्त" असे मराठीत लिहिले आहे. धत्ततिच्यायला,क्रमशः वाचायची सवयच लागलीय आपल्याला. ;;) काय ग्वाड दिसतीयास 8> कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

धत्ततिच्यायला,क्रमशः वाचायची सवयच लागलीय आपल्याला. ती आमच्यामुळे!!!:) काय ग्वाड दिसतीयास 8> आरं इनोबा, खुळा का काय तू? आरं चिकन्या दिसनार्‍या पोरींना "चिकनी दिसतेस" आसं म्हनायचं नसतंय!! तेन्ला म्हाईती हाये त्या चिकन्या दिसत्यात ते!! आपन ते सांगायची गरज न्हायी. तेन्ला "किती हुशार हाईस" आसं म्हनायचं आसतंय!! आनि हुशार (पन दिसन्यात सुमार) पोरीला "तुला हा ड्रेस किती शोभून दिसतोय!" आस म्हनायचं आसतंय!!! आप्ल्याबरूबर काळी पोरगी आसंल तर दुसर्‍या गोर्‍या पोरीकडं बघून "बघ, कशी पांढरी पाल हाये!" आसं म्हनायचं, आनि आप्ल्याबरूबर गोरी पोरगी आसंल (आता तुमच्याबरूबर ती कशाला आसंल म्हना!! तिचे काय डोळे फुटलेत!! ह.घ्या.) तर दुसर्‍या कुनाकडंच न बघता तिच्याकडंच बघत र्‍हायाचं आसतंय!! आरे कधी कळ्नार रे तुम्हां पोरांना या गोष्टी? डांबिसकाका आज हाये शिकिवायला, उद्या मेला तर काय कराल रं!!!!

In reply to by पिवळा डांबिस

धमाल मुलगा 30/04/2008 - 12:36
श्री श्री श्री क्यालिफोर्नियापीठासनाधिश, महंत पिवळा डांबीसकाका १००८ ह्यांना साष्टांग दंडवत..... काय एकसे एक आयडिया आहेत.... आता तुमच्याकडं कल्लास लावलाच पाहिजे....

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे 30/04/2008 - 12:47
काय एकसे एक आयडिया आहेत....आता तुमच्याकडं कल्लास लावलाच पाहिजे.... मी बी त्येच म्हणतोय. बाकी डांबीसकाकांच्या मौलिक विचारांमुळे आमच्या ज्ञानसागरात(डबकं म्हण लेका!) थोडी आणखी भर पडली. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

५० मुले?....भडकमकर काका तुम्ही नक्की काय काम करता :H :H गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले........... -- रावाना डुकराने ढकलले =)) =)) "अग त्या शिव्या नाहीत ते गुजराती पदार्थ आहेत्" विजुभाऊ. :)) :)) लग्नात जेवणात फेणी ठेवायला हे लग्न काय गोयंकार किरिस्तावाचे वाटले की काय तुम्हाला?" :)) :))

छोटा डॉन 30/04/2008 - 17:03
"त्या पेक्षा कित्येक पटीने जास्त आनन्द् धमु च्या आळीत रहाणार्‍या असंख्य आया बहीणीना झाला होता. अहो होणारच.. त्यांच्या मुलीबाळींना रोज छळायचा हा धम्या.. आज त्याच्या तावडीतून त्या सूटणार होत्या!" धम्या बघ रे बाबा, काय इमेज झाली तुझी ? आपण नसतं बाबा ऐकून घेतलं .... "कदाचित् तळलेले आंबे चहात बुडवुन खायचे अशी काहीतरी नवी जगावेगळी डिश सांगतील"" बास, आता तेवढीच अपेक्षा आहे... मला वाटते ती पण पूर्ण होईल ... "सुत्तरफेणी पण ठेवा" हे वाक्य ऐकल्यावर् कोपयातुन जोरात आवाज आला "खुळे की काय? लग्नात जेवणात फेणी ठेवायला हे लग्न काय गोयंकार किरिस्तावाचे वाटले की काय तुम्हाला?"लोकानी चमकुन पाहीले पिवळो डाम्बीस् काका हाताने तोंड झाकुन आडुन बोलत् होता." जबरान् , पण जर खरच नसलं तर आमाला बाहेरून कुढून तरी व्यवस्था करावी लागेल ... "छोटा डॊन आणि आनदयात्री धमाल च्या बायकोच्या मैत्रीणींविषयी रोज काही न काही तरी नवी माहीती गोळा करायच्या खटपटीत होत"" काय तरीच काय वो विजूभाऊ, अहो असं काय घडलं तर "धम्या" नवरीच्या मागे तलवार घेऊन उभ्या असणार्‍या माणसाची तलवार घेऊन आमचे "मुंडके कलम" करेल , वर डांबिसकाका जोड्याने हाणतील ते वेगळेच , चिडून तात्यांनी आमच्यासाठी "दारूबंदी" केल्यावर केवढ्यात पडेल ते आम्हाला ... बाकी "धम्या" च्या लग्नात नाचायची इच्छा अपूर्णच राहती आहे असे म्हणायचे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चतुरंग 30/04/2008 - 18:23
उत्तरोत्तर चढत्या क्रमाने रंगतदार! केशवाने पूर्ण केलेला उखाणा, डांबिसकाकांचे संवाद, तायांची (ताईचे अनेकवचन B) ) आणि पोरीबाळींची लगबग एकदम जबरान! (अवांतर (स्वगत) - आता खर्‍या लग्नात सुध्दा ह्यातले कायकाय घडवून आणता येते ते पहायला आवडेल ;) ) चतुरंग

शितल 30/04/2008 - 18:34
>>>"गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले........... -- रावाना डुकराने ढकलले" हे चालेल का?" वीजुभाऊ, हसुन गाल, दुखले. :D >>>"अग त्या शिव्या नाहीत ते गुजराती पदार्थ आहेत्" विजुभाऊ. हसुन गाल तर दुखले, पण डोळ्याच्या फटी झाल्या, आणि पुढचे काही नीट दिसेना. =)) किती हसवाल हो, खर॑च मानल॑ तुम्हाला.

रामदास 01/05/2008 - 00:13
दादू इंदुरीकरान्च्या गाढवाचे लग्ना नंतर धमाल यशस्वी प्रयोग जर झाला असेल तर धमुचे लग्न .लाजवाब. एवढी सुरेख लाइन आणि लेंग्थ कसलेल्या कसोटी गोलंदाजाला पण सलग तीन वेळा जमत नाही. एव्हढे सुन्दर कॅरीकेचर शब्दात लिहीणे .वा भाई वा.

फाल छान गोश्त. मला तल तिन्ही भाग आवल्ले.... आनि विजुकाका शेवत पन छान केलाय गोश्तीचा.... अहो जरा प्रोब्लेम आहे एक नाड् येतेय धमु एकदम् सिरीयस् होत म्हणाला. पन हे एक नाद काय अश्त हो धोंदोपंत आदोबा.....मी माज्या लग्गात तुम्हालाच पत्लिका दाखवनाल हां.... त्यानी धमाल मुलाला तू अजिबात काळजी करु नकोस् तुझ्या लग्नात माझी ५० मुले असतील म्हणुन आश्वास्न दिले. भलकमकलकाका तुमची ५० मुल जल कमी पदली तल माज्या "पहिली ब" मधल्या मित्लांना घेउन येतो....आनि मैत्लिनींनापन घेउन येतो :X डांबीस काका म्हणत होते की नवरदेवाचे बूट पळवुन लपवतात तशी त्या लोकांत नवरदेवाची चड्डी लपवायची पद्धत् आहे." पिवला दांबिशकाका, आव्वा! :P आपण् शेज्वान् राईस करुयात, पांढरा रस्सा , श्रीखंड् ,कोम्बिनेत्सिओन् पास्टा, शिकरण, बाजरीची भाकरी , वडा पाव, आनि बोल्नविता आनि आनि काजुकतली आनि चन्यामन्याची बोलं पन..... =P~ एक धूम्र शलका शिलगावुन झुरका मारला.ठ्यॊ करुन ठसका लागला ऑ धमुकाका, धमुकाकींना तुझं नाव नाव शांगनाल आता 8} - तिंग्या (धेकल)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

इनोबा म्हणे 01/05/2008 - 01:45
पन हे एक नाद काय अश्त हो धोंदोपंत आदोबा..... अल्ले शोन्या,तू सकाली शूला जाताना तूझ्या चद्दीचा नादा सोदून कलतोस ना? ही लग्नाची नाड पण अशीच असते. ती सुटल्याशिवाय लग्न नाय करता येत. आणि नाडा न सोडता केलं तर नंतर 'नसती धूणी' धूत बसावे लागते. :)) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

वरदा 01/05/2008 - 02:40
लग्नाच्या वेळी कोणी फ़ार दंगा करायला लागला,त्रास द्यायला लागला;की त्याला कोडी ऐकवायचे ठरले आहे. :)) फाल छान गोश्त. मला तल तिन्ही भाग आवल्ले.... आनि विजुकाका शेवत पन छान केलाय गोश्तीचा.... हेच म्हणते......

विजुभाऊ 01/05/2008 - 11:17
धन्यवाद मित्रानो. हा लेख मी इथेच का संपवला असे मला बर्‍याच जणानी फोन करुन व्यनी ने विचारले. पण मला वाटते की. कोणाची फिरकी कुठपर्यन्त घ्यायची त्याला मर्यादा असाव्यात. धमु च्या व्यक्तीमत्वाबद्दल मला आदर आहे त्याला कोठेही चीपनेस येवु नये अगदी प्रतिसादातसुद्धा याची काळजी घेउन हे असे लिहिले आहे. कोणीही यावे आणि टर उडवावी असे धमु चे माझ्यामुळे होउ नये . त्यालाही आणि मलाही ते आवडणार नाही. मित्र याची यापेक्षा वेगळी व्याख्या नसावी. तुमचे प्रतिसाद माझे लिहिण्याचे बळ नक्कीच वाढवतील. ::::आपल्या प्रतिसादांच्या ऋणात राहु ईच्छीणारा विजुभाऊ

मस्त लिहीले आहे. आम्हाला ध मु च्या लग्नात सामिल करून घेतल्याबद्द्ल, आणि आम्हीसुद्धा काही बिनकामाचे नाही ही जाणिव करून दिल्याबद्द्ल.:) बाकि लेख नेहमीप्रमाणे खासच आहे. यावेळी मात्र खूपच हसू आले. सत्तवीस देवतांची नावे झल्यावर् मनस्वी चा कागद् पूर्ण भरुन गेला तिला आता यापुढे पत्रिकेत् इतर मजकूर् कोठे लिहायचा हा प्रश्न पडला. पत्रिका जरा मोठी (पुस्तक)काढायची.:) गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले........... -- रावाना डुकराने ढकलले सही........... "अग त्या शिव्या नाहीत ते गुजराती पदार्थ आहेत्" विजुभाऊ मस्त स्पष्टीकरण..... पुढच्या लिखाणाची वाट पाहात आहे.....होप सो..निराश करणार नाही...

विजुभाऊ 02/05/2008 - 10:02
क्रमशः लिहीण्याबाबत खुलासा क्रमशः वाचणे मलासुद्धा आवडत नाही. आपण एरव्ही छापील वाचतो आणि जालावर वाचतो यात फरक आहे . आपल्याला वाचनाची सवय असते ती मुख्यतः पान जमीनीला समांतर ठेउन वाचतो .जालावरुन/मॉनिटर वर वाचताना हा कोण बदलतो. लेख तीस ओळींपेक्षा मोठा असल्यास वाचताना लेखाची संलग्नता /वाचकाची एकाग्रता रहात नाही. त्यामुळे मोठे लिखाण क्रमशः च लिहावे लागते.

धमाल मुलगा 02/05/2008 - 13:13
विजुभाऊ..मान गये! च्यामारी पहिल्याच भागात आमची चड्डी पळवायची भाषा बघून आम्ही जे काही टरकलो की मूग गिळून गप्प पडलो!!!
अशा जवळ जवळ सत्तवीस देवतांची नावे झल्यावर् मनस्वी चा कागद् पूर्ण भरुन गेला
#o
आमच्या धमु काकाच्या लग्नाला यायच्य बल का. आपले छोटी टिंगी , छत्रपती , विवेकग , विवेकवी, ध्रुव ,वेदश्री आणि छोटी ताई
:)) बाय द वे, ही 'छोटी ताई' कोण बॉ???
"हे बरोबर नाय ज्येष्ठानी नवोदीताना आपल्या अनुभवाचा फ़ायदा करुन दिला नाही तर काय् उपयोग त्या अनुभवाचा"
आयचा घो !!! अनुभवाचा फायदा? नको...मला जोडे पडतील!!
"आता मी नाव घेते माझे नाव प्रियाली" दोन तासापूर्वीच मिपा वर लॊग इन् केलेली कोणी एक बोलली. " तू प्रियाली काय मग माझे नाव म्रुदुला"प्रियाली हातातल्या बांगड्या मागे करत पुढे सरसावत म्हणाली.
अग्गायायायायाया..... 8}
-- रावाना डुकराने ढकलले" हे चालेल का?".बराच वेळ काहीही न बोललेला केशवसुमार एकच वाक्य बोलला.
सार्थ ओळख....केसुशेठला आपण लग्नाला बोलावणारच नाय...आयला, तिथं पंक्तीत बायकोनं छान लाजत मुरडत नाव घेतलं की 'आज आत्ता ताबडतोब' असं ठाप्पकन हे त्याच्यावर विडंबन करुन मोकळे...आणि आम्ही झालेल्या फजितीनं तोंड लपवत सैरावैरा पळतोय....कोणि सांगितलंय हात दाखवून अवलक्षण?
"माझे काही चुकले का ?रागावुन शिव्या कशाला देताय" आपल्याकडुन काहीतरी चुकले असावे असे वाटुन मनस्वी वरमली
:)) गंडली..गंडली...मनस्वी गंडली !!!
लग्नात जेवणात फेणी ठेवायला हे लग्न काय गोयंकार किरिस्तावाचे वाटले की काय तुम्हाला?"
किरिस्तावच कशाक होउंच होया? ठेवा की...आपली काय हरकत नाही...तेव्हढंच स्टेजावर उभ्या उभ्या पाय दुखायला लागले की तुमच्यात येऊन पटकन एखादा पेग हाणून परत स्टेजावर जाईन म्हणतो !!!
"५० मुले?....भडकमकर काका तुम्ही नक्की काय काम करता?? चि. धमाल ने निरागस प्रश्न विचारला.
आयच्या गावात !!! तरीच मास्तरांना नाही नाही ते प्रश्न पडतात...गरमी म्हणजे काय नी काय काय!!! ;)
फार काय? स्टुलावर बसलेला चपराशी दिसशील!
धन्य धन्य झालो श्री श्री श्री डांबिसाचार्य :))
धम्या बघ रे बाबा, काय इमेज झाली तुझी ? आपण नसतं बाबा ऐकून घेतलं ....
वस्तुस्थितीला धिरोदात्तपणे सामोरे जाण्यातच खरा पुरुषार्थ आहे मित्रा!!! लग्नापुर्वीची ऐकून घेण्याची प्रॅक्टिस म्हण हवं तर!
हो असं काय घडलं तर "धम्या" नवरीच्या मागे तलवार घेऊन उभ्या असणार्‍या माणसाची तलवार घेऊन आमचे "मुंडके कलम" करेल ,
चल रे! मी कशाला काय करु? तेव्हढीच त्या कार्ट्यांनी छळण्याची माझ्यामागची पिडा टळेल. आंद्याला पण घे सोबतीला, त्याचंही टाक जुळवून :)
धमु च्या व्यक्तीमत्वाबद्दल मला आदर आहे त्याला कोठेही चीपनेस येवु नये अगदी प्रतिसादातसुद्धा याची काळजी घेउन हे असे लिहिले आहे. कोणीही यावे आणि टर उडवावी असे धमु चे माझ्यामुळे होउ नये . त्यालाही आणि मलाही ते आवडणार नाही. मित्र याची यापेक्षा वेगळी व्याख्या नसावी.
:) धन्यवाद विजुभाऊ! खरं आहे...मित्र याची व्याख्या यापेक्षा वेगळी नसावी. माझं सुदैव की असा मित्र मला लाभला ! असो, मंडळी, माझ्या लग्नाचं हे स्वप्न, विजुभाऊंनी 'संजयाच्या दिव्यदृष्टी'ने पाहिलं आणि खास तुमच्यासाठी इथं उतरवलं....सगळ्यांनी ते छान एन्जॉय केलं... मला अगदी माझ्या खर्‍याखुर्‍या लग्नात तुम्ही सगळे आल्यासारखं वाटलं ! आभारी आहे. त्यातून मला सख्खी बहिण नाही...आणि इथे पाहतो तर इतक्या करवल्या.....छान...खूप बरं वाटलं....थॅन्क्यू ताईलोक्स !!

In reply to by धमाल मुलगा

मला अगदी माझ्या खर्‍याखुर्‍या लग्नात तुम्ही सगळे आल्यासारखं वाटलं ! आभारी आहे. म्हणजे, खर्‍या लग्नात बोलवणार नाही की काय आम्हांला? अरे आणू आम्ही आहेर! नुसतेच नाही येणार गिळायला!!!:)) एनीवे, विश यू एन्ड युअर ब्राईड हॅपी एन्ड प्रॉस्परस मॅरिड लाईफ! -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

धमाल मुलगा 05/05/2008 - 09:59
खर्‍या लग्नात बोलवणार नाही की काय आम्हांला?
बस क्या डांबीसकाकाखाँ ? अपने इस पुतणेको इतना गयागुजरा समझे क्या? थोडं थांबा....योग्य वेळी सांगेनच की :)

In reply to by प्रभाकर पेठकर

धमाल मुलगा 05/05/2008 - 14:21
:)) ह्यॅ: ! घरच्या माणसांना कुठे बोलावणी लागतात का? आणि आग्रह???? तो बाहेरच्यांना करायचा ना?

विजुभाऊ, तीनही भाग सुरेखच झाले. धम्याच्या लग्नातल्या मित्रमंडळीच्या तोंडी टाकलेला संवाद वाचायला आवडला. खरं तर आम्हाला तीनही भागातील ब-याच वाक्यांखाली कोट्या करायच्या होत्या, पण आम्ही जरा उशीराच आलो आणि वरातही आता फार पुढे गेलीय. :) आपले लेखन आवडले हे वेगळे सांगने न लगे !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभाऊ 04/05/2008 - 19:53
पण आम्ही जरा उशीराच आलो आणि वरातही आता फार पुढे गेलीय चालायचं.....वरातीमागुन ज्यांची घोडी जातात त्यात मी ही आहे. असो ( या वेळी तुमच्या तोंडी शिव्या सु संस्कृत होत्या . काही चुकमाक्ले तर सांगत चला.)

अजिंक्य 05/05/2008 - 14:34
आयुष्यात पहिल्यांदा मला "आत्यंतिक" खेद होतोय........... एवढं (आख्खं, संपूर्ण इ.इ. काहीही चालेल.) मोठ्ठं लग्न लागलं, आणि तेही ध.मु. चं ..... आणि मी एवढा "लेट"!!!! पण काय करणार, यन्ट्रीच उशीरा घेतली ना!! आलो, ते थेट भाग - ३ वाचला. ही "भानगड" लक्षातच आली नाही, की आधी भाग १ व २ वाचायला हवेत..... पण काही हरकत नाही! कारण, ३ र्‍या भागानेच एवढं हसवलं की डोळ्यात पाणी आलं..... (आमच्या मातोश्रींना वाटलं, की कोणातरी मोठ्या नेत्याचं निधन वगैरे झालं की काय!) अप्रतिम!!!! लगे रहो!!!! - अजिंक्य.

बकुळफुले 05/05/2008 - 17:26
"प्लाजु ताई...आदनावांच्या नाहीतर नावांच्या भेंड्या चालतील? छोटी टिंगी म्हणाला" ते केवद शोप्पं हाहे. कोण्त्याही गावाचे नाव घ्यायचे आणि त्याला कर जोडायचे आमी ईयत्ता "पहीली ब" अशेच् कलायचो. त्या मुलाना काय् कलायच्यच नाय. काय नाय शापदलले तल फ़ळांच्या नावापुढे कर जोडायचे आंबेकर चिंचकर केळकर बोरकर पेरुकर सफ़रचंदकर. मी तर एकदा "ढे कर" हे आडनाव म्हणुन सांगितले होते. =)) =)) =)) =))

बकुळफुले 05/05/2008 - 17:29
"मी धमु ला म्हणालो सुद्धा की तु लग्न कसे काय जमवलेस् हे मला सांगितले तर मी "वा वी प्र" अर्थात् वारंवार विचारले जाणारे प्रश्न या दुव्यावर् फ़ोटोसहीत ते पोष्ट् करेन्".आकडीने कैर्या पाडणारा मदनबाण म्हणाला. अरे बाबा किती हसवणार आता ... ))

वरदा 05/05/2008 - 20:50
त्यातून मला सख्खी बहिण नाही...आणि इथे पाहतो तर इतक्या करवल्या.....छान...खूप बरं वाटलं....थॅन्क्यू ताईलोक्स !! करवलीला आहेर द्यावा लागतो आणि त्यातुन आम्ही तुझ्या साईडच्या म्हणजे करवलीचा मान हवाच..... :D

In reply to by वरदा

धमाल मुलगा 06/05/2008 - 09:57
आहेर आहेर काय मोठी चीज आहे? ह्या आनंदापुढं तिच्याआयला ताजमहाल सुध्दा फिका पडलाय.... बोलो क्या मंगता हय?

वरदा 06/05/2008 - 19:16
क्या बात है! म्हटलस ना देतो त्यात मिळाला सगळा आहेर्...आता फक्त तारीख आणि कुठे पोचायचं ते सांग्...सगळ्या करवल्या हजर.....

विजुभाऊ 06/05/2008 - 21:24
हे बरे आहे रे....माताय लिखाण मी करायचे आणि आहेर करवलीला. मला काय आहेर टिपुन घेणारा दिगू टिपणीस समजलास काय? तुझ्या लग्नाची सगळी बित्तम बातमी सबसे तेज देतो की तु त्याची हिल्ल स्टेशन ला त्याचीच पारायणे करशील. ( बाय द वे धम्या ....चि सौ का .तै नी हा लेख वाचलाका? नाही त्याना सासरच्या लोकांची ओळख नीट करुन दे. ते किती इरसाल आहेत ते सांग) (उप कंस: कशावरुन तरी वैतागलेल्या पतिराजानी त्यंच्या बायकोला समोरुन येणार्‍या गाढवाकडेबोट दाखवत म्हंटले की ते बघ तुझे नातेवाईक.( बघा किती धाडसी मनुश्य होता तो) त्याची बायको लगेच उत्तरली : बरे झाले हो सासरच्या माणसांची ओळख झाली)

मनस्वी 30/04/2008 - 10:45
त्या पेक्षा कित्येक पटीने जास्त आनन्द् धमु च्या आळीत रहाणार्‍या असंख्य आया बहीणीना झाला होता.
अहो होणारच.. त्यांच्या मुलीबाळींना रोज छळायचा हा धम्या.. आज त्याच्या तावडीतून त्या सूटणार होत्या!
आमच्या धमु काकाच्या लग्नाला यायच्य बल का.
कळ्ळं कळ्ळं आम्हाला..
आत्ताच पडलेल्या गोड स्वप्नाच्या विचारातुन बाहेर आला.
:( :)

"अग तू काय् त्याचा क्लास घेते आहेस् की काय".पिवळा डांबीस काका रागाने लालपिवळे खरे तर लाल झाले होते "तो विचारतोय काय् अन् तू सांगतेस् काय?" नायतर काय! त्याला लागलीय लगी न न्हायची घाई आणि कसली एकनाड आणि कसलं काय? ऐन वेळी एकच नाडी आहे ती न तुटता बरोबर नीट सुटली म्हणजे झालं.. या हल्लीच्या पोरींना काही कळतच नाय!!! "तुला त्या चड्डी च्या चेन ला कुलुप घालुन ठेवावे लागेल. डांबीस काका म्हणत होते की नवरदेवाचे बूट पळवुन लपवतात तशी त्या लोकांत नवरदेवाची चड्डी लपवायची पद्धत् आहे." ही आमच्यात नव्हे, विजुभाऊंच्यात पद्धत आहे हो! त्यांच्यात तरवार घेउन माणूसही उभा करतात म्हणे! वेळप्रसंगी नवर्‍यामुलाचं मुंडकं छाटायला!!!:) धमाल्या, डोकं संभाळ!!! शिर सलामत तो शादियां पचास!!!!:)) "आणि उलटे झाले तर?" धमाल मुलाच्या डोक्यात शाळेत केलेल्या ऐतिहासीक नाटकातला मावळा भालदार चोपदार आठवला. फार काय? स्टुलावर बसलेला चपराशी दिसशील!!:) "गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले........... -- रावाना डुकराने ढकलले" हे चालेल का?".बराच वेळ काहीही न बोललेला केशवसुमार एकच वाक्य बोलला. चालेल! नाहीतरी फर्मास शिवलेल्या शर्टची मिजास मारत होता लेकाचा!! कदाचित् तळलेले आंबे चहात बुडवुन खायचे अशी काहीतरी नवी जगावेगळी डिश सांगतील. सांगतीलही!! सध्या त्यांचं डोकं आंब्यात बुडालेलं आहे!! "खुळे की काय? लग्नात जेवणात फेणी ठेवायला हे लग्न काय गोयंकार किरिस्तावाचे वाटले की काय तुम्हाला?" खरं तर आम्हाला चालेल! फक्त काजूची न ठेवता नारळाची ठेवा म्हटलं!! वास येत नाही!!! उगाच नवर्‍यामुलीला जवळ घेऊन (मायेने आणि जिव्हाळ्याने हो!!) आशीर्वाद द्यायची वेळ आली तर भानगड नको!! ठण् ठण ठण् ठण घडाळ्याने मोजुन् बारा टोले दिले................ आता इतकं केल्यानंतर हे त्याचं स्वप्न होतं हे सांगू नका राव!!! त्याच्या आबांना नांव सांगीन!!!

आनंदयात्री 30/04/2008 - 11:02
>>"गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले........... -- रावाना डुकराने ढकलले" हे चालेल का?". >>कदाचित् तळलेले आंबे चहात बुडवुन खायचे अशी हहपुवा .. शेवट मस्त .. आता ९ जुलै ला काय लेख पडतोय त्याची वाट पहायची, लै मोठे मिपा संमेलन होइल त्यादिवशी, दुपारचे जेवण वैनीकडुन मांडवात अन संध्याकाळचे धम्याकडुन सायबावर !! (तुला नाय नेणार धम्या काळजी नको :) .. फक्त तुझे कार्ड नेणार आमी)

इनोबा म्हणे 30/04/2008 - 11:28
कमरेला तलवार,अंगरखा, सुरवार, मोजडी, आणि डोक्यावर् रुबाबदार मावळी पगडी घातलेला नवरदेव तोंडात बोट घालुन लाजतोय हे दृष्य त्याला दिसायला लागले. हा हा हा. धम्या एकदा घालून बघ रे हा पोषाख. डांबीस काका म्हणत होते की नवरदेवाचे बूट पळवुन लपवतात तशी त्या लोकांत नवरदेवाची चड्डी लपवायची पद्धत् आहे." धम्या चड्डीत रहा :) "गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले........... -- रावाना डुकराने ढकलले" हे चालेल का?".बराच वेळ काहीही न बोललेला केशवसुमार एकच वाक्य बोलला. इथं पण केशवाचे विडंबन. ईनोबा ने धमुच्या लग्नाला बाअरामतिचा काकांचे स्वागत असो. असे बॆनर् छापयला दिले होते. च्यामारी आमची पक्षनिष्ठा पार धूळीला मिळवली की तुम्ही. इजुभाऊ मस्त चालू आहे,लगे रहो! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

मनस्वी 30/04/2008 - 11:34
इजुभाऊ मस्त चालू आहे,लगे रहो!
इनोबा.. शेवटी "समाप्त" असे मराठीत लिहिले आहे. ;;)

इनोबा म्हणे 30/04/2008 - 11:57
इनोबा.. शेवटी "समाप्त" असे मराठीत लिहिले आहे. धत्ततिच्यायला,क्रमशः वाचायची सवयच लागलीय आपल्याला. ;;) काय ग्वाड दिसतीयास 8> कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

धत्ततिच्यायला,क्रमशः वाचायची सवयच लागलीय आपल्याला. ती आमच्यामुळे!!!:) काय ग्वाड दिसतीयास 8> आरं इनोबा, खुळा का काय तू? आरं चिकन्या दिसनार्‍या पोरींना "चिकनी दिसतेस" आसं म्हनायचं नसतंय!! तेन्ला म्हाईती हाये त्या चिकन्या दिसत्यात ते!! आपन ते सांगायची गरज न्हायी. तेन्ला "किती हुशार हाईस" आसं म्हनायचं आसतंय!! आनि हुशार (पन दिसन्यात सुमार) पोरीला "तुला हा ड्रेस किती शोभून दिसतोय!" आस म्हनायचं आसतंय!!! आप्ल्याबरूबर काळी पोरगी आसंल तर दुसर्‍या गोर्‍या पोरीकडं बघून "बघ, कशी पांढरी पाल हाये!" आसं म्हनायचं, आनि आप्ल्याबरूबर गोरी पोरगी आसंल (आता तुमच्याबरूबर ती कशाला आसंल म्हना!! तिचे काय डोळे फुटलेत!! ह.घ्या.) तर दुसर्‍या कुनाकडंच न बघता तिच्याकडंच बघत र्‍हायाचं आसतंय!! आरे कधी कळ्नार रे तुम्हां पोरांना या गोष्टी? डांबिसकाका आज हाये शिकिवायला, उद्या मेला तर काय कराल रं!!!!

In reply to by पिवळा डांबिस

धमाल मुलगा 30/04/2008 - 12:36
श्री श्री श्री क्यालिफोर्नियापीठासनाधिश, महंत पिवळा डांबीसकाका १००८ ह्यांना साष्टांग दंडवत..... काय एकसे एक आयडिया आहेत.... आता तुमच्याकडं कल्लास लावलाच पाहिजे....

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे 30/04/2008 - 12:47
काय एकसे एक आयडिया आहेत....आता तुमच्याकडं कल्लास लावलाच पाहिजे.... मी बी त्येच म्हणतोय. बाकी डांबीसकाकांच्या मौलिक विचारांमुळे आमच्या ज्ञानसागरात(डबकं म्हण लेका!) थोडी आणखी भर पडली. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

५० मुले?....भडकमकर काका तुम्ही नक्की काय काम करता :H :H गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले........... -- रावाना डुकराने ढकलले =)) =)) "अग त्या शिव्या नाहीत ते गुजराती पदार्थ आहेत्" विजुभाऊ. :)) :)) लग्नात जेवणात फेणी ठेवायला हे लग्न काय गोयंकार किरिस्तावाचे वाटले की काय तुम्हाला?" :)) :))

छोटा डॉन 30/04/2008 - 17:03
"त्या पेक्षा कित्येक पटीने जास्त आनन्द् धमु च्या आळीत रहाणार्‍या असंख्य आया बहीणीना झाला होता. अहो होणारच.. त्यांच्या मुलीबाळींना रोज छळायचा हा धम्या.. आज त्याच्या तावडीतून त्या सूटणार होत्या!" धम्या बघ रे बाबा, काय इमेज झाली तुझी ? आपण नसतं बाबा ऐकून घेतलं .... "कदाचित् तळलेले आंबे चहात बुडवुन खायचे अशी काहीतरी नवी जगावेगळी डिश सांगतील"" बास, आता तेवढीच अपेक्षा आहे... मला वाटते ती पण पूर्ण होईल ... "सुत्तरफेणी पण ठेवा" हे वाक्य ऐकल्यावर् कोपयातुन जोरात आवाज आला "खुळे की काय? लग्नात जेवणात फेणी ठेवायला हे लग्न काय गोयंकार किरिस्तावाचे वाटले की काय तुम्हाला?"लोकानी चमकुन पाहीले पिवळो डाम्बीस् काका हाताने तोंड झाकुन आडुन बोलत् होता." जबरान् , पण जर खरच नसलं तर आमाला बाहेरून कुढून तरी व्यवस्था करावी लागेल ... "छोटा डॊन आणि आनदयात्री धमाल च्या बायकोच्या मैत्रीणींविषयी रोज काही न काही तरी नवी माहीती गोळा करायच्या खटपटीत होत"" काय तरीच काय वो विजूभाऊ, अहो असं काय घडलं तर "धम्या" नवरीच्या मागे तलवार घेऊन उभ्या असणार्‍या माणसाची तलवार घेऊन आमचे "मुंडके कलम" करेल , वर डांबिसकाका जोड्याने हाणतील ते वेगळेच , चिडून तात्यांनी आमच्यासाठी "दारूबंदी" केल्यावर केवढ्यात पडेल ते आम्हाला ... बाकी "धम्या" च्या लग्नात नाचायची इच्छा अपूर्णच राहती आहे असे म्हणायचे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चतुरंग 30/04/2008 - 18:23
उत्तरोत्तर चढत्या क्रमाने रंगतदार! केशवाने पूर्ण केलेला उखाणा, डांबिसकाकांचे संवाद, तायांची (ताईचे अनेकवचन B) ) आणि पोरीबाळींची लगबग एकदम जबरान! (अवांतर (स्वगत) - आता खर्‍या लग्नात सुध्दा ह्यातले कायकाय घडवून आणता येते ते पहायला आवडेल ;) ) चतुरंग

शितल 30/04/2008 - 18:34
>>>"गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले........... -- रावाना डुकराने ढकलले" हे चालेल का?" वीजुभाऊ, हसुन गाल, दुखले. :D >>>"अग त्या शिव्या नाहीत ते गुजराती पदार्थ आहेत्" विजुभाऊ. हसुन गाल तर दुखले, पण डोळ्याच्या फटी झाल्या, आणि पुढचे काही नीट दिसेना. =)) किती हसवाल हो, खर॑च मानल॑ तुम्हाला.

रामदास 01/05/2008 - 00:13
दादू इंदुरीकरान्च्या गाढवाचे लग्ना नंतर धमाल यशस्वी प्रयोग जर झाला असेल तर धमुचे लग्न .लाजवाब. एवढी सुरेख लाइन आणि लेंग्थ कसलेल्या कसोटी गोलंदाजाला पण सलग तीन वेळा जमत नाही. एव्हढे सुन्दर कॅरीकेचर शब्दात लिहीणे .वा भाई वा.

फाल छान गोश्त. मला तल तिन्ही भाग आवल्ले.... आनि विजुकाका शेवत पन छान केलाय गोश्तीचा.... अहो जरा प्रोब्लेम आहे एक नाड् येतेय धमु एकदम् सिरीयस् होत म्हणाला. पन हे एक नाद काय अश्त हो धोंदोपंत आदोबा.....मी माज्या लग्गात तुम्हालाच पत्लिका दाखवनाल हां.... त्यानी धमाल मुलाला तू अजिबात काळजी करु नकोस् तुझ्या लग्नात माझी ५० मुले असतील म्हणुन आश्वास्न दिले. भलकमकलकाका तुमची ५० मुल जल कमी पदली तल माज्या "पहिली ब" मधल्या मित्लांना घेउन येतो....आनि मैत्लिनींनापन घेउन येतो :X डांबीस काका म्हणत होते की नवरदेवाचे बूट पळवुन लपवतात तशी त्या लोकांत नवरदेवाची चड्डी लपवायची पद्धत् आहे." पिवला दांबिशकाका, आव्वा! :P आपण् शेज्वान् राईस करुयात, पांढरा रस्सा , श्रीखंड् ,कोम्बिनेत्सिओन् पास्टा, शिकरण, बाजरीची भाकरी , वडा पाव, आनि बोल्नविता आनि आनि काजुकतली आनि चन्यामन्याची बोलं पन..... =P~ एक धूम्र शलका शिलगावुन झुरका मारला.ठ्यॊ करुन ठसका लागला ऑ धमुकाका, धमुकाकींना तुझं नाव नाव शांगनाल आता 8} - तिंग्या (धेकल)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

इनोबा म्हणे 01/05/2008 - 01:45
पन हे एक नाद काय अश्त हो धोंदोपंत आदोबा..... अल्ले शोन्या,तू सकाली शूला जाताना तूझ्या चद्दीचा नादा सोदून कलतोस ना? ही लग्नाची नाड पण अशीच असते. ती सुटल्याशिवाय लग्न नाय करता येत. आणि नाडा न सोडता केलं तर नंतर 'नसती धूणी' धूत बसावे लागते. :)) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

वरदा 01/05/2008 - 02:40
लग्नाच्या वेळी कोणी फ़ार दंगा करायला लागला,त्रास द्यायला लागला;की त्याला कोडी ऐकवायचे ठरले आहे. :)) फाल छान गोश्त. मला तल तिन्ही भाग आवल्ले.... आनि विजुकाका शेवत पन छान केलाय गोश्तीचा.... हेच म्हणते......

विजुभाऊ 01/05/2008 - 11:17
धन्यवाद मित्रानो. हा लेख मी इथेच का संपवला असे मला बर्‍याच जणानी फोन करुन व्यनी ने विचारले. पण मला वाटते की. कोणाची फिरकी कुठपर्यन्त घ्यायची त्याला मर्यादा असाव्यात. धमु च्या व्यक्तीमत्वाबद्दल मला आदर आहे त्याला कोठेही चीपनेस येवु नये अगदी प्रतिसादातसुद्धा याची काळजी घेउन हे असे लिहिले आहे. कोणीही यावे आणि टर उडवावी असे धमु चे माझ्यामुळे होउ नये . त्यालाही आणि मलाही ते आवडणार नाही. मित्र याची यापेक्षा वेगळी व्याख्या नसावी. तुमचे प्रतिसाद माझे लिहिण्याचे बळ नक्कीच वाढवतील. ::::आपल्या प्रतिसादांच्या ऋणात राहु ईच्छीणारा विजुभाऊ

मस्त लिहीले आहे. आम्हाला ध मु च्या लग्नात सामिल करून घेतल्याबद्द्ल, आणि आम्हीसुद्धा काही बिनकामाचे नाही ही जाणिव करून दिल्याबद्द्ल.:) बाकि लेख नेहमीप्रमाणे खासच आहे. यावेळी मात्र खूपच हसू आले. सत्तवीस देवतांची नावे झल्यावर् मनस्वी चा कागद् पूर्ण भरुन गेला तिला आता यापुढे पत्रिकेत् इतर मजकूर् कोठे लिहायचा हा प्रश्न पडला. पत्रिका जरा मोठी (पुस्तक)काढायची.:) गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले........... -- रावाना डुकराने ढकलले सही........... "अग त्या शिव्या नाहीत ते गुजराती पदार्थ आहेत्" विजुभाऊ मस्त स्पष्टीकरण..... पुढच्या लिखाणाची वाट पाहात आहे.....होप सो..निराश करणार नाही...

विजुभाऊ 02/05/2008 - 10:02
क्रमशः लिहीण्याबाबत खुलासा क्रमशः वाचणे मलासुद्धा आवडत नाही. आपण एरव्ही छापील वाचतो आणि जालावर वाचतो यात फरक आहे . आपल्याला वाचनाची सवय असते ती मुख्यतः पान जमीनीला समांतर ठेउन वाचतो .जालावरुन/मॉनिटर वर वाचताना हा कोण बदलतो. लेख तीस ओळींपेक्षा मोठा असल्यास वाचताना लेखाची संलग्नता /वाचकाची एकाग्रता रहात नाही. त्यामुळे मोठे लिखाण क्रमशः च लिहावे लागते.

धमाल मुलगा 02/05/2008 - 13:13
विजुभाऊ..मान गये! च्यामारी पहिल्याच भागात आमची चड्डी पळवायची भाषा बघून आम्ही जे काही टरकलो की मूग गिळून गप्प पडलो!!!
अशा जवळ जवळ सत्तवीस देवतांची नावे झल्यावर् मनस्वी चा कागद् पूर्ण भरुन गेला
#o
आमच्या धमु काकाच्या लग्नाला यायच्य बल का. आपले छोटी टिंगी , छत्रपती , विवेकग , विवेकवी, ध्रुव ,वेदश्री आणि छोटी ताई
:)) बाय द वे, ही 'छोटी ताई' कोण बॉ???
"हे बरोबर नाय ज्येष्ठानी नवोदीताना आपल्या अनुभवाचा फ़ायदा करुन दिला नाही तर काय् उपयोग त्या अनुभवाचा"
आयचा घो !!! अनुभवाचा फायदा? नको...मला जोडे पडतील!!
"आता मी नाव घेते माझे नाव प्रियाली" दोन तासापूर्वीच मिपा वर लॊग इन् केलेली कोणी एक बोलली. " तू प्रियाली काय मग माझे नाव म्रुदुला"प्रियाली हातातल्या बांगड्या मागे करत पुढे सरसावत म्हणाली.
अग्गायायायायाया..... 8}
-- रावाना डुकराने ढकलले" हे चालेल का?".बराच वेळ काहीही न बोललेला केशवसुमार एकच वाक्य बोलला.
सार्थ ओळख....केसुशेठला आपण लग्नाला बोलावणारच नाय...आयला, तिथं पंक्तीत बायकोनं छान लाजत मुरडत नाव घेतलं की 'आज आत्ता ताबडतोब' असं ठाप्पकन हे त्याच्यावर विडंबन करुन मोकळे...आणि आम्ही झालेल्या फजितीनं तोंड लपवत सैरावैरा पळतोय....कोणि सांगितलंय हात दाखवून अवलक्षण?
"माझे काही चुकले का ?रागावुन शिव्या कशाला देताय" आपल्याकडुन काहीतरी चुकले असावे असे वाटुन मनस्वी वरमली
:)) गंडली..गंडली...मनस्वी गंडली !!!
लग्नात जेवणात फेणी ठेवायला हे लग्न काय गोयंकार किरिस्तावाचे वाटले की काय तुम्हाला?"
किरिस्तावच कशाक होउंच होया? ठेवा की...आपली काय हरकत नाही...तेव्हढंच स्टेजावर उभ्या उभ्या पाय दुखायला लागले की तुमच्यात येऊन पटकन एखादा पेग हाणून परत स्टेजावर जाईन म्हणतो !!!
"५० मुले?....भडकमकर काका तुम्ही नक्की काय काम करता?? चि. धमाल ने निरागस प्रश्न विचारला.
आयच्या गावात !!! तरीच मास्तरांना नाही नाही ते प्रश्न पडतात...गरमी म्हणजे काय नी काय काय!!! ;)
फार काय? स्टुलावर बसलेला चपराशी दिसशील!
धन्य धन्य झालो श्री श्री श्री डांबिसाचार्य :))
धम्या बघ रे बाबा, काय इमेज झाली तुझी ? आपण नसतं बाबा ऐकून घेतलं ....
वस्तुस्थितीला धिरोदात्तपणे सामोरे जाण्यातच खरा पुरुषार्थ आहे मित्रा!!! लग्नापुर्वीची ऐकून घेण्याची प्रॅक्टिस म्हण हवं तर!
हो असं काय घडलं तर "धम्या" नवरीच्या मागे तलवार घेऊन उभ्या असणार्‍या माणसाची तलवार घेऊन आमचे "मुंडके कलम" करेल ,
चल रे! मी कशाला काय करु? तेव्हढीच त्या कार्ट्यांनी छळण्याची माझ्यामागची पिडा टळेल. आंद्याला पण घे सोबतीला, त्याचंही टाक जुळवून :)
धमु च्या व्यक्तीमत्वाबद्दल मला आदर आहे त्याला कोठेही चीपनेस येवु नये अगदी प्रतिसादातसुद्धा याची काळजी घेउन हे असे लिहिले आहे. कोणीही यावे आणि टर उडवावी असे धमु चे माझ्यामुळे होउ नये . त्यालाही आणि मलाही ते आवडणार नाही. मित्र याची यापेक्षा वेगळी व्याख्या नसावी.
:) धन्यवाद विजुभाऊ! खरं आहे...मित्र याची व्याख्या यापेक्षा वेगळी नसावी. माझं सुदैव की असा मित्र मला लाभला ! असो, मंडळी, माझ्या लग्नाचं हे स्वप्न, विजुभाऊंनी 'संजयाच्या दिव्यदृष्टी'ने पाहिलं आणि खास तुमच्यासाठी इथं उतरवलं....सगळ्यांनी ते छान एन्जॉय केलं... मला अगदी माझ्या खर्‍याखुर्‍या लग्नात तुम्ही सगळे आल्यासारखं वाटलं ! आभारी आहे. त्यातून मला सख्खी बहिण नाही...आणि इथे पाहतो तर इतक्या करवल्या.....छान...खूप बरं वाटलं....थॅन्क्यू ताईलोक्स !!

In reply to by धमाल मुलगा

मला अगदी माझ्या खर्‍याखुर्‍या लग्नात तुम्ही सगळे आल्यासारखं वाटलं ! आभारी आहे. म्हणजे, खर्‍या लग्नात बोलवणार नाही की काय आम्हांला? अरे आणू आम्ही आहेर! नुसतेच नाही येणार गिळायला!!!:)) एनीवे, विश यू एन्ड युअर ब्राईड हॅपी एन्ड प्रॉस्परस मॅरिड लाईफ! -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

धमाल मुलगा 05/05/2008 - 09:59
खर्‍या लग्नात बोलवणार नाही की काय आम्हांला?
बस क्या डांबीसकाकाखाँ ? अपने इस पुतणेको इतना गयागुजरा समझे क्या? थोडं थांबा....योग्य वेळी सांगेनच की :)

In reply to by प्रभाकर पेठकर

धमाल मुलगा 05/05/2008 - 14:21
:)) ह्यॅ: ! घरच्या माणसांना कुठे बोलावणी लागतात का? आणि आग्रह???? तो बाहेरच्यांना करायचा ना?

विजुभाऊ, तीनही भाग सुरेखच झाले. धम्याच्या लग्नातल्या मित्रमंडळीच्या तोंडी टाकलेला संवाद वाचायला आवडला. खरं तर आम्हाला तीनही भागातील ब-याच वाक्यांखाली कोट्या करायच्या होत्या, पण आम्ही जरा उशीराच आलो आणि वरातही आता फार पुढे गेलीय. :) आपले लेखन आवडले हे वेगळे सांगने न लगे !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभाऊ 04/05/2008 - 19:53
पण आम्ही जरा उशीराच आलो आणि वरातही आता फार पुढे गेलीय चालायचं.....वरातीमागुन ज्यांची घोडी जातात त्यात मी ही आहे. असो ( या वेळी तुमच्या तोंडी शिव्या सु संस्कृत होत्या . काही चुकमाक्ले तर सांगत चला.)

अजिंक्य 05/05/2008 - 14:34
आयुष्यात पहिल्यांदा मला "आत्यंतिक" खेद होतोय........... एवढं (आख्खं, संपूर्ण इ.इ. काहीही चालेल.) मोठ्ठं लग्न लागलं, आणि तेही ध.मु. चं ..... आणि मी एवढा "लेट"!!!! पण काय करणार, यन्ट्रीच उशीरा घेतली ना!! आलो, ते थेट भाग - ३ वाचला. ही "भानगड" लक्षातच आली नाही, की आधी भाग १ व २ वाचायला हवेत..... पण काही हरकत नाही! कारण, ३ र्‍या भागानेच एवढं हसवलं की डोळ्यात पाणी आलं..... (आमच्या मातोश्रींना वाटलं, की कोणातरी मोठ्या नेत्याचं निधन वगैरे झालं की काय!) अप्रतिम!!!! लगे रहो!!!! - अजिंक्य.

बकुळफुले 05/05/2008 - 17:26
"प्लाजु ताई...आदनावांच्या नाहीतर नावांच्या भेंड्या चालतील? छोटी टिंगी म्हणाला" ते केवद शोप्पं हाहे. कोण्त्याही गावाचे नाव घ्यायचे आणि त्याला कर जोडायचे आमी ईयत्ता "पहीली ब" अशेच् कलायचो. त्या मुलाना काय् कलायच्यच नाय. काय नाय शापदलले तल फ़ळांच्या नावापुढे कर जोडायचे आंबेकर चिंचकर केळकर बोरकर पेरुकर सफ़रचंदकर. मी तर एकदा "ढे कर" हे आडनाव म्हणुन सांगितले होते. =)) =)) =)) =))

बकुळफुले 05/05/2008 - 17:29
"मी धमु ला म्हणालो सुद्धा की तु लग्न कसे काय जमवलेस् हे मला सांगितले तर मी "वा वी प्र" अर्थात् वारंवार विचारले जाणारे प्रश्न या दुव्यावर् फ़ोटोसहीत ते पोष्ट् करेन्".आकडीने कैर्या पाडणारा मदनबाण म्हणाला. अरे बाबा किती हसवणार आता ... ))

वरदा 05/05/2008 - 20:50
त्यातून मला सख्खी बहिण नाही...आणि इथे पाहतो तर इतक्या करवल्या.....छान...खूप बरं वाटलं....थॅन्क्यू ताईलोक्स !! करवलीला आहेर द्यावा लागतो आणि त्यातुन आम्ही तुझ्या साईडच्या म्हणजे करवलीचा मान हवाच..... :D

In reply to by वरदा

धमाल मुलगा 06/05/2008 - 09:57
आहेर आहेर काय मोठी चीज आहे? ह्या आनंदापुढं तिच्याआयला ताजमहाल सुध्दा फिका पडलाय.... बोलो क्या मंगता हय?

वरदा 06/05/2008 - 19:16
क्या बात है! म्हटलस ना देतो त्यात मिळाला सगळा आहेर्...आता फक्त तारीख आणि कुठे पोचायचं ते सांग्...सगळ्या करवल्या हजर.....

विजुभाऊ 06/05/2008 - 21:24
हे बरे आहे रे....माताय लिखाण मी करायचे आणि आहेर करवलीला. मला काय आहेर टिपुन घेणारा दिगू टिपणीस समजलास काय? तुझ्या लग्नाची सगळी बित्तम बातमी सबसे तेज देतो की तु त्याची हिल्ल स्टेशन ला त्याचीच पारायणे करशील. ( बाय द वे धम्या ....चि सौ का .तै नी हा लेख वाचलाका? नाही त्याना सासरच्या लोकांची ओळख नीट करुन दे. ते किती इरसाल आहेत ते सांग) (उप कंस: कशावरुन तरी वैतागलेल्या पतिराजानी त्यंच्या बायकोला समोरुन येणार्‍या गाढवाकडेबोट दाखवत म्हंटले की ते बघ तुझे नातेवाईक.( बघा किती धाडसी मनुश्य होता तो) त्याची बायको लगेच उत्तरली : बरे झाले हो सासरच्या माणसांची ओळख झाली)
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

गोंय हो महाराष्ट्राचो सांस्क्रुतिक भाग दिसता काय ना?

धनंजय ·

गोंय, ताजी संस्क्रुती, ताजी भास, तुमका आपली दिसता मूं? आरे पापयां, दिसता रे दिसता! अरे गोंय म्हळ्यार किते समजोली रे ही लोकां!! त्या भाऊसायब बांदोडकरान किती प्रयत्न केले म्हणान सांगू तुका! पण मतदानान, शिंदळीच्यान, सालो घात केलो रे...:( आंवशीक खावंक व्हरान, अरे आसां म्हणतत की इगर्जींतून हुकूम गेले की रे की सेपरेट स्टेट ठेवूक व्हयां. आमची लोकां निजान रवली रे...:( दुख्खी: पिवळो डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

सुनील 30/04/2008 - 11:54
त्या भाऊसायब बांदोडकरान किती प्रयत्न केले म्हणान सांगू तुका! पण मतदानान, शिंदळीच्यान, सालो घात केलो रे... आंवशीक खावंक व्हरान, अरे आसां म्हणतत की इगर्जींतून हुकूम गेले की रे की सेपरेट स्टेट ठेवूक व्हयां. आमची लोकां निजान रवली रे... दुख्खी: सेपरेट स्टेटचा श्रेय जाता जॅक सिक्वेराक. साष्टीकारांनी भरभरून मते दिली आनि उत्तर गोंयकार रावले निजून ... सुशेगाद !!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मुक्तसुनीत 30/04/2008 - 08:33
तुमची भाषा मला बोलता येत नाही , पण तुम्ही लिहीलेला शब्द नि शब्द समजला. गोंय, ताजी संस्क्रुती, ताजी भास, तुमका आपली दिसता मूं? ही संस्क्रुती एक अशे तुमका दिसता काय विंगड म्हणून दिसता? अहो , हे काय विचारणे झाले का ? गोव्याची संस्कृती नि भाषा यात आपलेपणा न दिसला तरच नवल ! गोव्याकडच्या कितीतरी गोष्टी आहेत , माणसे आहेत , संगीत आहे , काव्य आहे , दैवते आहेत ज्यांनी महाराष्ट्राला शताकानुशतके समृद्ध केले आहे. गोवा नि महाराष्ट्र ही भावंडेच ! या मधे जरासुद्धा किंतु नको !

In reply to by मुक्तसुनीत

गोव्याकडच्या कितीतरी गोष्टी आहेत , माणसे आहेत , संगीत आहे , काव्य आहे , दैवते आहेत, पाककृती आहेत ज्यांनी महाराष्ट्राला शताकानुशतके समृद्ध केले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

धनंजय 30/04/2008 - 20:40
दिवाळिएन एक दिस सगळे जेवण फोवांचे करतात. फोडणी-फोव, दूद-फोव, नाल्ल-फोव... कितलेशे माका यादऊय येना. तुका ताजो क्रिती येता जाल्या दी - उपकार जाताले. कोकणी जेवण रुच्चीक, नी?

In reply to by मुक्तसुनीत

मदनबाण 30/04/2008 - 09:58
गोव्याची संस्कृती नि भाषा यात आपलेपणा न दिसला तरच नवल ! गोव्याकडच्या कितीतरी गोष्टी आहेत , माणसे आहेत , संगीत आहे , काव्य आहे , दैवते आहेत ज्यांनी महाराष्ट्राला शताकानुशतके समृद्ध केले आहे. गोवा नि महाराष्ट्र ही भावंडेच ! या मधे जरासुद्धा किंतु नको ! अगदी हेच म्हणतो.... (फेणी ची चव कशी असते) या विचारात पडलेला. मदनबाण

चतुरंग 30/04/2008 - 09:04
गोवा आणि महाराष्ट्राच्या संबंधांवर मला एक शीघ्रकाव्य स्फुरले - गोव्याच्या मातीत| कलाही आहेत| भरुन वहात| कणांकणां|| नाटक वा गाणे| 'मंगेशा'चे देणे| आपण ते घेणे | सर्वथैव|| कविताही सार | 'बाकीबाब' थोर| इतरही फार | कवीगण || शिल्प किंवा चित्र | वाटते पवित्र| कलाकार मित्र | जन्मा येती|| महाराष्ट्र्-गोवा | बंधुभाव हवा | जपून ही ठेवा | रत्नखाण || चतुरंग

चित्रा 30/04/2008 - 09:17
हे पण प्रमाणभाषेसंबंधी का? अवांतर - विंगडचा अर्थ बघू गेले तर मायक्रोसॉफ्टचे हे पान मिळाले! http://www.microsoft.com/downloads/render.aspx?displaylang=kok&content=help

विकास 30/04/2008 - 09:34
मला कोकणी ऐकायला आवडते. पण वाचायलापण (आज) आवडली. तुमच्या (आपल्या - म्हणजे आमच्यापण) गोव्याच्या संगीत कला अकादमीच्या एका छान तब्बलजींची दोन आठवड्यांपूर्वी गाठ पडली होती. त्यांचे उत्तम तबलावादन हे दुसरे मूळचे गोवेकर - पं. प्रभाकर कारेकरांना साथ देण्यासाठी होते. बा़की असेच लिहीत जा... फक्त कोकणीत कविता वगैरे सावकाशीने करा... घाई नाही! :-)) (ह. घ्या.)

मुक्तसुनीत 30/04/2008 - 09:37
....यांचा थोडा परिचय करून दिलात तर उत्तम होईल. या भाषेमधे कसल्या कसल्या साहित्यिक परंपरा आहेत , कसकशा प्रकारचे लिखाण झाले/होते वगैरे गोष्टी ऐकायला आवडेल.

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री 30/04/2008 - 11:33
लेख सुंदर, वेगळा, आवडला. धनुदादाने कोकणी साहित्याची ओळख करुन द्यावी असे वाटते. कोकणी मधे लिहल्यावर सर्वसामान्य मराठी माणसाला समजणार नाहीत अशा शब्दांचे अर्थ खाली एका सुचीमधे द्यावेत असेही वाटले. (उदा. विंगड)

विसोबा खेचर 30/04/2008 - 09:47
सुरेखच लिहिलं आहेस...साला, आपल्याला पण गोवा लै आवडतं! तुझ्या या लेखामुळे कधी काळी एका मैत्रिणीसोबत तीन दिवस कलंगुट बीचवर राहिलो होतो ते सुंदर दिवस आठवले! मस्तपैकी कलंगुट बीच, सकाळ संध्याकाळ मासळीचं जेवण, उंची मद्य! साला खूप मजा आली होती! त्या तीन दिवसात साला आपण 'जिवाचं गोवा' केलं होतं! :) अजूनही असेच कोकणी भाषेच्या गोडीतले लेख येऊ द्यात. खूप मौज वाटते वाचायला. साला, बोलीभाषेची गोडी काही औरच! :) आपला, तात्या मंगेशकर.

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर 01/05/2008 - 06:14
एका नवीन लेखाची बीजे ह्या वाक्यात आहेत. वाट पाहू.... हा हा हा! सवडीने ती ष्टोरीही लिहीन.... :)) आपला, (गोव्यात यथेच्छ मौजमजा केलेला) तात्या.

विसुनाना 30/04/2008 - 11:34
गोव्याच्या कोंकणी बोलीभाषेतला हा लेख आवडला. ;) असेच येऊ द्या. अवांतर : माझे वडील अनेक वर्षांपूर्वीची तीनचार वर्षे गोव्यात नोकरीला होते. तेंव्हाचा प्रसंग. भाषेशी संबंधित आहे म्हणून देतो- ते प्रथमच तिथल्या खानावळीत गेले असता त्यांना 'निस्त्याक की शिवराक' या प्रश्नाला तोंड द्यावे लागले. त्यांनी विचार केला की 'निस्त्याक' म्हणजे नुस्ते आणि 'शिवराक' म्हणजे शिवराळ असे असावे. (पर्यायाने निस्त्याक म्हणजे शाकाहारी आणि शिवराक म्हणजे मांसाहारी असे ते समजले.) (जातधर्म म्हणून नव्हे तर खिशाला परवडेल म्हणून) त्यांनी निस्त्याक सांगितले आणि समोर आली ती सुरमई! त्या दिवसापासून गोव्यात ते कधीच शिवराळ/क जेवले नाहीत. नुस्ते निस्त्याकच निस्त्याक! :)

भावना 30/04/2008 - 23:16
गोवा ! फारच सुंदर ठिकाण. आम्ही आत्ता एक महिन्यापूर्वी च जाउन आलो. धमाल मजा आली भटकायला ! सोबत एक विनोदी अनुभवही आला. बागा बीचजवळील एका हॉटेलात उतरलो होतो . सगळीकडे मजा आली पण खाण्याचे तुफान हाल झाले. आम्ही पड्लो शाकाहारी त्यात पाण्याविना इतर पेय कुणाला चालत नाही .मग काय कोणत्याच हॉटेलात आमची ऑर्डर लवकर पूर्ण करण्यार आली नाही. आमच्या मागुन आलेले कितीतरी जण पित व नंतर खात बसायचे. आम्ही मात्र......... म्हणुन म्हणावे वाटते, 'प्यावे' त्याने निश्चित गोव्याला जावे . आणि न प्यावे त्याने .... ते तुम्हीच ठरवा !!!

In reply to by भावना

गोव्याची मजा लुटायला आपण मांसाहारी वा 'पिणारा' असण्याची अजिबात जरूर नाही... सगळीकडे मजा आली पण खाण्याचे तुफान हाल झाले. आम्ही पड्लो शाकाहारी त्यात पाण्याविना इतर पेय कुणाला चालत नाही .मग काय कोणत्याच हॉटेलात आमची ऑर्डर लवकर पूर्ण करण्यार आली नाही. आमच्या मागुन आलेले कितीतरी जण पित व नंतर खात बसायचे. आम्ही मात्र......... भावनाजी, हा तुमचा वैयक्तिक अनुभव असल्याने आम्ही त्याचा आदर करतो. कारण वैयक्तिक अनुभवावर असहमत होण्याचा प्रश्नच नसतो. म्हणुन म्हणावे वाटते, 'प्यावे' त्याने निश्चित गोव्याला जावे . आणि न प्यावे त्याने .... ते तुम्हीच ठरवा !!! याच्याशी मात्र असहमत!! गोव्याची फेणी प्रसिद्ध आहे आणि इतरही मदिरा तिथे (एक्साईज टॅक्स नसल्याने) मुंबई-पुण्यापेक्षा स्वस्त मिळते हे खरे आहे. पण 'न पिणार्‍याने' गोव्याला जाण्यापूर्वी विचार करावा असा अर्थ तुमच्या वरील वाक्यांतून ध्वनित होत आहे. हे तितकेसे खरे नाही. गोव्यात सर्वत्र पाणी मुबलक मिळते. इतर सर्व सॉफ्ट्-ड्रिंक्सही मिळतात. स्थानिक सोडा घालून केलेले लिंबू-सरबत ही तर गोव्याची खसियत आहे हे तुम्हाला माहिती दिसत नाही. अहो गोव्यात लाखो लहान मुले आणि हिंदू स्त्रिया रहातात, ते सर्व काय 'पिणारे' असतात काय? तीच गोष्ट मांसाहाराची! गोव्यात मासळी चांगली मिळते यात दुमत नाही. पण अगदी बांद्यापासून ते थेट मडगांवपर्यंत सर्वत्र शाकाहारी अन्न मिळते! अहो गोव्याच्या फणसाच्या, वालीच्या शेंगांच्या आणि भोपळ्याच्या फुलांच्या भाज्यांचा तर जवाब नाही. गोव्यांत अनेक शाकाहारी ब्राम्हण पिढ्यानपिढ्या रहातात व ते मांसाहार करीत नाहीत हो... गोव्यात असंख्य मोठी-मोठी देवस्थाने आहेत, तिथे काय मांसाहारच चालतो असे आपल्याला वाटते काय? उगाच काहीतरी... मला वाटते की तुम्हाला गोव्याला जाण्यापूर्वी नीट माहिती मिळाली नसावी. विशेषतः ट्रॅव्हल एजन्सीकडून मिळणारी माहिती ही नेहमीच एका छापाची असते. पण तुम्ही जर पूर्ण शाकाहारी असाल तर तुम्ही अधिक चौकशी करून त्याप्रमाणे हॉटेले वगैरे निवडणे योग्य नव्हते काय? गोवा हे टुरिस्ट स्टेट आहे. तुमच्या सामान्यीकरणाने (जनरलायझेशन) ने इतर लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. गोव्याचा पुत्र असल्याने आपल्या भूमीची उगीच बदनामी होऊ नये म्हणून वरील लेखनप्रपंच! चू.भू.द्या.घ्या.

In reply to by पिवळा डांबिस

भाग्यश्री 01/05/2008 - 06:30
अगदी सहमत! गोव्यात जायला पिणारे अथवा मांसाहारी खाणारेच असले पाहीजेत असं मुळीच नाही...(असाल तर चांगलच आहे म्हणा!) डिसेंबर मधे आम्ही गेलो होतो, तेव्हा कधी न मिळाल्यासारखं जेवलो होतो, इतकं सुंदर जेवण मिळालं आम्हाला! शाकाहारी,मांसाहारी दोन्ही! ...(काय बटर नान,चिकन होतं राव! अजुन चव येतीय जिभेवर!! ) गोवा आम्हाला सर्वप्रथम जेवणासाठी, सुंदर बीच साठी, आणि बीच शॅक्स साठी आठवते! सॉफ्ट ड्रींक, पाणी वगैरे काहीच मिळालं नाही तुम्हाला हे पटायला अवघड जातय हो भावना...

In reply to by भावना

काळा_पहाड 02/05/2008 - 14:58
भावनाजी का आमच्या गोयेंकराक चिडवताय ? गोवा हे टुरिस्ट स्टेट आहे हे तुम्हाला आता पटले असेलच. अहो जाण्यापूर्वी थोडा अभ्यास नको का करायला ? तुम्ही आपले गेले जेवायला ! ते काय सोप्प आहे ? एवढे सारे टुरिस्ट येत असतात. कुणाकुणाची बडदास्त ठेवणार हॉटेलवाले तरी ? आता तुम्ही विनोदी अनुभव म्हणुन तुमचा अनुभव सांगितलात खरा पण आमची मंडळी जरा संवेदनशील आहेत. उगाच वाटले ना त्यांना की तुम्ही गोव्याची नकारात्मक प्रसिद्धी करताहात म्हणुन. अहो, योग्य हॉटेल न निवडणे ही तुमची चूक नाही का ? त्यात हॉटेलवाल्यांवर राग धरण्यात काय हंशील ?

सॉफ्ट ड्रींक, पाणी वगैरे काहीच मिळालं नाही तुम्हाला हे पटायला अवघड जातय हो भावना... अहो भाग्यश्रीताई, भावनाताई म्हणतात,'' आम्ही पड्लो शाकाहारी त्यात पाण्याविना इतर पेय कुणाला चालत नाही ." याचा अर्थ "पाणी वगैरे काहीच मिळालं नाही " असा होत नाही. आणि कुणाचाही वैयक्तीक अनुभव आपल्याला मान्य करायला म्हणजे पटवून घ्यायला हवा . नाही का?

In reply to by श्रीमंतपेशवे

पाण्याविना इतर पेय कुणाला चालत नाही ." याचा अर्थ "पाणी वगैरे काहीच मिळालं नाही " असा होत नाही. मग याचा दुसरा काय अर्थ होऊ शकतो?

In reply to by श्रीमंतपेशवे

भाग्यश्री 04/05/2008 - 23:04
आपण असं गृहीत धरू की मी वाचायला चुकले.. आणि त्यांना पाणी मिळाले(अर्थात ते मिळायलाच पाहीजे!) पण शाकाहारी अन्न मिळाले नाही हे नाही ना पटत.. असो..तुम्ही म्हणता तसं तो त्यांचा वैयक्तीक अनुभव होता. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो त्यामुळे मी पुढे काही बोलत नाही..

In reply to by भाग्यश्री

तुम्ही म्हणता तसं तो त्यांचा वैयक्तीक अनुभव होता. त्यांचा वैयक्तिक अनुभव आम्ही वर स्वीकार केला आहेच. आमचा आक्षेप फक्त गोव्याला जायचं असेल तर "पिणारा" पाहिजे, न पिणार्‍यांनी विचार करावा या जनरलायझेशनवर होता... असो. आम्हाला जे सांगायचय ते वर सांगितलं आहेच, तेंव्हा आमच्यापुरता हा विषय संपला....

धनंजय 04/05/2008 - 15:29
गोंयात न्हयों आसात, बांय आसात. ताजेन नितळ उदक मेळटा. ते उदक पिल्या उपकरता. कोंकणाभाशेन गोयांत माड आसात. नाल्ला उदक पिउपाक रुच्चीक. गोंयांत सोफ्ड्रिंका, सोडा फॅक्ट्र्यो आसात. फोंडे प्रासाचेर हांव केन्नाय अर्द-पाव लिटर उसा रस पी, तोय गोंयान लोक पिता. गोंयात आर्ल्याची बिएर मेळटा, काजी आणिक नाल्लाची फेणी मेळटा. पुणून रोज जेवपा खातीर, तान लागली म्हूण हेर पेयांच लोक पिता. कोण बेबदो जालो तरी दिसांत इल्लेशे तरी उदक पिता.

In reply to by धनंजय

डॉ.धनंजय, गोमांतकी एक बोली भाषा असुन तीची मुख्य भाषा मराठीच होती असे वाचून असल्यामुळे गोमांतकी लोकांची बोली ऐकायला आवडतेच पण वर अनेक प्रतिसादात वाचायलाही मजा आली. आता आपल्या प्रतिसादात मला बिएर, फेणी, जेवपा,तान, इतकं कळलं आणि गोव्यात पोहचल्यावर मराठी माणसाला या पेक्षा दुसरे काय हवे असेल. :) अवांतर : पोर्तुगीज लोकांशी आणि पुढे राजवटीशी गोमांतकी लोकांचा अगदी १५ व्या शतकापासुन संबध आला होता तो केवळ राजकीय नव्हे तर धार्मिकही होता. भाषेत अनेक शब्दांबरोबर सांस्कृतिक आदान-प्रदानेही झाली असतील त्याचे लेखन कुठे आणि कोणत्या पुस्तकात वाचायला मिळेल.

गोंय, ताजी संस्क्रुती, ताजी भास, तुमका आपली दिसता मूं? आरे पापयां, दिसता रे दिसता! अरे गोंय म्हळ्यार किते समजोली रे ही लोकां!! त्या भाऊसायब बांदोडकरान किती प्रयत्न केले म्हणान सांगू तुका! पण मतदानान, शिंदळीच्यान, सालो घात केलो रे...:( आंवशीक खावंक व्हरान, अरे आसां म्हणतत की इगर्जींतून हुकूम गेले की रे की सेपरेट स्टेट ठेवूक व्हयां. आमची लोकां निजान रवली रे...:( दुख्खी: पिवळो डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

सुनील 30/04/2008 - 11:54
त्या भाऊसायब बांदोडकरान किती प्रयत्न केले म्हणान सांगू तुका! पण मतदानान, शिंदळीच्यान, सालो घात केलो रे... आंवशीक खावंक व्हरान, अरे आसां म्हणतत की इगर्जींतून हुकूम गेले की रे की सेपरेट स्टेट ठेवूक व्हयां. आमची लोकां निजान रवली रे... दुख्खी: सेपरेट स्टेटचा श्रेय जाता जॅक सिक्वेराक. साष्टीकारांनी भरभरून मते दिली आनि उत्तर गोंयकार रावले निजून ... सुशेगाद !!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मुक्तसुनीत 30/04/2008 - 08:33
तुमची भाषा मला बोलता येत नाही , पण तुम्ही लिहीलेला शब्द नि शब्द समजला. गोंय, ताजी संस्क्रुती, ताजी भास, तुमका आपली दिसता मूं? ही संस्क्रुती एक अशे तुमका दिसता काय विंगड म्हणून दिसता? अहो , हे काय विचारणे झाले का ? गोव्याची संस्कृती नि भाषा यात आपलेपणा न दिसला तरच नवल ! गोव्याकडच्या कितीतरी गोष्टी आहेत , माणसे आहेत , संगीत आहे , काव्य आहे , दैवते आहेत ज्यांनी महाराष्ट्राला शताकानुशतके समृद्ध केले आहे. गोवा नि महाराष्ट्र ही भावंडेच ! या मधे जरासुद्धा किंतु नको !

In reply to by मुक्तसुनीत

गोव्याकडच्या कितीतरी गोष्टी आहेत , माणसे आहेत , संगीत आहे , काव्य आहे , दैवते आहेत, पाककृती आहेत ज्यांनी महाराष्ट्राला शताकानुशतके समृद्ध केले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

धनंजय 30/04/2008 - 20:40
दिवाळिएन एक दिस सगळे जेवण फोवांचे करतात. फोडणी-फोव, दूद-फोव, नाल्ल-फोव... कितलेशे माका यादऊय येना. तुका ताजो क्रिती येता जाल्या दी - उपकार जाताले. कोकणी जेवण रुच्चीक, नी?

In reply to by मुक्तसुनीत

मदनबाण 30/04/2008 - 09:58
गोव्याची संस्कृती नि भाषा यात आपलेपणा न दिसला तरच नवल ! गोव्याकडच्या कितीतरी गोष्टी आहेत , माणसे आहेत , संगीत आहे , काव्य आहे , दैवते आहेत ज्यांनी महाराष्ट्राला शताकानुशतके समृद्ध केले आहे. गोवा नि महाराष्ट्र ही भावंडेच ! या मधे जरासुद्धा किंतु नको ! अगदी हेच म्हणतो.... (फेणी ची चव कशी असते) या विचारात पडलेला. मदनबाण

चतुरंग 30/04/2008 - 09:04
गोवा आणि महाराष्ट्राच्या संबंधांवर मला एक शीघ्रकाव्य स्फुरले - गोव्याच्या मातीत| कलाही आहेत| भरुन वहात| कणांकणां|| नाटक वा गाणे| 'मंगेशा'चे देणे| आपण ते घेणे | सर्वथैव|| कविताही सार | 'बाकीबाब' थोर| इतरही फार | कवीगण || शिल्प किंवा चित्र | वाटते पवित्र| कलाकार मित्र | जन्मा येती|| महाराष्ट्र्-गोवा | बंधुभाव हवा | जपून ही ठेवा | रत्नखाण || चतुरंग

चित्रा 30/04/2008 - 09:17
हे पण प्रमाणभाषेसंबंधी का? अवांतर - विंगडचा अर्थ बघू गेले तर मायक्रोसॉफ्टचे हे पान मिळाले! http://www.microsoft.com/downloads/render.aspx?displaylang=kok&content=help

विकास 30/04/2008 - 09:34
मला कोकणी ऐकायला आवडते. पण वाचायलापण (आज) आवडली. तुमच्या (आपल्या - म्हणजे आमच्यापण) गोव्याच्या संगीत कला अकादमीच्या एका छान तब्बलजींची दोन आठवड्यांपूर्वी गाठ पडली होती. त्यांचे उत्तम तबलावादन हे दुसरे मूळचे गोवेकर - पं. प्रभाकर कारेकरांना साथ देण्यासाठी होते. बा़की असेच लिहीत जा... फक्त कोकणीत कविता वगैरे सावकाशीने करा... घाई नाही! :-)) (ह. घ्या.)

मुक्तसुनीत 30/04/2008 - 09:37
....यांचा थोडा परिचय करून दिलात तर उत्तम होईल. या भाषेमधे कसल्या कसल्या साहित्यिक परंपरा आहेत , कसकशा प्रकारचे लिखाण झाले/होते वगैरे गोष्टी ऐकायला आवडेल.

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री 30/04/2008 - 11:33
लेख सुंदर, वेगळा, आवडला. धनुदादाने कोकणी साहित्याची ओळख करुन द्यावी असे वाटते. कोकणी मधे लिहल्यावर सर्वसामान्य मराठी माणसाला समजणार नाहीत अशा शब्दांचे अर्थ खाली एका सुचीमधे द्यावेत असेही वाटले. (उदा. विंगड)

विसोबा खेचर 30/04/2008 - 09:47
सुरेखच लिहिलं आहेस...साला, आपल्याला पण गोवा लै आवडतं! तुझ्या या लेखामुळे कधी काळी एका मैत्रिणीसोबत तीन दिवस कलंगुट बीचवर राहिलो होतो ते सुंदर दिवस आठवले! मस्तपैकी कलंगुट बीच, सकाळ संध्याकाळ मासळीचं जेवण, उंची मद्य! साला खूप मजा आली होती! त्या तीन दिवसात साला आपण 'जिवाचं गोवा' केलं होतं! :) अजूनही असेच कोकणी भाषेच्या गोडीतले लेख येऊ द्यात. खूप मौज वाटते वाचायला. साला, बोलीभाषेची गोडी काही औरच! :) आपला, तात्या मंगेशकर.

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर 01/05/2008 - 06:14
एका नवीन लेखाची बीजे ह्या वाक्यात आहेत. वाट पाहू.... हा हा हा! सवडीने ती ष्टोरीही लिहीन.... :)) आपला, (गोव्यात यथेच्छ मौजमजा केलेला) तात्या.

विसुनाना 30/04/2008 - 11:34
गोव्याच्या कोंकणी बोलीभाषेतला हा लेख आवडला. ;) असेच येऊ द्या. अवांतर : माझे वडील अनेक वर्षांपूर्वीची तीनचार वर्षे गोव्यात नोकरीला होते. तेंव्हाचा प्रसंग. भाषेशी संबंधित आहे म्हणून देतो- ते प्रथमच तिथल्या खानावळीत गेले असता त्यांना 'निस्त्याक की शिवराक' या प्रश्नाला तोंड द्यावे लागले. त्यांनी विचार केला की 'निस्त्याक' म्हणजे नुस्ते आणि 'शिवराक' म्हणजे शिवराळ असे असावे. (पर्यायाने निस्त्याक म्हणजे शाकाहारी आणि शिवराक म्हणजे मांसाहारी असे ते समजले.) (जातधर्म म्हणून नव्हे तर खिशाला परवडेल म्हणून) त्यांनी निस्त्याक सांगितले आणि समोर आली ती सुरमई! त्या दिवसापासून गोव्यात ते कधीच शिवराळ/क जेवले नाहीत. नुस्ते निस्त्याकच निस्त्याक! :)

भावना 30/04/2008 - 23:16
गोवा ! फारच सुंदर ठिकाण. आम्ही आत्ता एक महिन्यापूर्वी च जाउन आलो. धमाल मजा आली भटकायला ! सोबत एक विनोदी अनुभवही आला. बागा बीचजवळील एका हॉटेलात उतरलो होतो . सगळीकडे मजा आली पण खाण्याचे तुफान हाल झाले. आम्ही पड्लो शाकाहारी त्यात पाण्याविना इतर पेय कुणाला चालत नाही .मग काय कोणत्याच हॉटेलात आमची ऑर्डर लवकर पूर्ण करण्यार आली नाही. आमच्या मागुन आलेले कितीतरी जण पित व नंतर खात बसायचे. आम्ही मात्र......... म्हणुन म्हणावे वाटते, 'प्यावे' त्याने निश्चित गोव्याला जावे . आणि न प्यावे त्याने .... ते तुम्हीच ठरवा !!!

In reply to by भावना

गोव्याची मजा लुटायला आपण मांसाहारी वा 'पिणारा' असण्याची अजिबात जरूर नाही... सगळीकडे मजा आली पण खाण्याचे तुफान हाल झाले. आम्ही पड्लो शाकाहारी त्यात पाण्याविना इतर पेय कुणाला चालत नाही .मग काय कोणत्याच हॉटेलात आमची ऑर्डर लवकर पूर्ण करण्यार आली नाही. आमच्या मागुन आलेले कितीतरी जण पित व नंतर खात बसायचे. आम्ही मात्र......... भावनाजी, हा तुमचा वैयक्तिक अनुभव असल्याने आम्ही त्याचा आदर करतो. कारण वैयक्तिक अनुभवावर असहमत होण्याचा प्रश्नच नसतो. म्हणुन म्हणावे वाटते, 'प्यावे' त्याने निश्चित गोव्याला जावे . आणि न प्यावे त्याने .... ते तुम्हीच ठरवा !!! याच्याशी मात्र असहमत!! गोव्याची फेणी प्रसिद्ध आहे आणि इतरही मदिरा तिथे (एक्साईज टॅक्स नसल्याने) मुंबई-पुण्यापेक्षा स्वस्त मिळते हे खरे आहे. पण 'न पिणार्‍याने' गोव्याला जाण्यापूर्वी विचार करावा असा अर्थ तुमच्या वरील वाक्यांतून ध्वनित होत आहे. हे तितकेसे खरे नाही. गोव्यात सर्वत्र पाणी मुबलक मिळते. इतर सर्व सॉफ्ट्-ड्रिंक्सही मिळतात. स्थानिक सोडा घालून केलेले लिंबू-सरबत ही तर गोव्याची खसियत आहे हे तुम्हाला माहिती दिसत नाही. अहो गोव्यात लाखो लहान मुले आणि हिंदू स्त्रिया रहातात, ते सर्व काय 'पिणारे' असतात काय? तीच गोष्ट मांसाहाराची! गोव्यात मासळी चांगली मिळते यात दुमत नाही. पण अगदी बांद्यापासून ते थेट मडगांवपर्यंत सर्वत्र शाकाहारी अन्न मिळते! अहो गोव्याच्या फणसाच्या, वालीच्या शेंगांच्या आणि भोपळ्याच्या फुलांच्या भाज्यांचा तर जवाब नाही. गोव्यांत अनेक शाकाहारी ब्राम्हण पिढ्यानपिढ्या रहातात व ते मांसाहार करीत नाहीत हो... गोव्यात असंख्य मोठी-मोठी देवस्थाने आहेत, तिथे काय मांसाहारच चालतो असे आपल्याला वाटते काय? उगाच काहीतरी... मला वाटते की तुम्हाला गोव्याला जाण्यापूर्वी नीट माहिती मिळाली नसावी. विशेषतः ट्रॅव्हल एजन्सीकडून मिळणारी माहिती ही नेहमीच एका छापाची असते. पण तुम्ही जर पूर्ण शाकाहारी असाल तर तुम्ही अधिक चौकशी करून त्याप्रमाणे हॉटेले वगैरे निवडणे योग्य नव्हते काय? गोवा हे टुरिस्ट स्टेट आहे. तुमच्या सामान्यीकरणाने (जनरलायझेशन) ने इतर लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. गोव्याचा पुत्र असल्याने आपल्या भूमीची उगीच बदनामी होऊ नये म्हणून वरील लेखनप्रपंच! चू.भू.द्या.घ्या.

In reply to by पिवळा डांबिस

भाग्यश्री 01/05/2008 - 06:30
अगदी सहमत! गोव्यात जायला पिणारे अथवा मांसाहारी खाणारेच असले पाहीजेत असं मुळीच नाही...(असाल तर चांगलच आहे म्हणा!) डिसेंबर मधे आम्ही गेलो होतो, तेव्हा कधी न मिळाल्यासारखं जेवलो होतो, इतकं सुंदर जेवण मिळालं आम्हाला! शाकाहारी,मांसाहारी दोन्ही! ...(काय बटर नान,चिकन होतं राव! अजुन चव येतीय जिभेवर!! ) गोवा आम्हाला सर्वप्रथम जेवणासाठी, सुंदर बीच साठी, आणि बीच शॅक्स साठी आठवते! सॉफ्ट ड्रींक, पाणी वगैरे काहीच मिळालं नाही तुम्हाला हे पटायला अवघड जातय हो भावना...

In reply to by भावना

काळा_पहाड 02/05/2008 - 14:58
भावनाजी का आमच्या गोयेंकराक चिडवताय ? गोवा हे टुरिस्ट स्टेट आहे हे तुम्हाला आता पटले असेलच. अहो जाण्यापूर्वी थोडा अभ्यास नको का करायला ? तुम्ही आपले गेले जेवायला ! ते काय सोप्प आहे ? एवढे सारे टुरिस्ट येत असतात. कुणाकुणाची बडदास्त ठेवणार हॉटेलवाले तरी ? आता तुम्ही विनोदी अनुभव म्हणुन तुमचा अनुभव सांगितलात खरा पण आमची मंडळी जरा संवेदनशील आहेत. उगाच वाटले ना त्यांना की तुम्ही गोव्याची नकारात्मक प्रसिद्धी करताहात म्हणुन. अहो, योग्य हॉटेल न निवडणे ही तुमची चूक नाही का ? त्यात हॉटेलवाल्यांवर राग धरण्यात काय हंशील ?

सॉफ्ट ड्रींक, पाणी वगैरे काहीच मिळालं नाही तुम्हाला हे पटायला अवघड जातय हो भावना... अहो भाग्यश्रीताई, भावनाताई म्हणतात,'' आम्ही पड्लो शाकाहारी त्यात पाण्याविना इतर पेय कुणाला चालत नाही ." याचा अर्थ "पाणी वगैरे काहीच मिळालं नाही " असा होत नाही. आणि कुणाचाही वैयक्तीक अनुभव आपल्याला मान्य करायला म्हणजे पटवून घ्यायला हवा . नाही का?

In reply to by श्रीमंतपेशवे

पाण्याविना इतर पेय कुणाला चालत नाही ." याचा अर्थ "पाणी वगैरे काहीच मिळालं नाही " असा होत नाही. मग याचा दुसरा काय अर्थ होऊ शकतो?

In reply to by श्रीमंतपेशवे

भाग्यश्री 04/05/2008 - 23:04
आपण असं गृहीत धरू की मी वाचायला चुकले.. आणि त्यांना पाणी मिळाले(अर्थात ते मिळायलाच पाहीजे!) पण शाकाहारी अन्न मिळाले नाही हे नाही ना पटत.. असो..तुम्ही म्हणता तसं तो त्यांचा वैयक्तीक अनुभव होता. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो त्यामुळे मी पुढे काही बोलत नाही..

In reply to by भाग्यश्री

तुम्ही म्हणता तसं तो त्यांचा वैयक्तीक अनुभव होता. त्यांचा वैयक्तिक अनुभव आम्ही वर स्वीकार केला आहेच. आमचा आक्षेप फक्त गोव्याला जायचं असेल तर "पिणारा" पाहिजे, न पिणार्‍यांनी विचार करावा या जनरलायझेशनवर होता... असो. आम्हाला जे सांगायचय ते वर सांगितलं आहेच, तेंव्हा आमच्यापुरता हा विषय संपला....

धनंजय 04/05/2008 - 15:29
गोंयात न्हयों आसात, बांय आसात. ताजेन नितळ उदक मेळटा. ते उदक पिल्या उपकरता. कोंकणाभाशेन गोयांत माड आसात. नाल्ला उदक पिउपाक रुच्चीक. गोंयांत सोफ्ड्रिंका, सोडा फॅक्ट्र्यो आसात. फोंडे प्रासाचेर हांव केन्नाय अर्द-पाव लिटर उसा रस पी, तोय गोंयान लोक पिता. गोंयात आर्ल्याची बिएर मेळटा, काजी आणिक नाल्लाची फेणी मेळटा. पुणून रोज जेवपा खातीर, तान लागली म्हूण हेर पेयांच लोक पिता. कोण बेबदो जालो तरी दिसांत इल्लेशे तरी उदक पिता.

In reply to by धनंजय

डॉ.धनंजय, गोमांतकी एक बोली भाषा असुन तीची मुख्य भाषा मराठीच होती असे वाचून असल्यामुळे गोमांतकी लोकांची बोली ऐकायला आवडतेच पण वर अनेक प्रतिसादात वाचायलाही मजा आली. आता आपल्या प्रतिसादात मला बिएर, फेणी, जेवपा,तान, इतकं कळलं आणि गोव्यात पोहचल्यावर मराठी माणसाला या पेक्षा दुसरे काय हवे असेल. :) अवांतर : पोर्तुगीज लोकांशी आणि पुढे राजवटीशी गोमांतकी लोकांचा अगदी १५ व्या शतकापासुन संबध आला होता तो केवळ राजकीय नव्हे तर धार्मिकही होता. भाषेत अनेक शब्दांबरोबर सांस्कृतिक आदान-प्रदानेही झाली असतील त्याचे लेखन कुठे आणि कोणत्या पुस्तकात वाचायला मिळेल.
गोंयाचो आणिक महाराश्ट्राचो पयलेसान घनिश्ट संबंद आसा. गोंयाचेर पोर्तुगालान राज केले तरी गोंयांत कोणी "म्हाराज" म्हळे, जाल्या कोणूय शिवाजी म्हाराजूत सजमता. खंयच्याय देवळाची जत्रा आसली तर नाटक केन्नाय शिवाजी म्हाराजाचेच आसता. गोंय आणिक कोकण किते विंगड नात. गोंयान महाराश्ट्राक कितले कलाकार दिलेत, मेजपाक गेल्यार बुकां भरतली. बाकीबाब बोरकर घेयात, ना जाल्या दिनानाथ मंगेशकर घेयात. महाराश्ट्रांतल्या जायत्या लोकांचे देव गोयांत आसात. गोंय मुक्त करपाचे सत्याग्रह महाराश्ट्रासान येताले. गोंय मुक्त जाले तेन्ना वीस वरसां गोयांत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सरकार लोकान वेचून दिले.

मेळा

चतुरंग ·

विसोबा खेचर 30/04/2008 - 09:38
भर्धाव जाति तेही खाण्यावरी तुटाया आधाशि भाव त्यांचे, न भावले मलाही लोटून अन्न सारे फेकून तेहि देता व्याकूळ आर्ततेने का भेदले मलाही! येथे बुभुक्षितांचा मेळा जमून आला क्या बात है...! बुभुक्षितांचा मेळा हे शब्द अगदी चपखल वाटतात! वा रंगा! तुझं अभिनंदन... अतिशय सुरेख गझल लिहिली आहेस... तात्या.

मदनबाण 30/04/2008 - 09:51
हासून फक्त तेथे मीही बसून होतो खोटे रमून जाणे, ते जमले मलाही जबरदस्तच !!!!! एकेक माणसाला मी न्याहळीत होतो कोणीच दोस्त नाही, ते गमले मलाही व्वा उस्त्ताद वा..... खुपच सुंदर..... (भावनांच्या मेळाव्यात हरवलेला) मदनबाण

चतुरंग 03/05/2008 - 02:09
(विशेष आभार - शेवटच्या शेरातल्या दुसर्‍या ओळीचे श्रेय धनंजय यांना जाते. माझ्या मूळ गजलेतली ओळ "लज्जाही कोठे गेली ,"का विकले तिलाही?" अशी होती. त्या जागी आत्ताची चपखल ओळ त्यांनी सुचवली. धन्यवाद!) चतुरंग

बेसनलाडू 06/05/2008 - 10:08
कल्पना आवडल्या; पण धूसर आहेत. वृत्त सांभाळणे आणि शेरातील संदिग्धता दूर करणे सरावाने जमेलसे वाटते. त्याने गझल लेखन व वाचन दोन्हींची मजा वाढेल. शुभेच्छा. (शुभेच्छुक)बेसनलाडू

गझलेचा प्रत्येक शेर छान जमला आहे. प्रत्येक शेर वेगवेगळा अर्थ प्रतित करत आहे. पण त्यांच्यामधला परस्पर संबंध कळला नाही. पण शब्दरचना एकूणच छान. लोटून अन्न सारे फेकून तेहि देता व्याकूळ आर्ततेने का भेदले मलाही! येथे बुभुक्षितांचा मेळा जमून आला लज्जाहि लाजली ती ,"का विकले मलाही?" या ओळी विषेश आवडल्या. (लाज विकून कपडे घेतलेला) डॅनी. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर 30/04/2008 - 09:38
भर्धाव जाति तेही खाण्यावरी तुटाया आधाशि भाव त्यांचे, न भावले मलाही लोटून अन्न सारे फेकून तेहि देता व्याकूळ आर्ततेने का भेदले मलाही! येथे बुभुक्षितांचा मेळा जमून आला क्या बात है...! बुभुक्षितांचा मेळा हे शब्द अगदी चपखल वाटतात! वा रंगा! तुझं अभिनंदन... अतिशय सुरेख गझल लिहिली आहेस... तात्या.

मदनबाण 30/04/2008 - 09:51
हासून फक्त तेथे मीही बसून होतो खोटे रमून जाणे, ते जमले मलाही जबरदस्तच !!!!! एकेक माणसाला मी न्याहळीत होतो कोणीच दोस्त नाही, ते गमले मलाही व्वा उस्त्ताद वा..... खुपच सुंदर..... (भावनांच्या मेळाव्यात हरवलेला) मदनबाण

चतुरंग 03/05/2008 - 02:09
(विशेष आभार - शेवटच्या शेरातल्या दुसर्‍या ओळीचे श्रेय धनंजय यांना जाते. माझ्या मूळ गजलेतली ओळ "लज्जाही कोठे गेली ,"का विकले तिलाही?" अशी होती. त्या जागी आत्ताची चपखल ओळ त्यांनी सुचवली. धन्यवाद!) चतुरंग

बेसनलाडू 06/05/2008 - 10:08
कल्पना आवडल्या; पण धूसर आहेत. वृत्त सांभाळणे आणि शेरातील संदिग्धता दूर करणे सरावाने जमेलसे वाटते. त्याने गझल लेखन व वाचन दोन्हींची मजा वाढेल. शुभेच्छा. (शुभेच्छुक)बेसनलाडू

गझलेचा प्रत्येक शेर छान जमला आहे. प्रत्येक शेर वेगवेगळा अर्थ प्रतित करत आहे. पण त्यांच्यामधला परस्पर संबंध कळला नाही. पण शब्दरचना एकूणच छान. लोटून अन्न सारे फेकून तेहि देता व्याकूळ आर्ततेने का भेदले मलाही! येथे बुभुक्षितांचा मेळा जमून आला लज्जाहि लाजली ती ,"का विकले मलाही?" या ओळी विषेश आवडल्या. (लाज विकून कपडे घेतलेला) डॅनी. पुण्याचे पेशवे
लेखनविषय:
लग्नात थोर त्यांच्या बोलाविले मलाही शिंपून अत्तरांना, ते भेटले मलाही हासून फक्त तेथे मीही बसून होतो खोटे रमून जाणे, ते जमले मलाही एकेक माणसाला मी न्याहळीत होतो कोणीच दोस्त नाही, ते गमले मलाही देती यथेच्च सारे उंचीच भेटि सार्‍या सजवून भासते का ठेवले मलाही भर्धाव जाति तेही खाण्यावरी तुटाया आधाशि भाव त्यांचे, न भावले मलाही लोटून अन्न सारे फेकून तेहि देता व्याकूळ आर्ततेने का भेदले मलाही! येथे बुभुक्षितांचा मेळा जमून आला लज्जाहि लाजली ती ,"का विकले मलाही?" चतुरंग

अंतर

जयवी ·

मीनल 30/04/2008 - 04:53
वयाच्या तरूणपणात मन जुळली असो नसोत,नैसर्गिक नियमानुसार शरीरांमधले अंतर कमी करण्याकडे कल असतो. नंतर मन जुळली तर एकमे़कांच्यातले अंतर इतक कमी होत की ,`तू और मै एक जान` स्थिती होऊन जाते. जोडीदाराच्या अगदी हृदयातच निवास असतो. मग त्यान /तीन स्व:ताच्या ह्रुदयात बोललेले ही जोडीदाराला ऐकू येते.अंतर राहतच नाही. पण मन जुळली नाही तर मात्र मानसिक अंतर मैलोंन मैल वाटत.शारिरिक अंतर सुखावह वाटते.

विसोबा खेचर 30/04/2008 - 09:53
एकदा ही जवळीक साधली की मात्र बाकीचे फार दूर वाटायला लागतात. पण त्या प्रत्येक पडलेल्या पुलाची एक तरी वीट असतेच जपून ठेवलेली नव्या पुलाच्या उभारणीसाठी. त्या पडझडीतून वाचलेली एक तरी अशी भिंत असतेच तडा न गेलेली. ती कायमच तयार असते नव्या बांधासाठी. कदाचित त्या भिंतीचाच आसरा शोधत असतो एखादा नवा पूल…….!! वा जयू! छोटेखानी, परंतु अतिशय सुरेख प्रकटन! जियो...! मस्तच लिहून गेली आहेस... अंतर अपुले असे निरंतर जरा हसावे.. जरा रुसावे कधी ओलावा कधी दुरावा शोधत जावे… गवसत जावे क्या बात है..... तात्या.

आनंदयात्री 30/04/2008 - 15:32
कधी एक अंतर पार केल्यावर असं लक्षात येतं की हे अंतर पार करायच्या नादात आपण बाकी अंतरं फ़ारच वाढवलीयेत. फारच ताणल्या गेलेत बाकीच्या पुलांचे दोर……!! तो ताण सैल करायला जावा तर जवळचा असलेला तो दूर जाणार….! कधी हा सगळाच ताण असह्य होतो….!! सगळी अंतरं राखून तोल सांभाळत जाणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. काही मात्र मज्जेने जो भेटेल त्याला आपल्याशी बांधून ठेवून चालू शकतो…..चक्क गाणी गुणगुणत….! छान झालेय प्रकटन, वरिल ओळी विशेष आवडल्या !

शितल 01/05/2008 - 18:34
सगळी अंतरं राखून तोल सांभाळत जाणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. काही मात्र मज्जेने जो भेटेल त्याला आपल्याशी बांधून ठेवून चालू शकतो…..चक्क गाणी गुणगुणत….! त्यांच्यात कसलंतरी जबरी संमोहन असतं जे सगळ्यांना त्याच्याशी चुंबकासारखं बांधून ठेवतं. मग धडपड सुरु रहाते ती बाकीच्यांची……त्याच्यासोबत चालत रहाण्याची. हे असं जगता यायला हवं….!! म्हणजे पूलही बांधायला नकोत…. त्याची डागडुजीही करायला नको. क्या बात है, जयवी ताई , मनाचा ठाव घेतलात, ह्रदयात भिडले. नेहमी प्रमाणे छान . (तुमच्या लिखानाची फॅन)

मीनल 30/04/2008 - 04:53
वयाच्या तरूणपणात मन जुळली असो नसोत,नैसर्गिक नियमानुसार शरीरांमधले अंतर कमी करण्याकडे कल असतो. नंतर मन जुळली तर एकमे़कांच्यातले अंतर इतक कमी होत की ,`तू और मै एक जान` स्थिती होऊन जाते. जोडीदाराच्या अगदी हृदयातच निवास असतो. मग त्यान /तीन स्व:ताच्या ह्रुदयात बोललेले ही जोडीदाराला ऐकू येते.अंतर राहतच नाही. पण मन जुळली नाही तर मात्र मानसिक अंतर मैलोंन मैल वाटत.शारिरिक अंतर सुखावह वाटते.

विसोबा खेचर 30/04/2008 - 09:53
एकदा ही जवळीक साधली की मात्र बाकीचे फार दूर वाटायला लागतात. पण त्या प्रत्येक पडलेल्या पुलाची एक तरी वीट असतेच जपून ठेवलेली नव्या पुलाच्या उभारणीसाठी. त्या पडझडीतून वाचलेली एक तरी अशी भिंत असतेच तडा न गेलेली. ती कायमच तयार असते नव्या बांधासाठी. कदाचित त्या भिंतीचाच आसरा शोधत असतो एखादा नवा पूल…….!! वा जयू! छोटेखानी, परंतु अतिशय सुरेख प्रकटन! जियो...! मस्तच लिहून गेली आहेस... अंतर अपुले असे निरंतर जरा हसावे.. जरा रुसावे कधी ओलावा कधी दुरावा शोधत जावे… गवसत जावे क्या बात है..... तात्या.

आनंदयात्री 30/04/2008 - 15:32
कधी एक अंतर पार केल्यावर असं लक्षात येतं की हे अंतर पार करायच्या नादात आपण बाकी अंतरं फ़ारच वाढवलीयेत. फारच ताणल्या गेलेत बाकीच्या पुलांचे दोर……!! तो ताण सैल करायला जावा तर जवळचा असलेला तो दूर जाणार….! कधी हा सगळाच ताण असह्य होतो….!! सगळी अंतरं राखून तोल सांभाळत जाणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. काही मात्र मज्जेने जो भेटेल त्याला आपल्याशी बांधून ठेवून चालू शकतो…..चक्क गाणी गुणगुणत….! छान झालेय प्रकटन, वरिल ओळी विशेष आवडल्या !

शितल 01/05/2008 - 18:34
सगळी अंतरं राखून तोल सांभाळत जाणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. काही मात्र मज्जेने जो भेटेल त्याला आपल्याशी बांधून ठेवून चालू शकतो…..चक्क गाणी गुणगुणत….! त्यांच्यात कसलंतरी जबरी संमोहन असतं जे सगळ्यांना त्याच्याशी चुंबकासारखं बांधून ठेवतं. मग धडपड सुरु रहाते ती बाकीच्यांची……त्याच्यासोबत चालत रहाण्याची. हे असं जगता यायला हवं….!! म्हणजे पूलही बांधायला नकोत…. त्याची डागडुजीही करायला नको. क्या बात है, जयवी ताई , मनाचा ठाव घेतलात, ह्रदयात भिडले. नेहमी प्रमाणे छान . (तुमच्या लिखानाची फॅन)
लेखनविषय:
लेखनप्रकार
कितीक हळवे…. कितीक सुंदर किती शहाणे अपुले अंतर आत्ताच ह्या गाण्याच्या ओळी ऐकल्या…..अगदी आत पर्यंत भिनत गेल्या. दोघांमधले हे अंतर कितीवेळा असे शहाणे असते….!! कधी हे अंतर अगदी आरपार छेदून जातं तर कधी युगं लोटून जातात पण पार करता येत नाही. कधी हे अंतर ..अंतर वाटतंच नाही. इतकी दोघं एकमेकांच्या जवळ येतात. एकदा ही जवळीक साधली की मात्र बाकीचे फार दूर वाटायला लागतात. कधी एकमेकांच्या जवळ पोचायला सुद्धा कोणी तरी बांधून दिलेल्या पुलाची….सेतूची गरज लागते. कित्येकदा तो बांधून दिलेला पूल मोडकळीस येतो….. त्याला गोंदण-शिंपण करुन नेटका करता करता जीव मेटाकुटीला येतो.

गावांची नावं

भोचक ·

विकास 30/04/2008 - 02:34
ऐकीव माहीती प्रमाणे: ब्रिटीश अधिकार्‍याने त्याच्या मोडक्या तोडक्या हिंदी/बंगालीत कापणी करत असलेल्या शेतकर्‍याला त्या गावाचे नाव विचारले. त्याला वाटले तो "भात कापणी कधी केली" असे विचारतोय. त्यावर त्याने उत्तर दिले, "कल कटा" - त्याचे पुढे कलकत्ता आणि नंतर कोलकोटा झाले...

In reply to by विकास

नंदा प्रधान 30/04/2008 - 05:53
तो ब्रिटीश अधिकारी चिक्कार उसाचा रस प्यायलेला जनरल डायर होता का? :)) 'भात कापणी कधी केली?' असं विचारत होता ना? की तुझ्या गावाचं नाव काय? विचारत होता... आणि तसेही 'कल कटा' नाही हो 'कल काटा' असे म्हणेल तो. पु ना ओकांच्या पुस्तकात वाचलीत वाटतं ही गोष्ट?

अप्पासाहेब 30/04/2008 - 15:32
ब्रिटीशांनी जेव्हा तत्कालिन मुंबई बेटांवर वस्ती केली तेव्हा तिथे सारखे भुमीगत सुरुंगांचे (बाँब) स्फोट व्हायचे , पाय ठेवताच धडाम धुम ! अगदि जगणे अशक्य झाले. त्यावेळी तेथील काही हुषार कोळी सायबाच्या मदतीला आले . जेव्हा जेव्हा सायब व त्याची मड्ड्म बाहेर पडायचे त्या त्या वेळी हे हुषार कोळी पुढे चालत चालत हे भुमीगत सुरुंग (बाँब) शोधायचे आणि बाँब दिसताच 'बाँब हैय ' 'बाँब हैय ' असे ओरडुन सायबाला सावध करायचे. त्या काळी हे 'बाँब हैय ' 'बाँब हैय ईतक्या वेळा ऐकायला यायचे कि त्या वरुन त्या सात बेटांच्या त्या समुहाला 'बाँब हैय ' म्हणु लागले , पुढे त्याचे 'बॉम्बे' झाले. सध्याचे त्याचे नाव 'मुंबई'' आहे. ----लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते ---------

लिखाळ 30/04/2008 - 15:46
द.ग. गोडसे यांच्या पुस्तकात वाचले होते की नागपूर आणि परिसरात हत्ती असत. तेथे असलेल्या लेण्या आणि गुहाचित्रातून तसेच गणपतीच्या प्रतिमांतून याची सक्ष पटते वगैरे... तर नाग म्हणजे संस्कृतात हत्ती... त्यावरुन हे नागपूर नाव पडले असावे असा कयास. त्या परिसरात नाग हा श्ब्द असलेली अजूनही काही ठिकाणे आहेत म्हणे... --(स्मरणशील वाचक) लिखाळ.

In reply to by लिखाळ

धमाल मुलगा 30/04/2008 - 16:02
हे सगळं नवीनच आहे बॉ आपल्याला. भोचकगुरुजी, दिग्बोईबद्दल रंजक माहिती आहे. आभार! आप्पासाहेब, खरंच असं पडलं मुंबईचं नाव बॉम्बे? गंमतच आहे की. आम्हाला फक्त मुंबादेवीची मुंबई एवढंच ठाऊक. लिखाळशेठ, धन्यवाद. नागपूरचा हा इतिहास नव्हता बॉ ठाऊक...आम्हाला आपलं डॉक्टरांचं आणि मुंज्यांचं गाव म्हणूनच फक्त माहिती. ----------- एकूणातच आमच्या जनरल नालिजाच्या नावाने किती उजेड आहे हे आज कळ्ळं!!!! -(चकित) ध मा ल.

इनोबा म्हणे 30/04/2008 - 16:00
मुंबईतील भेंडीबाजाराच्या नावाचीही अशीच गंमत आहे.इंग्रजांचे राज्य असताना या बाजाराच्या मागच्याच बाजूला इंग्रजांची एक छावणी होती. त्यावेळी इंग्रज पत्रव्यवहारातील पत्ता 'बिहाईंड दी बझार' असा लिहीत. त्याचेच कालांतराने भेंडीबाजार झाले. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

आर्य 30/04/2008 - 16:33
काही गावांच्या नावाचा ईतिहास फार आकर्षक आहे . ऊदा : अयोध्या - मनू नामक देव शिल्पी (देवांचा ऐक आर्कीटेक्ट ऐकुण १७ आर्कीटेक्ट आहेत) याने अयोध्या नगरीची रचना केली होती. याच्या सभोवती ऊंच अशी तट बंदी, शरयू नदीचे पाट होते. ज्या योगे शत्रुला युध्द करणेच अशक्य होते, म्हणुन - अ युध्दा ईति अयोध्या. कोल्ल म्हणजे कमळ - मुबलक प्रमाणात कमळ / कोल्ल मिळणारे गाव - कोल्हापुर (महालक्ष्मी निवासा मुळे हे शक्य वाटते - लक्ष्मीलाही कमळाचीच ऊपमा देतात) बेंगळुरु (बेंगलोर) - ऐकदा राजा केम्पेगौडा शिकार करीत जंगलात हरवला, दमल्या तहान - भुकेने व्याकुळ झालेल्या त्या राजाला ऐका म्हातारीने खायला बेंग (ऐक प्रकारच्या शेंगा) दिल्या आणि वाट सांगीतली. प्राण वाचल्याची आठवण म्हणुन राजाने ऐक टुमदार शहर वसवण्यास सांगीतले हेच ते आजचे बेंगलोर. म्हैसुर (मयासुरु)- मया-सुराची रा़जधानी नाशिक - रामायण काळात राम-लक्षमण-सिता पंचपटीत वस्तव्यास होते, रामाशी लग्नाच्या ईच्छेने आलेल्या सुर्पणखेचे नाक लक्षमणाने कापुन नदीच्या पलीकडे फेकले ती नासिका पडलेले ठिकाण म्हणजेच नाशिक. महा-अंबा देवी / मुंबा देवी - मुंबई श्री + नगर = श्रीनगर अहमदाबाद - मुळ नाव - कर्णावती (सुलतान अहमद शाह ने आबाद केले म्हणुन - अहमदाबाद कोच्ची - कोह आझि (छोटे बेट) कोचीन - कोच्ची सोरटी - सोमनाथ - सोम (चंद्राने) शंकराची (नाथ) शापातुन मुक्त होण्या साठी तप केलेली जागा सहा गल्ली - सांगली सात - तारा (सात - टेकड्या / डोंगर /दुर्ग) - सातारा राम + ईश्वर = रामेश्वरम् विराट नगरी - वाई किंवा भोई लोक वसाहती वरुन - वाई किंवा वरुण आणि आसी या गंगेच्या उप नद्या होत्या - त्या संगम स्थळाला - वाराणासी महा + बल + ईश्वर = महाबळेश्वर (शंकराने या राक्षसाला मारले) भाग्यमठी / भाग्य नगरम् / हैदर + आबाद = हैद्राबाद बाकीची भाग दोन मध्ये.................................. आपला (गावकरी) आर्य

गजाभाऊ 30/04/2008 - 16:34
मुंबईतल्या गीरगाव ला गीरणगाव म्हणायचे पण मग त्याचे गीरगाव झाले. कारण तिथे गिरण्या होत्या. :D :D :D :D

विसुनाना 30/04/2008 - 16:36
कराड : पुराण काळात एकदा खूप खूप पाऊस पडून कृष्णा नदीस खूप पूर आला. नदीचे पाणी गावात शिरून सर्वत्र चिखल झाला. तेंव्हा तेथील लोक म्हणू लागले , "काय राड!", "काय राड!" त्याचेच पुढे कराड झाले. ;) (पुराणात कसलीही वांगी असतात. खरे म्हणजे ऐतिहासिक काळात कराड गावाचे मूळ नाव "करहाटक" असे होते. ते बाजारपेठेचे गाव होते. पुढे करहाटकचे कर्‍हाड आणि त्याचेच कराड झाले.) लातूर : आक्रमणानंतर अल्लाउद्दिन खिलजीने (या गावी तुरीची डाळ खूप होते हे लक्षात आल्याने) आपल्या सरदारास या गावाहून "तूर ला", "ला तूर" असे सांगितले. हेच नाव आजही अस्तित्वात आहे. ;) (खरे तर ऐतिहासिक काळात या गावाचे नाव 'लट्टलूर' असे होते आणि ती राष्ट्रकुटांची राजधानी होती. चु.भु.द्या.घ्या. अधिक माहितीसाठी श्री. सेतुमाधवराव पगडींचे 'तन्वीश्यामा' हे पुस्तक वाचावे.) पैठण : पुराणकाळी ;) गोदातीरावर पायाला चटके बसत असणारा एक सरदार आपल्या भरभक्कम मिश्या पिळत आपल्या हुजर्‍यावर मोठ्याने गरजला, "पायताण आण पायताण!", "पायताण, पायताण". त्याचेच पुढे पैठण झाले असे म्हणतात. (खरे म्हणजे ऐतिहासिक काळी या गावाचे नाव ' प्रतिष्ठान' होते आणि ती सातवाहनाची राजधानी होती हे सर्वांना माहित आहेच!) इचलकरंजी: पुराण काळी ;) दिवाळी जवळ आल्यावर या गावातील एक मुलगी आपल्या आईच्या मागे लागली, "आई, चल करंजी कर", "आई, चल करंजी कर". परंतु त्यावेळी आई कामात असल्याने तिने लक्ष दिले नाही. तेंव्हा आपली आई आपल्याकडे लक्ष देत नाही असे वाटून ती मुलगी रस्त्यावरून मोठ्याने तसे ओरडत फिरू लागली. तिची चेष्टा करणारी वात्रट मुलेही तेच ओरडत तिच्या मागे लागली. पुढे याच "आई, चल करंजी कर"चा अपभ्रंश होऊन त्या गावाला 'इचलकरंजी' हे नाव मिळाले. ;) (खरे म्हणजे ऐतिहासिक काळात या गावाचे नाव काय होते ते आढळत नाही, पण एका बंडकालीन नकाशात ते 'इंचल -करलजी' असे आढळले.)

अन्या दातार 30/04/2008 - 22:22
कोल्हापुरचा रहिवासी या नात्याने मी कोल्हापुरची मूळ ष्टोरी सांगतो. पूर्वी येथे कोल्हसुर नावाच्या राक्षसाचा निवास होता. तो महालक्ष्मीचा भक्त होता. देवीने त्याला अभय दिले होते. त्याचा त्याने इतर सर्व राक्षसांप्रमाणेच गैरवापर करत असे. शेवटी सर्व प्रजाजन देवीकडे जाऊन त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यानुसार तिने नंतर त्याचा वध केला. शेवटच्या इच्छेनुसार त्याने या नगराला स्वतःचे नाव द्यायची विनंती केली. म्हणूनच या गावाचे नाव कोल्हापूर असे पडले. बाकी कोल्ल म्हणजे कमळ - मुबलक प्रमाणात कमळ / कोल्ल मिळणारे गाव - कोल्हापुर (महालक्ष्मी निवासा मुळे हे शक्य वाटते - लक्ष्मीलाही कमळाचीच ऊपमा देतात) ही माहिती पहिल्यांदाच वाचली.

मन 30/04/2008 - 22:40
लाहोरः- लव + उरु ( संस्कृत नाव. ""उरु " म्हण्जे "नगरी".) तर दशरथ नंदन प्रभु श्री रामचंद्र ह्यांचे पुत्र लव्-कुश. त्यातील लवाने पुढे दिग्विजय संपादन करुन भारताच्या वायव्य आणि पश्चिमेकडे मोठे साम्राज्य उभे केले. राजधानी म्हणुन नवीन शहर मोक्याचे ठिकाणि वसवले,त्याचे नाव "लव उरु" कलौघात त्याचे लाहोर झाले. (संदर्भः- पाकिस्तान सरकारची अधिकृत संकेत स्थळ आणि पाकिस्तानी टुरिझम कंपन्यांचे संकेत स्थळ) मुम्बइ वर १६-१७ व्या शतकात ताबा होता पोर्तुगिजांचा. (नंतर ती ब्रिटिशांना मिळाली ती त्यंच्या राजाच्या लग्नात्,आंदण म्हणुन.) पोर्तुगाल भाषेत "उत्तम बंदर" म्हणजे "बाँ बैय्या". त्याचे पुढे अपभ्रष्ट रुप बनले "बंबई". (मूळ निवासी कोळी बांधव त्याला पुर्विपासुन "मुंबई"च म्हणायचे.मुम्बा + आई ) लखनौ= लक्ष्मण पुर. दशरथ नंदन प्रभु श्री रामचंद्र ह्यांचे अनुज लक्ष्मण ह्यांनी वसवलेले शहर म्हणजे लक्ष्मण पुर.

विकास 30/04/2008 - 02:34
ऐकीव माहीती प्रमाणे: ब्रिटीश अधिकार्‍याने त्याच्या मोडक्या तोडक्या हिंदी/बंगालीत कापणी करत असलेल्या शेतकर्‍याला त्या गावाचे नाव विचारले. त्याला वाटले तो "भात कापणी कधी केली" असे विचारतोय. त्यावर त्याने उत्तर दिले, "कल कटा" - त्याचे पुढे कलकत्ता आणि नंतर कोलकोटा झाले...

In reply to by विकास

नंदा प्रधान 30/04/2008 - 05:53
तो ब्रिटीश अधिकारी चिक्कार उसाचा रस प्यायलेला जनरल डायर होता का? :)) 'भात कापणी कधी केली?' असं विचारत होता ना? की तुझ्या गावाचं नाव काय? विचारत होता... आणि तसेही 'कल कटा' नाही हो 'कल काटा' असे म्हणेल तो. पु ना ओकांच्या पुस्तकात वाचलीत वाटतं ही गोष्ट?

अप्पासाहेब 30/04/2008 - 15:32
ब्रिटीशांनी जेव्हा तत्कालिन मुंबई बेटांवर वस्ती केली तेव्हा तिथे सारखे भुमीगत सुरुंगांचे (बाँब) स्फोट व्हायचे , पाय ठेवताच धडाम धुम ! अगदि जगणे अशक्य झाले. त्यावेळी तेथील काही हुषार कोळी सायबाच्या मदतीला आले . जेव्हा जेव्हा सायब व त्याची मड्ड्म बाहेर पडायचे त्या त्या वेळी हे हुषार कोळी पुढे चालत चालत हे भुमीगत सुरुंग (बाँब) शोधायचे आणि बाँब दिसताच 'बाँब हैय ' 'बाँब हैय ' असे ओरडुन सायबाला सावध करायचे. त्या काळी हे 'बाँब हैय ' 'बाँब हैय ईतक्या वेळा ऐकायला यायचे कि त्या वरुन त्या सात बेटांच्या त्या समुहाला 'बाँब हैय ' म्हणु लागले , पुढे त्याचे 'बॉम्बे' झाले. सध्याचे त्याचे नाव 'मुंबई'' आहे. ----लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते ---------

लिखाळ 30/04/2008 - 15:46
द.ग. गोडसे यांच्या पुस्तकात वाचले होते की नागपूर आणि परिसरात हत्ती असत. तेथे असलेल्या लेण्या आणि गुहाचित्रातून तसेच गणपतीच्या प्रतिमांतून याची सक्ष पटते वगैरे... तर नाग म्हणजे संस्कृतात हत्ती... त्यावरुन हे नागपूर नाव पडले असावे असा कयास. त्या परिसरात नाग हा श्ब्द असलेली अजूनही काही ठिकाणे आहेत म्हणे... --(स्मरणशील वाचक) लिखाळ.

In reply to by लिखाळ

धमाल मुलगा 30/04/2008 - 16:02
हे सगळं नवीनच आहे बॉ आपल्याला. भोचकगुरुजी, दिग्बोईबद्दल रंजक माहिती आहे. आभार! आप्पासाहेब, खरंच असं पडलं मुंबईचं नाव बॉम्बे? गंमतच आहे की. आम्हाला फक्त मुंबादेवीची मुंबई एवढंच ठाऊक. लिखाळशेठ, धन्यवाद. नागपूरचा हा इतिहास नव्हता बॉ ठाऊक...आम्हाला आपलं डॉक्टरांचं आणि मुंज्यांचं गाव म्हणूनच फक्त माहिती. ----------- एकूणातच आमच्या जनरल नालिजाच्या नावाने किती उजेड आहे हे आज कळ्ळं!!!! -(चकित) ध मा ल.

इनोबा म्हणे 30/04/2008 - 16:00
मुंबईतील भेंडीबाजाराच्या नावाचीही अशीच गंमत आहे.इंग्रजांचे राज्य असताना या बाजाराच्या मागच्याच बाजूला इंग्रजांची एक छावणी होती. त्यावेळी इंग्रज पत्रव्यवहारातील पत्ता 'बिहाईंड दी बझार' असा लिहीत. त्याचेच कालांतराने भेंडीबाजार झाले. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

आर्य 30/04/2008 - 16:33
काही गावांच्या नावाचा ईतिहास फार आकर्षक आहे . ऊदा : अयोध्या - मनू नामक देव शिल्पी (देवांचा ऐक आर्कीटेक्ट ऐकुण १७ आर्कीटेक्ट आहेत) याने अयोध्या नगरीची रचना केली होती. याच्या सभोवती ऊंच अशी तट बंदी, शरयू नदीचे पाट होते. ज्या योगे शत्रुला युध्द करणेच अशक्य होते, म्हणुन - अ युध्दा ईति अयोध्या. कोल्ल म्हणजे कमळ - मुबलक प्रमाणात कमळ / कोल्ल मिळणारे गाव - कोल्हापुर (महालक्ष्मी निवासा मुळे हे शक्य वाटते - लक्ष्मीलाही कमळाचीच ऊपमा देतात) बेंगळुरु (बेंगलोर) - ऐकदा राजा केम्पेगौडा शिकार करीत जंगलात हरवला, दमल्या तहान - भुकेने व्याकुळ झालेल्या त्या राजाला ऐका म्हातारीने खायला बेंग (ऐक प्रकारच्या शेंगा) दिल्या आणि वाट सांगीतली. प्राण वाचल्याची आठवण म्हणुन राजाने ऐक टुमदार शहर वसवण्यास सांगीतले हेच ते आजचे बेंगलोर. म्हैसुर (मयासुरु)- मया-सुराची रा़जधानी नाशिक - रामायण काळात राम-लक्षमण-सिता पंचपटीत वस्तव्यास होते, रामाशी लग्नाच्या ईच्छेने आलेल्या सुर्पणखेचे नाक लक्षमणाने कापुन नदीच्या पलीकडे फेकले ती नासिका पडलेले ठिकाण म्हणजेच नाशिक. महा-अंबा देवी / मुंबा देवी - मुंबई श्री + नगर = श्रीनगर अहमदाबाद - मुळ नाव - कर्णावती (सुलतान अहमद शाह ने आबाद केले म्हणुन - अहमदाबाद कोच्ची - कोह आझि (छोटे बेट) कोचीन - कोच्ची सोरटी - सोमनाथ - सोम (चंद्राने) शंकराची (नाथ) शापातुन मुक्त होण्या साठी तप केलेली जागा सहा गल्ली - सांगली सात - तारा (सात - टेकड्या / डोंगर /दुर्ग) - सातारा राम + ईश्वर = रामेश्वरम् विराट नगरी - वाई किंवा भोई लोक वसाहती वरुन - वाई किंवा वरुण आणि आसी या गंगेच्या उप नद्या होत्या - त्या संगम स्थळाला - वाराणासी महा + बल + ईश्वर = महाबळेश्वर (शंकराने या राक्षसाला मारले) भाग्यमठी / भाग्य नगरम् / हैदर + आबाद = हैद्राबाद बाकीची भाग दोन मध्ये.................................. आपला (गावकरी) आर्य

गजाभाऊ 30/04/2008 - 16:34
मुंबईतल्या गीरगाव ला गीरणगाव म्हणायचे पण मग त्याचे गीरगाव झाले. कारण तिथे गिरण्या होत्या. :D :D :D :D

विसुनाना 30/04/2008 - 16:36
कराड : पुराण काळात एकदा खूप खूप पाऊस पडून कृष्णा नदीस खूप पूर आला. नदीचे पाणी गावात शिरून सर्वत्र चिखल झाला. तेंव्हा तेथील लोक म्हणू लागले , "काय राड!", "काय राड!" त्याचेच पुढे कराड झाले. ;) (पुराणात कसलीही वांगी असतात. खरे म्हणजे ऐतिहासिक काळात कराड गावाचे मूळ नाव "करहाटक" असे होते. ते बाजारपेठेचे गाव होते. पुढे करहाटकचे कर्‍हाड आणि त्याचेच कराड झाले.) लातूर : आक्रमणानंतर अल्लाउद्दिन खिलजीने (या गावी तुरीची डाळ खूप होते हे लक्षात आल्याने) आपल्या सरदारास या गावाहून "तूर ला", "ला तूर" असे सांगितले. हेच नाव आजही अस्तित्वात आहे. ;) (खरे तर ऐतिहासिक काळात या गावाचे नाव 'लट्टलूर' असे होते आणि ती राष्ट्रकुटांची राजधानी होती. चु.भु.द्या.घ्या. अधिक माहितीसाठी श्री. सेतुमाधवराव पगडींचे 'तन्वीश्यामा' हे पुस्तक वाचावे.) पैठण : पुराणकाळी ;) गोदातीरावर पायाला चटके बसत असणारा एक सरदार आपल्या भरभक्कम मिश्या पिळत आपल्या हुजर्‍यावर मोठ्याने गरजला, "पायताण आण पायताण!", "पायताण, पायताण". त्याचेच पुढे पैठण झाले असे म्हणतात. (खरे म्हणजे ऐतिहासिक काळी या गावाचे नाव ' प्रतिष्ठान' होते आणि ती सातवाहनाची राजधानी होती हे सर्वांना माहित आहेच!) इचलकरंजी: पुराण काळी ;) दिवाळी जवळ आल्यावर या गावातील एक मुलगी आपल्या आईच्या मागे लागली, "आई, चल करंजी कर", "आई, चल करंजी कर". परंतु त्यावेळी आई कामात असल्याने तिने लक्ष दिले नाही. तेंव्हा आपली आई आपल्याकडे लक्ष देत नाही असे वाटून ती मुलगी रस्त्यावरून मोठ्याने तसे ओरडत फिरू लागली. तिची चेष्टा करणारी वात्रट मुलेही तेच ओरडत तिच्या मागे लागली. पुढे याच "आई, चल करंजी कर"चा अपभ्रंश होऊन त्या गावाला 'इचलकरंजी' हे नाव मिळाले. ;) (खरे म्हणजे ऐतिहासिक काळात या गावाचे नाव काय होते ते आढळत नाही, पण एका बंडकालीन नकाशात ते 'इंचल -करलजी' असे आढळले.)

अन्या दातार 30/04/2008 - 22:22
कोल्हापुरचा रहिवासी या नात्याने मी कोल्हापुरची मूळ ष्टोरी सांगतो. पूर्वी येथे कोल्हसुर नावाच्या राक्षसाचा निवास होता. तो महालक्ष्मीचा भक्त होता. देवीने त्याला अभय दिले होते. त्याचा त्याने इतर सर्व राक्षसांप्रमाणेच गैरवापर करत असे. शेवटी सर्व प्रजाजन देवीकडे जाऊन त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यानुसार तिने नंतर त्याचा वध केला. शेवटच्या इच्छेनुसार त्याने या नगराला स्वतःचे नाव द्यायची विनंती केली. म्हणूनच या गावाचे नाव कोल्हापूर असे पडले. बाकी कोल्ल म्हणजे कमळ - मुबलक प्रमाणात कमळ / कोल्ल मिळणारे गाव - कोल्हापुर (महालक्ष्मी निवासा मुळे हे शक्य वाटते - लक्ष्मीलाही कमळाचीच ऊपमा देतात) ही माहिती पहिल्यांदाच वाचली.

मन 30/04/2008 - 22:40
लाहोरः- लव + उरु ( संस्कृत नाव. ""उरु " म्हण्जे "नगरी".) तर दशरथ नंदन प्रभु श्री रामचंद्र ह्यांचे पुत्र लव्-कुश. त्यातील लवाने पुढे दिग्विजय संपादन करुन भारताच्या वायव्य आणि पश्चिमेकडे मोठे साम्राज्य उभे केले. राजधानी म्हणुन नवीन शहर मोक्याचे ठिकाणि वसवले,त्याचे नाव "लव उरु" कलौघात त्याचे लाहोर झाले. (संदर्भः- पाकिस्तान सरकारची अधिकृत संकेत स्थळ आणि पाकिस्तानी टुरिझम कंपन्यांचे संकेत स्थळ) मुम्बइ वर १६-१७ व्या शतकात ताबा होता पोर्तुगिजांचा. (नंतर ती ब्रिटिशांना मिळाली ती त्यंच्या राजाच्या लग्नात्,आंदण म्हणुन.) पोर्तुगाल भाषेत "उत्तम बंदर" म्हणजे "बाँ बैय्या". त्याचे पुढे अपभ्रष्ट रुप बनले "बंबई". (मूळ निवासी कोळी बांधव त्याला पुर्विपासुन "मुंबई"च म्हणायचे.मुम्बा + आई ) लखनौ= लक्ष्मण पुर. दशरथ नंदन प्रभु श्री रामचंद्र ह्यांचे अनुज लक्ष्मण ह्यांनी वसवलेले शहर म्हणजे लक्ष्मण पुर.
काही गावांची नावं विचित्र असतात. ती कशी पडली असावीत असा प्रश्न पडतो. काही दिवसांपूर्वी एक फार चांगलं पुस्तक वाचनात आलं. गिरीश कुबेर यांचं 'हा तेल नावाचा इतिहास आहे' या नावाचं. त्यात इंधनाच्या तेलाच्या इतिहासापासून सध्या त्यावरून सुरू असलेले राजकारण याचे अतिशय माहितीपूर्ण आणि मुख्य म्हणजे रंजक भाषेत विवेचन केले होते. त्यात एक छान माहिती मिळाली. आसाममध्ये असलेल्या दिग्बोई या गावाचे नाव कसे पडले याविषयीची. या भागातून गेलेल्या हत्तीच्या पायाला तेल लागल्याचे ब्रिटिश अधिकार्‍याला कळले. त्याने त्या भागातील खोदकामाचे हक्क हाती घेतले. मग खोदायला सुरवात झाली. खोदायला अर्थातच स्थानिक माणसे ठेवली होती.

ब्रह्मोत्सव

आर्य ·
लेखनप्रकार
ब्रह्मोत्सव रात्र पुर्ण चंद्रामुळे, पाणी कमळांच्या फुलां मुळे तर मंदिरे सदैव उत्सवाने शोभून दिसतात. या संस्कृत सुभाषिताचा प्रत्यय नुकताच बेंगलोरमधे ईस्कॉन मंदिरात सुरु असलेल्या ब्रह्मोत्सवाने आला. तसेही दक्षिण भारतात या-ना त्या कारणाने सदैव सण समारंभ आणी उत्सव चालू असतात अगदी नित्य सुमंगल-नित्य महोत्सव. ऊदा : दोलोत्सव, कल्याणोत्सव, योगोत्सव, ब्रह्मोत्सव, वसंतोत्सव, तपोत्सव, आणि पवित्रोत्सव. तसे भारतीय लोक उत्सव प्रिय आहेतच, पण दक्षिण भारतात ते साजरे करण्याची वेगळी पद्धत आणि प्रकारही, विशेष म्हणजे या उत्सवांचे प्रमाणही फार मोठे असते.

पुण्यातली स्थळे ( फिरस्ती साठी)

विजुभाऊ ·

In reply to by स्वाती राजेश

आनंदयात्री 29/04/2008 - 16:59
५-६ किमी तरी नक्कीच असेल. केतकावळाचा बालाजी म्हणुन प्रसिद्ध आहे, एका हॅचरी फर्मचा त्याच्या उभारणीत मोठा सहभाग असल्याचे एकिवात आहे.

In reply to by स्वाती राजेश

टारझन 01/08/2008 - 12:23
पुण्याच्या मुळा-मुठेच्या नैसर्गिक ठिकाणांस ईसरलात का ? .. झ-पुल ऊतरून खाली गेलं की मुळा(की मुठा?) च्या स्वच्छ पात्रात प्रवेश होतो... समोर ईतके स्वच्छ चॉकलेटी काळसर पाणी पाहून आपल्याला या नदीच नाव ऍक्वाफिना किंवा बिसलेरी का नाही असा प्रश्न पडतो... आजु बाजुला असलेले लोक्स तिथेत तुळस लावत असतात. त्यामुळे आपल्याला सुंदर मनमोहक तुळशीचे शेत दिसते. मग त्या वातावरणातला सुगंध ... आहाहाहा !! मृगाची कस्तुरी काय करता हो ? एकदम बेस !! मग असेच तुळशीच्या शेतातुन सावध पणे वाट काढत पुढे निघावे ... मस्त रमनिय स्थळ आहे पुण्यात... एकदा गेलात की पाय निघत नाही तिथुन./... आणि परत परत जावेसे वाटते ... टारझन (गेल्या जन्मीचा खविस) (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

मनस्वी 29/04/2008 - 17:04
पावसाळ्यात ताम्हीणीच्या घाटात काय जबरा मजा येते.. भुरभुर पाऊस.. धुकं.. हिरवा हिरवा घाट.. धबधबे.. गार गार वारा.. झुळझुळ पाण्याचा आवाज.. उन्हाचा लपंडाव.. सारंच छान असतं. आणि जोडीला वडापाव अन् भजी. चांदणी चौकातून पौड गावाकडून पुढे ६० किमी.

In reply to by मनस्वी

पावसाळ्यात ताम्हीणीच्या घाटात काय जबरा मजा येते.. भुरभुर पाऊस.. धुकं.. हिरवा हिरवा घाट.. धबधबे.. गार गार वारा.. झुळझुळ पाण्याचा आवाज.. उन्हाचा लपंडाव.. सारंच छान असतं. आणि जोडीला वडापाव अन् भजी. अरेरे! इतके नितांत सुंदर वातावरण आणि जोडीला नुसती वडापाव आणि भजी? जोडीला असावा/असावी तितकाच रसिक जोडीदार किंवा जोडीदारीण (अगदी कारभारी आणि कारभारीणही चालेल).

In reply to by प्रभाकर पेठकर

मनस्वी 29/04/2008 - 18:45
जोडीला असावा/असावी तितकाच रसिक जोडीदार किंवा जोडीदारीण (अगदी कारभारी आणि कारभारीणही चालेल).
अहो काका.. ते तर बाय डिफॉल्ट असणारच.. त्यांच्याच तर मागे बसून जाणार ना :)

In reply to by मनस्वी

अहो काका.. ते तर बाय डिफॉल्ट असणारच.. त्यांच्याच तर मागे बसून जाणार ना पटले, पण त्यांना अनुल्लेखाने मारलेत म्हणून जरा हृदयात कळ उमटली. माझ्या बायकोला कधी कधी सांगावे लागते, 'मॅडम, मैं आपका पती हूं। ड्रायव्हर नही।'

In reply to by मनस्वी

मनस्वी 30/04/2008 - 11:47
ताम्हीणी लांब वाटत असेल तर त्याच रस्त्यावर पौडपासून पुढे १०-१५ किमी वर मुळशी लागते. पावसाळ्यातच जाण्यात मजा आहे. तलाव, झरे आणि वृक्षवल्ली आणि हादडायला भरपूर ढाबे.

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा 30/04/2008 - 11:57
आणि हे सगळं बोअर झालं तर जाऊ आमच्या मित्राच्या फार्महाऊसवर... निस्ता धूमाकूळ !!! आणि पाण्यात होडी नेऊन होडीत बसुन जेवू :)

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी 30/04/2008 - 12:01
आणि पाण्यात होडी नेऊन होडीत बसुन जेवू
ही कल्पना मस्त.. मस्त होडीत बसून मी गरम गरम मटण-भाकरी-रस्सा-कांदा चोपतीये!

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा 30/04/2008 - 12:12
ही कल्पना मस्त.. मस्त होडीत बसून मी गरम गरम मटण-भाकरी-रस्सा-कांदा चोपतीये!
हवं असल्यास त्याचा कुक तांबडा-पांढरा रस्सा पण बनवून देतो... आता बोल! मस्त स्पिरिटच्या दिव्यावर मंद आगीवर सगळं अन्न गरमागरम राहतं आणि ..... आयचा घो रे.....भाकरी कुस्करुन त्यावर रस्सा घालून हादडायचं....सोबतीला दहीकांदा, आणि बुक्कीनं फोडलेला कांदापण..जोडीला तोंडी लावायला खीमा..... =P~ =P~ =P~

In reply to by मनस्वी

किचेन 10/01/2012 - 18:26
मुळशीला कोणत्याही ऋतूत जाऊ शकतो.प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटते.मी उन्हाळ्यात गेलीये,पावसाळ्यात गेलीये, थंडीत तर आह्हां ....सगळीकडे धुक...गरम चहा आणि भाजी.लय भारी.मला प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटल.उन्हाळ्यात चमचमणार पाणी बघितल्यावर भारी वाटल. आणखीन एक पर्याय आहे.खडकवासला.खडकवासल्याला पाठीमागच्या बाजूने गेल्यावर पिकोक बेची पती दिसल्यावर आणखीन थोडे पुढे जायचे तिथे एक सोलिड ढाबा आहे.इथे जाताना तुम्ही आधीच शीतपेय किवा खायला घेऊन जा कारण इथे सगळ प्रचंड महाग मिळत.पण जागा छान आहे.इथे काही टेन्ट उभारलेत.तिथे बसून एकांताचा आनंद घ्या, किवा बदमिन्तन खेळायची सोय आहे.एकदा जाऊन जा.छान आहे.

In reply to by किचेन

हंस 11/01/2012 - 13:33
पिकोक बेची पती> "ची" पती की "चा" पती? बदमिन्तन खेळायची सोय आह>...... अय्या मलापण खेळायचे बदमिन्तन....... पण कसे खेळतात हे?

In reply to by किचेन

किचेन मावशी अहो हा प्रतिसाद आहे का विनोद ?
मुळशीला कोणत्याही ऋतूत जाऊ शकतो.प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटते.मी उन्हाळ्यात गेलीये,पावसाळ्यात गेलीये, थंडीत तर आह्हां ....सगळीकडे धुक...गरम चहा आणि भाजी.लय भारी.मला प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटल.उन्हाळ्यात चमचमणार पाणी बघितल्यावर भारी वाटल.
चहा आणि भाजी ? हा कुठला पर्याय आहे ?
आणखीन एक पर्याय आहे.खडकवासला.खडकवासल्याला पाठीमागच्या बाजूने गेल्यावर पिकोक बेची पती दिसल्यावर आणखीन थोडे पुढे जायचे तिथे एक सोलिड ढाबा आहे.इथे जाताना तुम्ही आधीच शीतपेय किवा खायला घेऊन जा कारण इथे सगळ प्रचंड महाग मिळत.पण जागा छान आहे.इथे काही टेन्ट उभारलेत.तिथे बसून एकांताचा आनंद घ्या, किवा बदमिन्तन खेळायची सोय आहे.एकदा जाऊन जा.छान आहे.
पिकोक बेची पती ? आणि ढाब्यावरती सगळे महाग मिळते म्हणूण बाहेरुन शीतपेय आणि खायला घेउन जायचे ? =)) =)) हाणेल की धरुन धाबेवाला. बदमिन्तन ? 'बदनाम झालेले चिंतन' ह्या अर्थाचा शब्द वाटला हा.

मनस्वी 29/04/2008 - 17:10
वरंधा घाटात जायचं.. आणि पायवाटेने झाडाझुडपातून, झर्‍यांमधून, खाचाखळग्यांतून सरळ खाली शिवथरघळीपर्यंत चालत यायचं.. सही वाटतं.

In reply to by विजुभाऊ

ध्रुव 29/04/2008 - 18:16
वरंधा घाट जवळ जवळ निम्म उतरुन गेल्यावर उजवीकडे घाट उतरायच्या रस्त्यातच एक छोटा रस्ता जातो. येथे माझ्या आठवणीप्रमाणे एक पाटी आहे शिवथरघळकडे. पाटी निट दिसेल अशी नाहीये त्यामुळे चुकायची शक्यता आहे. हा कच्चा रस्ता आपल्याला थेट शिवथरघळीकडे घेउन जातो. मोठी गाडी जाणार नाही पण छोट्या गाड्या अथवा मोटारसायकल नक्की जाते. पावसाळ्यात हा रस्ता पकडुन शिवथरघळ गाठणे म्हणजे एक मस्त अनुभव आहे. -- ध्रुव

केशवराव 29/04/2008 - 17:26
शनीवार वाड्याजवळच , दक्षीणाभिमुखी मारुतीजवळ केतकर आणि जोशी यांनी उभारलेले ' संधिपाद प्राणि संग्रहालय' आहे. तिथे फक्त संधिपाद वर्गातीलच प्राणि पहायला मिळतील.

In reply to by धमाल मुलगा

लिखाळ 29/04/2008 - 17:56
दक्षिणाभिमुखी मारुतीचे दर्शन घेवून झाले की डावीकडे पाहावे. तेथेच तो वाडा आहे. --(द्विपाद) लिखाळ.

In reply to by धमाल मुलगा

आंबोळी 29/04/2008 - 22:05
धमु, भेट देउन झाल्यावर भेटवर्णन जरूर लिहा. बाकिच्याना उपयोगी पडेल. तसेच बाकिच्यानी नुसती नावे सुचवण्याऐवजी तेथे जाउन आल्याचे अनुभव सांगितल्यास हा जास्त मदत होइल.

In reply to by केशवराव

संधिपाद हा शब्द शाळेनंतर बर्‍याच वर्षांनी उच्चारला..... परत परत म्हणून काय मज्जा वाटते... :SS अहाहा, काय ते शब्द..... सन्धिपाद, डिंभक, ग्रसनीमध्यकर्णनलिका,आंत्रपुच्छ... ( शाळेत मराठीत जीवशास्त्र शिकलेला) भडकमकर..

In reply to by भडकमकर मास्तर

मला अळंबी हा शब्द उच्चारायला आणि प्रत्यक्षात खायलाही आवडतो ... कधीमधी मोठ्ठ्या मॉलमधे जाऊन मी अळंबी (मश्रूम) मागते ... लई धम्माल येते.

आर्य 29/04/2008 - 17:26
अ ) कार्ला - भाज्या च्या लेण्या हा पण ऐक चांगला पर्याय आहे. रेल्वेने कार्ल्या पर्यंत जाता येतं किंवा जुना मुंबई रस्त्याने ही जाता येते. फक्त ५० कि.मी पावसात जायला ऐक वेगळीच मजा आहे. ब) शिवथर धळ - सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं निरव शांत, डोगर, गर्द दाट झाडी आणी धबधब्यांनी वेढ्लेलं ठिकाण. (रामदास स्वामींनी दासबोध ऐथेच लिहीला होता) अंदाजे ९० कि. मी. भटकंती प्रिय (आर्य)

धमाल मुलगा 29/04/2008 - 17:29
थोडंसं दूर जायची तयारी असेल तर पुण्याहून सासवडला जावं (३०किमी) तिथून साधारणतः १३ कि.मी.वर पुरंदर गड आहे...केवळ अप्रतिम!!! चढायला अतिशय सोपा, आणि एकदम हिरवाकंच.... परताना, पुरंदर पायथ्यापासून साधारण ६ कि.मी.वर असलेले नारायणपूरचं मंदीरही छान. सिंहगड रस्त्यावर पु.ल.देशपांडे उद्यान देखील अगदी जाऊन येण्यासारखं.

In reply to by धमाल मुलगा

ध्रुव 29/04/2008 - 17:45
पुरंदर मस्तच. पायथ्याचे एक मुखी दत्तच्या मंदिराबरोबरच त्याशेजारचे स्वयंभू शकराचे मंदिरही छान आहे. पुरंदरला गेलाच तर वज्रगड, केदारेश्वर न विसरता बघायलाच हवे :) -- ध्रुव

In reply to by धमाल मुलगा

मालोजीराव 12/01/2012 - 18:02
पुरंदर अप्रतिमच....शंभूराजाचं जन्मस्थान...किल्ल्यावरची पुरंदरेश्वर,केदारेश्वर मंदिरे पाहण्यासारखी... पायथ्याजवळ असलेल्या नारायणपूर येथील प्राचीन नारायणेश्वराचे आणि एकमुखी दत्ताचे मंदिर हि सुंदर ! - मालोजीराव (पुरंदरकर)

ध्रुव 29/04/2008 - 17:42
बेडसे भुलेश्वर त्रिशुन्ड्या मंदिर - मंगळवार पेठ शिरवळची लेणी - ५५ किमी मस्तानी तलाव - २५ किमी भिगवण - पक्षी अभयारण्य - ९० किमी कवडी - पक्षी निरीक्षणासाठी कर्नाळा - पक्षी अभयारण्य - अंदाजे ११० चाकणचा किल्ला चाकणजवळचे वराह मंदिर पाषाण तलाव - - पक्षी निरीक्षणासाठी ;) सोनोरीचा वाडा व भुयार सोनोरीचा किल्ला - मल्हारगड वाईजवळचा घाट - मेणवली निघोजची रांजणखळगी वाईजवळ पांडवगड व गडाच्या पोटातील लेणी सध्यातरी इतकीच आठवत आहेत आत्ता... -- ध्रुव

In reply to by ध्रुव

धमाल मुलगा 29/04/2008 - 17:47
जबराट रे!!! ध्रुव भौ!!! अरे काय कधी घरी असतोस की नाही? डायरेक्ट पायाला भिंगरी? एका वट्टात भास्सकन्न इतकी ठिकाणं सांगून मोकळा, वर आणि
सध्यातरी इतकीच आठवत आहेत आत्ता...
हे? लय भारी...भेटायलाच पाहिजे तुला...आपल्यासारखाच भटक्या दिसतोयस. -(भटकमल्हारी) ध मा ल. डिस्क्लेमरः भटक'भवानी' ला पुल्लिंगी शब्द सापडला नाही म्हणून मल्हारी वापरला. हेतू भावना दुखावणे नाही. आमच्याही भावना मल्हारीमार्तंडाच्या पायाशी रुजु आहेत.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 29/04/2008 - 17:51
आमच्या ध्रुवाला झाडावरच्या पक्षिनिरिक्षणाचा छंद आहे हे माहितीये, पण हे पाषाण प्रकरण छानच, धम्या ध्रुवाला घेउन पहिल्यांदा तिकडेच जाउ !

लिखाळ 29/04/2008 - 17:58
विश्रामबागवाड्यामध्ये कायमस्वरुपी 'पुनवडी ते पुणे`' हे प्रदर्शन असते. (कोणी पाहिले आहे का? माझे राहून गेले :( ) वाडा आणि प्रदर्शन असा दुहेरी हेतू साध्य होईल. -- लिखाळ.

In reply to by ब्रिटिश टिंग्या

ध्रुव 29/04/2008 - 18:18
सिंहगड विसरणे केवळ अशक्य आहे :) पण हल्ली जरा जास्तच गर्दी असते. त्यामुळे कधी कधी गड बघण्याचा विचका होतो. -- ध्रुव

प्रमोद देव 29/04/2008 - 21:04
पुण्याजवळच आहे. हे त्यांचे संकेतस्थळ पाहा. सकाळी जाऊन संध्याकाळी परतता येते. तिथे राहण्याची आणि जेवणाचीही व्यवस्था आहे. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

अप्पासाहेब 30/04/2008 - 11:07
कळकट , मळकट भिंती, उखडलेल्या फरशा, कोळीष्टकं आणि कुबट वास. बघण्यासारखे काहि नाही , माडेल ट्रेन बद्द्ल काहीच माहीती मिळत नाही. विक्री साठी ठेवलेल्या ट्रेन तद्द न चीनी बनावटीच्या व अवाच्यासवा महाग. त्या पेक्षा राजा केळकर संग्रहालय उत्तम आहे.

इनोबा म्हणे 30/04/2008 - 12:13
पुण्यातील प्रेक्षणिय स्थळे(फि'रस्त्यांसाठी) नळस्टॉप चौकः आजूबाजूला जे दिसेल ते बघा.बाजूलाच अप्पाचे हाटील असल्याने खाण्यापिण्याची उत्तम सोय. गुडलक चौकः शक्यतो संध्याकाळी जा,बघण्यासारख्या भरपूर प्रेक्षणिय गोष्टी ;) मरेस्तोवर खाता येईल एवढी हाटीलं आहेत.चिंता नको. अलका चौकः पुण्याच्या रहदारीचे तीन तेरा वाजलेले दूपारी बारा ते रात्री नऊ कधीही येऊन पहा, हे पाहून बोर झालं तर शेजारीच अलका टाकीत जाऊन तीला पहा....स्वारी....पिच्चर पहा.इंटरवलला खायची सोय होईल,वांधा नाय. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

धमाल मुलगा 30/04/2008 - 12:19
फर्ग्युसन रोड राहिलं की... ऐन विकांताला भर संध्याकाळी....बाब्बोय...लै मजा येते :)) अरे पण विजुभाऊ विचारताहेत ते पाहूण्यांना घेऊन जायला...दोस्तांना नाय..तेच जर असतं तर तिच्याआयला त्याला प्रेक्षणिय स्थळं कशाला हवीत? मोप ठिकाणं पडलीयेत दोस्तांना घेऊन जायला...आन् ती सगळ्यांना ठाऊक आहेतच की ;)

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे 30/04/2008 - 12:27
फर्ग्युसन रोड राहिलं की... ऐन विकांताला भर संध्याकाळी....बाब्बोय...लै मजा येते अरे म्हणून तर गुडलक चौक म्हटलो ना! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

मन 30/04/2008 - 17:15
"अपाची" कसं वाटत मग? जमायचं का तिह्ते? पुर्वि गेलो होतो,पण साला मिस्रुडही फुट्लं नसल्याने(आणि चेहर्‍यावग्राहक""संभाव्य ग्राहक" अजिबात वाटत नसल्यानं हाकलुन दिलं होतं त्यांनी.)

In reply to by मन

धमाल मुलगा 30/04/2008 - 17:21
:) भौ...आपाची है आपल्याच बापाची !!!! कधी पण चालेल रे......
चेहर्‍यावग्राहक""संभाव्य ग्राहक" अजिबात वाटत नसल्यानं हाकलुन दिलं होतं त्यांनी.
आरारारा....लै च पोपट झाला म्हण की :) आता नाय देणार...तिच्याआयला, आपण कशाला हौत? मिसरुडच काय, येड्या मलापण असे अनुभव यायला लागले म्हणून हनुवटीवर कुंचा राखलाय :)) आता कोण नाय अडवणार.... तू येच

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 30/04/2008 - 17:30
च्यायला धम्या तू तिकड यायचा का ? मग मी तुला नक्की बघितलं असलं राव, कारण मागचे ८ महिने सोडले तर गेली"२ वर्षे" आम्ही आठवड्यातन कमीत कमी २ वेळा तिकड पडीक होतो ... अजून त्यांचा मॅनेजर व वेटर ओळखतात आपल्याला ... मी आणि माझा एक मित्र, पर हेड एक "अपाची टोरंटो" संपवल्याशेवाय उठत नव्हतो ... त्यानंतर "चैतन्यचा" पराठा ... मी तुला नक्की पाहिलं आहे मग राव ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 30/04/2008 - 17:43
आयला, असु शकेल यार! आम्ही आपले गपचीप स्मिरनॉफ विथ कोक हाणायचो...आणि वर एक-एक सनराईज टकीला :) च्यायला, तू कुठं रे बसायचास? ग्राउंड फ्लोअर का फर्स्ट? आमी फर्स्टला आतल्याबाजूला असायचो :) घ्या...ह्यालाच म्हणत असावेत... "समान व्यसनेषु खलु सौख्यं "

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 30/04/2008 - 17:57
साधरणता खालच्या मजल्यावर आतले "डीजे" जवळचे टेबल, कारण डीजे आपला दोस्त ... किंवा, वरच्या मजल्यावर आतल्या खोलीत जाण्यासाठी असलेल्या दरूजाजवळेचे बाहेरच्या जागेतले टेबल ... >>""समान व्यसनेषु खलु सौख्यं " हे बाकी खरे ... अवांतर : नविन आपाची म्हणजे "आपाची - नेक्स्ट" ट्राय मारले आहे का ? लै भारी, एकदम मोकळचाकळ ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विसुनाना 30/04/2008 - 12:29
पुण्यात - सिंहगड रोड, आनंदनगर, सनसिटी करत पुढे गेल्यावर एक सुंदर आमराई आहे. कधी गेलात का? वनभोजन, गप्पाटप्पा करायला मस्त ठिकाण आहे.

In reply to by विसुनाना

इनोबा म्हणे 30/04/2008 - 12:40
पुण्यात - सिंहगड रोड, आनंदनगर, सनसिटी करत पुढे गेल्यावर एक सुंदर आमराई आहे. कधी गेलात का? नाही. वनभोजन, गप्पाटप्पा करायला मस्त ठिकाण आहे. आणि 'घ्यायला'? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन 30/04/2008 - 17:20
लेका ते सिंहगड एरिया सांगतायत, नांगरे पाटील नाव ऐकल आहेस ना ? तेच्या नको नादी लागू, त्याच्याऐवजी सुमडीत दुसरीकडं बस, कसं छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे 01/05/2008 - 02:35
लेका ते सिंहगड एरिया सांगतायत, नांगरे पाटील नाव ऐकल आहेस ना ? आपण सिंहगड एरीयात दारुचे नावपण काढत नाय भौ :S त्याच्याऐवजी सुमडीत दुसरीकडं बस, कसं मुळशी बरं हाय त्याच्यापरीस. :B कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

बापू 30/04/2008 - 12:42
१. नीळकंठेश्वर : पुण्यापासून पानशेतच्या दिशेने जाताना रुळे गावाजवळ नीळकंठेश्वर एका टेकडीवर वसले आहे. टेकडीवर शंकराचे स्वयंभू लिंग असणारे एक मंदीर आहे. मंदीराभोवतालच्या परिसरात मानवी आकाराच्या अनेक मूर्ती वापरून साकारलेले पुराणातील प्रसंगांचे देखावे हे नीळकंठेश्वरचे वैशिष्ट्य आहे. पावसाळ्यात तर नीळकंठेश्वरची टेकडी अप्रतीम सौंदर्याने नटते. टेकडीवरुन पानशेत आणि वरसगाव ह्या दोन मुख्य धरणांचे मोठे विहंगम दृश्य दिसते. २. भेडसे लेणी : पौड गावाच्या बस थांब्यापुढून लोणावळ्याच्या दिशेने जाणार्.या वाटेने वाटचाल करुन भेडसे गावातील लेणी देखिल पाहण्यासारखी आहेत. भेडसे गावाच्या मार्गावर पवना नदीवरील धरण (फागणे) तुंग, तिकोन्यासारखे किल्ले ह्यांचे दर्शन होऊ शकते.

लिखाळ 30/04/2008 - 15:57
भल्या पहाटे तळजाईवर वातावरण सुंदर असते. तेथे पळण्यासाठी एक पट्टा सुद्धा केलेला आहे. त्यावरुन फिरताना मोर दिसू शकतात. फार मजा येते. --लिखाळ.

ईश्वरी 02/05/2008 - 05:37
Punyat Jangali Maharaj road varil pataleshwar mandir pan khoop chhan ahe. Ani shejaracha jangali maharajancha math (मठ) hi chhan ahe. Pataleshwar mandirat Tripuri pournimela sandhyakali tel vaatichya panatyanchi aras kartat. hajaro pantya lavtat. te baghanyasarkhe asate. Khoop gardi asate tya veli tithe. Dusre ek thikan mhanje Bhuleshwar Mandir : He punyapasun tase javalach ahe. pan nemke kuthe ahe he atta athavat nahi. Konala mahit asalyas tyanni tya baddal mahiti dyavi. He mandir di dagadache ahe. Bhar unhat jari tithe gele tari aat mandirat masta gaar vatate. Mandirache bandhkam ani koriv kam hi baghanyasarkhe. Ardhya divsachya trip sathi chhan ahe thikan. - Ishwari

In reply to by ईश्वरी

ईश्वरी madam (or Sir?), Aapan khupacha chhaan maahitI dilI aahe. Jangali Maharaj road varil pataleshwar mandiralaa ajun bheT dilelI naahI. pan aataa jarUr bheT dein. jangali maharajancha math (मठ) suddhaa pahaavaa mhanato. TumhI suchavilele dusare Thikaan, Bhuleshwar Mandir, sudhaa paahile paahije. malaa vaaTate hyaachI chhaayaachitre mipaavar prakashit zaalelI aahet. tevhaapaasunach Bhuleshwar Mandiraalaa (Mandiralaa mhanaje Devalaalaa hnnn! Nahitar tumhaalaa bhalatecha vaaTaayache.) bheT dyaayachI ichchhaa aahe. paahuyaa kadhI jamatay te. Tumachyaa sadarahu maahitI baddala punahshchya manhapUrvak Dhanyavaad.

कलंत्री 02/05/2008 - 13:22
पुण्यात इतकी प्रेक्षणीय स्थळे असु शकतात यावर विश्वास बसला नसता!!!. चला सुट्टीमध्ये मुलांबरोबर आखणी करायला बरे झाले.

कलंत्री 02/05/2008 - 17:20
कुतुहल हे दुकान गांजवे चौकाजवळ आहे. यात लहानमुलांसाठी बरीच शाश्त्रीय खेळणी मिळतात. सेनापती बापट मार्गाजवळ एक हॉबी क्लास नावचे दुकान आहेत, तेथे छंद जोपासण्यासाठी बरीच खेळणी / पुस्तके / मार्गदर्शन मिळते असे ऐकले आहे. फनकी नावाचे एक खेळगृह हे सातारा रस्त्यावर आहे. चांदणीचौका जवळ २/३ किमी वर असावे. कुटुंबीयासह ३/४ तास मनोरंजनाची हमी. मानस रेस्टॉरंट हे पौडरस्त्यावर आहे. तेथे गोकार्ट असा खेळ प्रकार आहे.

ईश्वरी 03/05/2008 - 00:17
Ajun 2 thikane athavali : Katraj chya pudhe Pune-Satara rode ne Nasrapur chya dishene jayche. Tya road var davikade ek fata lagto..bahutek ketkavle ase nav ahe...faatyache. Tithun saral aat mandir yeiparyant jayche. (pune satara rasta chhan ahe pan ha gavatil rasta ajibat khachkhalgyancha ahe tyamule vel lagto.) He balaji mandir mhanje south madhil Tirupati balaji mandirachi pratikruti ahe. Khoop chhan bandhlele ahe. Sarv vyavastha atyant chokh ahe ani agadi tirupati mandirasarkhich ahe. Sakal sandhyakal arati prasad asato. vaadya vadan asate. Mandiravar ani itar vyavasthanvar khoop kharcha kelela disun yeto. Vishesh mhanje Mandir v ajubajucha parisar khoop swachha ahe. Rahanyachi soy hi ahe bahutek (hyabaddal khatrishir mahiti nahi.) Abhiruchi Baag: Pune sinhagad rastyavar ahe. Purvi Bhide bag hi mhanat asat. sakali 10-11 chya sumaras jaun parat dupari 3-4 chya sumaras ghari yeu asha picnic sathi changale thikan ahe. Aat baryach soyi ahet. khas maharshtriyan paddhatiche jevan milte. ..agadi pithala bhakri , taak suddha. zopdi madhe chourang patavar basnyachi soy keleli ahe. Vadhayala mavla veshatil vadhpi asatat. Jyanna maandi ghalun basayala tras hoto tyancyasathi table khurchyanchi hi soy ahe. Aat madhe mothi amrai ahe...tarin ride, camel ride ahe..play park ahe...zoka , ghasargundi vagaire over night rahanyachi pan soy ahe. khedegavat kinva shetat bhataknyacha anubhav agadi alpa ka hoina pan milu shakto

मैत्र 01/08/2008 - 14:57
मी एके काळी तिथे राहात होतो... जेव्हा सन सिटी नव्हती तेव्हा.. अतिशय दाट झाडी आणी एक मोठी न बांधलेली विहीर .. एक गुर्‍हाळ ही होते... बघायला गेलं तर तांब्याभर उसाचा रस द्यायचे... असंख्य झाडं होती आंब्याची... अजिबात उन आत पोचायचं नाही.. अजून आमराई अस्तित्वात आहे हे माहीत नव्हतं... तिथल्या बेसुमार बांधकामात तोडली गेली असं वाटलं..

In reply to by स्वाती राजेश

आनंदयात्री 29/04/2008 - 16:59
५-६ किमी तरी नक्कीच असेल. केतकावळाचा बालाजी म्हणुन प्रसिद्ध आहे, एका हॅचरी फर्मचा त्याच्या उभारणीत मोठा सहभाग असल्याचे एकिवात आहे.

In reply to by स्वाती राजेश

टारझन 01/08/2008 - 12:23
पुण्याच्या मुळा-मुठेच्या नैसर्गिक ठिकाणांस ईसरलात का ? .. झ-पुल ऊतरून खाली गेलं की मुळा(की मुठा?) च्या स्वच्छ पात्रात प्रवेश होतो... समोर ईतके स्वच्छ चॉकलेटी काळसर पाणी पाहून आपल्याला या नदीच नाव ऍक्वाफिना किंवा बिसलेरी का नाही असा प्रश्न पडतो... आजु बाजुला असलेले लोक्स तिथेत तुळस लावत असतात. त्यामुळे आपल्याला सुंदर मनमोहक तुळशीचे शेत दिसते. मग त्या वातावरणातला सुगंध ... आहाहाहा !! मृगाची कस्तुरी काय करता हो ? एकदम बेस !! मग असेच तुळशीच्या शेतातुन सावध पणे वाट काढत पुढे निघावे ... मस्त रमनिय स्थळ आहे पुण्यात... एकदा गेलात की पाय निघत नाही तिथुन./... आणि परत परत जावेसे वाटते ... टारझन (गेल्या जन्मीचा खविस) (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

मनस्वी 29/04/2008 - 17:04
पावसाळ्यात ताम्हीणीच्या घाटात काय जबरा मजा येते.. भुरभुर पाऊस.. धुकं.. हिरवा हिरवा घाट.. धबधबे.. गार गार वारा.. झुळझुळ पाण्याचा आवाज.. उन्हाचा लपंडाव.. सारंच छान असतं. आणि जोडीला वडापाव अन् भजी. चांदणी चौकातून पौड गावाकडून पुढे ६० किमी.

In reply to by मनस्वी

पावसाळ्यात ताम्हीणीच्या घाटात काय जबरा मजा येते.. भुरभुर पाऊस.. धुकं.. हिरवा हिरवा घाट.. धबधबे.. गार गार वारा.. झुळझुळ पाण्याचा आवाज.. उन्हाचा लपंडाव.. सारंच छान असतं. आणि जोडीला वडापाव अन् भजी. अरेरे! इतके नितांत सुंदर वातावरण आणि जोडीला नुसती वडापाव आणि भजी? जोडीला असावा/असावी तितकाच रसिक जोडीदार किंवा जोडीदारीण (अगदी कारभारी आणि कारभारीणही चालेल).

In reply to by प्रभाकर पेठकर

मनस्वी 29/04/2008 - 18:45
जोडीला असावा/असावी तितकाच रसिक जोडीदार किंवा जोडीदारीण (अगदी कारभारी आणि कारभारीणही चालेल).
अहो काका.. ते तर बाय डिफॉल्ट असणारच.. त्यांच्याच तर मागे बसून जाणार ना :)

In reply to by मनस्वी

अहो काका.. ते तर बाय डिफॉल्ट असणारच.. त्यांच्याच तर मागे बसून जाणार ना पटले, पण त्यांना अनुल्लेखाने मारलेत म्हणून जरा हृदयात कळ उमटली. माझ्या बायकोला कधी कधी सांगावे लागते, 'मॅडम, मैं आपका पती हूं। ड्रायव्हर नही।'

In reply to by मनस्वी

मनस्वी 30/04/2008 - 11:47
ताम्हीणी लांब वाटत असेल तर त्याच रस्त्यावर पौडपासून पुढे १०-१५ किमी वर मुळशी लागते. पावसाळ्यातच जाण्यात मजा आहे. तलाव, झरे आणि वृक्षवल्ली आणि हादडायला भरपूर ढाबे.

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा 30/04/2008 - 11:57
आणि हे सगळं बोअर झालं तर जाऊ आमच्या मित्राच्या फार्महाऊसवर... निस्ता धूमाकूळ !!! आणि पाण्यात होडी नेऊन होडीत बसुन जेवू :)

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी 30/04/2008 - 12:01
आणि पाण्यात होडी नेऊन होडीत बसुन जेवू
ही कल्पना मस्त.. मस्त होडीत बसून मी गरम गरम मटण-भाकरी-रस्सा-कांदा चोपतीये!

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा 30/04/2008 - 12:12
ही कल्पना मस्त.. मस्त होडीत बसून मी गरम गरम मटण-भाकरी-रस्सा-कांदा चोपतीये!
हवं असल्यास त्याचा कुक तांबडा-पांढरा रस्सा पण बनवून देतो... आता बोल! मस्त स्पिरिटच्या दिव्यावर मंद आगीवर सगळं अन्न गरमागरम राहतं आणि ..... आयचा घो रे.....भाकरी कुस्करुन त्यावर रस्सा घालून हादडायचं....सोबतीला दहीकांदा, आणि बुक्कीनं फोडलेला कांदापण..जोडीला तोंडी लावायला खीमा..... =P~ =P~ =P~

In reply to by मनस्वी

किचेन 10/01/2012 - 18:26
मुळशीला कोणत्याही ऋतूत जाऊ शकतो.प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटते.मी उन्हाळ्यात गेलीये,पावसाळ्यात गेलीये, थंडीत तर आह्हां ....सगळीकडे धुक...गरम चहा आणि भाजी.लय भारी.मला प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटल.उन्हाळ्यात चमचमणार पाणी बघितल्यावर भारी वाटल. आणखीन एक पर्याय आहे.खडकवासला.खडकवासल्याला पाठीमागच्या बाजूने गेल्यावर पिकोक बेची पती दिसल्यावर आणखीन थोडे पुढे जायचे तिथे एक सोलिड ढाबा आहे.इथे जाताना तुम्ही आधीच शीतपेय किवा खायला घेऊन जा कारण इथे सगळ प्रचंड महाग मिळत.पण जागा छान आहे.इथे काही टेन्ट उभारलेत.तिथे बसून एकांताचा आनंद घ्या, किवा बदमिन्तन खेळायची सोय आहे.एकदा जाऊन जा.छान आहे.

In reply to by किचेन

हंस 11/01/2012 - 13:33
पिकोक बेची पती> "ची" पती की "चा" पती? बदमिन्तन खेळायची सोय आह>...... अय्या मलापण खेळायचे बदमिन्तन....... पण कसे खेळतात हे?

In reply to by किचेन

किचेन मावशी अहो हा प्रतिसाद आहे का विनोद ?
मुळशीला कोणत्याही ऋतूत जाऊ शकतो.प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटते.मी उन्हाळ्यात गेलीये,पावसाळ्यात गेलीये, थंडीत तर आह्हां ....सगळीकडे धुक...गरम चहा आणि भाजी.लय भारी.मला प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटल.उन्हाळ्यात चमचमणार पाणी बघितल्यावर भारी वाटल.
चहा आणि भाजी ? हा कुठला पर्याय आहे ?
आणखीन एक पर्याय आहे.खडकवासला.खडकवासल्याला पाठीमागच्या बाजूने गेल्यावर पिकोक बेची पती दिसल्यावर आणखीन थोडे पुढे जायचे तिथे एक सोलिड ढाबा आहे.इथे जाताना तुम्ही आधीच शीतपेय किवा खायला घेऊन जा कारण इथे सगळ प्रचंड महाग मिळत.पण जागा छान आहे.इथे काही टेन्ट उभारलेत.तिथे बसून एकांताचा आनंद घ्या, किवा बदमिन्तन खेळायची सोय आहे.एकदा जाऊन जा.छान आहे.
पिकोक बेची पती ? आणि ढाब्यावरती सगळे महाग मिळते म्हणूण बाहेरुन शीतपेय आणि खायला घेउन जायचे ? =)) =)) हाणेल की धरुन धाबेवाला. बदमिन्तन ? 'बदनाम झालेले चिंतन' ह्या अर्थाचा शब्द वाटला हा.

मनस्वी 29/04/2008 - 17:10
वरंधा घाटात जायचं.. आणि पायवाटेने झाडाझुडपातून, झर्‍यांमधून, खाचाखळग्यांतून सरळ खाली शिवथरघळीपर्यंत चालत यायचं.. सही वाटतं.

In reply to by विजुभाऊ

ध्रुव 29/04/2008 - 18:16
वरंधा घाट जवळ जवळ निम्म उतरुन गेल्यावर उजवीकडे घाट उतरायच्या रस्त्यातच एक छोटा रस्ता जातो. येथे माझ्या आठवणीप्रमाणे एक पाटी आहे शिवथरघळकडे. पाटी निट दिसेल अशी नाहीये त्यामुळे चुकायची शक्यता आहे. हा कच्चा रस्ता आपल्याला थेट शिवथरघळीकडे घेउन जातो. मोठी गाडी जाणार नाही पण छोट्या गाड्या अथवा मोटारसायकल नक्की जाते. पावसाळ्यात हा रस्ता पकडुन शिवथरघळ गाठणे म्हणजे एक मस्त अनुभव आहे. -- ध्रुव

केशवराव 29/04/2008 - 17:26
शनीवार वाड्याजवळच , दक्षीणाभिमुखी मारुतीजवळ केतकर आणि जोशी यांनी उभारलेले ' संधिपाद प्राणि संग्रहालय' आहे. तिथे फक्त संधिपाद वर्गातीलच प्राणि पहायला मिळतील.

In reply to by धमाल मुलगा

लिखाळ 29/04/2008 - 17:56
दक्षिणाभिमुखी मारुतीचे दर्शन घेवून झाले की डावीकडे पाहावे. तेथेच तो वाडा आहे. --(द्विपाद) लिखाळ.

In reply to by धमाल मुलगा

आंबोळी 29/04/2008 - 22:05
धमु, भेट देउन झाल्यावर भेटवर्णन जरूर लिहा. बाकिच्याना उपयोगी पडेल. तसेच बाकिच्यानी नुसती नावे सुचवण्याऐवजी तेथे जाउन आल्याचे अनुभव सांगितल्यास हा जास्त मदत होइल.

In reply to by केशवराव

संधिपाद हा शब्द शाळेनंतर बर्‍याच वर्षांनी उच्चारला..... परत परत म्हणून काय मज्जा वाटते... :SS अहाहा, काय ते शब्द..... सन्धिपाद, डिंभक, ग्रसनीमध्यकर्णनलिका,आंत्रपुच्छ... ( शाळेत मराठीत जीवशास्त्र शिकलेला) भडकमकर..

In reply to by भडकमकर मास्तर

मला अळंबी हा शब्द उच्चारायला आणि प्रत्यक्षात खायलाही आवडतो ... कधीमधी मोठ्ठ्या मॉलमधे जाऊन मी अळंबी (मश्रूम) मागते ... लई धम्माल येते.

आर्य 29/04/2008 - 17:26
अ ) कार्ला - भाज्या च्या लेण्या हा पण ऐक चांगला पर्याय आहे. रेल्वेने कार्ल्या पर्यंत जाता येतं किंवा जुना मुंबई रस्त्याने ही जाता येते. फक्त ५० कि.मी पावसात जायला ऐक वेगळीच मजा आहे. ब) शिवथर धळ - सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं निरव शांत, डोगर, गर्द दाट झाडी आणी धबधब्यांनी वेढ्लेलं ठिकाण. (रामदास स्वामींनी दासबोध ऐथेच लिहीला होता) अंदाजे ९० कि. मी. भटकंती प्रिय (आर्य)

धमाल मुलगा 29/04/2008 - 17:29
थोडंसं दूर जायची तयारी असेल तर पुण्याहून सासवडला जावं (३०किमी) तिथून साधारणतः १३ कि.मी.वर पुरंदर गड आहे...केवळ अप्रतिम!!! चढायला अतिशय सोपा, आणि एकदम हिरवाकंच.... परताना, पुरंदर पायथ्यापासून साधारण ६ कि.मी.वर असलेले नारायणपूरचं मंदीरही छान. सिंहगड रस्त्यावर पु.ल.देशपांडे उद्यान देखील अगदी जाऊन येण्यासारखं.

In reply to by धमाल मुलगा

ध्रुव 29/04/2008 - 17:45
पुरंदर मस्तच. पायथ्याचे एक मुखी दत्तच्या मंदिराबरोबरच त्याशेजारचे स्वयंभू शकराचे मंदिरही छान आहे. पुरंदरला गेलाच तर वज्रगड, केदारेश्वर न विसरता बघायलाच हवे :) -- ध्रुव

In reply to by धमाल मुलगा

मालोजीराव 12/01/2012 - 18:02
पुरंदर अप्रतिमच....शंभूराजाचं जन्मस्थान...किल्ल्यावरची पुरंदरेश्वर,केदारेश्वर मंदिरे पाहण्यासारखी... पायथ्याजवळ असलेल्या नारायणपूर येथील प्राचीन नारायणेश्वराचे आणि एकमुखी दत्ताचे मंदिर हि सुंदर ! - मालोजीराव (पुरंदरकर)

ध्रुव 29/04/2008 - 17:42
बेडसे भुलेश्वर त्रिशुन्ड्या मंदिर - मंगळवार पेठ शिरवळची लेणी - ५५ किमी मस्तानी तलाव - २५ किमी भिगवण - पक्षी अभयारण्य - ९० किमी कवडी - पक्षी निरीक्षणासाठी कर्नाळा - पक्षी अभयारण्य - अंदाजे ११० चाकणचा किल्ला चाकणजवळचे वराह मंदिर पाषाण तलाव - - पक्षी निरीक्षणासाठी ;) सोनोरीचा वाडा व भुयार सोनोरीचा किल्ला - मल्हारगड वाईजवळचा घाट - मेणवली निघोजची रांजणखळगी वाईजवळ पांडवगड व गडाच्या पोटातील लेणी सध्यातरी इतकीच आठवत आहेत आत्ता... -- ध्रुव

In reply to by ध्रुव

धमाल मुलगा 29/04/2008 - 17:47
जबराट रे!!! ध्रुव भौ!!! अरे काय कधी घरी असतोस की नाही? डायरेक्ट पायाला भिंगरी? एका वट्टात भास्सकन्न इतकी ठिकाणं सांगून मोकळा, वर आणि
सध्यातरी इतकीच आठवत आहेत आत्ता...
हे? लय भारी...भेटायलाच पाहिजे तुला...आपल्यासारखाच भटक्या दिसतोयस. -(भटकमल्हारी) ध मा ल. डिस्क्लेमरः भटक'भवानी' ला पुल्लिंगी शब्द सापडला नाही म्हणून मल्हारी वापरला. हेतू भावना दुखावणे नाही. आमच्याही भावना मल्हारीमार्तंडाच्या पायाशी रुजु आहेत.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 29/04/2008 - 17:51
आमच्या ध्रुवाला झाडावरच्या पक्षिनिरिक्षणाचा छंद आहे हे माहितीये, पण हे पाषाण प्रकरण छानच, धम्या ध्रुवाला घेउन पहिल्यांदा तिकडेच जाउ !

लिखाळ 29/04/2008 - 17:58
विश्रामबागवाड्यामध्ये कायमस्वरुपी 'पुनवडी ते पुणे`' हे प्रदर्शन असते. (कोणी पाहिले आहे का? माझे राहून गेले :( ) वाडा आणि प्रदर्शन असा दुहेरी हेतू साध्य होईल. -- लिखाळ.

In reply to by ब्रिटिश टिंग्या

ध्रुव 29/04/2008 - 18:18
सिंहगड विसरणे केवळ अशक्य आहे :) पण हल्ली जरा जास्तच गर्दी असते. त्यामुळे कधी कधी गड बघण्याचा विचका होतो. -- ध्रुव

प्रमोद देव 29/04/2008 - 21:04
पुण्याजवळच आहे. हे त्यांचे संकेतस्थळ पाहा. सकाळी जाऊन संध्याकाळी परतता येते. तिथे राहण्याची आणि जेवणाचीही व्यवस्था आहे. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

अप्पासाहेब 30/04/2008 - 11:07
कळकट , मळकट भिंती, उखडलेल्या फरशा, कोळीष्टकं आणि कुबट वास. बघण्यासारखे काहि नाही , माडेल ट्रेन बद्द्ल काहीच माहीती मिळत नाही. विक्री साठी ठेवलेल्या ट्रेन तद्द न चीनी बनावटीच्या व अवाच्यासवा महाग. त्या पेक्षा राजा केळकर संग्रहालय उत्तम आहे.

इनोबा म्हणे 30/04/2008 - 12:13
पुण्यातील प्रेक्षणिय स्थळे(फि'रस्त्यांसाठी) नळस्टॉप चौकः आजूबाजूला जे दिसेल ते बघा.बाजूलाच अप्पाचे हाटील असल्याने खाण्यापिण्याची उत्तम सोय. गुडलक चौकः शक्यतो संध्याकाळी जा,बघण्यासारख्या भरपूर प्रेक्षणिय गोष्टी ;) मरेस्तोवर खाता येईल एवढी हाटीलं आहेत.चिंता नको. अलका चौकः पुण्याच्या रहदारीचे तीन तेरा वाजलेले दूपारी बारा ते रात्री नऊ कधीही येऊन पहा, हे पाहून बोर झालं तर शेजारीच अलका टाकीत जाऊन तीला पहा....स्वारी....पिच्चर पहा.इंटरवलला खायची सोय होईल,वांधा नाय. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

धमाल मुलगा 30/04/2008 - 12:19
फर्ग्युसन रोड राहिलं की... ऐन विकांताला भर संध्याकाळी....बाब्बोय...लै मजा येते :)) अरे पण विजुभाऊ विचारताहेत ते पाहूण्यांना घेऊन जायला...दोस्तांना नाय..तेच जर असतं तर तिच्याआयला त्याला प्रेक्षणिय स्थळं कशाला हवीत? मोप ठिकाणं पडलीयेत दोस्तांना घेऊन जायला...आन् ती सगळ्यांना ठाऊक आहेतच की ;)

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे 30/04/2008 - 12:27
फर्ग्युसन रोड राहिलं की... ऐन विकांताला भर संध्याकाळी....बाब्बोय...लै मजा येते अरे म्हणून तर गुडलक चौक म्हटलो ना! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

मन 30/04/2008 - 17:15
"अपाची" कसं वाटत मग? जमायचं का तिह्ते? पुर्वि गेलो होतो,पण साला मिस्रुडही फुट्लं नसल्याने(आणि चेहर्‍यावग्राहक""संभाव्य ग्राहक" अजिबात वाटत नसल्यानं हाकलुन दिलं होतं त्यांनी.)

In reply to by मन

धमाल मुलगा 30/04/2008 - 17:21
:) भौ...आपाची है आपल्याच बापाची !!!! कधी पण चालेल रे......
चेहर्‍यावग्राहक""संभाव्य ग्राहक" अजिबात वाटत नसल्यानं हाकलुन दिलं होतं त्यांनी.
आरारारा....लै च पोपट झाला म्हण की :) आता नाय देणार...तिच्याआयला, आपण कशाला हौत? मिसरुडच काय, येड्या मलापण असे अनुभव यायला लागले म्हणून हनुवटीवर कुंचा राखलाय :)) आता कोण नाय अडवणार.... तू येच

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 30/04/2008 - 17:30
च्यायला धम्या तू तिकड यायचा का ? मग मी तुला नक्की बघितलं असलं राव, कारण मागचे ८ महिने सोडले तर गेली"२ वर्षे" आम्ही आठवड्यातन कमीत कमी २ वेळा तिकड पडीक होतो ... अजून त्यांचा मॅनेजर व वेटर ओळखतात आपल्याला ... मी आणि माझा एक मित्र, पर हेड एक "अपाची टोरंटो" संपवल्याशेवाय उठत नव्हतो ... त्यानंतर "चैतन्यचा" पराठा ... मी तुला नक्की पाहिलं आहे मग राव ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 30/04/2008 - 17:43
आयला, असु शकेल यार! आम्ही आपले गपचीप स्मिरनॉफ विथ कोक हाणायचो...आणि वर एक-एक सनराईज टकीला :) च्यायला, तू कुठं रे बसायचास? ग्राउंड फ्लोअर का फर्स्ट? आमी फर्स्टला आतल्याबाजूला असायचो :) घ्या...ह्यालाच म्हणत असावेत... "समान व्यसनेषु खलु सौख्यं "

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 30/04/2008 - 17:57
साधरणता खालच्या मजल्यावर आतले "डीजे" जवळचे टेबल, कारण डीजे आपला दोस्त ... किंवा, वरच्या मजल्यावर आतल्या खोलीत जाण्यासाठी असलेल्या दरूजाजवळेचे बाहेरच्या जागेतले टेबल ... >>""समान व्यसनेषु खलु सौख्यं " हे बाकी खरे ... अवांतर : नविन आपाची म्हणजे "आपाची - नेक्स्ट" ट्राय मारले आहे का ? लै भारी, एकदम मोकळचाकळ ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विसुनाना 30/04/2008 - 12:29
पुण्यात - सिंहगड रोड, आनंदनगर, सनसिटी करत पुढे गेल्यावर एक सुंदर आमराई आहे. कधी गेलात का? वनभोजन, गप्पाटप्पा करायला मस्त ठिकाण आहे.

In reply to by विसुनाना

इनोबा म्हणे 30/04/2008 - 12:40
पुण्यात - सिंहगड रोड, आनंदनगर, सनसिटी करत पुढे गेल्यावर एक सुंदर आमराई आहे. कधी गेलात का? नाही. वनभोजन, गप्पाटप्पा करायला मस्त ठिकाण आहे. आणि 'घ्यायला'? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन 30/04/2008 - 17:20
लेका ते सिंहगड एरिया सांगतायत, नांगरे पाटील नाव ऐकल आहेस ना ? तेच्या नको नादी लागू, त्याच्याऐवजी सुमडीत दुसरीकडं बस, कसं छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे 01/05/2008 - 02:35
लेका ते सिंहगड एरिया सांगतायत, नांगरे पाटील नाव ऐकल आहेस ना ? आपण सिंहगड एरीयात दारुचे नावपण काढत नाय भौ :S त्याच्याऐवजी सुमडीत दुसरीकडं बस, कसं मुळशी बरं हाय त्याच्यापरीस. :B कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

बापू 30/04/2008 - 12:42
१. नीळकंठेश्वर : पुण्यापासून पानशेतच्या दिशेने जाताना रुळे गावाजवळ नीळकंठेश्वर एका टेकडीवर वसले आहे. टेकडीवर शंकराचे स्वयंभू लिंग असणारे एक मंदीर आहे. मंदीराभोवतालच्या परिसरात मानवी आकाराच्या अनेक मूर्ती वापरून साकारलेले पुराणातील प्रसंगांचे देखावे हे नीळकंठेश्वरचे वैशिष्ट्य आहे. पावसाळ्यात तर नीळकंठेश्वरची टेकडी अप्रतीम सौंदर्याने नटते. टेकडीवरुन पानशेत आणि वरसगाव ह्या दोन मुख्य धरणांचे मोठे विहंगम दृश्य दिसते. २. भेडसे लेणी : पौड गावाच्या बस थांब्यापुढून लोणावळ्याच्या दिशेने जाणार्.या वाटेने वाटचाल करुन भेडसे गावातील लेणी देखिल पाहण्यासारखी आहेत. भेडसे गावाच्या मार्गावर पवना नदीवरील धरण (फागणे) तुंग, तिकोन्यासारखे किल्ले ह्यांचे दर्शन होऊ शकते.

लिखाळ 30/04/2008 - 15:57
भल्या पहाटे तळजाईवर वातावरण सुंदर असते. तेथे पळण्यासाठी एक पट्टा सुद्धा केलेला आहे. त्यावरुन फिरताना मोर दिसू शकतात. फार मजा येते. --लिखाळ.

ईश्वरी 02/05/2008 - 05:37
Punyat Jangali Maharaj road varil pataleshwar mandir pan khoop chhan ahe. Ani shejaracha jangali maharajancha math (मठ) hi chhan ahe. Pataleshwar mandirat Tripuri pournimela sandhyakali tel vaatichya panatyanchi aras kartat. hajaro pantya lavtat. te baghanyasarkhe asate. Khoop gardi asate tya veli tithe. Dusre ek thikan mhanje Bhuleshwar Mandir : He punyapasun tase javalach ahe. pan nemke kuthe ahe he atta athavat nahi. Konala mahit asalyas tyanni tya baddal mahiti dyavi. He mandir di dagadache ahe. Bhar unhat jari tithe gele tari aat mandirat masta gaar vatate. Mandirache bandhkam ani koriv kam hi baghanyasarkhe. Ardhya divsachya trip sathi chhan ahe thikan. - Ishwari

In reply to by ईश्वरी

ईश्वरी madam (or Sir?), Aapan khupacha chhaan maahitI dilI aahe. Jangali Maharaj road varil pataleshwar mandiralaa ajun bheT dilelI naahI. pan aataa jarUr bheT dein. jangali maharajancha math (मठ) suddhaa pahaavaa mhanato. TumhI suchavilele dusare Thikaan, Bhuleshwar Mandir, sudhaa paahile paahije. malaa vaaTate hyaachI chhaayaachitre mipaavar prakashit zaalelI aahet. tevhaapaasunach Bhuleshwar Mandiraalaa (Mandiralaa mhanaje Devalaalaa hnnn! Nahitar tumhaalaa bhalatecha vaaTaayache.) bheT dyaayachI ichchhaa aahe. paahuyaa kadhI jamatay te. Tumachyaa sadarahu maahitI baddala punahshchya manhapUrvak Dhanyavaad.

कलंत्री 02/05/2008 - 13:22
पुण्यात इतकी प्रेक्षणीय स्थळे असु शकतात यावर विश्वास बसला नसता!!!. चला सुट्टीमध्ये मुलांबरोबर आखणी करायला बरे झाले.

कलंत्री 02/05/2008 - 17:20
कुतुहल हे दुकान गांजवे चौकाजवळ आहे. यात लहानमुलांसाठी बरीच शाश्त्रीय खेळणी मिळतात. सेनापती बापट मार्गाजवळ एक हॉबी क्लास नावचे दुकान आहेत, तेथे छंद जोपासण्यासाठी बरीच खेळणी / पुस्तके / मार्गदर्शन मिळते असे ऐकले आहे. फनकी नावाचे एक खेळगृह हे सातारा रस्त्यावर आहे. चांदणीचौका जवळ २/३ किमी वर असावे. कुटुंबीयासह ३/४ तास मनोरंजनाची हमी. मानस रेस्टॉरंट हे पौडरस्त्यावर आहे. तेथे गोकार्ट असा खेळ प्रकार आहे.

ईश्वरी 03/05/2008 - 00:17
Ajun 2 thikane athavali : Katraj chya pudhe Pune-Satara rode ne Nasrapur chya dishene jayche. Tya road var davikade ek fata lagto..bahutek ketkavle ase nav ahe...faatyache. Tithun saral aat mandir yeiparyant jayche. (pune satara rasta chhan ahe pan ha gavatil rasta ajibat khachkhalgyancha ahe tyamule vel lagto.) He balaji mandir mhanje south madhil Tirupati balaji mandirachi pratikruti ahe. Khoop chhan bandhlele ahe. Sarv vyavastha atyant chokh ahe ani agadi tirupati mandirasarkhich ahe. Sakal sandhyakal arati prasad asato. vaadya vadan asate. Mandiravar ani itar vyavasthanvar khoop kharcha kelela disun yeto. Vishesh mhanje Mandir v ajubajucha parisar khoop swachha ahe. Rahanyachi soy hi ahe bahutek (hyabaddal khatrishir mahiti nahi.) Abhiruchi Baag: Pune sinhagad rastyavar ahe. Purvi Bhide bag hi mhanat asat. sakali 10-11 chya sumaras jaun parat dupari 3-4 chya sumaras ghari yeu asha picnic sathi changale thikan ahe. Aat baryach soyi ahet. khas maharshtriyan paddhatiche jevan milte. ..agadi pithala bhakri , taak suddha. zopdi madhe chourang patavar basnyachi soy keleli ahe. Vadhayala mavla veshatil vadhpi asatat. Jyanna maandi ghalun basayala tras hoto tyancyasathi table khurchyanchi hi soy ahe. Aat madhe mothi amrai ahe...tarin ride, camel ride ahe..play park ahe...zoka , ghasargundi vagaire over night rahanyachi pan soy ahe. khedegavat kinva shetat bhataknyacha anubhav agadi alpa ka hoina pan milu shakto

मैत्र 01/08/2008 - 14:57
मी एके काळी तिथे राहात होतो... जेव्हा सन सिटी नव्हती तेव्हा.. अतिशय दाट झाडी आणी एक मोठी न बांधलेली विहीर .. एक गुर्‍हाळ ही होते... बघायला गेलं तर तांब्याभर उसाचा रस द्यायचे... असंख्य झाडं होती आंब्याची... अजिबात उन आत पोचायचं नाही.. अजून आमराई अस्तित्वात आहे हे माहीत नव्हतं... तिथल्या बेसुमार बांधकामात तोडली गेली असं वाटलं..
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुण्यात आपल्याकडे आवडते पाहुणे आल्यावर त्याना कोठेतरी फिरायला नेत असतो. पुण्यात /पुण्याजवळ तशी खूप स्थळे आहेत( स्थळ = प्रेक्षणीय भौगोलीकठिकाण). पण बर्‍याचदा अस अनुभव येतो की सारस बाग ,कात्रज उद्यान ,डेक्कन, कॅम्प , शनिवार वाडा ,लाल महाल या पेक्षा जास्त ठिकाने आपल्याला आठवत नाहीत्.आणि उगाच मॉल / मल्टीप्लेक्स धुंडाळत फिरतो. खरे तर फारशी माहीत नसलेली थोडी वेगळी ठिकाणे आपण जर इथे सर्वाना सांगितली तर एक चांगला कोष तयार होइल. फक्त ठिकाण सांगताना तिथे कसे जायचे/ काय काय पहायचे हे पण सांगुयात. मी सुरुवात करतो १) रजनीश आश्रम/ नाला पार्क : हे कोरेगाव पार्क भागातले नीतान्त सुन्दर ठिकाण्.येथे ओशो आश्रम तस

रस्ता-२

केशवसुमार ·

विजुभाऊ 29/04/2008 - 14:27
काय हा रस्ता तरी तू शोधला 'मोर' रस्त्याच्या कडेला भेटले. मोर म्हणजे तेच ना सेन्ट्रल रेल्वे च्या कडेने छत्र्या घेउन बसलेले असतात ते. :) ती लिन्क ओपन होत नाही. पान सापडले नाही असे उत्तर येतेय. बघा ना ओरिजनल कविता पण वाचावीशी वाटली

सहज 29/04/2008 - 17:25
पण हे विडंबन पाडता यावे म्हणुन तर मुळ रचना केली गेली नव्हती ना? :-) चतुरंग यांनी देखील चांगले विडंबन केले आहे मुळ रचनेचे.

मदनबाण 29/04/2008 - 18:40
ती कधी आली न येथे एकटी सोबतीला तात, बंधू आणले :)) (नाक्यावरचा टपोरी) मदनबाण

विसोबा खेचर 30/04/2008 - 09:35
शेवटी ते "केशवा"गत वागले शेवटी त्यांनी विडंबन पाडले! सांग तू "केश्या" मला हे एकदा तोंड उठल्यावर कुणाचे पाहिले? मस्त! :)

विजुभाऊ 29/04/2008 - 14:27
काय हा रस्ता तरी तू शोधला 'मोर' रस्त्याच्या कडेला भेटले. मोर म्हणजे तेच ना सेन्ट्रल रेल्वे च्या कडेने छत्र्या घेउन बसलेले असतात ते. :) ती लिन्क ओपन होत नाही. पान सापडले नाही असे उत्तर येतेय. बघा ना ओरिजनल कविता पण वाचावीशी वाटली

सहज 29/04/2008 - 17:25
पण हे विडंबन पाडता यावे म्हणुन तर मुळ रचना केली गेली नव्हती ना? :-) चतुरंग यांनी देखील चांगले विडंबन केले आहे मुळ रचनेचे.

मदनबाण 29/04/2008 - 18:40
ती कधी आली न येथे एकटी सोबतीला तात, बंधू आणले :)) (नाक्यावरचा टपोरी) मदनबाण

विसोबा खेचर 30/04/2008 - 09:35
शेवटी ते "केशवा"गत वागले शेवटी त्यांनी विडंबन पाडले! सांग तू "केश्या" मला हे एकदा तोंड उठल्यावर कुणाचे पाहिले? मस्त! :)
लेखनविषय:

अभ्यंकरशेठना शेवटी कुठला रस्ता मिळाला हे बघायला गेलो आणि आम्ही भलत्याच रस्त्याला लागलो..

आज तुम्ही तोंड का हे झाकले?
काय म्हणता शेण आहे फासले!

ती कधी आली न येथे एकटी
सोबतीला तात, बंधू आणले 

मी कशाला सांग बोंबलतो असा?
या बघाया मज कशाने तिंबले

लग्न कर वेळी अवेळी सांगते
(काय मजला वेड आहे लागले?)

पीके - ४

वेदश्री ·

वेदश्री 29/04/2008 - 12:30
http://picasaweb.google.co.in/crdanave/TimePass/photo#5194271184734419090 इथे आहे चेतन यांनी दिलेले घराचे चित्र.. टूलबार काही मदत करेना बॉ मला.. :(

मनस्वी 29/04/2008 - 12:43
जोपर्यंत कोडे मराठीत टंकले जाणार नाही, तोपर्यंत आम्ही उत्तर देणार नाही.

In reply to by मनस्वी

वेदश्री 29/04/2008 - 12:51
बापरे ! इंग्रजीची सोय दिलेली आहे त्यामुळे असे काही असेलसे माहिती नव्हते बॉ मला. हाटेलात नविनच आल्याने तशी फारशी माहिती नाही इथल्या नियमांची नसता तसे डिस्क्लेमर काथ्याकूटातच टाकले असते. काथ्याकूटात तसे न लिहिल्याने या काथ्याकूटाची सुरूवातकर्ती या नात्याने ती माझीच चूक आहे. क्षमस्व.

सरपंच 29/04/2008 - 13:04
अरे आता पुरे करा हा आचरट प्रकार! प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात! सरपंच.

वेदश्री 29/04/2008 - 12:30
http://picasaweb.google.co.in/crdanave/TimePass/photo#5194271184734419090 इथे आहे चेतन यांनी दिलेले घराचे चित्र.. टूलबार काही मदत करेना बॉ मला.. :(

मनस्वी 29/04/2008 - 12:43
जोपर्यंत कोडे मराठीत टंकले जाणार नाही, तोपर्यंत आम्ही उत्तर देणार नाही.

In reply to by मनस्वी

वेदश्री 29/04/2008 - 12:51
बापरे ! इंग्रजीची सोय दिलेली आहे त्यामुळे असे काही असेलसे माहिती नव्हते बॉ मला. हाटेलात नविनच आल्याने तशी फारशी माहिती नाही इथल्या नियमांची नसता तसे डिस्क्लेमर काथ्याकूटातच टाकले असते. काथ्याकूटात तसे न लिहिल्याने या काथ्याकूटाची सुरूवातकर्ती या नात्याने ती माझीच चूक आहे. क्षमस्व.

सरपंच 29/04/2008 - 13:04
अरे आता पुरे करा हा आचरट प्रकार! प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात! सरपंच.
3