मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंतर

जयवी ·

मीनल Wed, 04/30/2008 - 04:53
वयाच्या तरूणपणात मन जुळली असो नसोत,नैसर्गिक नियमानुसार शरीरांमधले अंतर कमी करण्याकडे कल असतो. नंतर मन जुळली तर एकमे़कांच्यातले अंतर इतक कमी होत की ,`तू और मै एक जान` स्थिती होऊन जाते. जोडीदाराच्या अगदी हृदयातच निवास असतो. मग त्यान /तीन स्व:ताच्या ह्रुदयात बोललेले ही जोडीदाराला ऐकू येते.अंतर राहतच नाही. पण मन जुळली नाही तर मात्र मानसिक अंतर मैलोंन मैल वाटत.शारिरिक अंतर सुखावह वाटते.

विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 09:53
एकदा ही जवळीक साधली की मात्र बाकीचे फार दूर वाटायला लागतात. पण त्या प्रत्येक पडलेल्या पुलाची एक तरी वीट असतेच जपून ठेवलेली नव्या पुलाच्या उभारणीसाठी. त्या पडझडीतून वाचलेली एक तरी अशी भिंत असतेच तडा न गेलेली. ती कायमच तयार असते नव्या बांधासाठी. कदाचित त्या भिंतीचाच आसरा शोधत असतो एखादा नवा पूल…….!! वा जयू! छोटेखानी, परंतु अतिशय सुरेख प्रकटन! जियो...! मस्तच लिहून गेली आहेस... अंतर अपुले असे निरंतर जरा हसावे.. जरा रुसावे कधी ओलावा कधी दुरावा शोधत जावे… गवसत जावे क्या बात है..... तात्या.

आनंदयात्री Wed, 04/30/2008 - 15:32
कधी एक अंतर पार केल्यावर असं लक्षात येतं की हे अंतर पार करायच्या नादात आपण बाकी अंतरं फ़ारच वाढवलीयेत. फारच ताणल्या गेलेत बाकीच्या पुलांचे दोर……!! तो ताण सैल करायला जावा तर जवळचा असलेला तो दूर जाणार….! कधी हा सगळाच ताण असह्य होतो….!! सगळी अंतरं राखून तोल सांभाळत जाणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. काही मात्र मज्जेने जो भेटेल त्याला आपल्याशी बांधून ठेवून चालू शकतो…..चक्क गाणी गुणगुणत….! छान झालेय प्रकटन, वरिल ओळी विशेष आवडल्या !

शितल गुरुवार, 05/01/2008 - 18:34
सगळी अंतरं राखून तोल सांभाळत जाणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. काही मात्र मज्जेने जो भेटेल त्याला आपल्याशी बांधून ठेवून चालू शकतो…..चक्क गाणी गुणगुणत….! त्यांच्यात कसलंतरी जबरी संमोहन असतं जे सगळ्यांना त्याच्याशी चुंबकासारखं बांधून ठेवतं. मग धडपड सुरु रहाते ती बाकीच्यांची……त्याच्यासोबत चालत रहाण्याची. हे असं जगता यायला हवं….!! म्हणजे पूलही बांधायला नकोत…. त्याची डागडुजीही करायला नको. क्या बात है, जयवी ताई , मनाचा ठाव घेतलात, ह्रदयात भिडले. नेहमी प्रमाणे छान . (तुमच्या लिखानाची फॅन)

मीनल Wed, 04/30/2008 - 04:53
वयाच्या तरूणपणात मन जुळली असो नसोत,नैसर्गिक नियमानुसार शरीरांमधले अंतर कमी करण्याकडे कल असतो. नंतर मन जुळली तर एकमे़कांच्यातले अंतर इतक कमी होत की ,`तू और मै एक जान` स्थिती होऊन जाते. जोडीदाराच्या अगदी हृदयातच निवास असतो. मग त्यान /तीन स्व:ताच्या ह्रुदयात बोललेले ही जोडीदाराला ऐकू येते.अंतर राहतच नाही. पण मन जुळली नाही तर मात्र मानसिक अंतर मैलोंन मैल वाटत.शारिरिक अंतर सुखावह वाटते.

विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 09:53
एकदा ही जवळीक साधली की मात्र बाकीचे फार दूर वाटायला लागतात. पण त्या प्रत्येक पडलेल्या पुलाची एक तरी वीट असतेच जपून ठेवलेली नव्या पुलाच्या उभारणीसाठी. त्या पडझडीतून वाचलेली एक तरी अशी भिंत असतेच तडा न गेलेली. ती कायमच तयार असते नव्या बांधासाठी. कदाचित त्या भिंतीचाच आसरा शोधत असतो एखादा नवा पूल…….!! वा जयू! छोटेखानी, परंतु अतिशय सुरेख प्रकटन! जियो...! मस्तच लिहून गेली आहेस... अंतर अपुले असे निरंतर जरा हसावे.. जरा रुसावे कधी ओलावा कधी दुरावा शोधत जावे… गवसत जावे क्या बात है..... तात्या.

आनंदयात्री Wed, 04/30/2008 - 15:32
कधी एक अंतर पार केल्यावर असं लक्षात येतं की हे अंतर पार करायच्या नादात आपण बाकी अंतरं फ़ारच वाढवलीयेत. फारच ताणल्या गेलेत बाकीच्या पुलांचे दोर……!! तो ताण सैल करायला जावा तर जवळचा असलेला तो दूर जाणार….! कधी हा सगळाच ताण असह्य होतो….!! सगळी अंतरं राखून तोल सांभाळत जाणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. काही मात्र मज्जेने जो भेटेल त्याला आपल्याशी बांधून ठेवून चालू शकतो…..चक्क गाणी गुणगुणत….! छान झालेय प्रकटन, वरिल ओळी विशेष आवडल्या !

शितल गुरुवार, 05/01/2008 - 18:34
सगळी अंतरं राखून तोल सांभाळत जाणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. काही मात्र मज्जेने जो भेटेल त्याला आपल्याशी बांधून ठेवून चालू शकतो…..चक्क गाणी गुणगुणत….! त्यांच्यात कसलंतरी जबरी संमोहन असतं जे सगळ्यांना त्याच्याशी चुंबकासारखं बांधून ठेवतं. मग धडपड सुरु रहाते ती बाकीच्यांची……त्याच्यासोबत चालत रहाण्याची. हे असं जगता यायला हवं….!! म्हणजे पूलही बांधायला नकोत…. त्याची डागडुजीही करायला नको. क्या बात है, जयवी ताई , मनाचा ठाव घेतलात, ह्रदयात भिडले. नेहमी प्रमाणे छान . (तुमच्या लिखानाची फॅन)
लेखनविषय:
लेखनप्रकार
कितीक हळवे…. कितीक सुंदर किती शहाणे अपुले अंतर आत्ताच ह्या गाण्याच्या ओळी ऐकल्या…..अगदी आत पर्यंत भिनत गेल्या. दोघांमधले हे अंतर कितीवेळा असे शहाणे असते….!! कधी हे अंतर अगदी आरपार छेदून जातं तर कधी युगं लोटून जातात पण पार करता येत नाही. कधी हे अंतर ..अंतर वाटतंच नाही. इतकी दोघं एकमेकांच्या जवळ येतात. एकदा ही जवळीक साधली की मात्र बाकीचे फार दूर वाटायला लागतात. कधी एकमेकांच्या जवळ पोचायला सुद्धा कोणी तरी बांधून दिलेल्या पुलाची….सेतूची गरज लागते. कित्येकदा तो बांधून दिलेला पूल मोडकळीस येतो….. त्याला गोंदण-शिंपण करुन नेटका करता करता जीव मेटाकुटीला येतो.

गावांची नावं

भोचक ·

विकास Wed, 04/30/2008 - 02:34
ऐकीव माहीती प्रमाणे: ब्रिटीश अधिकार्‍याने त्याच्या मोडक्या तोडक्या हिंदी/बंगालीत कापणी करत असलेल्या शेतकर्‍याला त्या गावाचे नाव विचारले. त्याला वाटले तो "भात कापणी कधी केली" असे विचारतोय. त्यावर त्याने उत्तर दिले, "कल कटा" - त्याचे पुढे कलकत्ता आणि नंतर कोलकोटा झाले...

In reply to by विकास

नंदा प्रधान Wed, 04/30/2008 - 05:53
तो ब्रिटीश अधिकारी चिक्कार उसाचा रस प्यायलेला जनरल डायर होता का? :)) 'भात कापणी कधी केली?' असं विचारत होता ना? की तुझ्या गावाचं नाव काय? विचारत होता... आणि तसेही 'कल कटा' नाही हो 'कल काटा' असे म्हणेल तो. पु ना ओकांच्या पुस्तकात वाचलीत वाटतं ही गोष्ट?

अप्पासाहेब Wed, 04/30/2008 - 15:32
ब्रिटीशांनी जेव्हा तत्कालिन मुंबई बेटांवर वस्ती केली तेव्हा तिथे सारखे भुमीगत सुरुंगांचे (बाँब) स्फोट व्हायचे , पाय ठेवताच धडाम धुम ! अगदि जगणे अशक्य झाले. त्यावेळी तेथील काही हुषार कोळी सायबाच्या मदतीला आले . जेव्हा जेव्हा सायब व त्याची मड्ड्म बाहेर पडायचे त्या त्या वेळी हे हुषार कोळी पुढे चालत चालत हे भुमीगत सुरुंग (बाँब) शोधायचे आणि बाँब दिसताच 'बाँब हैय ' 'बाँब हैय ' असे ओरडुन सायबाला सावध करायचे. त्या काळी हे 'बाँब हैय ' 'बाँब हैय ईतक्या वेळा ऐकायला यायचे कि त्या वरुन त्या सात बेटांच्या त्या समुहाला 'बाँब हैय ' म्हणु लागले , पुढे त्याचे 'बॉम्बे' झाले. सध्याचे त्याचे नाव 'मुंबई'' आहे. ----लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते ---------

लिखाळ Wed, 04/30/2008 - 15:46
द.ग. गोडसे यांच्या पुस्तकात वाचले होते की नागपूर आणि परिसरात हत्ती असत. तेथे असलेल्या लेण्या आणि गुहाचित्रातून तसेच गणपतीच्या प्रतिमांतून याची सक्ष पटते वगैरे... तर नाग म्हणजे संस्कृतात हत्ती... त्यावरुन हे नागपूर नाव पडले असावे असा कयास. त्या परिसरात नाग हा श्ब्द असलेली अजूनही काही ठिकाणे आहेत म्हणे... --(स्मरणशील वाचक) लिखाळ.

In reply to by लिखाळ

धमाल मुलगा Wed, 04/30/2008 - 16:02
हे सगळं नवीनच आहे बॉ आपल्याला. भोचकगुरुजी, दिग्बोईबद्दल रंजक माहिती आहे. आभार! आप्पासाहेब, खरंच असं पडलं मुंबईचं नाव बॉम्बे? गंमतच आहे की. आम्हाला फक्त मुंबादेवीची मुंबई एवढंच ठाऊक. लिखाळशेठ, धन्यवाद. नागपूरचा हा इतिहास नव्हता बॉ ठाऊक...आम्हाला आपलं डॉक्टरांचं आणि मुंज्यांचं गाव म्हणूनच फक्त माहिती. ----------- एकूणातच आमच्या जनरल नालिजाच्या नावाने किती उजेड आहे हे आज कळ्ळं!!!! -(चकित) ध मा ल.

इनोबा म्हणे Wed, 04/30/2008 - 16:00
मुंबईतील भेंडीबाजाराच्या नावाचीही अशीच गंमत आहे.इंग्रजांचे राज्य असताना या बाजाराच्या मागच्याच बाजूला इंग्रजांची एक छावणी होती. त्यावेळी इंग्रज पत्रव्यवहारातील पत्ता 'बिहाईंड दी बझार' असा लिहीत. त्याचेच कालांतराने भेंडीबाजार झाले. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

आर्य Wed, 04/30/2008 - 16:33
काही गावांच्या नावाचा ईतिहास फार आकर्षक आहे . ऊदा : अयोध्या - मनू नामक देव शिल्पी (देवांचा ऐक आर्कीटेक्ट ऐकुण १७ आर्कीटेक्ट आहेत) याने अयोध्या नगरीची रचना केली होती. याच्या सभोवती ऊंच अशी तट बंदी, शरयू नदीचे पाट होते. ज्या योगे शत्रुला युध्द करणेच अशक्य होते, म्हणुन - अ युध्दा ईति अयोध्या. कोल्ल म्हणजे कमळ - मुबलक प्रमाणात कमळ / कोल्ल मिळणारे गाव - कोल्हापुर (महालक्ष्मी निवासा मुळे हे शक्य वाटते - लक्ष्मीलाही कमळाचीच ऊपमा देतात) बेंगळुरु (बेंगलोर) - ऐकदा राजा केम्पेगौडा शिकार करीत जंगलात हरवला, दमल्या तहान - भुकेने व्याकुळ झालेल्या त्या राजाला ऐका म्हातारीने खायला बेंग (ऐक प्रकारच्या शेंगा) दिल्या आणि वाट सांगीतली. प्राण वाचल्याची आठवण म्हणुन राजाने ऐक टुमदार शहर वसवण्यास सांगीतले हेच ते आजचे बेंगलोर. म्हैसुर (मयासुरु)- मया-सुराची रा़जधानी नाशिक - रामायण काळात राम-लक्षमण-सिता पंचपटीत वस्तव्यास होते, रामाशी लग्नाच्या ईच्छेने आलेल्या सुर्पणखेचे नाक लक्षमणाने कापुन नदीच्या पलीकडे फेकले ती नासिका पडलेले ठिकाण म्हणजेच नाशिक. महा-अंबा देवी / मुंबा देवी - मुंबई श्री + नगर = श्रीनगर अहमदाबाद - मुळ नाव - कर्णावती (सुलतान अहमद शाह ने आबाद केले म्हणुन - अहमदाबाद कोच्ची - कोह आझि (छोटे बेट) कोचीन - कोच्ची सोरटी - सोमनाथ - सोम (चंद्राने) शंकराची (नाथ) शापातुन मुक्त होण्या साठी तप केलेली जागा सहा गल्ली - सांगली सात - तारा (सात - टेकड्या / डोंगर /दुर्ग) - सातारा राम + ईश्वर = रामेश्वरम् विराट नगरी - वाई किंवा भोई लोक वसाहती वरुन - वाई किंवा वरुण आणि आसी या गंगेच्या उप नद्या होत्या - त्या संगम स्थळाला - वाराणासी महा + बल + ईश्वर = महाबळेश्वर (शंकराने या राक्षसाला मारले) भाग्यमठी / भाग्य नगरम् / हैदर + आबाद = हैद्राबाद बाकीची भाग दोन मध्ये.................................. आपला (गावकरी) आर्य

गजाभाऊ Wed, 04/30/2008 - 16:34
मुंबईतल्या गीरगाव ला गीरणगाव म्हणायचे पण मग त्याचे गीरगाव झाले. कारण तिथे गिरण्या होत्या. :D :D :D :D

विसुनाना Wed, 04/30/2008 - 16:36
कराड : पुराण काळात एकदा खूप खूप पाऊस पडून कृष्णा नदीस खूप पूर आला. नदीचे पाणी गावात शिरून सर्वत्र चिखल झाला. तेंव्हा तेथील लोक म्हणू लागले , "काय राड!", "काय राड!" त्याचेच पुढे कराड झाले. ;) (पुराणात कसलीही वांगी असतात. खरे म्हणजे ऐतिहासिक काळात कराड गावाचे मूळ नाव "करहाटक" असे होते. ते बाजारपेठेचे गाव होते. पुढे करहाटकचे कर्‍हाड आणि त्याचेच कराड झाले.) लातूर : आक्रमणानंतर अल्लाउद्दिन खिलजीने (या गावी तुरीची डाळ खूप होते हे लक्षात आल्याने) आपल्या सरदारास या गावाहून "तूर ला", "ला तूर" असे सांगितले. हेच नाव आजही अस्तित्वात आहे. ;) (खरे तर ऐतिहासिक काळात या गावाचे नाव 'लट्टलूर' असे होते आणि ती राष्ट्रकुटांची राजधानी होती. चु.भु.द्या.घ्या. अधिक माहितीसाठी श्री. सेतुमाधवराव पगडींचे 'तन्वीश्यामा' हे पुस्तक वाचावे.) पैठण : पुराणकाळी ;) गोदातीरावर पायाला चटके बसत असणारा एक सरदार आपल्या भरभक्कम मिश्या पिळत आपल्या हुजर्‍यावर मोठ्याने गरजला, "पायताण आण पायताण!", "पायताण, पायताण". त्याचेच पुढे पैठण झाले असे म्हणतात. (खरे म्हणजे ऐतिहासिक काळी या गावाचे नाव ' प्रतिष्ठान' होते आणि ती सातवाहनाची राजधानी होती हे सर्वांना माहित आहेच!) इचलकरंजी: पुराण काळी ;) दिवाळी जवळ आल्यावर या गावातील एक मुलगी आपल्या आईच्या मागे लागली, "आई, चल करंजी कर", "आई, चल करंजी कर". परंतु त्यावेळी आई कामात असल्याने तिने लक्ष दिले नाही. तेंव्हा आपली आई आपल्याकडे लक्ष देत नाही असे वाटून ती मुलगी रस्त्यावरून मोठ्याने तसे ओरडत फिरू लागली. तिची चेष्टा करणारी वात्रट मुलेही तेच ओरडत तिच्या मागे लागली. पुढे याच "आई, चल करंजी कर"चा अपभ्रंश होऊन त्या गावाला 'इचलकरंजी' हे नाव मिळाले. ;) (खरे म्हणजे ऐतिहासिक काळात या गावाचे नाव काय होते ते आढळत नाही, पण एका बंडकालीन नकाशात ते 'इंचल -करलजी' असे आढळले.)

अन्या दातार Wed, 04/30/2008 - 22:22
कोल्हापुरचा रहिवासी या नात्याने मी कोल्हापुरची मूळ ष्टोरी सांगतो. पूर्वी येथे कोल्हसुर नावाच्या राक्षसाचा निवास होता. तो महालक्ष्मीचा भक्त होता. देवीने त्याला अभय दिले होते. त्याचा त्याने इतर सर्व राक्षसांप्रमाणेच गैरवापर करत असे. शेवटी सर्व प्रजाजन देवीकडे जाऊन त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यानुसार तिने नंतर त्याचा वध केला. शेवटच्या इच्छेनुसार त्याने या नगराला स्वतःचे नाव द्यायची विनंती केली. म्हणूनच या गावाचे नाव कोल्हापूर असे पडले. बाकी कोल्ल म्हणजे कमळ - मुबलक प्रमाणात कमळ / कोल्ल मिळणारे गाव - कोल्हापुर (महालक्ष्मी निवासा मुळे हे शक्य वाटते - लक्ष्मीलाही कमळाचीच ऊपमा देतात) ही माहिती पहिल्यांदाच वाचली.

मन Wed, 04/30/2008 - 22:40
लाहोरः- लव + उरु ( संस्कृत नाव. ""उरु " म्हण्जे "नगरी".) तर दशरथ नंदन प्रभु श्री रामचंद्र ह्यांचे पुत्र लव्-कुश. त्यातील लवाने पुढे दिग्विजय संपादन करुन भारताच्या वायव्य आणि पश्चिमेकडे मोठे साम्राज्य उभे केले. राजधानी म्हणुन नवीन शहर मोक्याचे ठिकाणि वसवले,त्याचे नाव "लव उरु" कलौघात त्याचे लाहोर झाले. (संदर्भः- पाकिस्तान सरकारची अधिकृत संकेत स्थळ आणि पाकिस्तानी टुरिझम कंपन्यांचे संकेत स्थळ) मुम्बइ वर १६-१७ व्या शतकात ताबा होता पोर्तुगिजांचा. (नंतर ती ब्रिटिशांना मिळाली ती त्यंच्या राजाच्या लग्नात्,आंदण म्हणुन.) पोर्तुगाल भाषेत "उत्तम बंदर" म्हणजे "बाँ बैय्या". त्याचे पुढे अपभ्रष्ट रुप बनले "बंबई". (मूळ निवासी कोळी बांधव त्याला पुर्विपासुन "मुंबई"च म्हणायचे.मुम्बा + आई ) लखनौ= लक्ष्मण पुर. दशरथ नंदन प्रभु श्री रामचंद्र ह्यांचे अनुज लक्ष्मण ह्यांनी वसवलेले शहर म्हणजे लक्ष्मण पुर.

विकास Wed, 04/30/2008 - 02:34
ऐकीव माहीती प्रमाणे: ब्रिटीश अधिकार्‍याने त्याच्या मोडक्या तोडक्या हिंदी/बंगालीत कापणी करत असलेल्या शेतकर्‍याला त्या गावाचे नाव विचारले. त्याला वाटले तो "भात कापणी कधी केली" असे विचारतोय. त्यावर त्याने उत्तर दिले, "कल कटा" - त्याचे पुढे कलकत्ता आणि नंतर कोलकोटा झाले...

In reply to by विकास

नंदा प्रधान Wed, 04/30/2008 - 05:53
तो ब्रिटीश अधिकारी चिक्कार उसाचा रस प्यायलेला जनरल डायर होता का? :)) 'भात कापणी कधी केली?' असं विचारत होता ना? की तुझ्या गावाचं नाव काय? विचारत होता... आणि तसेही 'कल कटा' नाही हो 'कल काटा' असे म्हणेल तो. पु ना ओकांच्या पुस्तकात वाचलीत वाटतं ही गोष्ट?

अप्पासाहेब Wed, 04/30/2008 - 15:32
ब्रिटीशांनी जेव्हा तत्कालिन मुंबई बेटांवर वस्ती केली तेव्हा तिथे सारखे भुमीगत सुरुंगांचे (बाँब) स्फोट व्हायचे , पाय ठेवताच धडाम धुम ! अगदि जगणे अशक्य झाले. त्यावेळी तेथील काही हुषार कोळी सायबाच्या मदतीला आले . जेव्हा जेव्हा सायब व त्याची मड्ड्म बाहेर पडायचे त्या त्या वेळी हे हुषार कोळी पुढे चालत चालत हे भुमीगत सुरुंग (बाँब) शोधायचे आणि बाँब दिसताच 'बाँब हैय ' 'बाँब हैय ' असे ओरडुन सायबाला सावध करायचे. त्या काळी हे 'बाँब हैय ' 'बाँब हैय ईतक्या वेळा ऐकायला यायचे कि त्या वरुन त्या सात बेटांच्या त्या समुहाला 'बाँब हैय ' म्हणु लागले , पुढे त्याचे 'बॉम्बे' झाले. सध्याचे त्याचे नाव 'मुंबई'' आहे. ----लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते ---------

लिखाळ Wed, 04/30/2008 - 15:46
द.ग. गोडसे यांच्या पुस्तकात वाचले होते की नागपूर आणि परिसरात हत्ती असत. तेथे असलेल्या लेण्या आणि गुहाचित्रातून तसेच गणपतीच्या प्रतिमांतून याची सक्ष पटते वगैरे... तर नाग म्हणजे संस्कृतात हत्ती... त्यावरुन हे नागपूर नाव पडले असावे असा कयास. त्या परिसरात नाग हा श्ब्द असलेली अजूनही काही ठिकाणे आहेत म्हणे... --(स्मरणशील वाचक) लिखाळ.

In reply to by लिखाळ

धमाल मुलगा Wed, 04/30/2008 - 16:02
हे सगळं नवीनच आहे बॉ आपल्याला. भोचकगुरुजी, दिग्बोईबद्दल रंजक माहिती आहे. आभार! आप्पासाहेब, खरंच असं पडलं मुंबईचं नाव बॉम्बे? गंमतच आहे की. आम्हाला फक्त मुंबादेवीची मुंबई एवढंच ठाऊक. लिखाळशेठ, धन्यवाद. नागपूरचा हा इतिहास नव्हता बॉ ठाऊक...आम्हाला आपलं डॉक्टरांचं आणि मुंज्यांचं गाव म्हणूनच फक्त माहिती. ----------- एकूणातच आमच्या जनरल नालिजाच्या नावाने किती उजेड आहे हे आज कळ्ळं!!!! -(चकित) ध मा ल.

इनोबा म्हणे Wed, 04/30/2008 - 16:00
मुंबईतील भेंडीबाजाराच्या नावाचीही अशीच गंमत आहे.इंग्रजांचे राज्य असताना या बाजाराच्या मागच्याच बाजूला इंग्रजांची एक छावणी होती. त्यावेळी इंग्रज पत्रव्यवहारातील पत्ता 'बिहाईंड दी बझार' असा लिहीत. त्याचेच कालांतराने भेंडीबाजार झाले. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

आर्य Wed, 04/30/2008 - 16:33
काही गावांच्या नावाचा ईतिहास फार आकर्षक आहे . ऊदा : अयोध्या - मनू नामक देव शिल्पी (देवांचा ऐक आर्कीटेक्ट ऐकुण १७ आर्कीटेक्ट आहेत) याने अयोध्या नगरीची रचना केली होती. याच्या सभोवती ऊंच अशी तट बंदी, शरयू नदीचे पाट होते. ज्या योगे शत्रुला युध्द करणेच अशक्य होते, म्हणुन - अ युध्दा ईति अयोध्या. कोल्ल म्हणजे कमळ - मुबलक प्रमाणात कमळ / कोल्ल मिळणारे गाव - कोल्हापुर (महालक्ष्मी निवासा मुळे हे शक्य वाटते - लक्ष्मीलाही कमळाचीच ऊपमा देतात) बेंगळुरु (बेंगलोर) - ऐकदा राजा केम्पेगौडा शिकार करीत जंगलात हरवला, दमल्या तहान - भुकेने व्याकुळ झालेल्या त्या राजाला ऐका म्हातारीने खायला बेंग (ऐक प्रकारच्या शेंगा) दिल्या आणि वाट सांगीतली. प्राण वाचल्याची आठवण म्हणुन राजाने ऐक टुमदार शहर वसवण्यास सांगीतले हेच ते आजचे बेंगलोर. म्हैसुर (मयासुरु)- मया-सुराची रा़जधानी नाशिक - रामायण काळात राम-लक्षमण-सिता पंचपटीत वस्तव्यास होते, रामाशी लग्नाच्या ईच्छेने आलेल्या सुर्पणखेचे नाक लक्षमणाने कापुन नदीच्या पलीकडे फेकले ती नासिका पडलेले ठिकाण म्हणजेच नाशिक. महा-अंबा देवी / मुंबा देवी - मुंबई श्री + नगर = श्रीनगर अहमदाबाद - मुळ नाव - कर्णावती (सुलतान अहमद शाह ने आबाद केले म्हणुन - अहमदाबाद कोच्ची - कोह आझि (छोटे बेट) कोचीन - कोच्ची सोरटी - सोमनाथ - सोम (चंद्राने) शंकराची (नाथ) शापातुन मुक्त होण्या साठी तप केलेली जागा सहा गल्ली - सांगली सात - तारा (सात - टेकड्या / डोंगर /दुर्ग) - सातारा राम + ईश्वर = रामेश्वरम् विराट नगरी - वाई किंवा भोई लोक वसाहती वरुन - वाई किंवा वरुण आणि आसी या गंगेच्या उप नद्या होत्या - त्या संगम स्थळाला - वाराणासी महा + बल + ईश्वर = महाबळेश्वर (शंकराने या राक्षसाला मारले) भाग्यमठी / भाग्य नगरम् / हैदर + आबाद = हैद्राबाद बाकीची भाग दोन मध्ये.................................. आपला (गावकरी) आर्य

गजाभाऊ Wed, 04/30/2008 - 16:34
मुंबईतल्या गीरगाव ला गीरणगाव म्हणायचे पण मग त्याचे गीरगाव झाले. कारण तिथे गिरण्या होत्या. :D :D :D :D

विसुनाना Wed, 04/30/2008 - 16:36
कराड : पुराण काळात एकदा खूप खूप पाऊस पडून कृष्णा नदीस खूप पूर आला. नदीचे पाणी गावात शिरून सर्वत्र चिखल झाला. तेंव्हा तेथील लोक म्हणू लागले , "काय राड!", "काय राड!" त्याचेच पुढे कराड झाले. ;) (पुराणात कसलीही वांगी असतात. खरे म्हणजे ऐतिहासिक काळात कराड गावाचे मूळ नाव "करहाटक" असे होते. ते बाजारपेठेचे गाव होते. पुढे करहाटकचे कर्‍हाड आणि त्याचेच कराड झाले.) लातूर : आक्रमणानंतर अल्लाउद्दिन खिलजीने (या गावी तुरीची डाळ खूप होते हे लक्षात आल्याने) आपल्या सरदारास या गावाहून "तूर ला", "ला तूर" असे सांगितले. हेच नाव आजही अस्तित्वात आहे. ;) (खरे तर ऐतिहासिक काळात या गावाचे नाव 'लट्टलूर' असे होते आणि ती राष्ट्रकुटांची राजधानी होती. चु.भु.द्या.घ्या. अधिक माहितीसाठी श्री. सेतुमाधवराव पगडींचे 'तन्वीश्यामा' हे पुस्तक वाचावे.) पैठण : पुराणकाळी ;) गोदातीरावर पायाला चटके बसत असणारा एक सरदार आपल्या भरभक्कम मिश्या पिळत आपल्या हुजर्‍यावर मोठ्याने गरजला, "पायताण आण पायताण!", "पायताण, पायताण". त्याचेच पुढे पैठण झाले असे म्हणतात. (खरे म्हणजे ऐतिहासिक काळी या गावाचे नाव ' प्रतिष्ठान' होते आणि ती सातवाहनाची राजधानी होती हे सर्वांना माहित आहेच!) इचलकरंजी: पुराण काळी ;) दिवाळी जवळ आल्यावर या गावातील एक मुलगी आपल्या आईच्या मागे लागली, "आई, चल करंजी कर", "आई, चल करंजी कर". परंतु त्यावेळी आई कामात असल्याने तिने लक्ष दिले नाही. तेंव्हा आपली आई आपल्याकडे लक्ष देत नाही असे वाटून ती मुलगी रस्त्यावरून मोठ्याने तसे ओरडत फिरू लागली. तिची चेष्टा करणारी वात्रट मुलेही तेच ओरडत तिच्या मागे लागली. पुढे याच "आई, चल करंजी कर"चा अपभ्रंश होऊन त्या गावाला 'इचलकरंजी' हे नाव मिळाले. ;) (खरे म्हणजे ऐतिहासिक काळात या गावाचे नाव काय होते ते आढळत नाही, पण एका बंडकालीन नकाशात ते 'इंचल -करलजी' असे आढळले.)

अन्या दातार Wed, 04/30/2008 - 22:22
कोल्हापुरचा रहिवासी या नात्याने मी कोल्हापुरची मूळ ष्टोरी सांगतो. पूर्वी येथे कोल्हसुर नावाच्या राक्षसाचा निवास होता. तो महालक्ष्मीचा भक्त होता. देवीने त्याला अभय दिले होते. त्याचा त्याने इतर सर्व राक्षसांप्रमाणेच गैरवापर करत असे. शेवटी सर्व प्रजाजन देवीकडे जाऊन त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यानुसार तिने नंतर त्याचा वध केला. शेवटच्या इच्छेनुसार त्याने या नगराला स्वतःचे नाव द्यायची विनंती केली. म्हणूनच या गावाचे नाव कोल्हापूर असे पडले. बाकी कोल्ल म्हणजे कमळ - मुबलक प्रमाणात कमळ / कोल्ल मिळणारे गाव - कोल्हापुर (महालक्ष्मी निवासा मुळे हे शक्य वाटते - लक्ष्मीलाही कमळाचीच ऊपमा देतात) ही माहिती पहिल्यांदाच वाचली.

मन Wed, 04/30/2008 - 22:40
लाहोरः- लव + उरु ( संस्कृत नाव. ""उरु " म्हण्जे "नगरी".) तर दशरथ नंदन प्रभु श्री रामचंद्र ह्यांचे पुत्र लव्-कुश. त्यातील लवाने पुढे दिग्विजय संपादन करुन भारताच्या वायव्य आणि पश्चिमेकडे मोठे साम्राज्य उभे केले. राजधानी म्हणुन नवीन शहर मोक्याचे ठिकाणि वसवले,त्याचे नाव "लव उरु" कलौघात त्याचे लाहोर झाले. (संदर्भः- पाकिस्तान सरकारची अधिकृत संकेत स्थळ आणि पाकिस्तानी टुरिझम कंपन्यांचे संकेत स्थळ) मुम्बइ वर १६-१७ व्या शतकात ताबा होता पोर्तुगिजांचा. (नंतर ती ब्रिटिशांना मिळाली ती त्यंच्या राजाच्या लग्नात्,आंदण म्हणुन.) पोर्तुगाल भाषेत "उत्तम बंदर" म्हणजे "बाँ बैय्या". त्याचे पुढे अपभ्रष्ट रुप बनले "बंबई". (मूळ निवासी कोळी बांधव त्याला पुर्विपासुन "मुंबई"च म्हणायचे.मुम्बा + आई ) लखनौ= लक्ष्मण पुर. दशरथ नंदन प्रभु श्री रामचंद्र ह्यांचे अनुज लक्ष्मण ह्यांनी वसवलेले शहर म्हणजे लक्ष्मण पुर.
काही गावांची नावं विचित्र असतात. ती कशी पडली असावीत असा प्रश्न पडतो. काही दिवसांपूर्वी एक फार चांगलं पुस्तक वाचनात आलं. गिरीश कुबेर यांचं 'हा तेल नावाचा इतिहास आहे' या नावाचं. त्यात इंधनाच्या तेलाच्या इतिहासापासून सध्या त्यावरून सुरू असलेले राजकारण याचे अतिशय माहितीपूर्ण आणि मुख्य म्हणजे रंजक भाषेत विवेचन केले होते. त्यात एक छान माहिती मिळाली. आसाममध्ये असलेल्या दिग्बोई या गावाचे नाव कसे पडले याविषयीची. या भागातून गेलेल्या हत्तीच्या पायाला तेल लागल्याचे ब्रिटिश अधिकार्‍याला कळले. त्याने त्या भागातील खोदकामाचे हक्क हाती घेतले. मग खोदायला सुरवात झाली. खोदायला अर्थातच स्थानिक माणसे ठेवली होती.

ब्रह्मोत्सव

आर्य ·
लेखनप्रकार
ब्रह्मोत्सव रात्र पुर्ण चंद्रामुळे, पाणी कमळांच्या फुलां मुळे तर मंदिरे सदैव उत्सवाने शोभून दिसतात. या संस्कृत सुभाषिताचा प्रत्यय नुकताच बेंगलोरमधे ईस्कॉन मंदिरात सुरु असलेल्या ब्रह्मोत्सवाने आला. तसेही दक्षिण भारतात या-ना त्या कारणाने सदैव सण समारंभ आणी उत्सव चालू असतात अगदी नित्य सुमंगल-नित्य महोत्सव. ऊदा : दोलोत्सव, कल्याणोत्सव, योगोत्सव, ब्रह्मोत्सव, वसंतोत्सव, तपोत्सव, आणि पवित्रोत्सव. तसे भारतीय लोक उत्सव प्रिय आहेतच, पण दक्षिण भारतात ते साजरे करण्याची वेगळी पद्धत आणि प्रकारही, विशेष म्हणजे या उत्सवांचे प्रमाणही फार मोठे असते.

पुण्यातली स्थळे ( फिरस्ती साठी)

विजुभाऊ ·

In reply to by स्वाती राजेश

आनंदयात्री Tue, 04/29/2008 - 16:59
५-६ किमी तरी नक्कीच असेल. केतकावळाचा बालाजी म्हणुन प्रसिद्ध आहे, एका हॅचरी फर्मचा त्याच्या उभारणीत मोठा सहभाग असल्याचे एकिवात आहे.

In reply to by स्वाती राजेश

टारझन Fri, 08/01/2008 - 12:23
पुण्याच्या मुळा-मुठेच्या नैसर्गिक ठिकाणांस ईसरलात का ? .. झ-पुल ऊतरून खाली गेलं की मुळा(की मुठा?) च्या स्वच्छ पात्रात प्रवेश होतो... समोर ईतके स्वच्छ चॉकलेटी काळसर पाणी पाहून आपल्याला या नदीच नाव ऍक्वाफिना किंवा बिसलेरी का नाही असा प्रश्न पडतो... आजु बाजुला असलेले लोक्स तिथेत तुळस लावत असतात. त्यामुळे आपल्याला सुंदर मनमोहक तुळशीचे शेत दिसते. मग त्या वातावरणातला सुगंध ... आहाहाहा !! मृगाची कस्तुरी काय करता हो ? एकदम बेस !! मग असेच तुळशीच्या शेतातुन सावध पणे वाट काढत पुढे निघावे ... मस्त रमनिय स्थळ आहे पुण्यात... एकदा गेलात की पाय निघत नाही तिथुन./... आणि परत परत जावेसे वाटते ... टारझन (गेल्या जन्मीचा खविस) (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

मनस्वी Tue, 04/29/2008 - 17:04
पावसाळ्यात ताम्हीणीच्या घाटात काय जबरा मजा येते.. भुरभुर पाऊस.. धुकं.. हिरवा हिरवा घाट.. धबधबे.. गार गार वारा.. झुळझुळ पाण्याचा आवाज.. उन्हाचा लपंडाव.. सारंच छान असतं. आणि जोडीला वडापाव अन् भजी. चांदणी चौकातून पौड गावाकडून पुढे ६० किमी.

In reply to by मनस्वी

प्रभाकर पेठकर Tue, 04/29/2008 - 18:29
पावसाळ्यात ताम्हीणीच्या घाटात काय जबरा मजा येते.. भुरभुर पाऊस.. धुकं.. हिरवा हिरवा घाट.. धबधबे.. गार गार वारा.. झुळझुळ पाण्याचा आवाज.. उन्हाचा लपंडाव.. सारंच छान असतं. आणि जोडीला वडापाव अन् भजी. अरेरे! इतके नितांत सुंदर वातावरण आणि जोडीला नुसती वडापाव आणि भजी? जोडीला असावा/असावी तितकाच रसिक जोडीदार किंवा जोडीदारीण (अगदी कारभारी आणि कारभारीणही चालेल).

In reply to by प्रभाकर पेठकर

मनस्वी Tue, 04/29/2008 - 18:45
जोडीला असावा/असावी तितकाच रसिक जोडीदार किंवा जोडीदारीण (अगदी कारभारी आणि कारभारीणही चालेल).
अहो काका.. ते तर बाय डिफॉल्ट असणारच.. त्यांच्याच तर मागे बसून जाणार ना :)

In reply to by मनस्वी

प्रभाकर पेठकर Tue, 04/29/2008 - 18:54
अहो काका.. ते तर बाय डिफॉल्ट असणारच.. त्यांच्याच तर मागे बसून जाणार ना पटले, पण त्यांना अनुल्लेखाने मारलेत म्हणून जरा हृदयात कळ उमटली. माझ्या बायकोला कधी कधी सांगावे लागते, 'मॅडम, मैं आपका पती हूं। ड्रायव्हर नही।'

In reply to by मनस्वी

मनस्वी Wed, 04/30/2008 - 11:47
ताम्हीणी लांब वाटत असेल तर त्याच रस्त्यावर पौडपासून पुढे १०-१५ किमी वर मुळशी लागते. पावसाळ्यातच जाण्यात मजा आहे. तलाव, झरे आणि वृक्षवल्ली आणि हादडायला भरपूर ढाबे.

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा Wed, 04/30/2008 - 11:57
आणि हे सगळं बोअर झालं तर जाऊ आमच्या मित्राच्या फार्महाऊसवर... निस्ता धूमाकूळ !!! आणि पाण्यात होडी नेऊन होडीत बसुन जेवू :)

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी Wed, 04/30/2008 - 12:01
आणि पाण्यात होडी नेऊन होडीत बसुन जेवू
ही कल्पना मस्त.. मस्त होडीत बसून मी गरम गरम मटण-भाकरी-रस्सा-कांदा चोपतीये!

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा Wed, 04/30/2008 - 12:12
ही कल्पना मस्त.. मस्त होडीत बसून मी गरम गरम मटण-भाकरी-रस्सा-कांदा चोपतीये!
हवं असल्यास त्याचा कुक तांबडा-पांढरा रस्सा पण बनवून देतो... आता बोल! मस्त स्पिरिटच्या दिव्यावर मंद आगीवर सगळं अन्न गरमागरम राहतं आणि ..... आयचा घो रे.....भाकरी कुस्करुन त्यावर रस्सा घालून हादडायचं....सोबतीला दहीकांदा, आणि बुक्कीनं फोडलेला कांदापण..जोडीला तोंडी लावायला खीमा..... =P~ =P~ =P~

In reply to by मनस्वी

किचेन Tue, 01/10/2012 - 18:26
मुळशीला कोणत्याही ऋतूत जाऊ शकतो.प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटते.मी उन्हाळ्यात गेलीये,पावसाळ्यात गेलीये, थंडीत तर आह्हां ....सगळीकडे धुक...गरम चहा आणि भाजी.लय भारी.मला प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटल.उन्हाळ्यात चमचमणार पाणी बघितल्यावर भारी वाटल. आणखीन एक पर्याय आहे.खडकवासला.खडकवासल्याला पाठीमागच्या बाजूने गेल्यावर पिकोक बेची पती दिसल्यावर आणखीन थोडे पुढे जायचे तिथे एक सोलिड ढाबा आहे.इथे जाताना तुम्ही आधीच शीतपेय किवा खायला घेऊन जा कारण इथे सगळ प्रचंड महाग मिळत.पण जागा छान आहे.इथे काही टेन्ट उभारलेत.तिथे बसून एकांताचा आनंद घ्या, किवा बदमिन्तन खेळायची सोय आहे.एकदा जाऊन जा.छान आहे.

In reply to by किचेन

हंस Wed, 01/11/2012 - 13:33
पिकोक बेची पती> "ची" पती की "चा" पती? बदमिन्तन खेळायची सोय आह>...... अय्या मलापण खेळायचे बदमिन्तन....... पण कसे खेळतात हे?

In reply to by किचेन

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 01/12/2012 - 18:53
किचेन मावशी अहो हा प्रतिसाद आहे का विनोद ?
मुळशीला कोणत्याही ऋतूत जाऊ शकतो.प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटते.मी उन्हाळ्यात गेलीये,पावसाळ्यात गेलीये, थंडीत तर आह्हां ....सगळीकडे धुक...गरम चहा आणि भाजी.लय भारी.मला प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटल.उन्हाळ्यात चमचमणार पाणी बघितल्यावर भारी वाटल.
चहा आणि भाजी ? हा कुठला पर्याय आहे ?
आणखीन एक पर्याय आहे.खडकवासला.खडकवासल्याला पाठीमागच्या बाजूने गेल्यावर पिकोक बेची पती दिसल्यावर आणखीन थोडे पुढे जायचे तिथे एक सोलिड ढाबा आहे.इथे जाताना तुम्ही आधीच शीतपेय किवा खायला घेऊन जा कारण इथे सगळ प्रचंड महाग मिळत.पण जागा छान आहे.इथे काही टेन्ट उभारलेत.तिथे बसून एकांताचा आनंद घ्या, किवा बदमिन्तन खेळायची सोय आहे.एकदा जाऊन जा.छान आहे.
पिकोक बेची पती ? आणि ढाब्यावरती सगळे महाग मिळते म्हणूण बाहेरुन शीतपेय आणि खायला घेउन जायचे ? =)) =)) हाणेल की धरुन धाबेवाला. बदमिन्तन ? 'बदनाम झालेले चिंतन' ह्या अर्थाचा शब्द वाटला हा.

मनस्वी Tue, 04/29/2008 - 17:10
वरंधा घाटात जायचं.. आणि पायवाटेने झाडाझुडपातून, झर्‍यांमधून, खाचाखळग्यांतून सरळ खाली शिवथरघळीपर्यंत चालत यायचं.. सही वाटतं.

In reply to by विजुभाऊ

ध्रुव Tue, 04/29/2008 - 18:16
वरंधा घाट जवळ जवळ निम्म उतरुन गेल्यावर उजवीकडे घाट उतरायच्या रस्त्यातच एक छोटा रस्ता जातो. येथे माझ्या आठवणीप्रमाणे एक पाटी आहे शिवथरघळकडे. पाटी निट दिसेल अशी नाहीये त्यामुळे चुकायची शक्यता आहे. हा कच्चा रस्ता आपल्याला थेट शिवथरघळीकडे घेउन जातो. मोठी गाडी जाणार नाही पण छोट्या गाड्या अथवा मोटारसायकल नक्की जाते. पावसाळ्यात हा रस्ता पकडुन शिवथरघळ गाठणे म्हणजे एक मस्त अनुभव आहे. -- ध्रुव

केशवराव Tue, 04/29/2008 - 17:26
शनीवार वाड्याजवळच , दक्षीणाभिमुखी मारुतीजवळ केतकर आणि जोशी यांनी उभारलेले ' संधिपाद प्राणि संग्रहालय' आहे. तिथे फक्त संधिपाद वर्गातीलच प्राणि पहायला मिळतील.

In reply to by धमाल मुलगा

लिखाळ Tue, 04/29/2008 - 17:56
दक्षिणाभिमुखी मारुतीचे दर्शन घेवून झाले की डावीकडे पाहावे. तेथेच तो वाडा आहे. --(द्विपाद) लिखाळ.

In reply to by धमाल मुलगा

आंबोळी Tue, 04/29/2008 - 22:05
धमु, भेट देउन झाल्यावर भेटवर्णन जरूर लिहा. बाकिच्याना उपयोगी पडेल. तसेच बाकिच्यानी नुसती नावे सुचवण्याऐवजी तेथे जाउन आल्याचे अनुभव सांगितल्यास हा जास्त मदत होइल.

In reply to by केशवराव

भडकमकर मास्तर Wed, 04/30/2008 - 16:20
संधिपाद हा शब्द शाळेनंतर बर्‍याच वर्षांनी उच्चारला..... परत परत म्हणून काय मज्जा वाटते... :SS अहाहा, काय ते शब्द..... सन्धिपाद, डिंभक, ग्रसनीमध्यकर्णनलिका,आंत्रपुच्छ... ( शाळेत मराठीत जीवशास्त्र शिकलेला) भडकमकर..

In reply to by भडकमकर मास्तर

मला अळंबी हा शब्द उच्चारायला आणि प्रत्यक्षात खायलाही आवडतो ... कधीमधी मोठ्ठ्या मॉलमधे जाऊन मी अळंबी (मश्रूम) मागते ... लई धम्माल येते.

आर्य Tue, 04/29/2008 - 17:26
अ ) कार्ला - भाज्या च्या लेण्या हा पण ऐक चांगला पर्याय आहे. रेल्वेने कार्ल्या पर्यंत जाता येतं किंवा जुना मुंबई रस्त्याने ही जाता येते. फक्त ५० कि.मी पावसात जायला ऐक वेगळीच मजा आहे. ब) शिवथर धळ - सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं निरव शांत, डोगर, गर्द दाट झाडी आणी धबधब्यांनी वेढ्लेलं ठिकाण. (रामदास स्वामींनी दासबोध ऐथेच लिहीला होता) अंदाजे ९० कि. मी. भटकंती प्रिय (आर्य)

धमाल मुलगा Tue, 04/29/2008 - 17:29
थोडंसं दूर जायची तयारी असेल तर पुण्याहून सासवडला जावं (३०किमी) तिथून साधारणतः १३ कि.मी.वर पुरंदर गड आहे...केवळ अप्रतिम!!! चढायला अतिशय सोपा, आणि एकदम हिरवाकंच.... परताना, पुरंदर पायथ्यापासून साधारण ६ कि.मी.वर असलेले नारायणपूरचं मंदीरही छान. सिंहगड रस्त्यावर पु.ल.देशपांडे उद्यान देखील अगदी जाऊन येण्यासारखं.

In reply to by धमाल मुलगा

ध्रुव Tue, 04/29/2008 - 17:45
पुरंदर मस्तच. पायथ्याचे एक मुखी दत्तच्या मंदिराबरोबरच त्याशेजारचे स्वयंभू शकराचे मंदिरही छान आहे. पुरंदरला गेलाच तर वज्रगड, केदारेश्वर न विसरता बघायलाच हवे :) -- ध्रुव

In reply to by धमाल मुलगा

मालोजीराव गुरुवार, 01/12/2012 - 18:02
पुरंदर अप्रतिमच....शंभूराजाचं जन्मस्थान...किल्ल्यावरची पुरंदरेश्वर,केदारेश्वर मंदिरे पाहण्यासारखी... पायथ्याजवळ असलेल्या नारायणपूर येथील प्राचीन नारायणेश्वराचे आणि एकमुखी दत्ताचे मंदिर हि सुंदर ! - मालोजीराव (पुरंदरकर)

ध्रुव Tue, 04/29/2008 - 17:42
बेडसे भुलेश्वर त्रिशुन्ड्या मंदिर - मंगळवार पेठ शिरवळची लेणी - ५५ किमी मस्तानी तलाव - २५ किमी भिगवण - पक्षी अभयारण्य - ९० किमी कवडी - पक्षी निरीक्षणासाठी कर्नाळा - पक्षी अभयारण्य - अंदाजे ११० चाकणचा किल्ला चाकणजवळचे वराह मंदिर पाषाण तलाव - - पक्षी निरीक्षणासाठी ;) सोनोरीचा वाडा व भुयार सोनोरीचा किल्ला - मल्हारगड वाईजवळचा घाट - मेणवली निघोजची रांजणखळगी वाईजवळ पांडवगड व गडाच्या पोटातील लेणी सध्यातरी इतकीच आठवत आहेत आत्ता... -- ध्रुव

In reply to by ध्रुव

धमाल मुलगा Tue, 04/29/2008 - 17:47
जबराट रे!!! ध्रुव भौ!!! अरे काय कधी घरी असतोस की नाही? डायरेक्ट पायाला भिंगरी? एका वट्टात भास्सकन्न इतकी ठिकाणं सांगून मोकळा, वर आणि
सध्यातरी इतकीच आठवत आहेत आत्ता...
हे? लय भारी...भेटायलाच पाहिजे तुला...आपल्यासारखाच भटक्या दिसतोयस. -(भटकमल्हारी) ध मा ल. डिस्क्लेमरः भटक'भवानी' ला पुल्लिंगी शब्द सापडला नाही म्हणून मल्हारी वापरला. हेतू भावना दुखावणे नाही. आमच्याही भावना मल्हारीमार्तंडाच्या पायाशी रुजु आहेत.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री Tue, 04/29/2008 - 17:51
आमच्या ध्रुवाला झाडावरच्या पक्षिनिरिक्षणाचा छंद आहे हे माहितीये, पण हे पाषाण प्रकरण छानच, धम्या ध्रुवाला घेउन पहिल्यांदा तिकडेच जाउ !

लिखाळ Tue, 04/29/2008 - 17:58
विश्रामबागवाड्यामध्ये कायमस्वरुपी 'पुनवडी ते पुणे`' हे प्रदर्शन असते. (कोणी पाहिले आहे का? माझे राहून गेले :( ) वाडा आणि प्रदर्शन असा दुहेरी हेतू साध्य होईल. -- लिखाळ.

In reply to by ब्रिटिश टिंग्या

ध्रुव Tue, 04/29/2008 - 18:18
सिंहगड विसरणे केवळ अशक्य आहे :) पण हल्ली जरा जास्तच गर्दी असते. त्यामुळे कधी कधी गड बघण्याचा विचका होतो. -- ध्रुव

प्रमोद देव Tue, 04/29/2008 - 21:04
पुण्याजवळच आहे. हे त्यांचे संकेतस्थळ पाहा. सकाळी जाऊन संध्याकाळी परतता येते. तिथे राहण्याची आणि जेवणाचीही व्यवस्था आहे. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

अप्पासाहेब Wed, 04/30/2008 - 11:07
कळकट , मळकट भिंती, उखडलेल्या फरशा, कोळीष्टकं आणि कुबट वास. बघण्यासारखे काहि नाही , माडेल ट्रेन बद्द्ल काहीच माहीती मिळत नाही. विक्री साठी ठेवलेल्या ट्रेन तद्द न चीनी बनावटीच्या व अवाच्यासवा महाग. त्या पेक्षा राजा केळकर संग्रहालय उत्तम आहे.

इनोबा म्हणे Wed, 04/30/2008 - 12:13
पुण्यातील प्रेक्षणिय स्थळे(फि'रस्त्यांसाठी) नळस्टॉप चौकः आजूबाजूला जे दिसेल ते बघा.बाजूलाच अप्पाचे हाटील असल्याने खाण्यापिण्याची उत्तम सोय. गुडलक चौकः शक्यतो संध्याकाळी जा,बघण्यासारख्या भरपूर प्रेक्षणिय गोष्टी ;) मरेस्तोवर खाता येईल एवढी हाटीलं आहेत.चिंता नको. अलका चौकः पुण्याच्या रहदारीचे तीन तेरा वाजलेले दूपारी बारा ते रात्री नऊ कधीही येऊन पहा, हे पाहून बोर झालं तर शेजारीच अलका टाकीत जाऊन तीला पहा....स्वारी....पिच्चर पहा.इंटरवलला खायची सोय होईल,वांधा नाय. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

धमाल मुलगा Wed, 04/30/2008 - 12:19
फर्ग्युसन रोड राहिलं की... ऐन विकांताला भर संध्याकाळी....बाब्बोय...लै मजा येते :)) अरे पण विजुभाऊ विचारताहेत ते पाहूण्यांना घेऊन जायला...दोस्तांना नाय..तेच जर असतं तर तिच्याआयला त्याला प्रेक्षणिय स्थळं कशाला हवीत? मोप ठिकाणं पडलीयेत दोस्तांना घेऊन जायला...आन् ती सगळ्यांना ठाऊक आहेतच की ;)

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे Wed, 04/30/2008 - 12:27
फर्ग्युसन रोड राहिलं की... ऐन विकांताला भर संध्याकाळी....बाब्बोय...लै मजा येते अरे म्हणून तर गुडलक चौक म्हटलो ना! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

मन Wed, 04/30/2008 - 17:15
"अपाची" कसं वाटत मग? जमायचं का तिह्ते? पुर्वि गेलो होतो,पण साला मिस्रुडही फुट्लं नसल्याने(आणि चेहर्‍यावग्राहक""संभाव्य ग्राहक" अजिबात वाटत नसल्यानं हाकलुन दिलं होतं त्यांनी.)

In reply to by मन

धमाल मुलगा Wed, 04/30/2008 - 17:21
:) भौ...आपाची है आपल्याच बापाची !!!! कधी पण चालेल रे......
चेहर्‍यावग्राहक""संभाव्य ग्राहक" अजिबात वाटत नसल्यानं हाकलुन दिलं होतं त्यांनी.
आरारारा....लै च पोपट झाला म्हण की :) आता नाय देणार...तिच्याआयला, आपण कशाला हौत? मिसरुडच काय, येड्या मलापण असे अनुभव यायला लागले म्हणून हनुवटीवर कुंचा राखलाय :)) आता कोण नाय अडवणार.... तू येच

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन Wed, 04/30/2008 - 17:30
च्यायला धम्या तू तिकड यायचा का ? मग मी तुला नक्की बघितलं असलं राव, कारण मागचे ८ महिने सोडले तर गेली"२ वर्षे" आम्ही आठवड्यातन कमीत कमी २ वेळा तिकड पडीक होतो ... अजून त्यांचा मॅनेजर व वेटर ओळखतात आपल्याला ... मी आणि माझा एक मित्र, पर हेड एक "अपाची टोरंटो" संपवल्याशेवाय उठत नव्हतो ... त्यानंतर "चैतन्यचा" पराठा ... मी तुला नक्की पाहिलं आहे मग राव ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा Wed, 04/30/2008 - 17:43
आयला, असु शकेल यार! आम्ही आपले गपचीप स्मिरनॉफ विथ कोक हाणायचो...आणि वर एक-एक सनराईज टकीला :) च्यायला, तू कुठं रे बसायचास? ग्राउंड फ्लोअर का फर्स्ट? आमी फर्स्टला आतल्याबाजूला असायचो :) घ्या...ह्यालाच म्हणत असावेत... "समान व्यसनेषु खलु सौख्यं "

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन Wed, 04/30/2008 - 17:57
साधरणता खालच्या मजल्यावर आतले "डीजे" जवळचे टेबल, कारण डीजे आपला दोस्त ... किंवा, वरच्या मजल्यावर आतल्या खोलीत जाण्यासाठी असलेल्या दरूजाजवळेचे बाहेरच्या जागेतले टेबल ... >>""समान व्यसनेषु खलु सौख्यं " हे बाकी खरे ... अवांतर : नविन आपाची म्हणजे "आपाची - नेक्स्ट" ट्राय मारले आहे का ? लै भारी, एकदम मोकळचाकळ ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विसुनाना Wed, 04/30/2008 - 12:29
पुण्यात - सिंहगड रोड, आनंदनगर, सनसिटी करत पुढे गेल्यावर एक सुंदर आमराई आहे. कधी गेलात का? वनभोजन, गप्पाटप्पा करायला मस्त ठिकाण आहे.

In reply to by विसुनाना

इनोबा म्हणे Wed, 04/30/2008 - 12:40
पुण्यात - सिंहगड रोड, आनंदनगर, सनसिटी करत पुढे गेल्यावर एक सुंदर आमराई आहे. कधी गेलात का? नाही. वनभोजन, गप्पाटप्पा करायला मस्त ठिकाण आहे. आणि 'घ्यायला'? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन Wed, 04/30/2008 - 17:20
लेका ते सिंहगड एरिया सांगतायत, नांगरे पाटील नाव ऐकल आहेस ना ? तेच्या नको नादी लागू, त्याच्याऐवजी सुमडीत दुसरीकडं बस, कसं छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे गुरुवार, 05/01/2008 - 02:35
लेका ते सिंहगड एरिया सांगतायत, नांगरे पाटील नाव ऐकल आहेस ना ? आपण सिंहगड एरीयात दारुचे नावपण काढत नाय भौ :S त्याच्याऐवजी सुमडीत दुसरीकडं बस, कसं मुळशी बरं हाय त्याच्यापरीस. :B कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

बापू Wed, 04/30/2008 - 12:42
१. नीळकंठेश्वर : पुण्यापासून पानशेतच्या दिशेने जाताना रुळे गावाजवळ नीळकंठेश्वर एका टेकडीवर वसले आहे. टेकडीवर शंकराचे स्वयंभू लिंग असणारे एक मंदीर आहे. मंदीराभोवतालच्या परिसरात मानवी आकाराच्या अनेक मूर्ती वापरून साकारलेले पुराणातील प्रसंगांचे देखावे हे नीळकंठेश्वरचे वैशिष्ट्य आहे. पावसाळ्यात तर नीळकंठेश्वरची टेकडी अप्रतीम सौंदर्याने नटते. टेकडीवरुन पानशेत आणि वरसगाव ह्या दोन मुख्य धरणांचे मोठे विहंगम दृश्य दिसते. २. भेडसे लेणी : पौड गावाच्या बस थांब्यापुढून लोणावळ्याच्या दिशेने जाणार्.या वाटेने वाटचाल करुन भेडसे गावातील लेणी देखिल पाहण्यासारखी आहेत. भेडसे गावाच्या मार्गावर पवना नदीवरील धरण (फागणे) तुंग, तिकोन्यासारखे किल्ले ह्यांचे दर्शन होऊ शकते.

लिखाळ Wed, 04/30/2008 - 15:57
भल्या पहाटे तळजाईवर वातावरण सुंदर असते. तेथे पळण्यासाठी एक पट्टा सुद्धा केलेला आहे. त्यावरुन फिरताना मोर दिसू शकतात. फार मजा येते. --लिखाळ.

ईश्वरी Fri, 05/02/2008 - 05:37
Punyat Jangali Maharaj road varil pataleshwar mandir pan khoop chhan ahe. Ani shejaracha jangali maharajancha math (मठ) hi chhan ahe. Pataleshwar mandirat Tripuri pournimela sandhyakali tel vaatichya panatyanchi aras kartat. hajaro pantya lavtat. te baghanyasarkhe asate. Khoop gardi asate tya veli tithe. Dusre ek thikan mhanje Bhuleshwar Mandir : He punyapasun tase javalach ahe. pan nemke kuthe ahe he atta athavat nahi. Konala mahit asalyas tyanni tya baddal mahiti dyavi. He mandir di dagadache ahe. Bhar unhat jari tithe gele tari aat mandirat masta gaar vatate. Mandirache bandhkam ani koriv kam hi baghanyasarkhe. Ardhya divsachya trip sathi chhan ahe thikan. - Ishwari

In reply to by ईश्वरी

प्रभाकर पेठकर Fri, 05/02/2008 - 08:41
ईश्वरी madam (or Sir?), Aapan khupacha chhaan maahitI dilI aahe. Jangali Maharaj road varil pataleshwar mandiralaa ajun bheT dilelI naahI. pan aataa jarUr bheT dein. jangali maharajancha math (मठ) suddhaa pahaavaa mhanato. TumhI suchavilele dusare Thikaan, Bhuleshwar Mandir, sudhaa paahile paahije. malaa vaaTate hyaachI chhaayaachitre mipaavar prakashit zaalelI aahet. tevhaapaasunach Bhuleshwar Mandiraalaa (Mandiralaa mhanaje Devalaalaa hnnn! Nahitar tumhaalaa bhalatecha vaaTaayache.) bheT dyaayachI ichchhaa aahe. paahuyaa kadhI jamatay te. Tumachyaa sadarahu maahitI baddala punahshchya manhapUrvak Dhanyavaad.

कलंत्री Fri, 05/02/2008 - 13:22
पुण्यात इतकी प्रेक्षणीय स्थळे असु शकतात यावर विश्वास बसला नसता!!!. चला सुट्टीमध्ये मुलांबरोबर आखणी करायला बरे झाले.

कलंत्री Fri, 05/02/2008 - 17:20
कुतुहल हे दुकान गांजवे चौकाजवळ आहे. यात लहानमुलांसाठी बरीच शाश्त्रीय खेळणी मिळतात. सेनापती बापट मार्गाजवळ एक हॉबी क्लास नावचे दुकान आहेत, तेथे छंद जोपासण्यासाठी बरीच खेळणी / पुस्तके / मार्गदर्शन मिळते असे ऐकले आहे. फनकी नावाचे एक खेळगृह हे सातारा रस्त्यावर आहे. चांदणीचौका जवळ २/३ किमी वर असावे. कुटुंबीयासह ३/४ तास मनोरंजनाची हमी. मानस रेस्टॉरंट हे पौडरस्त्यावर आहे. तेथे गोकार्ट असा खेळ प्रकार आहे.

ईश्वरी Sat, 05/03/2008 - 00:17
Ajun 2 thikane athavali : Katraj chya pudhe Pune-Satara rode ne Nasrapur chya dishene jayche. Tya road var davikade ek fata lagto..bahutek ketkavle ase nav ahe...faatyache. Tithun saral aat mandir yeiparyant jayche. (pune satara rasta chhan ahe pan ha gavatil rasta ajibat khachkhalgyancha ahe tyamule vel lagto.) He balaji mandir mhanje south madhil Tirupati balaji mandirachi pratikruti ahe. Khoop chhan bandhlele ahe. Sarv vyavastha atyant chokh ahe ani agadi tirupati mandirasarkhich ahe. Sakal sandhyakal arati prasad asato. vaadya vadan asate. Mandiravar ani itar vyavasthanvar khoop kharcha kelela disun yeto. Vishesh mhanje Mandir v ajubajucha parisar khoop swachha ahe. Rahanyachi soy hi ahe bahutek (hyabaddal khatrishir mahiti nahi.) Abhiruchi Baag: Pune sinhagad rastyavar ahe. Purvi Bhide bag hi mhanat asat. sakali 10-11 chya sumaras jaun parat dupari 3-4 chya sumaras ghari yeu asha picnic sathi changale thikan ahe. Aat baryach soyi ahet. khas maharshtriyan paddhatiche jevan milte. ..agadi pithala bhakri , taak suddha. zopdi madhe chourang patavar basnyachi soy keleli ahe. Vadhayala mavla veshatil vadhpi asatat. Jyanna maandi ghalun basayala tras hoto tyancyasathi table khurchyanchi hi soy ahe. Aat madhe mothi amrai ahe...tarin ride, camel ride ahe..play park ahe...zoka , ghasargundi vagaire over night rahanyachi pan soy ahe. khedegavat kinva shetat bhataknyacha anubhav agadi alpa ka hoina pan milu shakto

मैत्र Fri, 08/01/2008 - 14:57
मी एके काळी तिथे राहात होतो... जेव्हा सन सिटी नव्हती तेव्हा.. अतिशय दाट झाडी आणी एक मोठी न बांधलेली विहीर .. एक गुर्‍हाळ ही होते... बघायला गेलं तर तांब्याभर उसाचा रस द्यायचे... असंख्य झाडं होती आंब्याची... अजिबात उन आत पोचायचं नाही.. अजून आमराई अस्तित्वात आहे हे माहीत नव्हतं... तिथल्या बेसुमार बांधकामात तोडली गेली असं वाटलं..

In reply to by स्वाती राजेश

आनंदयात्री Tue, 04/29/2008 - 16:59
५-६ किमी तरी नक्कीच असेल. केतकावळाचा बालाजी म्हणुन प्रसिद्ध आहे, एका हॅचरी फर्मचा त्याच्या उभारणीत मोठा सहभाग असल्याचे एकिवात आहे.

In reply to by स्वाती राजेश

टारझन Fri, 08/01/2008 - 12:23
पुण्याच्या मुळा-मुठेच्या नैसर्गिक ठिकाणांस ईसरलात का ? .. झ-पुल ऊतरून खाली गेलं की मुळा(की मुठा?) च्या स्वच्छ पात्रात प्रवेश होतो... समोर ईतके स्वच्छ चॉकलेटी काळसर पाणी पाहून आपल्याला या नदीच नाव ऍक्वाफिना किंवा बिसलेरी का नाही असा प्रश्न पडतो... आजु बाजुला असलेले लोक्स तिथेत तुळस लावत असतात. त्यामुळे आपल्याला सुंदर मनमोहक तुळशीचे शेत दिसते. मग त्या वातावरणातला सुगंध ... आहाहाहा !! मृगाची कस्तुरी काय करता हो ? एकदम बेस !! मग असेच तुळशीच्या शेतातुन सावध पणे वाट काढत पुढे निघावे ... मस्त रमनिय स्थळ आहे पुण्यात... एकदा गेलात की पाय निघत नाही तिथुन./... आणि परत परत जावेसे वाटते ... टारझन (गेल्या जन्मीचा खविस) (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

मनस्वी Tue, 04/29/2008 - 17:04
पावसाळ्यात ताम्हीणीच्या घाटात काय जबरा मजा येते.. भुरभुर पाऊस.. धुकं.. हिरवा हिरवा घाट.. धबधबे.. गार गार वारा.. झुळझुळ पाण्याचा आवाज.. उन्हाचा लपंडाव.. सारंच छान असतं. आणि जोडीला वडापाव अन् भजी. चांदणी चौकातून पौड गावाकडून पुढे ६० किमी.

In reply to by मनस्वी

प्रभाकर पेठकर Tue, 04/29/2008 - 18:29
पावसाळ्यात ताम्हीणीच्या घाटात काय जबरा मजा येते.. भुरभुर पाऊस.. धुकं.. हिरवा हिरवा घाट.. धबधबे.. गार गार वारा.. झुळझुळ पाण्याचा आवाज.. उन्हाचा लपंडाव.. सारंच छान असतं. आणि जोडीला वडापाव अन् भजी. अरेरे! इतके नितांत सुंदर वातावरण आणि जोडीला नुसती वडापाव आणि भजी? जोडीला असावा/असावी तितकाच रसिक जोडीदार किंवा जोडीदारीण (अगदी कारभारी आणि कारभारीणही चालेल).

In reply to by प्रभाकर पेठकर

मनस्वी Tue, 04/29/2008 - 18:45
जोडीला असावा/असावी तितकाच रसिक जोडीदार किंवा जोडीदारीण (अगदी कारभारी आणि कारभारीणही चालेल).
अहो काका.. ते तर बाय डिफॉल्ट असणारच.. त्यांच्याच तर मागे बसून जाणार ना :)

In reply to by मनस्वी

प्रभाकर पेठकर Tue, 04/29/2008 - 18:54
अहो काका.. ते तर बाय डिफॉल्ट असणारच.. त्यांच्याच तर मागे बसून जाणार ना पटले, पण त्यांना अनुल्लेखाने मारलेत म्हणून जरा हृदयात कळ उमटली. माझ्या बायकोला कधी कधी सांगावे लागते, 'मॅडम, मैं आपका पती हूं। ड्रायव्हर नही।'

In reply to by मनस्वी

मनस्वी Wed, 04/30/2008 - 11:47
ताम्हीणी लांब वाटत असेल तर त्याच रस्त्यावर पौडपासून पुढे १०-१५ किमी वर मुळशी लागते. पावसाळ्यातच जाण्यात मजा आहे. तलाव, झरे आणि वृक्षवल्ली आणि हादडायला भरपूर ढाबे.

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा Wed, 04/30/2008 - 11:57
आणि हे सगळं बोअर झालं तर जाऊ आमच्या मित्राच्या फार्महाऊसवर... निस्ता धूमाकूळ !!! आणि पाण्यात होडी नेऊन होडीत बसुन जेवू :)

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी Wed, 04/30/2008 - 12:01
आणि पाण्यात होडी नेऊन होडीत बसुन जेवू
ही कल्पना मस्त.. मस्त होडीत बसून मी गरम गरम मटण-भाकरी-रस्सा-कांदा चोपतीये!

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा Wed, 04/30/2008 - 12:12
ही कल्पना मस्त.. मस्त होडीत बसून मी गरम गरम मटण-भाकरी-रस्सा-कांदा चोपतीये!
हवं असल्यास त्याचा कुक तांबडा-पांढरा रस्सा पण बनवून देतो... आता बोल! मस्त स्पिरिटच्या दिव्यावर मंद आगीवर सगळं अन्न गरमागरम राहतं आणि ..... आयचा घो रे.....भाकरी कुस्करुन त्यावर रस्सा घालून हादडायचं....सोबतीला दहीकांदा, आणि बुक्कीनं फोडलेला कांदापण..जोडीला तोंडी लावायला खीमा..... =P~ =P~ =P~

In reply to by मनस्वी

किचेन Tue, 01/10/2012 - 18:26
मुळशीला कोणत्याही ऋतूत जाऊ शकतो.प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटते.मी उन्हाळ्यात गेलीये,पावसाळ्यात गेलीये, थंडीत तर आह्हां ....सगळीकडे धुक...गरम चहा आणि भाजी.लय भारी.मला प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटल.उन्हाळ्यात चमचमणार पाणी बघितल्यावर भारी वाटल. आणखीन एक पर्याय आहे.खडकवासला.खडकवासल्याला पाठीमागच्या बाजूने गेल्यावर पिकोक बेची पती दिसल्यावर आणखीन थोडे पुढे जायचे तिथे एक सोलिड ढाबा आहे.इथे जाताना तुम्ही आधीच शीतपेय किवा खायला घेऊन जा कारण इथे सगळ प्रचंड महाग मिळत.पण जागा छान आहे.इथे काही टेन्ट उभारलेत.तिथे बसून एकांताचा आनंद घ्या, किवा बदमिन्तन खेळायची सोय आहे.एकदा जाऊन जा.छान आहे.

In reply to by किचेन

हंस Wed, 01/11/2012 - 13:33
पिकोक बेची पती> "ची" पती की "चा" पती? बदमिन्तन खेळायची सोय आह>...... अय्या मलापण खेळायचे बदमिन्तन....... पण कसे खेळतात हे?

In reply to by किचेन

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 01/12/2012 - 18:53
किचेन मावशी अहो हा प्रतिसाद आहे का विनोद ?
मुळशीला कोणत्याही ऋतूत जाऊ शकतो.प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटते.मी उन्हाळ्यात गेलीये,पावसाळ्यात गेलीये, थंडीत तर आह्हां ....सगळीकडे धुक...गरम चहा आणि भाजी.लय भारी.मला प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटल.उन्हाळ्यात चमचमणार पाणी बघितल्यावर भारी वाटल.
चहा आणि भाजी ? हा कुठला पर्याय आहे ?
आणखीन एक पर्याय आहे.खडकवासला.खडकवासल्याला पाठीमागच्या बाजूने गेल्यावर पिकोक बेची पती दिसल्यावर आणखीन थोडे पुढे जायचे तिथे एक सोलिड ढाबा आहे.इथे जाताना तुम्ही आधीच शीतपेय किवा खायला घेऊन जा कारण इथे सगळ प्रचंड महाग मिळत.पण जागा छान आहे.इथे काही टेन्ट उभारलेत.तिथे बसून एकांताचा आनंद घ्या, किवा बदमिन्तन खेळायची सोय आहे.एकदा जाऊन जा.छान आहे.
पिकोक बेची पती ? आणि ढाब्यावरती सगळे महाग मिळते म्हणूण बाहेरुन शीतपेय आणि खायला घेउन जायचे ? =)) =)) हाणेल की धरुन धाबेवाला. बदमिन्तन ? 'बदनाम झालेले चिंतन' ह्या अर्थाचा शब्द वाटला हा.

मनस्वी Tue, 04/29/2008 - 17:10
वरंधा घाटात जायचं.. आणि पायवाटेने झाडाझुडपातून, झर्‍यांमधून, खाचाखळग्यांतून सरळ खाली शिवथरघळीपर्यंत चालत यायचं.. सही वाटतं.

In reply to by विजुभाऊ

ध्रुव Tue, 04/29/2008 - 18:16
वरंधा घाट जवळ जवळ निम्म उतरुन गेल्यावर उजवीकडे घाट उतरायच्या रस्त्यातच एक छोटा रस्ता जातो. येथे माझ्या आठवणीप्रमाणे एक पाटी आहे शिवथरघळकडे. पाटी निट दिसेल अशी नाहीये त्यामुळे चुकायची शक्यता आहे. हा कच्चा रस्ता आपल्याला थेट शिवथरघळीकडे घेउन जातो. मोठी गाडी जाणार नाही पण छोट्या गाड्या अथवा मोटारसायकल नक्की जाते. पावसाळ्यात हा रस्ता पकडुन शिवथरघळ गाठणे म्हणजे एक मस्त अनुभव आहे. -- ध्रुव

केशवराव Tue, 04/29/2008 - 17:26
शनीवार वाड्याजवळच , दक्षीणाभिमुखी मारुतीजवळ केतकर आणि जोशी यांनी उभारलेले ' संधिपाद प्राणि संग्रहालय' आहे. तिथे फक्त संधिपाद वर्गातीलच प्राणि पहायला मिळतील.

In reply to by धमाल मुलगा

लिखाळ Tue, 04/29/2008 - 17:56
दक्षिणाभिमुखी मारुतीचे दर्शन घेवून झाले की डावीकडे पाहावे. तेथेच तो वाडा आहे. --(द्विपाद) लिखाळ.

In reply to by धमाल मुलगा

आंबोळी Tue, 04/29/2008 - 22:05
धमु, भेट देउन झाल्यावर भेटवर्णन जरूर लिहा. बाकिच्याना उपयोगी पडेल. तसेच बाकिच्यानी नुसती नावे सुचवण्याऐवजी तेथे जाउन आल्याचे अनुभव सांगितल्यास हा जास्त मदत होइल.

In reply to by केशवराव

भडकमकर मास्तर Wed, 04/30/2008 - 16:20
संधिपाद हा शब्द शाळेनंतर बर्‍याच वर्षांनी उच्चारला..... परत परत म्हणून काय मज्जा वाटते... :SS अहाहा, काय ते शब्द..... सन्धिपाद, डिंभक, ग्रसनीमध्यकर्णनलिका,आंत्रपुच्छ... ( शाळेत मराठीत जीवशास्त्र शिकलेला) भडकमकर..

In reply to by भडकमकर मास्तर

मला अळंबी हा शब्द उच्चारायला आणि प्रत्यक्षात खायलाही आवडतो ... कधीमधी मोठ्ठ्या मॉलमधे जाऊन मी अळंबी (मश्रूम) मागते ... लई धम्माल येते.

आर्य Tue, 04/29/2008 - 17:26
अ ) कार्ला - भाज्या च्या लेण्या हा पण ऐक चांगला पर्याय आहे. रेल्वेने कार्ल्या पर्यंत जाता येतं किंवा जुना मुंबई रस्त्याने ही जाता येते. फक्त ५० कि.मी पावसात जायला ऐक वेगळीच मजा आहे. ब) शिवथर धळ - सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं निरव शांत, डोगर, गर्द दाट झाडी आणी धबधब्यांनी वेढ्लेलं ठिकाण. (रामदास स्वामींनी दासबोध ऐथेच लिहीला होता) अंदाजे ९० कि. मी. भटकंती प्रिय (आर्य)

धमाल मुलगा Tue, 04/29/2008 - 17:29
थोडंसं दूर जायची तयारी असेल तर पुण्याहून सासवडला जावं (३०किमी) तिथून साधारणतः १३ कि.मी.वर पुरंदर गड आहे...केवळ अप्रतिम!!! चढायला अतिशय सोपा, आणि एकदम हिरवाकंच.... परताना, पुरंदर पायथ्यापासून साधारण ६ कि.मी.वर असलेले नारायणपूरचं मंदीरही छान. सिंहगड रस्त्यावर पु.ल.देशपांडे उद्यान देखील अगदी जाऊन येण्यासारखं.

In reply to by धमाल मुलगा

ध्रुव Tue, 04/29/2008 - 17:45
पुरंदर मस्तच. पायथ्याचे एक मुखी दत्तच्या मंदिराबरोबरच त्याशेजारचे स्वयंभू शकराचे मंदिरही छान आहे. पुरंदरला गेलाच तर वज्रगड, केदारेश्वर न विसरता बघायलाच हवे :) -- ध्रुव

In reply to by धमाल मुलगा

मालोजीराव गुरुवार, 01/12/2012 - 18:02
पुरंदर अप्रतिमच....शंभूराजाचं जन्मस्थान...किल्ल्यावरची पुरंदरेश्वर,केदारेश्वर मंदिरे पाहण्यासारखी... पायथ्याजवळ असलेल्या नारायणपूर येथील प्राचीन नारायणेश्वराचे आणि एकमुखी दत्ताचे मंदिर हि सुंदर ! - मालोजीराव (पुरंदरकर)

ध्रुव Tue, 04/29/2008 - 17:42
बेडसे भुलेश्वर त्रिशुन्ड्या मंदिर - मंगळवार पेठ शिरवळची लेणी - ५५ किमी मस्तानी तलाव - २५ किमी भिगवण - पक्षी अभयारण्य - ९० किमी कवडी - पक्षी निरीक्षणासाठी कर्नाळा - पक्षी अभयारण्य - अंदाजे ११० चाकणचा किल्ला चाकणजवळचे वराह मंदिर पाषाण तलाव - - पक्षी निरीक्षणासाठी ;) सोनोरीचा वाडा व भुयार सोनोरीचा किल्ला - मल्हारगड वाईजवळचा घाट - मेणवली निघोजची रांजणखळगी वाईजवळ पांडवगड व गडाच्या पोटातील लेणी सध्यातरी इतकीच आठवत आहेत आत्ता... -- ध्रुव

In reply to by ध्रुव

धमाल मुलगा Tue, 04/29/2008 - 17:47
जबराट रे!!! ध्रुव भौ!!! अरे काय कधी घरी असतोस की नाही? डायरेक्ट पायाला भिंगरी? एका वट्टात भास्सकन्न इतकी ठिकाणं सांगून मोकळा, वर आणि
सध्यातरी इतकीच आठवत आहेत आत्ता...
हे? लय भारी...भेटायलाच पाहिजे तुला...आपल्यासारखाच भटक्या दिसतोयस. -(भटकमल्हारी) ध मा ल. डिस्क्लेमरः भटक'भवानी' ला पुल्लिंगी शब्द सापडला नाही म्हणून मल्हारी वापरला. हेतू भावना दुखावणे नाही. आमच्याही भावना मल्हारीमार्तंडाच्या पायाशी रुजु आहेत.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री Tue, 04/29/2008 - 17:51
आमच्या ध्रुवाला झाडावरच्या पक्षिनिरिक्षणाचा छंद आहे हे माहितीये, पण हे पाषाण प्रकरण छानच, धम्या ध्रुवाला घेउन पहिल्यांदा तिकडेच जाउ !

लिखाळ Tue, 04/29/2008 - 17:58
विश्रामबागवाड्यामध्ये कायमस्वरुपी 'पुनवडी ते पुणे`' हे प्रदर्शन असते. (कोणी पाहिले आहे का? माझे राहून गेले :( ) वाडा आणि प्रदर्शन असा दुहेरी हेतू साध्य होईल. -- लिखाळ.

In reply to by ब्रिटिश टिंग्या

ध्रुव Tue, 04/29/2008 - 18:18
सिंहगड विसरणे केवळ अशक्य आहे :) पण हल्ली जरा जास्तच गर्दी असते. त्यामुळे कधी कधी गड बघण्याचा विचका होतो. -- ध्रुव

प्रमोद देव Tue, 04/29/2008 - 21:04
पुण्याजवळच आहे. हे त्यांचे संकेतस्थळ पाहा. सकाळी जाऊन संध्याकाळी परतता येते. तिथे राहण्याची आणि जेवणाचीही व्यवस्था आहे. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

अप्पासाहेब Wed, 04/30/2008 - 11:07
कळकट , मळकट भिंती, उखडलेल्या फरशा, कोळीष्टकं आणि कुबट वास. बघण्यासारखे काहि नाही , माडेल ट्रेन बद्द्ल काहीच माहीती मिळत नाही. विक्री साठी ठेवलेल्या ट्रेन तद्द न चीनी बनावटीच्या व अवाच्यासवा महाग. त्या पेक्षा राजा केळकर संग्रहालय उत्तम आहे.

इनोबा म्हणे Wed, 04/30/2008 - 12:13
पुण्यातील प्रेक्षणिय स्थळे(फि'रस्त्यांसाठी) नळस्टॉप चौकः आजूबाजूला जे दिसेल ते बघा.बाजूलाच अप्पाचे हाटील असल्याने खाण्यापिण्याची उत्तम सोय. गुडलक चौकः शक्यतो संध्याकाळी जा,बघण्यासारख्या भरपूर प्रेक्षणिय गोष्टी ;) मरेस्तोवर खाता येईल एवढी हाटीलं आहेत.चिंता नको. अलका चौकः पुण्याच्या रहदारीचे तीन तेरा वाजलेले दूपारी बारा ते रात्री नऊ कधीही येऊन पहा, हे पाहून बोर झालं तर शेजारीच अलका टाकीत जाऊन तीला पहा....स्वारी....पिच्चर पहा.इंटरवलला खायची सोय होईल,वांधा नाय. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

धमाल मुलगा Wed, 04/30/2008 - 12:19
फर्ग्युसन रोड राहिलं की... ऐन विकांताला भर संध्याकाळी....बाब्बोय...लै मजा येते :)) अरे पण विजुभाऊ विचारताहेत ते पाहूण्यांना घेऊन जायला...दोस्तांना नाय..तेच जर असतं तर तिच्याआयला त्याला प्रेक्षणिय स्थळं कशाला हवीत? मोप ठिकाणं पडलीयेत दोस्तांना घेऊन जायला...आन् ती सगळ्यांना ठाऊक आहेतच की ;)

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे Wed, 04/30/2008 - 12:27
फर्ग्युसन रोड राहिलं की... ऐन विकांताला भर संध्याकाळी....बाब्बोय...लै मजा येते अरे म्हणून तर गुडलक चौक म्हटलो ना! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

मन Wed, 04/30/2008 - 17:15
"अपाची" कसं वाटत मग? जमायचं का तिह्ते? पुर्वि गेलो होतो,पण साला मिस्रुडही फुट्लं नसल्याने(आणि चेहर्‍यावग्राहक""संभाव्य ग्राहक" अजिबात वाटत नसल्यानं हाकलुन दिलं होतं त्यांनी.)

In reply to by मन

धमाल मुलगा Wed, 04/30/2008 - 17:21
:) भौ...आपाची है आपल्याच बापाची !!!! कधी पण चालेल रे......
चेहर्‍यावग्राहक""संभाव्य ग्राहक" अजिबात वाटत नसल्यानं हाकलुन दिलं होतं त्यांनी.
आरारारा....लै च पोपट झाला म्हण की :) आता नाय देणार...तिच्याआयला, आपण कशाला हौत? मिसरुडच काय, येड्या मलापण असे अनुभव यायला लागले म्हणून हनुवटीवर कुंचा राखलाय :)) आता कोण नाय अडवणार.... तू येच

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन Wed, 04/30/2008 - 17:30
च्यायला धम्या तू तिकड यायचा का ? मग मी तुला नक्की बघितलं असलं राव, कारण मागचे ८ महिने सोडले तर गेली"२ वर्षे" आम्ही आठवड्यातन कमीत कमी २ वेळा तिकड पडीक होतो ... अजून त्यांचा मॅनेजर व वेटर ओळखतात आपल्याला ... मी आणि माझा एक मित्र, पर हेड एक "अपाची टोरंटो" संपवल्याशेवाय उठत नव्हतो ... त्यानंतर "चैतन्यचा" पराठा ... मी तुला नक्की पाहिलं आहे मग राव ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा Wed, 04/30/2008 - 17:43
आयला, असु शकेल यार! आम्ही आपले गपचीप स्मिरनॉफ विथ कोक हाणायचो...आणि वर एक-एक सनराईज टकीला :) च्यायला, तू कुठं रे बसायचास? ग्राउंड फ्लोअर का फर्स्ट? आमी फर्स्टला आतल्याबाजूला असायचो :) घ्या...ह्यालाच म्हणत असावेत... "समान व्यसनेषु खलु सौख्यं "

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन Wed, 04/30/2008 - 17:57
साधरणता खालच्या मजल्यावर आतले "डीजे" जवळचे टेबल, कारण डीजे आपला दोस्त ... किंवा, वरच्या मजल्यावर आतल्या खोलीत जाण्यासाठी असलेल्या दरूजाजवळेचे बाहेरच्या जागेतले टेबल ... >>""समान व्यसनेषु खलु सौख्यं " हे बाकी खरे ... अवांतर : नविन आपाची म्हणजे "आपाची - नेक्स्ट" ट्राय मारले आहे का ? लै भारी, एकदम मोकळचाकळ ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विसुनाना Wed, 04/30/2008 - 12:29
पुण्यात - सिंहगड रोड, आनंदनगर, सनसिटी करत पुढे गेल्यावर एक सुंदर आमराई आहे. कधी गेलात का? वनभोजन, गप्पाटप्पा करायला मस्त ठिकाण आहे.

In reply to by विसुनाना

इनोबा म्हणे Wed, 04/30/2008 - 12:40
पुण्यात - सिंहगड रोड, आनंदनगर, सनसिटी करत पुढे गेल्यावर एक सुंदर आमराई आहे. कधी गेलात का? नाही. वनभोजन, गप्पाटप्पा करायला मस्त ठिकाण आहे. आणि 'घ्यायला'? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन Wed, 04/30/2008 - 17:20
लेका ते सिंहगड एरिया सांगतायत, नांगरे पाटील नाव ऐकल आहेस ना ? तेच्या नको नादी लागू, त्याच्याऐवजी सुमडीत दुसरीकडं बस, कसं छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे गुरुवार, 05/01/2008 - 02:35
लेका ते सिंहगड एरिया सांगतायत, नांगरे पाटील नाव ऐकल आहेस ना ? आपण सिंहगड एरीयात दारुचे नावपण काढत नाय भौ :S त्याच्याऐवजी सुमडीत दुसरीकडं बस, कसं मुळशी बरं हाय त्याच्यापरीस. :B कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

बापू Wed, 04/30/2008 - 12:42
१. नीळकंठेश्वर : पुण्यापासून पानशेतच्या दिशेने जाताना रुळे गावाजवळ नीळकंठेश्वर एका टेकडीवर वसले आहे. टेकडीवर शंकराचे स्वयंभू लिंग असणारे एक मंदीर आहे. मंदीराभोवतालच्या परिसरात मानवी आकाराच्या अनेक मूर्ती वापरून साकारलेले पुराणातील प्रसंगांचे देखावे हे नीळकंठेश्वरचे वैशिष्ट्य आहे. पावसाळ्यात तर नीळकंठेश्वरची टेकडी अप्रतीम सौंदर्याने नटते. टेकडीवरुन पानशेत आणि वरसगाव ह्या दोन मुख्य धरणांचे मोठे विहंगम दृश्य दिसते. २. भेडसे लेणी : पौड गावाच्या बस थांब्यापुढून लोणावळ्याच्या दिशेने जाणार्.या वाटेने वाटचाल करुन भेडसे गावातील लेणी देखिल पाहण्यासारखी आहेत. भेडसे गावाच्या मार्गावर पवना नदीवरील धरण (फागणे) तुंग, तिकोन्यासारखे किल्ले ह्यांचे दर्शन होऊ शकते.

लिखाळ Wed, 04/30/2008 - 15:57
भल्या पहाटे तळजाईवर वातावरण सुंदर असते. तेथे पळण्यासाठी एक पट्टा सुद्धा केलेला आहे. त्यावरुन फिरताना मोर दिसू शकतात. फार मजा येते. --लिखाळ.

ईश्वरी Fri, 05/02/2008 - 05:37
Punyat Jangali Maharaj road varil pataleshwar mandir pan khoop chhan ahe. Ani shejaracha jangali maharajancha math (मठ) hi chhan ahe. Pataleshwar mandirat Tripuri pournimela sandhyakali tel vaatichya panatyanchi aras kartat. hajaro pantya lavtat. te baghanyasarkhe asate. Khoop gardi asate tya veli tithe. Dusre ek thikan mhanje Bhuleshwar Mandir : He punyapasun tase javalach ahe. pan nemke kuthe ahe he atta athavat nahi. Konala mahit asalyas tyanni tya baddal mahiti dyavi. He mandir di dagadache ahe. Bhar unhat jari tithe gele tari aat mandirat masta gaar vatate. Mandirache bandhkam ani koriv kam hi baghanyasarkhe. Ardhya divsachya trip sathi chhan ahe thikan. - Ishwari

In reply to by ईश्वरी

प्रभाकर पेठकर Fri, 05/02/2008 - 08:41
ईश्वरी madam (or Sir?), Aapan khupacha chhaan maahitI dilI aahe. Jangali Maharaj road varil pataleshwar mandiralaa ajun bheT dilelI naahI. pan aataa jarUr bheT dein. jangali maharajancha math (मठ) suddhaa pahaavaa mhanato. TumhI suchavilele dusare Thikaan, Bhuleshwar Mandir, sudhaa paahile paahije. malaa vaaTate hyaachI chhaayaachitre mipaavar prakashit zaalelI aahet. tevhaapaasunach Bhuleshwar Mandiraalaa (Mandiralaa mhanaje Devalaalaa hnnn! Nahitar tumhaalaa bhalatecha vaaTaayache.) bheT dyaayachI ichchhaa aahe. paahuyaa kadhI jamatay te. Tumachyaa sadarahu maahitI baddala punahshchya manhapUrvak Dhanyavaad.

कलंत्री Fri, 05/02/2008 - 13:22
पुण्यात इतकी प्रेक्षणीय स्थळे असु शकतात यावर विश्वास बसला नसता!!!. चला सुट्टीमध्ये मुलांबरोबर आखणी करायला बरे झाले.

कलंत्री Fri, 05/02/2008 - 17:20
कुतुहल हे दुकान गांजवे चौकाजवळ आहे. यात लहानमुलांसाठी बरीच शाश्त्रीय खेळणी मिळतात. सेनापती बापट मार्गाजवळ एक हॉबी क्लास नावचे दुकान आहेत, तेथे छंद जोपासण्यासाठी बरीच खेळणी / पुस्तके / मार्गदर्शन मिळते असे ऐकले आहे. फनकी नावाचे एक खेळगृह हे सातारा रस्त्यावर आहे. चांदणीचौका जवळ २/३ किमी वर असावे. कुटुंबीयासह ३/४ तास मनोरंजनाची हमी. मानस रेस्टॉरंट हे पौडरस्त्यावर आहे. तेथे गोकार्ट असा खेळ प्रकार आहे.

ईश्वरी Sat, 05/03/2008 - 00:17
Ajun 2 thikane athavali : Katraj chya pudhe Pune-Satara rode ne Nasrapur chya dishene jayche. Tya road var davikade ek fata lagto..bahutek ketkavle ase nav ahe...faatyache. Tithun saral aat mandir yeiparyant jayche. (pune satara rasta chhan ahe pan ha gavatil rasta ajibat khachkhalgyancha ahe tyamule vel lagto.) He balaji mandir mhanje south madhil Tirupati balaji mandirachi pratikruti ahe. Khoop chhan bandhlele ahe. Sarv vyavastha atyant chokh ahe ani agadi tirupati mandirasarkhich ahe. Sakal sandhyakal arati prasad asato. vaadya vadan asate. Mandiravar ani itar vyavasthanvar khoop kharcha kelela disun yeto. Vishesh mhanje Mandir v ajubajucha parisar khoop swachha ahe. Rahanyachi soy hi ahe bahutek (hyabaddal khatrishir mahiti nahi.) Abhiruchi Baag: Pune sinhagad rastyavar ahe. Purvi Bhide bag hi mhanat asat. sakali 10-11 chya sumaras jaun parat dupari 3-4 chya sumaras ghari yeu asha picnic sathi changale thikan ahe. Aat baryach soyi ahet. khas maharshtriyan paddhatiche jevan milte. ..agadi pithala bhakri , taak suddha. zopdi madhe chourang patavar basnyachi soy keleli ahe. Vadhayala mavla veshatil vadhpi asatat. Jyanna maandi ghalun basayala tras hoto tyancyasathi table khurchyanchi hi soy ahe. Aat madhe mothi amrai ahe...tarin ride, camel ride ahe..play park ahe...zoka , ghasargundi vagaire over night rahanyachi pan soy ahe. khedegavat kinva shetat bhataknyacha anubhav agadi alpa ka hoina pan milu shakto

मैत्र Fri, 08/01/2008 - 14:57
मी एके काळी तिथे राहात होतो... जेव्हा सन सिटी नव्हती तेव्हा.. अतिशय दाट झाडी आणी एक मोठी न बांधलेली विहीर .. एक गुर्‍हाळ ही होते... बघायला गेलं तर तांब्याभर उसाचा रस द्यायचे... असंख्य झाडं होती आंब्याची... अजिबात उन आत पोचायचं नाही.. अजून आमराई अस्तित्वात आहे हे माहीत नव्हतं... तिथल्या बेसुमार बांधकामात तोडली गेली असं वाटलं..
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुण्यात आपल्याकडे आवडते पाहुणे आल्यावर त्याना कोठेतरी फिरायला नेत असतो. पुण्यात /पुण्याजवळ तशी खूप स्थळे आहेत( स्थळ = प्रेक्षणीय भौगोलीकठिकाण). पण बर्‍याचदा अस अनुभव येतो की सारस बाग ,कात्रज उद्यान ,डेक्कन, कॅम्प , शनिवार वाडा ,लाल महाल या पेक्षा जास्त ठिकाने आपल्याला आठवत नाहीत्.आणि उगाच मॉल / मल्टीप्लेक्स धुंडाळत फिरतो. खरे तर फारशी माहीत नसलेली थोडी वेगळी ठिकाणे आपण जर इथे सर्वाना सांगितली तर एक चांगला कोष तयार होइल. फक्त ठिकाण सांगताना तिथे कसे जायचे/ काय काय पहायचे हे पण सांगुयात. मी सुरुवात करतो १) रजनीश आश्रम/ नाला पार्क : हे कोरेगाव पार्क भागातले नीतान्त सुन्दर ठिकाण्.येथे ओशो आश्रम तस

रस्ता-२

केशवसुमार ·

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 14:27
काय हा रस्ता तरी तू शोधला 'मोर' रस्त्याच्या कडेला भेटले. मोर म्हणजे तेच ना सेन्ट्रल रेल्वे च्या कडेने छत्र्या घेउन बसलेले असतात ते. :) ती लिन्क ओपन होत नाही. पान सापडले नाही असे उत्तर येतेय. बघा ना ओरिजनल कविता पण वाचावीशी वाटली

सहज Tue, 04/29/2008 - 17:25
पण हे विडंबन पाडता यावे म्हणुन तर मुळ रचना केली गेली नव्हती ना? :-) चतुरंग यांनी देखील चांगले विडंबन केले आहे मुळ रचनेचे.

मदनबाण Tue, 04/29/2008 - 18:40
ती कधी आली न येथे एकटी सोबतीला तात, बंधू आणले :)) (नाक्यावरचा टपोरी) मदनबाण

विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 09:35
शेवटी ते "केशवा"गत वागले शेवटी त्यांनी विडंबन पाडले! सांग तू "केश्या" मला हे एकदा तोंड उठल्यावर कुणाचे पाहिले? मस्त! :)

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 14:27
काय हा रस्ता तरी तू शोधला 'मोर' रस्त्याच्या कडेला भेटले. मोर म्हणजे तेच ना सेन्ट्रल रेल्वे च्या कडेने छत्र्या घेउन बसलेले असतात ते. :) ती लिन्क ओपन होत नाही. पान सापडले नाही असे उत्तर येतेय. बघा ना ओरिजनल कविता पण वाचावीशी वाटली

सहज Tue, 04/29/2008 - 17:25
पण हे विडंबन पाडता यावे म्हणुन तर मुळ रचना केली गेली नव्हती ना? :-) चतुरंग यांनी देखील चांगले विडंबन केले आहे मुळ रचनेचे.

मदनबाण Tue, 04/29/2008 - 18:40
ती कधी आली न येथे एकटी सोबतीला तात, बंधू आणले :)) (नाक्यावरचा टपोरी) मदनबाण

विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 09:35
शेवटी ते "केशवा"गत वागले शेवटी त्यांनी विडंबन पाडले! सांग तू "केश्या" मला हे एकदा तोंड उठल्यावर कुणाचे पाहिले? मस्त! :)
लेखनविषय:

अभ्यंकरशेठना शेवटी कुठला रस्ता मिळाला हे बघायला गेलो आणि आम्ही भलत्याच रस्त्याला लागलो..

आज तुम्ही तोंड का हे झाकले?
काय म्हणता शेण आहे फासले!

ती कधी आली न येथे एकटी
सोबतीला तात, बंधू आणले 

मी कशाला सांग बोंबलतो असा?
या बघाया मज कशाने तिंबले

लग्न कर वेळी अवेळी सांगते
(काय मजला वेड आहे लागले?)

पीके - ४

वेदश्री ·

वेदश्री Tue, 04/29/2008 - 12:30
http://picasaweb.google.co.in/crdanave/TimePass/photo#5194271184734419090 इथे आहे चेतन यांनी दिलेले घराचे चित्र.. टूलबार काही मदत करेना बॉ मला.. :(

मनस्वी Tue, 04/29/2008 - 12:43
जोपर्यंत कोडे मराठीत टंकले जाणार नाही, तोपर्यंत आम्ही उत्तर देणार नाही.

In reply to by मनस्वी

वेदश्री Tue, 04/29/2008 - 12:51
बापरे ! इंग्रजीची सोय दिलेली आहे त्यामुळे असे काही असेलसे माहिती नव्हते बॉ मला. हाटेलात नविनच आल्याने तशी फारशी माहिती नाही इथल्या नियमांची नसता तसे डिस्क्लेमर काथ्याकूटातच टाकले असते. काथ्याकूटात तसे न लिहिल्याने या काथ्याकूटाची सुरूवातकर्ती या नात्याने ती माझीच चूक आहे. क्षमस्व.

सरपंच Tue, 04/29/2008 - 13:04
अरे आता पुरे करा हा आचरट प्रकार! प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात! सरपंच.

वेदश्री Tue, 04/29/2008 - 12:30
http://picasaweb.google.co.in/crdanave/TimePass/photo#5194271184734419090 इथे आहे चेतन यांनी दिलेले घराचे चित्र.. टूलबार काही मदत करेना बॉ मला.. :(

मनस्वी Tue, 04/29/2008 - 12:43
जोपर्यंत कोडे मराठीत टंकले जाणार नाही, तोपर्यंत आम्ही उत्तर देणार नाही.

In reply to by मनस्वी

वेदश्री Tue, 04/29/2008 - 12:51
बापरे ! इंग्रजीची सोय दिलेली आहे त्यामुळे असे काही असेलसे माहिती नव्हते बॉ मला. हाटेलात नविनच आल्याने तशी फारशी माहिती नाही इथल्या नियमांची नसता तसे डिस्क्लेमर काथ्याकूटातच टाकले असते. काथ्याकूटात तसे न लिहिल्याने या काथ्याकूटाची सुरूवातकर्ती या नात्याने ती माझीच चूक आहे. क्षमस्व.

सरपंच Tue, 04/29/2008 - 13:04
अरे आता पुरे करा हा आचरट प्रकार! प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात! सरपंच.
3

अमेरिकन मंदीमागील अर्थकारण

विजुभाऊ ·

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 10:29
राम राम! सक्काळी सक्काळी आमचं गुडमॉर्निंग कबुल व्हावं! लेको तुला मी सहा पॅरीग्राफ चा लेख लिहिला तु नुस्तं ८ शब्दांचा कुर्नीसात कर तदमाताय त्यातही दोन शब्द कट पेष्ट केलेले. असो वेलकम्म

In reply to by आनंदयात्री

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 10:38
पोपट? पोपटांचा थवा म्हणाना. मी विचार करत राहीलो की धम्याला खरड का गेली नाही म्हणुन असो.... आपला विजुभाऊ पोपट

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 10:29
राम राम! सक्काळी सक्काळी आमचं गुडमॉर्निंग कबुल व्हावं! लेको तुला मी सहा पॅरीग्राफ चा लेख लिहिला तु नुस्तं ८ शब्दांचा कुर्नीसात कर तदमाताय त्यातही दोन शब्द कट पेष्ट केलेले. असो वेलकम्म

In reply to by आनंदयात्री

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 10:38
पोपट? पोपटांचा थवा म्हणाना. मी विचार करत राहीलो की धम्याला खरड का गेली नाही म्हणुन असो.... आपला विजुभाऊ पोपट
लेखनविषय:
लेखनप्रकार
हे पहा http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2992694.cms

ध मु चे लग्न(२)

विजुभाऊ ·

मदनबाण Tue, 04/29/2008 - 10:00
"तू असे कर तू आळंदीत लग्न कर.तेथे भडकमकर क्लासेसच्या विद्यार्थ्याना स्पेशल् डिस्काऊंट् मिळतो.शिवाय दोन लग्नावर एक बारसे फ़्री अशी लेटेस्ट स्कीम आहे. दोन लग्नावर तीसरे लग्न केले तर अर्ध्या चार्जेस मध्ये".आनन्द यात्री कडे पुण्यातल्या प्रत्येक कार्यलायतल्या स्कीमसची अद्ययावत् माहीती होती.. :D :)) =))

मनस्वी Tue, 04/29/2008 - 14:05
विजुभाऊ, हा भाग पण जमला आहे. पण या भागात विशेष काही "घडले" नाही असे वाटते.
इनोबाला माहीत् होते की ते सगळे धमाल्याच्या खरडवहीतून संत तात्याबानीअगोदरच् वाचुन ठेवले होते. फेठकर काकानी झारा घेउन वडे शेजवान चा पहीला घाणा बाहेर काढला. कालच्या शिल्लक नूड्ल्स चे काय करावे हा विचार करत असताना त्याना हा पदार्थ सुचला होता. त्यामुळे तो येता जाता सदाशीव पेठेत "येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा. छोटा डॊन ने हा कोर्स लावला हे धमाल मुला पासुन लपवुन ठेवले होते. आनन्द यात्री कडे पुण्यातल्या प्रत्येक कार्यलायतल्या स्कीमसची अद्ययावत् माहीती होती.. चारोळी अजिबात् नको ते तसले र् ला ट् जुळवलेले प्रकार् रटा रटा शिजवायच्या ही लायकीचे नसतात.
मस्त

आनंदयात्री Tue, 04/29/2008 - 10:32
>>दिलीप बिरुटेंच्या जिभेवर डबल सरस्वती नाचत होती. >>नगरवधुसूताना भारीच ... तद माताय नंतर नगरवधुसुत ...

In reply to by आनंदयात्री

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 10:42
नगरवधुसुत ... नव्हे रे नगरवधुसूत. सुत वेगळे .....वेळ आल्यावर जे नाकाशी धरतात ते.( धागा) सूत वेगले.....वेळ आल्यावर जो नाकाशी धरतो तो ( मुलगा) तेव्हढ्या साठी शुद्ध लेखन ....शुद्ध लेखन

In reply to by विजुभाऊ

चतुरंग Tue, 04/29/2008 - 11:14
केशवसुत = केशवाचा मुलगा सूतकताई = चरख्यावर सूत कातणे तुम्ही बरोब्बर उलटं सांगितलंत!;) (अवांतर - आज काय सकाळी सकाळी ब्रम्हानंदी टाळी काय!;)ह.घ्या.) चतुरंग

In reply to by चतुरंग

आनंदयात्री Tue, 04/29/2008 - 11:22
आम्हाला आधीच विचारावे वाटले होते पण म्हटले लहान तोंडी मोठा घास नको, सकाळपासुन २-४ ठिकाणी फेलपडलेत विजुभाउ. जाउद्याहो विजुभाउ त्या शुदलेकनाची ...

In reply to by चतुरंग

नंदा प्रधान Wed, 04/30/2008 - 06:00
मला सांगा हे असेच का? उलटे का नाही? हे नियम कुणी ठरवले आणि त्यांना तो हक्क कोणी दिला? आम्ही म्हणालो 'सूत' म्हणजे मुलगा. आणि 'सुत' म्हणजे सुत कातणे तर ते चुक का? आणि सुत म्हणज जरे मुलगा तर सुतपुत्र म्हणजे कोण? मुलाचा मुलगा? मग नातू म्हणा ना सरळ.. :D - नंदा

In reply to by नंदा प्रधान

पिवळा डांबिस Wed, 04/30/2008 - 06:11
सुतपुत्र म्हणजे कोण? मुलाचा मुलगा? मग नातू म्हणा ना सरळ.. अहो पण जरा ऐकाल का... सुतपुत्र असा तो शब्द नाहियाय! सूतपुत्र असा शब्द आहे हो मृत्युंजयात!! त्यातल्या सूत चा अर्थ सारथी असा आहे. सारथ्याचा पुत्र तो सूतपुत्र = कर्ण! चु.भू.द्या.घ्या.

In reply to by पिवळा डांबिस

नंदा प्रधान Wed, 04/30/2008 - 06:17
सुतपुत्र असा तो शब्द नाहियाय! देवा ऽऽऽ (प्रमोद नव्हे), हे सुद्द लेखण वाले काय आमाला सोडत नाहीत! बर बाबा सूतपुत्र!!!!! कातायचं सूत नव्हे साररथ्याचं सूत! झालं?? सपशेल माघार.

In reply to by पिवळा डांबिस

देवदत्त गुरुवार, 05/01/2008 - 20:38
सारथ्याचा पुत्र तो सूतपुत्र = कर्ण! चु.भू.द्या.घ्या. हे तर माहीत होते. द्रौपदी म्हणाली होती ना, मी सूतपुत्राला वरणार नाही. पण, सुत= पुत्र सूत= धागा सूत= सारथी सूत जमणे मधील सूत ते कोणते आता? कोण म्हणते इंग्रजीत शब्द कसेही वापरतात. (हो, धर्मेंद्र म्हणाला चुपके चुपके मध्ये). :D इथे मराठीतही एका प्रकारच्या उच्चारात किती वेगवेगळे शब्द दिसले. (ते ही इतक्या वर्षांनी, नेमके महाराष्ट्र दिनी :''( ) (जनरल डायर ह्यांना निवेदन: मी व्याकरणात/प्रमाणभाषेत शिरकाव करत नाही आहे. तेव्हा इथे दुर्लक्ष करावे :) )

In reply to by विजुभाऊ

नंदा प्रधान Wed, 04/30/2008 - 05:56
तेव्हढ्या साठी शुद्ध लेखन ....शुद्ध लेखन तुमासनी हितलं सुद लेखनाचं णीयम म्हाहीत न्हाहीत का काय ?? आता दंगल व्हनार.. :SS

विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 10:58
तात्याचिया सेवका वक्र को्ण पाहे असा सर्व जालमंडळी कोण आहे ? लग्न कसे करावे यासाठी तु माझा सखा संत् महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८ तसेच ते घरात बायकोला आणी बाजारात भाविणीला डोळा कसा घालावा याचे सा़क्शात्कारासहीत मार्गदर्शन करतात हा हा हा! ही वाक्ये क्लास... :) भगिनीभोगे, मातृगमनी समिक्षक, नगरवधुसुत!! हा हा हा! आयचा घो, च्यामारी तुम्ही शिव्यांचे संस्कृतकरण बाकी सहीच केले आहे विजूभाऊ! जियो...! या आदेशासरशी वरदा , मनस्वी , स्वाती , प्राजु धमाल मुलाच्या लग्नाच्या बाकी गोष्टी ठरवण्यासाठी उत्साहाने पुढे सरसावल्या. आता या मुली धमाल्याच्या लग्नाच्या कोणत्या गोष्टी ठरवणार आहेत हे पुढच्या भागात वाचायची उत्सुकता लागली आहे... :) आपला, (पिवळ्या डांबिसाचा संतसखा) संत तात्याबा महाराज.

इनोबा म्हणे Tue, 04/29/2008 - 11:29
विजुभाऊ अगदी झक्कास बरं का! संत तात्याबा काही न विचारता देखिल् मनातले ओळखतात हा तर् कलीयुगातला चमत्कार.तो ईनोबच्या कानाशी कुजबजला. इनोबाला माहीत् होते की ते सगळे धमाल्याच्या खरडवहीतून संत तात्याबानीअगोदरच् वाचुन ठेवले होते. हा हा हा! संत महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८ 'स्पिरीट ऑफ वाईफ' पुस्तक यांचेच आहे का हो? तद मातय,मातृगमनी समिक्षक,नगरवधुसूत डॉ.विजुभाऊ चहा यांचा 'आदर्श संस्कृत (अप)शब्दकोश'. आपली प्रत आजच नोंदवून ठेवा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

आनंदयात्री Tue, 04/29/2008 - 11:41
>>'स्पिरीट ऑफ वाईफ' पुस्तक यांचेच आहे का हो? :)) 'स्पिरीट ऑफ लाईफ' चे पिडा काकांसाठी 'स्पिरीट ऑफ वाईफ' करणे आवडले :))

प्रभाकर पेठकर Tue, 04/29/2008 - 13:10
माफक करमणूक करणारा छान लेख. अभिनंदन. पेठरकाकाना "नगरवधुसूत" हा संस्कृत् शब्द् प्रथम दर्शनी कळलाच नाही. खरे आहे. तसे आम्ही असंस्कृतच.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकर पेठकर Tue, 04/29/2008 - 13:59
इथे असंस्कृत हा शब्द संस्कृत न जाणणारा अशा अर्थी वापरलेला आहे. तसे 'असंकृत' शब्दाला दूसरा अर्थही आहे. पण मुद्दाम विनोदनिर्मितीसाठी हा द्वयर्थी शब्द मी वापरला. मी लेख एन्जॉय केला आहे. विजूभाऊंचे सर्वच लिखाण मी नेहमी वाचतो आणि माझ्या मनात कुठल्याही प्रकारचे किल्मिष नाही. धन्यवाद.

स्वाती राजेश Tue, 04/29/2008 - 13:57
व्वा!! मस्त जमला आहे भाग-२. त्यात तिसरा परिच्छेद आवडला. आंबोळीचा कंदील मस्तच!!!!!!! रोज पळुन पळुन आम्बोळीचे पाय दुखत होते .त्यामुळे तो येता जाता सदाशीव पेठेत "येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा. सही!!!!!!!!!:) पेठकरांचे नुडल्स तळत बसणे,आचारी(शेफ्)पेठकर डोळ्यासमोर आले.:))) आता तिसर्‍या भागात आम्हा भगिनींचा सहभाग आहे हे कळले. त्यामुळे उत्सुकता लागली आहे, कि आम्हाला कोणती कामे करावी लागणार?कि आम्ही नुसतेच करवल्या म्हणून मिरवणार? ते बाकी मस्त काम!!!!!!!!!!

वरदा Tue, 04/29/2008 - 17:36
आवडला बरं का हा भाग पण... रोज पळुन पळुन आम्बोळीचे पाय दुखत होते .त्यामुळे तो येता जाता सदाशीव पेठेत "येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा. =))

शितल Tue, 04/29/2008 - 17:54
:\ :\ वीजुभाऊ आता बहुतेक धमाल्याचे लग्न लावुनच लेख था॑बतील. वीजुभाऊ हा ही भाग आवडला.

सखा संत् महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८ नगरवधुसूत वडे शेजवान हा हा हा! =)) छान जमला आहे हा भाग्.....पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत! टिंग्या

In reply to by ब्रिटिश टिंग्या

इनोबा म्हणे Tue, 04/29/2008 - 20:13
प. पू भाईश्री ऐशवर्या राय भौ यांचे मौलीक विचार ऐक जरा. ते म्हणतात की विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर् तुला काहीतरी मत असलच पाहीजे. तुझा त्याचा सम्बंध् असला नसला तरीसुद्धा". हे वाचलंस का रे? चल लोळू नकोस,ऊठ आणि सरळ ऐशकडे जा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

पिवळा डांबिस Tue, 04/29/2008 - 23:36
बेटा विजू, तुझी धमाल्याच्या लग्नासाठी चाललेली लगबग बधून आमचे हृदय भरून आले आहे... असाच लिहीत राहिलास तर थोड्याच दिवसांत तू "मिपाअड्ड्याचा पुल्देश्पांडे" म्हणून ओळखला जाशील असा आमचा आशिर्वाद आहे... तात्याचिया सेवका वक्र को्ण पाहे असा सर्व जालमंडळी कोण आहे ? सत्य आहे. म्हणून तर आम्ही तात्याबांचे शिष्य जालावर मिजाशीने रुबाब मारत फिरत असतो. कोणाची टाप लागलीय वाकड्या नजरेने बघायची!!:)) डॊक्टर साहेब मला सांगा "महाराष्ट्रात् मिसळ् कोठे मिळते" आणि "पुण्यात् भेळ् चांगली कोठे मिळते" यादोन्हीपैकी कोणत्या संशोधनाबद्दल तुम्हाला डॊक्टरेट् मिळाली हो? हा, हा, हा!:)) डागतरसायेब, आता तुमचा प्रबंधच मिपावर प्रसिद्ध करा.... क्रमशः.... भगिनीभोगी, मातृगमनी, नगरवधुसूत वा, वा, अगदी बिरूटेसरांच्या एम्.ए. (मराठी) च्या वर्गात बसल्यासारखं वाटलं! काय ते तेज, काय गिन्यान, वा!!:)) विजुभाऊ, आमच्या पुढील तीन पासवर्डस ची सोय केल्याबद्द्ल धन्यवाद!! "येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा. सदाशिवपेठेतली पाटी? मग ती अशी हवी.. "येथे पाय चेपून मिळतील घोट्यापासून गुडघ्यापर्यंत - मांड्या चेपून मागू नयेत" वरदा , मनस्वी , स्वाती , प्राजु धमाल मुलाच्या लग्नाच्या बाकी गोष्टी ठरवण्यासाठी उत्साहाने पुढे सरसावल्या. आनंद झाला. या सगळ्या साळकाया-माळकाया सुटल्या होत्या आत्तापर्यंत!! शिंचा जो तो येतो तो आमच्यावर कोसळतो!! लग्न कसे करावे यासाठी तु माझा सखा संत् महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८ यां कडे जा ते तुला मार्गदर्शन् करतील. तसेच ते घरात बायकोला आणी बाजारात भाविणीला डोळा कसा घालावा याचे सा़क्शात्कारासहीत मार्गदर्शन करतात लग्न कसे करायचे या प्रश्ना सोबत ते दुसरे मार्गदर्शन् बोनस् म्हणुन करतात. वत्सा विजु, थोडासा चुकलास तू! आम्ही लग्न कसे करावे याचं विशेष ट्रेनिंग देत नाही. ते होतंच! आम्ही त्या दुसर्‍या भागाचे ट्रेनिंग देतो. कारण एकदा लग्न झाल्यावर ती दुसरी कला अवगत नसेल तर तुमचे हाल कुत्राही खाणार नाही...:)) अवांतरः हे १००८ लफडं काय आहे? कोणी स्पष्ट करेल काय? 'स्पिरीट ऑफ वाईफ' पुस्तक यांचेच आहे का हो? नाही, आम्ही असले कोणतेही पुस्तक लिहीलेले नाही. आमचा पुस्तकी शिक्षणावर विश्वास नाही. आम्ही "गुरूमुखे विद्या" शिकवतो. अहो, पुस्तकं वाचून जर लग्न जुळवता आलं असतं तर मिपावर इतके ब्रम्हचारी एकगठ्ठा कशाला आढळले असते? (गुरूराज तात्याबामाऊली, अज्ञ लेकराला क्षमा करा!!) आपल्या चरणी विनीत, पिवळा डांबिस - लॉसेंजेलिसपीठ :))

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 00:06
सत्य आहे. म्हणून तर आम्ही तात्याबांचे शिष्य जालावर मिजाशीने रुबाब मारत फिरत असतो. कोणाची टाप लागलीय वाकड्या नजरेने बघायची!! :) येथे पाय चेपून मिळतील घोट्यापासून गुडघ्यापर्यंत - मांड्या चेपून मागू नयेत" हा हा हा! हे बाकी लई ब्येस डांबिसा... सदाशिवपेठी पुणेरी पाटीवर 'मांड्या चेपून मागू नये' ही सूचना नक्की असेल! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रभाकर पेठकर Wed, 04/30/2008 - 08:40
येथे पाय चेपून मिळतील घोट्यापासून गुडघ्यापर्यंत - मांड्या चेपून मागू नयेत" पाय सावकाश चेपा, पुढे डेड एंड आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

धमाल मुलगा Fri, 05/02/2008 - 10:37
=)) काका..तुम नही सुधरोगे...मी आधीच बिघडलेलो, त्यात आणि कायतरी जबराट हाणताय....चामारी हे लक्षात राहून उग्गाच सासु/सासर्‍यांपुढे काहीतरी पाचकळपणा करायचो....

मन गुरुवार, 05/01/2008 - 23:50
आहेत. नुकतेच वाचले सगळे भाग. ह.ह. पु. वा. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

मदनबाण Tue, 04/29/2008 - 10:00
"तू असे कर तू आळंदीत लग्न कर.तेथे भडकमकर क्लासेसच्या विद्यार्थ्याना स्पेशल् डिस्काऊंट् मिळतो.शिवाय दोन लग्नावर एक बारसे फ़्री अशी लेटेस्ट स्कीम आहे. दोन लग्नावर तीसरे लग्न केले तर अर्ध्या चार्जेस मध्ये".आनन्द यात्री कडे पुण्यातल्या प्रत्येक कार्यलायतल्या स्कीमसची अद्ययावत् माहीती होती.. :D :)) =))

मनस्वी Tue, 04/29/2008 - 14:05
विजुभाऊ, हा भाग पण जमला आहे. पण या भागात विशेष काही "घडले" नाही असे वाटते.
इनोबाला माहीत् होते की ते सगळे धमाल्याच्या खरडवहीतून संत तात्याबानीअगोदरच् वाचुन ठेवले होते. फेठकर काकानी झारा घेउन वडे शेजवान चा पहीला घाणा बाहेर काढला. कालच्या शिल्लक नूड्ल्स चे काय करावे हा विचार करत असताना त्याना हा पदार्थ सुचला होता. त्यामुळे तो येता जाता सदाशीव पेठेत "येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा. छोटा डॊन ने हा कोर्स लावला हे धमाल मुला पासुन लपवुन ठेवले होते. आनन्द यात्री कडे पुण्यातल्या प्रत्येक कार्यलायतल्या स्कीमसची अद्ययावत् माहीती होती.. चारोळी अजिबात् नको ते तसले र् ला ट् जुळवलेले प्रकार् रटा रटा शिजवायच्या ही लायकीचे नसतात.
मस्त

आनंदयात्री Tue, 04/29/2008 - 10:32
>>दिलीप बिरुटेंच्या जिभेवर डबल सरस्वती नाचत होती. >>नगरवधुसूताना भारीच ... तद माताय नंतर नगरवधुसुत ...

In reply to by आनंदयात्री

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 10:42
नगरवधुसुत ... नव्हे रे नगरवधुसूत. सुत वेगळे .....वेळ आल्यावर जे नाकाशी धरतात ते.( धागा) सूत वेगले.....वेळ आल्यावर जो नाकाशी धरतो तो ( मुलगा) तेव्हढ्या साठी शुद्ध लेखन ....शुद्ध लेखन

In reply to by विजुभाऊ

चतुरंग Tue, 04/29/2008 - 11:14
केशवसुत = केशवाचा मुलगा सूतकताई = चरख्यावर सूत कातणे तुम्ही बरोब्बर उलटं सांगितलंत!;) (अवांतर - आज काय सकाळी सकाळी ब्रम्हानंदी टाळी काय!;)ह.घ्या.) चतुरंग

In reply to by चतुरंग

आनंदयात्री Tue, 04/29/2008 - 11:22
आम्हाला आधीच विचारावे वाटले होते पण म्हटले लहान तोंडी मोठा घास नको, सकाळपासुन २-४ ठिकाणी फेलपडलेत विजुभाउ. जाउद्याहो विजुभाउ त्या शुदलेकनाची ...

In reply to by चतुरंग

नंदा प्रधान Wed, 04/30/2008 - 06:00
मला सांगा हे असेच का? उलटे का नाही? हे नियम कुणी ठरवले आणि त्यांना तो हक्क कोणी दिला? आम्ही म्हणालो 'सूत' म्हणजे मुलगा. आणि 'सुत' म्हणजे सुत कातणे तर ते चुक का? आणि सुत म्हणज जरे मुलगा तर सुतपुत्र म्हणजे कोण? मुलाचा मुलगा? मग नातू म्हणा ना सरळ.. :D - नंदा

In reply to by नंदा प्रधान

पिवळा डांबिस Wed, 04/30/2008 - 06:11
सुतपुत्र म्हणजे कोण? मुलाचा मुलगा? मग नातू म्हणा ना सरळ.. अहो पण जरा ऐकाल का... सुतपुत्र असा तो शब्द नाहियाय! सूतपुत्र असा शब्द आहे हो मृत्युंजयात!! त्यातल्या सूत चा अर्थ सारथी असा आहे. सारथ्याचा पुत्र तो सूतपुत्र = कर्ण! चु.भू.द्या.घ्या.

In reply to by पिवळा डांबिस

नंदा प्रधान Wed, 04/30/2008 - 06:17
सुतपुत्र असा तो शब्द नाहियाय! देवा ऽऽऽ (प्रमोद नव्हे), हे सुद्द लेखण वाले काय आमाला सोडत नाहीत! बर बाबा सूतपुत्र!!!!! कातायचं सूत नव्हे साररथ्याचं सूत! झालं?? सपशेल माघार.

In reply to by पिवळा डांबिस

देवदत्त गुरुवार, 05/01/2008 - 20:38
सारथ्याचा पुत्र तो सूतपुत्र = कर्ण! चु.भू.द्या.घ्या. हे तर माहीत होते. द्रौपदी म्हणाली होती ना, मी सूतपुत्राला वरणार नाही. पण, सुत= पुत्र सूत= धागा सूत= सारथी सूत जमणे मधील सूत ते कोणते आता? कोण म्हणते इंग्रजीत शब्द कसेही वापरतात. (हो, धर्मेंद्र म्हणाला चुपके चुपके मध्ये). :D इथे मराठीतही एका प्रकारच्या उच्चारात किती वेगवेगळे शब्द दिसले. (ते ही इतक्या वर्षांनी, नेमके महाराष्ट्र दिनी :''( ) (जनरल डायर ह्यांना निवेदन: मी व्याकरणात/प्रमाणभाषेत शिरकाव करत नाही आहे. तेव्हा इथे दुर्लक्ष करावे :) )

In reply to by विजुभाऊ

नंदा प्रधान Wed, 04/30/2008 - 05:56
तेव्हढ्या साठी शुद्ध लेखन ....शुद्ध लेखन तुमासनी हितलं सुद लेखनाचं णीयम म्हाहीत न्हाहीत का काय ?? आता दंगल व्हनार.. :SS

विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 10:58
तात्याचिया सेवका वक्र को्ण पाहे असा सर्व जालमंडळी कोण आहे ? लग्न कसे करावे यासाठी तु माझा सखा संत् महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८ तसेच ते घरात बायकोला आणी बाजारात भाविणीला डोळा कसा घालावा याचे सा़क्शात्कारासहीत मार्गदर्शन करतात हा हा हा! ही वाक्ये क्लास... :) भगिनीभोगे, मातृगमनी समिक्षक, नगरवधुसुत!! हा हा हा! आयचा घो, च्यामारी तुम्ही शिव्यांचे संस्कृतकरण बाकी सहीच केले आहे विजूभाऊ! जियो...! या आदेशासरशी वरदा , मनस्वी , स्वाती , प्राजु धमाल मुलाच्या लग्नाच्या बाकी गोष्टी ठरवण्यासाठी उत्साहाने पुढे सरसावल्या. आता या मुली धमाल्याच्या लग्नाच्या कोणत्या गोष्टी ठरवणार आहेत हे पुढच्या भागात वाचायची उत्सुकता लागली आहे... :) आपला, (पिवळ्या डांबिसाचा संतसखा) संत तात्याबा महाराज.

इनोबा म्हणे Tue, 04/29/2008 - 11:29
विजुभाऊ अगदी झक्कास बरं का! संत तात्याबा काही न विचारता देखिल् मनातले ओळखतात हा तर् कलीयुगातला चमत्कार.तो ईनोबच्या कानाशी कुजबजला. इनोबाला माहीत् होते की ते सगळे धमाल्याच्या खरडवहीतून संत तात्याबानीअगोदरच् वाचुन ठेवले होते. हा हा हा! संत महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८ 'स्पिरीट ऑफ वाईफ' पुस्तक यांचेच आहे का हो? तद मातय,मातृगमनी समिक्षक,नगरवधुसूत डॉ.विजुभाऊ चहा यांचा 'आदर्श संस्कृत (अप)शब्दकोश'. आपली प्रत आजच नोंदवून ठेवा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

आनंदयात्री Tue, 04/29/2008 - 11:41
>>'स्पिरीट ऑफ वाईफ' पुस्तक यांचेच आहे का हो? :)) 'स्पिरीट ऑफ लाईफ' चे पिडा काकांसाठी 'स्पिरीट ऑफ वाईफ' करणे आवडले :))

प्रभाकर पेठकर Tue, 04/29/2008 - 13:10
माफक करमणूक करणारा छान लेख. अभिनंदन. पेठरकाकाना "नगरवधुसूत" हा संस्कृत् शब्द् प्रथम दर्शनी कळलाच नाही. खरे आहे. तसे आम्ही असंस्कृतच.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकर पेठकर Tue, 04/29/2008 - 13:59
इथे असंस्कृत हा शब्द संस्कृत न जाणणारा अशा अर्थी वापरलेला आहे. तसे 'असंकृत' शब्दाला दूसरा अर्थही आहे. पण मुद्दाम विनोदनिर्मितीसाठी हा द्वयर्थी शब्द मी वापरला. मी लेख एन्जॉय केला आहे. विजूभाऊंचे सर्वच लिखाण मी नेहमी वाचतो आणि माझ्या मनात कुठल्याही प्रकारचे किल्मिष नाही. धन्यवाद.

स्वाती राजेश Tue, 04/29/2008 - 13:57
व्वा!! मस्त जमला आहे भाग-२. त्यात तिसरा परिच्छेद आवडला. आंबोळीचा कंदील मस्तच!!!!!!! रोज पळुन पळुन आम्बोळीचे पाय दुखत होते .त्यामुळे तो येता जाता सदाशीव पेठेत "येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा. सही!!!!!!!!!:) पेठकरांचे नुडल्स तळत बसणे,आचारी(शेफ्)पेठकर डोळ्यासमोर आले.:))) आता तिसर्‍या भागात आम्हा भगिनींचा सहभाग आहे हे कळले. त्यामुळे उत्सुकता लागली आहे, कि आम्हाला कोणती कामे करावी लागणार?कि आम्ही नुसतेच करवल्या म्हणून मिरवणार? ते बाकी मस्त काम!!!!!!!!!!

वरदा Tue, 04/29/2008 - 17:36
आवडला बरं का हा भाग पण... रोज पळुन पळुन आम्बोळीचे पाय दुखत होते .त्यामुळे तो येता जाता सदाशीव पेठेत "येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा. =))

शितल Tue, 04/29/2008 - 17:54
:\ :\ वीजुभाऊ आता बहुतेक धमाल्याचे लग्न लावुनच लेख था॑बतील. वीजुभाऊ हा ही भाग आवडला.

सखा संत् महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८ नगरवधुसूत वडे शेजवान हा हा हा! =)) छान जमला आहे हा भाग्.....पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत! टिंग्या

In reply to by ब्रिटिश टिंग्या

इनोबा म्हणे Tue, 04/29/2008 - 20:13
प. पू भाईश्री ऐशवर्या राय भौ यांचे मौलीक विचार ऐक जरा. ते म्हणतात की विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर् तुला काहीतरी मत असलच पाहीजे. तुझा त्याचा सम्बंध् असला नसला तरीसुद्धा". हे वाचलंस का रे? चल लोळू नकोस,ऊठ आणि सरळ ऐशकडे जा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

पिवळा डांबिस Tue, 04/29/2008 - 23:36
बेटा विजू, तुझी धमाल्याच्या लग्नासाठी चाललेली लगबग बधून आमचे हृदय भरून आले आहे... असाच लिहीत राहिलास तर थोड्याच दिवसांत तू "मिपाअड्ड्याचा पुल्देश्पांडे" म्हणून ओळखला जाशील असा आमचा आशिर्वाद आहे... तात्याचिया सेवका वक्र को्ण पाहे असा सर्व जालमंडळी कोण आहे ? सत्य आहे. म्हणून तर आम्ही तात्याबांचे शिष्य जालावर मिजाशीने रुबाब मारत फिरत असतो. कोणाची टाप लागलीय वाकड्या नजरेने बघायची!!:)) डॊक्टर साहेब मला सांगा "महाराष्ट्रात् मिसळ् कोठे मिळते" आणि "पुण्यात् भेळ् चांगली कोठे मिळते" यादोन्हीपैकी कोणत्या संशोधनाबद्दल तुम्हाला डॊक्टरेट् मिळाली हो? हा, हा, हा!:)) डागतरसायेब, आता तुमचा प्रबंधच मिपावर प्रसिद्ध करा.... क्रमशः.... भगिनीभोगी, मातृगमनी, नगरवधुसूत वा, वा, अगदी बिरूटेसरांच्या एम्.ए. (मराठी) च्या वर्गात बसल्यासारखं वाटलं! काय ते तेज, काय गिन्यान, वा!!:)) विजुभाऊ, आमच्या पुढील तीन पासवर्डस ची सोय केल्याबद्द्ल धन्यवाद!! "येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा. सदाशिवपेठेतली पाटी? मग ती अशी हवी.. "येथे पाय चेपून मिळतील घोट्यापासून गुडघ्यापर्यंत - मांड्या चेपून मागू नयेत" वरदा , मनस्वी , स्वाती , प्राजु धमाल मुलाच्या लग्नाच्या बाकी गोष्टी ठरवण्यासाठी उत्साहाने पुढे सरसावल्या. आनंद झाला. या सगळ्या साळकाया-माळकाया सुटल्या होत्या आत्तापर्यंत!! शिंचा जो तो येतो तो आमच्यावर कोसळतो!! लग्न कसे करावे यासाठी तु माझा सखा संत् महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८ यां कडे जा ते तुला मार्गदर्शन् करतील. तसेच ते घरात बायकोला आणी बाजारात भाविणीला डोळा कसा घालावा याचे सा़क्शात्कारासहीत मार्गदर्शन करतात लग्न कसे करायचे या प्रश्ना सोबत ते दुसरे मार्गदर्शन् बोनस् म्हणुन करतात. वत्सा विजु, थोडासा चुकलास तू! आम्ही लग्न कसे करावे याचं विशेष ट्रेनिंग देत नाही. ते होतंच! आम्ही त्या दुसर्‍या भागाचे ट्रेनिंग देतो. कारण एकदा लग्न झाल्यावर ती दुसरी कला अवगत नसेल तर तुमचे हाल कुत्राही खाणार नाही...:)) अवांतरः हे १००८ लफडं काय आहे? कोणी स्पष्ट करेल काय? 'स्पिरीट ऑफ वाईफ' पुस्तक यांचेच आहे का हो? नाही, आम्ही असले कोणतेही पुस्तक लिहीलेले नाही. आमचा पुस्तकी शिक्षणावर विश्वास नाही. आम्ही "गुरूमुखे विद्या" शिकवतो. अहो, पुस्तकं वाचून जर लग्न जुळवता आलं असतं तर मिपावर इतके ब्रम्हचारी एकगठ्ठा कशाला आढळले असते? (गुरूराज तात्याबामाऊली, अज्ञ लेकराला क्षमा करा!!) आपल्या चरणी विनीत, पिवळा डांबिस - लॉसेंजेलिसपीठ :))

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 00:06
सत्य आहे. म्हणून तर आम्ही तात्याबांचे शिष्य जालावर मिजाशीने रुबाब मारत फिरत असतो. कोणाची टाप लागलीय वाकड्या नजरेने बघायची!! :) येथे पाय चेपून मिळतील घोट्यापासून गुडघ्यापर्यंत - मांड्या चेपून मागू नयेत" हा हा हा! हे बाकी लई ब्येस डांबिसा... सदाशिवपेठी पुणेरी पाटीवर 'मांड्या चेपून मागू नये' ही सूचना नक्की असेल! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रभाकर पेठकर Wed, 04/30/2008 - 08:40
येथे पाय चेपून मिळतील घोट्यापासून गुडघ्यापर्यंत - मांड्या चेपून मागू नयेत" पाय सावकाश चेपा, पुढे डेड एंड आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

धमाल मुलगा Fri, 05/02/2008 - 10:37
=)) काका..तुम नही सुधरोगे...मी आधीच बिघडलेलो, त्यात आणि कायतरी जबराट हाणताय....चामारी हे लक्षात राहून उग्गाच सासु/सासर्‍यांपुढे काहीतरी पाचकळपणा करायचो....

मन गुरुवार, 05/01/2008 - 23:50
आहेत. नुकतेच वाचले सगळे भाग. ह.ह. पु. वा. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

वैशाख शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश

धोंडोपंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो, वैशाख शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश असे आहेत:- १)रवि - दिनांक १४/०५/२००८ रोजी दुपारी ०३ वाजून ३३ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करतो आहे. २) शुक्र- दिनांक २०/०५/२००८ रोजी सकाळी ०६ वाजून ४४ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करतो आहे. वरील राशीप्रवेशाच्या वेळा या मुंबई अक्षांश-रेखांशानुसार आहेत. आपला, (गणकभास्कर) धोंडोपंत

अब्दुल खान - २

पिवळा डांबिस ·

पिवळा डांबिस Tue, 04/29/2008 - 07:53
पहिल्या भागाची लींक वर शेवटी द्यायचा प्रयत्न केला होता पण मला अजून ते येत नाहीये असं दिसतंय!!:) http://www.misalpav.com/node/1582 संपादकांनी प्लीज मदत केली तर चांगलं होईल!

चतुरंग Tue, 04/29/2008 - 08:06
छान झालाय हाही भाग पण जरा रंगत येते आहे की नाही तोवर संपला;( अंमळ घसघशीत लिखाण येऊद्यात की राव, भरभरुन येऊद्या!:) वाटल्यास थोडा वेळ घ्या पण असा चटका लावू नका! चतुरंग

मदनबाण Tue, 04/29/2008 - 08:10
चलो कुछ इंडियन मूव्ही देखते है!! उस एरियामें तुम इंडियनोंका जवाब नही!! क्या एक-एक हिरॉईन है तुम्हारी, वल्ला!!" हाताची चारी बोटे ओठांना लावून हवेतल्या हवेत मुका घेत म्हणाला. >> मी पण हेच म्हणतो..... वल्ला क्या एक-एक हिरॉईन है सब माल दिखती !!!!! पण हे काय काका पुन्हा (क्रमशः) म्हणजे तुम भाग ३ लिखती तब तक हम को राह देखनी पडती..... :) (वल्ला बहुत मजा आती ) असे म्हणणारा..... मदनबाण

सहज Tue, 04/29/2008 - 08:11
धर्म, राजकारण, भारताची प्रगती आले. क्रिकेट, युद्ध, अणूबॉम्ब, जिहाद, अफगणिस्तान बहुदा पुढच्या भागात. पुढचा भाग लवकर येऊ द्या.

In reply to by सहज

पिवळा डांबिस Tue, 04/29/2008 - 23:29
कित्ती, कित्ती हुशाऽऽर आहांत हो तुम्ही, सहजराव!! नाही म्हणजे खुद्द लेखकाच्या मनात कथानक तयार होण्यापूर्वीच ते काय असावं ते तुम्ही ओळखता!!:)) कसं काय जमतं बुवा हे तुम्हाला?:)) हॉकी, वाघा बॉर्डर, मेहंदी हसन विसरलांत काय? जरा धीर धरा, धीर धरा... घाई कशाला?:))

In reply to by पिवळा डांबिस

सहज Wed, 04/30/2008 - 04:46
पुढच्या प्रतिक्रियेत :)) थांबा थांबा तीही प्रतिक्रिया मिळेल नक्की ;-) हे वेगळे अनुभवकथन वाचायला आवडते आहे हे मात्र नक्की हा! राग नसावा!!

मनस्वी Tue, 04/29/2008 - 10:01
एकदा काय झालं....
क्रमशः लिहायच्या आधीच्या वाक्याची स्टाईल पण आवडली बरंका डांबिसकाका. हा पण भाग खूपच छान.

In reply to by मनस्वी

आनंदयात्री Tue, 04/29/2008 - 10:44
>>एकदा अशीच गंमत झाली....) >>एकदा काय झालं.... ही तुमची खास डिफ्रन्ट श्टाईल, आजोबाने नातवाला गोष्ट सांगतांना सुरुवात करावी तशी. दर्जेदार लेखन काका, पुढच्या भागाची वाट पहतो.

अनामिका Tue, 04/29/2008 - 11:42
डांबिसकाका! उत्तम आहे हा भाग देखिल्.मात्र ते क्रमशः बघितल की थोडा हिरमोड होतो. इतकच. पण सुंदर जमली आहे या भागाची भट्टी. तुम्ही फारच उत्कंठा वाढवता बुवा!!!!!!!!!!!!!!!!! :) एका दमात वाचुन काढला नविन भाग ,पण पटकन संपला.आता दिवसभर अब्दुलखान मनात घर करुन राहिल. पुढचा भाग जरा जास्त मोठा आणि लवकर लिहाल या प्रतिक्षेत .............. "अनामिका" ;;)

स्वाती दिनेश Tue, 04/29/2008 - 11:53
खान साबचे अंतरंग हळूहळू उलगडते आहे,हा भागही तितकाच छान! स्टिरिओटाईप मते आपली त्यांच्याबद्दल आणि वायसीवर्सा! हं.. हे खरंच आहे मात्र! 'एकदा काय झालं.. ' ते वाचायला उत्सुक,सुलेशबाबू फार वाट पहायला लावू नका :) अवांतर-आमच्या इथे एक पाकिस्तानी ढाबा आहे, आहे लहानसाच आणि चकचकाट नाही,डेकोरेशन नाही काही नाही,पण तिथली बिर्याणी.. आणि मोगलाई पदार्थ..अम्म्म.. क्लासच! तिथे जायला आम्हीही आधी खूप बिचकायचो,सावधपणे बोलायचो, हाय हॅलो च्या वर संभाषण न्यायचो नाही,पण मग कालांतराने व्यावहारिक पातळीवरून मैत्रीच्या रेषेवर कधी आणि कसे आलो ते कळले नाही. स्वाती

विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 11:59
त्या बिर्याणीच्या तुलनेत त्याच्या पेशावर मध्ये रेल्वे स्टेशनवर मिळणारी बिर्याणीसुद्धा किती चांगली असते ते सांगत होता!! क्या बात है... पाकिस्तानातील निरनिराळ्या प्रांतात मिळणार्‍या बिर्याण्यांची खासियत वर्णन करत होता. वा वा वा! डांबिसा, सुंदर लेखन रे! औरभी आने दो... आपला, (गोश्तबिर्याणी प्रेमी) तात्या.

विवेक काजरेकर Tue, 04/29/2008 - 12:10
हा भागदेखील पहिल्या भागाप्रमाणेच रंजक झाला आहे. इंडस बासमती वरच्या अब्दुल खानच्या (आणि तुमच्या) मताशी सहमत

प्रभाकर पेठकर Tue, 04/29/2008 - 12:54
मी मस्कत मध्ये, इंडस व्हॅली राईस, हाच भात खायचो. बिर्याणी-पुलावसाठी बेष्ट... पण हा तांदूळ भारतातून हिन्दूस्थान लिव्हर एक्स्पोर्ट करीत असे. तो डेहराडून इथे पिकायचा अशी माझी माहिती आहे. सप्लायर दिल्लीचा होता. पुण्या - मुंबईत मिळत नाही. कदाचीत अफगाणी बियाणे असावे. पाकिस्तान बासमती तांदूळ स्वस्त आणि बेचव आहे.

भोचक Tue, 04/29/2008 - 13:34
'डांबिस' आहेस झालं. किती छान लिहिलंयस.

भडकमकर मास्तर Tue, 04/29/2008 - 14:31
मजा आ गया... .अवांतर : .... तात्यानेसुद्धा अन्तिम भाग म्हणून कलम १८५ चा लेख ( क्रमशः न करता) लगेच संपवला....आणि तुम्ही आपले "एकदा काय झालं...., अशी गम्मत झाली" वगैरे करत क्रमशः वर जात आहात...पुढचा अन्तिम करा प्लीज.......

गणपा Tue, 04/29/2008 - 17:00
डांबिसकाका! मस्त जमलाय हा भाग पण पहील्या भागा सारखा. अब्दुल खाना बद्दलची उत्सुकता वाढतच चालली आहे. तात्यांसारख हव तर ४८ तास घ्या पण एकत्र (अंतीमभाग) येउदे पुढचा भाग. -गणपा

इनोबा म्हणे Tue, 04/29/2008 - 20:39
डांबीस काका, काय मस्त लिहीलंय राव. च्यामारी आजपर्यंत खान म्हटले की एकतर अफजल्या नाही तर जंजीर मधला शेरखान आठवायचा आता तर हा अब्दूल खानच आठवायला लागलाय. एकदा काय झालं....(क्रमशः) ~X( कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

धमाल मुलगा Wed, 04/30/2008 - 11:01
डांबीसकाका.... मस्त जमली आहे भट्टी! अब्दुल खान आम्हीही अनुभवतो आहे...
त्याच्या चेहर्‍यावर समाधान पसरलं..... मित्राची काळजी घेतल्याचं समाधान!!
च्यायला, ही पठाणं असतात खरी येडपटच....एखाद्यावर जीव लावला की पार त्याला गुदमरुन टाकतात... बाकी तुमचा अब्दुल्ला आमच्या गुलाम अलीसाहेबांचा, अबिदा परवेझचा दिवाना होता की नाही? आणि हो मेहंदी हसन राहिलंच....नक्की ठेवणीतल्या खास खास गज़ला ऐकवल्या असतील ना खानसाब ने? अवांतरः च्यामारी, हे जो उठतो तो पाकिस्तानी ढाब्यांचं भरभरुन कौतूक करत असतो....एकदा बघायलाच पाहिजे काय लफडं आहे.... साला तिथं दगडाच्या खापरांवर भाजलेलं 'पहाडी गोश्त' खिलवतात का? - मुर्तज़ा अर्जाई धमालखान

लिखाळ Wed, 04/30/2008 - 16:01
हा भाग सुद्धा फार मस्त ! खरेतर क्रमशः वाचून मला बरे वाटले..चांगले लिखाण अजून वाचत रहायला मिळणार म्हणून. भाग संपवण्याची पद्धत फार आवडली :) पुढच्या भागाची वाट पाहत आहे. -- लिखाळ.

संजय अभ्यंकर Wed, 04/30/2008 - 19:39
गोष्त, बिर्याणी वगैरे चर्चा जरा बेताने! च्यायला, मला नागपाडा आठवायला लागतो, हैदराबाद आठवायला लागते. भाजलेल्या सिख कबाबचा वास नाकात दरवळायला लागला. हैदराबादची पॅराडाईजच्या बिर्याणीची आठवण अस्वस्थ करते. बा़की तुमची लेखन शैली ओघवती आहे! लगे रहो! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे Wed, 04/30/2008 - 22:42
बिर्याणीच॑ वर्णन.. त्वाड्डा ज्वाब नहि॑ सरदारा..खुष रहो बाषा मधुबालासुद्धा जातीने पठाणच होती ना?नॉर्थची लोक॑च देखणी तिच्यायला..चेहर्‍यावर एक वेगळाच नूर असतो (आणि कधी कधी अ॑गात माजही..:) (हरयाणवी-प॑जाबी लोका॑त आठ वर्षे राहिलेला) प्रसाद

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

पिवळा डांबिस गुरुवार, 05/01/2008 - 02:24
आणि कधी कधी अ॑गात माजही.. (हरयाणवी-प॑जाबी लोका॑त आठ वर्षे राहिलेला) प्रसाद हरयाणवी-पंजाबी लोकांचा पठाणांशी काय संबंध आहे? उगाच वडाची साल पिंपळाला...:))

वरदा गुरुवार, 05/01/2008 - 02:35
आरामात्....खूप मस्त लिहीलाय्.... नुकतच घडलय समोर असं वाट्टंय्...पुढच्या भागाची वाट पहातेय...

अभिज्ञ गुरुवार, 05/01/2008 - 02:53
डांबिसकाका, लेख फार आवडला.(दोन्हि भाग) फारच छान आणि ओघवत्या शैलीत लिहिलाय. अभिनंदन. बाकि,अजुनहि गोष्त वगैरे खाणे चालु आहे का? जरा जपुन हो ,नाहितर इथल्यासारखे तिकडचे ओरडायला लागतिल "-" लोकांनि खायला लागल्यापासून गोष्तचे भाव वाढले हो...... :) ह.घ्या. अबब.

In reply to by अभिज्ञ

धमाल मुलगा Fri, 05/02/2008 - 12:07
"-" लोकांनि खायला लागल्यापासून गोष्तचे भाव वाढले हो......
अबबशेठ, त्यावर आम्ही उत्तर देतो, "आमचा तुम्हाला आग्रह नाही की हेच खाल्लं पाहिजे, परवडत नसेल तर गटाराकडेची डुकरं पकडून खा! " समोरचा माणूस शहाण्या झालेल्या पोराला, बापानं चारचौघात थोतरीत दिल्यावर त्याचा जसा चेहरा होइल तसा चेहरा करुन ठार निपचीत पडतो !!! एकदा करुन बघाच हा प्रयोग!

सन्जोप राव गुरुवार, 05/01/2008 - 06:38
जिवंत आणि चित्रदर्शी लेखन. हिंदू आणि बीफ खाणे यावरुन 'आपल्या हिंदुत्वात काटछाट करणं आवश्यक आहे' म्हणून बीफ खाणारा पांडुरंग सांगवीकर (की चांगदेव पाटील?) आठवला. पाकिस्तानी तांदळाबद्दल माझे मत अब्दुल खानासारखेच - आणि मस्कतमध्ये राहूनही श्री. पेठकरांच्या बरोबर उलटे - पण तो तांत्रिक भाग झाला. हिमवादळात शराब पिणारा अब्दुल खान आणि बाहेर पंचेचाळीस अंश तापमान असताना माझ्या फ्रीजमधली बीअर पिणारा माझा मस्कतमधला ड्रायव्हर हामद हे बीफ खाणार्‍या हिंदुइतकेच 'आम आदमी' - 'इन्सान' नव्हे - आहेत हे पटते. 'आधा मुसलमान हूं - शराब पीता हूं, सुवर नही खाता ' म्हणणारा गालिब या बाबतीत आपला गुरु ठरावा. देशादेशांमधल्या सीमा या काल्पनिक आहेत हे परदेशी लोकांशी संपर्क आला की पटते. मस्कतमध्ये एका पाकिस्तानी माणसाने 'इंडियन - माय फ्रेंड! गेल्या युद्धात मी तुमच्याविरुद्ध जोरात लढलो ' असे म्हणून माझ्या पाठीवर थाप मारली आणि हातातले सिगारेटचे पाकीट पुढे केले! सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

भडकमकर मास्तर गुरुवार, 05/01/2008 - 15:26
देशादेशांमधल्या सीमा या काल्पनिक आहेत हे परदेशी लोकांशी संपर्क आला की पटते. मस्कतमध्ये एका पाकिस्तानी माणसाने 'इंडियन - माय फ्रेंड! गेल्या युद्धात मी तुमच्याविरुद्ध जोरात लढलो ' असे म्हणून माझ्या पाठीवर थाप मारली आणि हातातले सिगारेटचे पाकीट पुढे केले! सन्जोप राव, +१ =D> =D>

पिवळा डांबिस Tue, 04/29/2008 - 07:53
पहिल्या भागाची लींक वर शेवटी द्यायचा प्रयत्न केला होता पण मला अजून ते येत नाहीये असं दिसतंय!!:) http://www.misalpav.com/node/1582 संपादकांनी प्लीज मदत केली तर चांगलं होईल!

चतुरंग Tue, 04/29/2008 - 08:06
छान झालाय हाही भाग पण जरा रंगत येते आहे की नाही तोवर संपला;( अंमळ घसघशीत लिखाण येऊद्यात की राव, भरभरुन येऊद्या!:) वाटल्यास थोडा वेळ घ्या पण असा चटका लावू नका! चतुरंग

मदनबाण Tue, 04/29/2008 - 08:10
चलो कुछ इंडियन मूव्ही देखते है!! उस एरियामें तुम इंडियनोंका जवाब नही!! क्या एक-एक हिरॉईन है तुम्हारी, वल्ला!!" हाताची चारी बोटे ओठांना लावून हवेतल्या हवेत मुका घेत म्हणाला. >> मी पण हेच म्हणतो..... वल्ला क्या एक-एक हिरॉईन है सब माल दिखती !!!!! पण हे काय काका पुन्हा (क्रमशः) म्हणजे तुम भाग ३ लिखती तब तक हम को राह देखनी पडती..... :) (वल्ला बहुत मजा आती ) असे म्हणणारा..... मदनबाण

सहज Tue, 04/29/2008 - 08:11
धर्म, राजकारण, भारताची प्रगती आले. क्रिकेट, युद्ध, अणूबॉम्ब, जिहाद, अफगणिस्तान बहुदा पुढच्या भागात. पुढचा भाग लवकर येऊ द्या.

In reply to by सहज

पिवळा डांबिस Tue, 04/29/2008 - 23:29
कित्ती, कित्ती हुशाऽऽर आहांत हो तुम्ही, सहजराव!! नाही म्हणजे खुद्द लेखकाच्या मनात कथानक तयार होण्यापूर्वीच ते काय असावं ते तुम्ही ओळखता!!:)) कसं काय जमतं बुवा हे तुम्हाला?:)) हॉकी, वाघा बॉर्डर, मेहंदी हसन विसरलांत काय? जरा धीर धरा, धीर धरा... घाई कशाला?:))

In reply to by पिवळा डांबिस

सहज Wed, 04/30/2008 - 04:46
पुढच्या प्रतिक्रियेत :)) थांबा थांबा तीही प्रतिक्रिया मिळेल नक्की ;-) हे वेगळे अनुभवकथन वाचायला आवडते आहे हे मात्र नक्की हा! राग नसावा!!

मनस्वी Tue, 04/29/2008 - 10:01
एकदा काय झालं....
क्रमशः लिहायच्या आधीच्या वाक्याची स्टाईल पण आवडली बरंका डांबिसकाका. हा पण भाग खूपच छान.

In reply to by मनस्वी

आनंदयात्री Tue, 04/29/2008 - 10:44
>>एकदा अशीच गंमत झाली....) >>एकदा काय झालं.... ही तुमची खास डिफ्रन्ट श्टाईल, आजोबाने नातवाला गोष्ट सांगतांना सुरुवात करावी तशी. दर्जेदार लेखन काका, पुढच्या भागाची वाट पहतो.

अनामिका Tue, 04/29/2008 - 11:42
डांबिसकाका! उत्तम आहे हा भाग देखिल्.मात्र ते क्रमशः बघितल की थोडा हिरमोड होतो. इतकच. पण सुंदर जमली आहे या भागाची भट्टी. तुम्ही फारच उत्कंठा वाढवता बुवा!!!!!!!!!!!!!!!!! :) एका दमात वाचुन काढला नविन भाग ,पण पटकन संपला.आता दिवसभर अब्दुलखान मनात घर करुन राहिल. पुढचा भाग जरा जास्त मोठा आणि लवकर लिहाल या प्रतिक्षेत .............. "अनामिका" ;;)

स्वाती दिनेश Tue, 04/29/2008 - 11:53
खान साबचे अंतरंग हळूहळू उलगडते आहे,हा भागही तितकाच छान! स्टिरिओटाईप मते आपली त्यांच्याबद्दल आणि वायसीवर्सा! हं.. हे खरंच आहे मात्र! 'एकदा काय झालं.. ' ते वाचायला उत्सुक,सुलेशबाबू फार वाट पहायला लावू नका :) अवांतर-आमच्या इथे एक पाकिस्तानी ढाबा आहे, आहे लहानसाच आणि चकचकाट नाही,डेकोरेशन नाही काही नाही,पण तिथली बिर्याणी.. आणि मोगलाई पदार्थ..अम्म्म.. क्लासच! तिथे जायला आम्हीही आधी खूप बिचकायचो,सावधपणे बोलायचो, हाय हॅलो च्या वर संभाषण न्यायचो नाही,पण मग कालांतराने व्यावहारिक पातळीवरून मैत्रीच्या रेषेवर कधी आणि कसे आलो ते कळले नाही. स्वाती

विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 11:59
त्या बिर्याणीच्या तुलनेत त्याच्या पेशावर मध्ये रेल्वे स्टेशनवर मिळणारी बिर्याणीसुद्धा किती चांगली असते ते सांगत होता!! क्या बात है... पाकिस्तानातील निरनिराळ्या प्रांतात मिळणार्‍या बिर्याण्यांची खासियत वर्णन करत होता. वा वा वा! डांबिसा, सुंदर लेखन रे! औरभी आने दो... आपला, (गोश्तबिर्याणी प्रेमी) तात्या.

विवेक काजरेकर Tue, 04/29/2008 - 12:10
हा भागदेखील पहिल्या भागाप्रमाणेच रंजक झाला आहे. इंडस बासमती वरच्या अब्दुल खानच्या (आणि तुमच्या) मताशी सहमत

प्रभाकर पेठकर Tue, 04/29/2008 - 12:54
मी मस्कत मध्ये, इंडस व्हॅली राईस, हाच भात खायचो. बिर्याणी-पुलावसाठी बेष्ट... पण हा तांदूळ भारतातून हिन्दूस्थान लिव्हर एक्स्पोर्ट करीत असे. तो डेहराडून इथे पिकायचा अशी माझी माहिती आहे. सप्लायर दिल्लीचा होता. पुण्या - मुंबईत मिळत नाही. कदाचीत अफगाणी बियाणे असावे. पाकिस्तान बासमती तांदूळ स्वस्त आणि बेचव आहे.

भोचक Tue, 04/29/2008 - 13:34
'डांबिस' आहेस झालं. किती छान लिहिलंयस.

भडकमकर मास्तर Tue, 04/29/2008 - 14:31
मजा आ गया... .अवांतर : .... तात्यानेसुद्धा अन्तिम भाग म्हणून कलम १८५ चा लेख ( क्रमशः न करता) लगेच संपवला....आणि तुम्ही आपले "एकदा काय झालं...., अशी गम्मत झाली" वगैरे करत क्रमशः वर जात आहात...पुढचा अन्तिम करा प्लीज.......

गणपा Tue, 04/29/2008 - 17:00
डांबिसकाका! मस्त जमलाय हा भाग पण पहील्या भागा सारखा. अब्दुल खाना बद्दलची उत्सुकता वाढतच चालली आहे. तात्यांसारख हव तर ४८ तास घ्या पण एकत्र (अंतीमभाग) येउदे पुढचा भाग. -गणपा

इनोबा म्हणे Tue, 04/29/2008 - 20:39
डांबीस काका, काय मस्त लिहीलंय राव. च्यामारी आजपर्यंत खान म्हटले की एकतर अफजल्या नाही तर जंजीर मधला शेरखान आठवायचा आता तर हा अब्दूल खानच आठवायला लागलाय. एकदा काय झालं....(क्रमशः) ~X( कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

धमाल मुलगा Wed, 04/30/2008 - 11:01
डांबीसकाका.... मस्त जमली आहे भट्टी! अब्दुल खान आम्हीही अनुभवतो आहे...
त्याच्या चेहर्‍यावर समाधान पसरलं..... मित्राची काळजी घेतल्याचं समाधान!!
च्यायला, ही पठाणं असतात खरी येडपटच....एखाद्यावर जीव लावला की पार त्याला गुदमरुन टाकतात... बाकी तुमचा अब्दुल्ला आमच्या गुलाम अलीसाहेबांचा, अबिदा परवेझचा दिवाना होता की नाही? आणि हो मेहंदी हसन राहिलंच....नक्की ठेवणीतल्या खास खास गज़ला ऐकवल्या असतील ना खानसाब ने? अवांतरः च्यामारी, हे जो उठतो तो पाकिस्तानी ढाब्यांचं भरभरुन कौतूक करत असतो....एकदा बघायलाच पाहिजे काय लफडं आहे.... साला तिथं दगडाच्या खापरांवर भाजलेलं 'पहाडी गोश्त' खिलवतात का? - मुर्तज़ा अर्जाई धमालखान

लिखाळ Wed, 04/30/2008 - 16:01
हा भाग सुद्धा फार मस्त ! खरेतर क्रमशः वाचून मला बरे वाटले..चांगले लिखाण अजून वाचत रहायला मिळणार म्हणून. भाग संपवण्याची पद्धत फार आवडली :) पुढच्या भागाची वाट पाहत आहे. -- लिखाळ.

संजय अभ्यंकर Wed, 04/30/2008 - 19:39
गोष्त, बिर्याणी वगैरे चर्चा जरा बेताने! च्यायला, मला नागपाडा आठवायला लागतो, हैदराबाद आठवायला लागते. भाजलेल्या सिख कबाबचा वास नाकात दरवळायला लागला. हैदराबादची पॅराडाईजच्या बिर्याणीची आठवण अस्वस्थ करते. बा़की तुमची लेखन शैली ओघवती आहे! लगे रहो! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे Wed, 04/30/2008 - 22:42
बिर्याणीच॑ वर्णन.. त्वाड्डा ज्वाब नहि॑ सरदारा..खुष रहो बाषा मधुबालासुद्धा जातीने पठाणच होती ना?नॉर्थची लोक॑च देखणी तिच्यायला..चेहर्‍यावर एक वेगळाच नूर असतो (आणि कधी कधी अ॑गात माजही..:) (हरयाणवी-प॑जाबी लोका॑त आठ वर्षे राहिलेला) प्रसाद

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

पिवळा डांबिस गुरुवार, 05/01/2008 - 02:24
आणि कधी कधी अ॑गात माजही.. (हरयाणवी-प॑जाबी लोका॑त आठ वर्षे राहिलेला) प्रसाद हरयाणवी-पंजाबी लोकांचा पठाणांशी काय संबंध आहे? उगाच वडाची साल पिंपळाला...:))

वरदा गुरुवार, 05/01/2008 - 02:35
आरामात्....खूप मस्त लिहीलाय्.... नुकतच घडलय समोर असं वाट्टंय्...पुढच्या भागाची वाट पहातेय...

अभिज्ञ गुरुवार, 05/01/2008 - 02:53
डांबिसकाका, लेख फार आवडला.(दोन्हि भाग) फारच छान आणि ओघवत्या शैलीत लिहिलाय. अभिनंदन. बाकि,अजुनहि गोष्त वगैरे खाणे चालु आहे का? जरा जपुन हो ,नाहितर इथल्यासारखे तिकडचे ओरडायला लागतिल "-" लोकांनि खायला लागल्यापासून गोष्तचे भाव वाढले हो...... :) ह.घ्या. अबब.

In reply to by अभिज्ञ

धमाल मुलगा Fri, 05/02/2008 - 12:07
"-" लोकांनि खायला लागल्यापासून गोष्तचे भाव वाढले हो......
अबबशेठ, त्यावर आम्ही उत्तर देतो, "आमचा तुम्हाला आग्रह नाही की हेच खाल्लं पाहिजे, परवडत नसेल तर गटाराकडेची डुकरं पकडून खा! " समोरचा माणूस शहाण्या झालेल्या पोराला, बापानं चारचौघात थोतरीत दिल्यावर त्याचा जसा चेहरा होइल तसा चेहरा करुन ठार निपचीत पडतो !!! एकदा करुन बघाच हा प्रयोग!

सन्जोप राव गुरुवार, 05/01/2008 - 06:38
जिवंत आणि चित्रदर्शी लेखन. हिंदू आणि बीफ खाणे यावरुन 'आपल्या हिंदुत्वात काटछाट करणं आवश्यक आहे' म्हणून बीफ खाणारा पांडुरंग सांगवीकर (की चांगदेव पाटील?) आठवला. पाकिस्तानी तांदळाबद्दल माझे मत अब्दुल खानासारखेच - आणि मस्कतमध्ये राहूनही श्री. पेठकरांच्या बरोबर उलटे - पण तो तांत्रिक भाग झाला. हिमवादळात शराब पिणारा अब्दुल खान आणि बाहेर पंचेचाळीस अंश तापमान असताना माझ्या फ्रीजमधली बीअर पिणारा माझा मस्कतमधला ड्रायव्हर हामद हे बीफ खाणार्‍या हिंदुइतकेच 'आम आदमी' - 'इन्सान' नव्हे - आहेत हे पटते. 'आधा मुसलमान हूं - शराब पीता हूं, सुवर नही खाता ' म्हणणारा गालिब या बाबतीत आपला गुरु ठरावा. देशादेशांमधल्या सीमा या काल्पनिक आहेत हे परदेशी लोकांशी संपर्क आला की पटते. मस्कतमध्ये एका पाकिस्तानी माणसाने 'इंडियन - माय फ्रेंड! गेल्या युद्धात मी तुमच्याविरुद्ध जोरात लढलो ' असे म्हणून माझ्या पाठीवर थाप मारली आणि हातातले सिगारेटचे पाकीट पुढे केले! सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

भडकमकर मास्तर गुरुवार, 05/01/2008 - 15:26
देशादेशांमधल्या सीमा या काल्पनिक आहेत हे परदेशी लोकांशी संपर्क आला की पटते. मस्कतमध्ये एका पाकिस्तानी माणसाने 'इंडियन - माय फ्रेंड! गेल्या युद्धात मी तुमच्याविरुद्ध जोरात लढलो ' असे म्हणून माझ्या पाठीवर थाप मारली आणि हातातले सिगारेटचे पाकीट पुढे केले! सन्जोप राव, +१ =D> =D>
लेखनविषय:
3