मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पीसी, जेसी--रीमांडचा पहीला आठवडा.

रामदास ·

अरुण मनोहर 15/06/2008 - 13:38
आज आतापर्यंतचे सगळे एपीसोड वाचून काढले. जबरदस्त. हा एकच शब्द येतोय मनात. पुढचे वाचायला धीर धरवत नाही.

हं... मस्त... सगळे फार पोचलेले लोक आहेत... पहिल्या एपिसोडमध्ये वाटले होते की हा मी चुकून अडकला आहे,... इकडे तर सगळी दालच काळी आहे ... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

धमाल मुलगा 16/06/2008 - 11:44
खत्तरनाक!!!! आयला, गेम मध्ये आणखी गेम? जोरात दिसतंय प्रकरण. "मी" ची १० लाखाची उडी, मेहताची डायरेक्ट दिड कोटीची? मग तिसरा झटका ६० लाखाचा....तो कोणी केला? च्यायला, सॉल्लीड भुंगा लाऊन दिला डोक्याला, राव तुम्ही... वर आणि परत ती माधूरी मेहताची बहिणही नाहीच? आयची कटकट...काय प्लॅन आहे का चेष्टा?
हा ना करता करता मेहेताला वाचवायचे विस लाख ठरले. दिवसाची सुरुवात चांगली झाली होती.
वा! तिथं आतमध्ये बसल्याबसल्यादेखील धंदा? च्यामारी, पक्के मुरब्बी दिसताहेत की. काका, नेहमीप्रमाणेच एकदम फंटाश्टिक चालू आहे! पु.भा.प्र. -ध मा ल.

विद्याधर३१ 16/06/2008 - 13:11
असेच वाटले होते. पुढचा भाग वाच्ण्यास उत्सुक....... विद्याधर ( मी नास्तिक आहे........ देवाशप्पत..)

ऍडीजोशी 17/06/2008 - 13:09
सगळे भाग पुन्हा एकत्र वाचले. आधी सांगितलं तेच पुन्हा - पटापट लिहा की राव. का उत्सुकता ताणताय? वय झालं आता, जास्त ताण झेपत नाही. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

रामदास 17/06/2008 - 17:00
इकडेही हाच प्रॉब्लेम .वयामुळे टंकायचा वेग कमी झाला आहे. सगळी अक्षर धुन्डो धुंडो रे साजना करतात.

विसोबा खेचर 17/06/2008 - 14:47
रामदासभाऊ, जोरदारच लिहिता आहात... हा भाग आत्ताच वाचला, आता पुन्हा एकदा सगळे भाग वाचणार आहे... तात्या.

अनिल हटेला 17/06/2008 - 22:19
ग्रेट !!!! रामदास जी !!!! बढीया है !!!! जरा वेग वाढवा लिखाणाचा राव !!!!! लिन्क तोडू नका प्लीज !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! पुढील भागाच्या प्रतिक्षेत !!!!!!!

अरुण मनोहर 15/06/2008 - 13:38
आज आतापर्यंतचे सगळे एपीसोड वाचून काढले. जबरदस्त. हा एकच शब्द येतोय मनात. पुढचे वाचायला धीर धरवत नाही.

हं... मस्त... सगळे फार पोचलेले लोक आहेत... पहिल्या एपिसोडमध्ये वाटले होते की हा मी चुकून अडकला आहे,... इकडे तर सगळी दालच काळी आहे ... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

धमाल मुलगा 16/06/2008 - 11:44
खत्तरनाक!!!! आयला, गेम मध्ये आणखी गेम? जोरात दिसतंय प्रकरण. "मी" ची १० लाखाची उडी, मेहताची डायरेक्ट दिड कोटीची? मग तिसरा झटका ६० लाखाचा....तो कोणी केला? च्यायला, सॉल्लीड भुंगा लाऊन दिला डोक्याला, राव तुम्ही... वर आणि परत ती माधूरी मेहताची बहिणही नाहीच? आयची कटकट...काय प्लॅन आहे का चेष्टा?
हा ना करता करता मेहेताला वाचवायचे विस लाख ठरले. दिवसाची सुरुवात चांगली झाली होती.
वा! तिथं आतमध्ये बसल्याबसल्यादेखील धंदा? च्यामारी, पक्के मुरब्बी दिसताहेत की. काका, नेहमीप्रमाणेच एकदम फंटाश्टिक चालू आहे! पु.भा.प्र. -ध मा ल.

विद्याधर३१ 16/06/2008 - 13:11
असेच वाटले होते. पुढचा भाग वाच्ण्यास उत्सुक....... विद्याधर ( मी नास्तिक आहे........ देवाशप्पत..)

ऍडीजोशी 17/06/2008 - 13:09
सगळे भाग पुन्हा एकत्र वाचले. आधी सांगितलं तेच पुन्हा - पटापट लिहा की राव. का उत्सुकता ताणताय? वय झालं आता, जास्त ताण झेपत नाही. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

रामदास 17/06/2008 - 17:00
इकडेही हाच प्रॉब्लेम .वयामुळे टंकायचा वेग कमी झाला आहे. सगळी अक्षर धुन्डो धुंडो रे साजना करतात.

विसोबा खेचर 17/06/2008 - 14:47
रामदासभाऊ, जोरदारच लिहिता आहात... हा भाग आत्ताच वाचला, आता पुन्हा एकदा सगळे भाग वाचणार आहे... तात्या.

अनिल हटेला 17/06/2008 - 22:19
ग्रेट !!!! रामदास जी !!!! बढीया है !!!! जरा वेग वाढवा लिखाणाचा राव !!!!! लिन्क तोडू नका प्लीज !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! पुढील भागाच्या प्रतिक्षेत !!!!!!!
3

सल

भारती ·

पक्या 14/06/2008 - 00:25
फुललेल्या गुलाबांकडे लक्ष गेल्याने नायिकेकडे नायकाने पाहिले नाही म्हणून गुलाब मनात सलत राहिले असा मला समजलेला अर्थ. पण २र्‍या ओळीतले 'अर्थ असे' ह्या शब्दांचा काही बोध होत नाहीये.

पक्या 14/06/2008 - 00:25
फुललेल्या गुलाबांकडे लक्ष गेल्याने नायिकेकडे नायकाने पाहिले नाही म्हणून गुलाब मनात सलत राहिले असा मला समजलेला अर्थ. पण २र्‍या ओळीतले 'अर्थ असे' ह्या शब्दांचा काही बोध होत नाहीये.
केसात तुझ्या सुग॑ध दरवळले अर्थ असे तुझ्या अ॑गणी गुलाब फुलले नयन मजकडे तुझे न वळले सल गुलाबाचे उरात माझ्या शिरले

आमची एक पूर्व-प्रकाशित कविता....

शेखस्पिअर ·

चतुरंग 14/06/2008 - 00:24
बालकवींची श्रावणमासी ही माझी आवडती कविता! त्याचे हे विडंबन सुंदर झाले आहे. (अवांतर - शेखस्पिअर साहेब आपले विडंबनात्मक टोपणनाव 'हालकवी' असे ठेवले तर चालेल का? ह. घ्या.! ;)) चतुरंग

आम्ही कविता विभागात फारसे फिरकत नाही... पण ही कविता मस्त जमली आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग 14/06/2008 - 00:24
बालकवींची श्रावणमासी ही माझी आवडती कविता! त्याचे हे विडंबन सुंदर झाले आहे. (अवांतर - शेखस्पिअर साहेब आपले विडंबनात्मक टोपणनाव 'हालकवी' असे ठेवले तर चालेल का? ह. घ्या.! ;)) चतुरंग

आम्ही कविता विभागात फारसे फिरकत नाही... पण ही कविता मस्त जमली आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
वैशाख वणवा त्यात वीज नाही... कसे वाटते?

तुकारामाची ओळख

तुकाराम ·
मी तुकाराम. रामदास यांचा मित्र. व्यवसायाने छायाचित्रकार. गेली तीस वर्ष जाहिरात क्षेत्रात काम करतो आहे. माझी ओळख शब्दात करून देण्यापेक्षा माझ्या छायाचित्रणात पहा.

इंद्रधनुष्य

चेतन ·
इंद्रधनुचे रंग http://picasaweb.google.co.in/crdanave/SelectedGoregaon/photo#5211358288475904354 http://picasaweb.google.co.in/crdanave/SelectedGoregaon/photo#5211358300933044658 चेतन

बॉलिवूड मधले हिरो - भाग

सुचेल तसं ·

देव आनंद चे आधीचे चित्रपट आणि त्याने लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले आताचे चित्रपट हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.... .............. " माणूस इतका बदलतो?" असं अत्यंत फिल्मी वाक्य त्याच्या बाबतीत फार लागू पडतं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

देवदत्त 14/06/2008 - 16:57
चांगलं चाललंय... येऊ द्या अजून.. माझ्या आधीच्या पिढीला देव-राज-दिलीप ह्या त्रिकुटाचं आकर्षण होतं पण मला मात्र ते काही विशेष वाटले नाहीत. चालायचंच, त्या पिढीला आधीचे व नंतरचे विशेष वाटत नसतील. ती एकेकाची पसंती. आता मला ही त्यांतील राज कपूर चे सिनेमे एवढे खास नाही वाटत. दिलिप कुमार, देव आनंद तसे चांगले. देवआनंदचे ही 'अव्वल नंबर' नंतरचे नवीन सिनेमे मी बहुधा पाहिले नसतील. 'किला' तर मी ही नाही पाहिला अजून. पण त्यातील 'वाह भई वाह' हे गाणे अजूनही लक्षात आहे :) उधार की जिंदगी बद्दल थोडेसे. हा सिनेमा तसा चांगला वाटला मला. त्यात दादाजीचे काम बरेच होते. पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तो जितेंद्रचा शेवटचा सिनेमा नव्हता, जितेंद्र्ने त्यानंतरही खूप सिनेमांत काम केले आहे आणि काजोलचा ही हा पहिला सिनेमा नव्हता, तो होता 'बेखुदी'. नाना पाटेकरचे अंकुश, क्रांतिवीर, तिरंगा, हम दोनो, राजू बन गया सर्व सिनेमांतील काम छान वाटले. हो, सनी देओल चा फनी देओल तर नाही झाला पण त्याच्या त्याच त्याच प्रकारच्या अभिनयाने त्यातील 'जोर' गेला. उरली फक्त आरडाओरड :( ह्याच एक प्रमुख कारण म्हणजे त्याची आणि घायल,घातक,दामिनी फेम राजकुमार संतोषींची जोडी फुटली. हे नाही कळले बुवा. :? मिथुनचे सिनेमेही त्या काळी बघताना एवढे वाईट वाटत नव्हते पण आता वाटतात. मिथुनचे काही स्टंट तर रजनीकांतच्या तोडीचे. 'वतन के रखवाले' बहुधा.. ह्यात मिथुनला एक उंच भींत चढून पार करताना दाखवले आहे. अगदी पालीप्रमाणे. :D असो, तुम्ही चालू द्यात...

मस्त लेख आहे. मी आज काल जास्त हिन्दी चित्रपट बघत नाही. सगळ्यांबरोबर (घरच्यांसमवेत) सोबत चित्रपट बघणे म्हण़जे खुप अवघड असते. माहित नाही, कधी काय होइल ते. बाकि धर्मेंद्र हा माझा पण आवडता नट आहे. "कुत्ते कमीने" म्हणजे माझा आवडता संवाद. कचेरीत सुद्धा मी कधी कधी खुप मोठी अडचण आल्यावर स्वतः शीच हळु आवाजात कुत्ते कमीने म्हणतो.

अभिज्ञ 14/06/2008 - 20:28
देव आनंदचा पाहिलेला अव्वल नंबर आणि न पाहिलेले सेंसॉर, लव @ टाईम्स स्क्वेअर हे चित्रपट त्याच्याविषयीचा आदर वाढवायला पुरेसे होते. अव्वल नंबर सारखा टुकार पिक्चर पाहून आपला देवानंद बद्दल आदर वाढतो? :SS :O भडकमकरांनी ह्या पिक्चरचे "श्राध्द" इथे घातल्यास वाचायला आनंद होइल. (मास्तर हा पिक्चर तुम्हि एकदा पहाच.) अभिज्ञ. B)

सुचेल तसं 15/06/2008 - 00:16
आन्या,सखाराम गटणे प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद!!! देवदत्त, धन्यवाद!!! जितेंद्र आणि काजोलबद्दल बरोबर सांगितले. पुढील लेखात मजकुर बिनचूक राहिल याची मी काळजी घेइन. राजकुमार संतोषी हा हिंदीतील एक आघाडीचा दिग्दर्शक आहे. त्याने आणि सनीने घायल, घातक आणि दामिनी सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नंतर त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि त्यांनी बरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला. अभिज्ञ, ते मी उपहासात्मक म्हणालो. अव्वल नंबर कोणाला आवडणं अशक्य आहे. http://sucheltas.blogspot.com

केशवराव 15/06/2008 - 22:44
देव , राज , दिलीप बद्दल , त्यांचे गाजलेले चित्रपट न पहाता केलेली विधाने फारच उथळ वाटतात. लेख अभ्यासपूर्ण असावा अशी अपेक्षा नाही; पण अज्ञानातून लिहीलेला तरी नसावा. या तिघांनी चित्रपट सृष्टी गाजविली होती. 'अंदाज', 'मेला', 'मुगले आझम', 'कोहीनूर','यहूदी ',- - - - - ' बरसात', ' आवारा', 'आशीक', 'अंदाज', 'तिसरी कसम', 'छलीया' - - - - -' गाईड', तेरे मेरे सपने','बंबईका बाबू', ' नौ दो ग्यारह'- - - - - - ई. चित्रपट पहा; आणि मग मत प्रदर्शन करा.

In reply to by केशवराव

सुचेल तसं 16/06/2008 - 13:16
केशवराव, मी ह्या लेखात माझ्या लहानपणापासुन (म्हणजे १९९० च्या पुढे) पहात आलेलो चित्रपट आणि त्याद्वारे मनावर ठसा उमटवत गेलेले अभिनेते ह्यांचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला आहे. मी लेखाच्या सुरुवातीलाच लिहिल्याप्रमाणे, देव-राज-दिलीप हे तिघं पुर्वी खुप लोकप्रिय होते. पण मला (आणि माझ्या पिढीतल्या बहुसंख्य लोकांना) त्यांचं फारसं काही अप्रूप वाटत नाही. देव आनंदचा अव्वल नंबर हा चित्रपट १९८९ मधे प्रदर्शित झाला. दिलीपकुमारचे सौदागर(१९९१) आणि किला(१९९८) हे दोनच चित्रपट ९० च्या दशकात प्रदर्शित झाले. त्यात अस काय होत की आम्ही प्रभावित होऊन त्यांचे जुने चित्रपट बघावेत? आज अमिताभचा सरकार अथवा खाकी बघुन कोणताही प्रेक्षक निश्चितच प्रभावित होतो आणि त्यामुळेच त्याचे दिवार, शराबी, अग्निपथ सारखे चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात. राज कपुरने तर १९८४ नंतर (शेवटचा चित्रपटः किम ) पडद्यावर दर्शन दिले नाही. त्याने स्वतः दिग्दर्शित केलेल्या बहुतेक चित्रपटांत नायिकांचे अंगप्रदर्शन आहे. देव आनंदचा गाईड हा खचितच चांगला चित्रपट होता. परंतु त्यात विजय आनंदच्या दिग्दर्शनाचा सिंहाचा वाटा होता. बहुसंख्य चित्रपटात देव आनंदची ती मान हलवण्याची, विशिष्ट पद्धतीने संवाद म्हणण्याची लकब, दिलीपकुमारची संथ संवादफेक मला तरी कंटा़ळवाणी आणि नाटकी वाटते. ह्याच्यात प्रश्न वयाचा अजिबात नाहीये. का़ळासोबत जे बदलले त्यांना लोकांनी स्विकारलं. प्रारंभी नायकाच्या भुमिका वठवणार्‍या संजीवकुमारनी कारकीर्दीच्या दुसर्‍या टप्प्यात चरित्र अभिनेत्याच्या भुमिका तितक्याच ताकदीने साकारल्या. अमरीश पुरी शेवटपर्यंत सशक्त आणि वैविध्यपूर्ण भूमिका करत राहिले म्हणूनच मिस्टर इंडियातला मोगबो असो, घातक मधला गांधीवादी पिता असो किंवा चाची ४२० मधला कमल हसनचा खडुस सासरा असो अशा त्यांच्या भूमिका आजही मनाला स्पर्शुन जातात. http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

मनिष 16/06/2008 - 13:39
राज-दिलीप-देव बद्द्ल सहमत. अगदी त्यांचे गाजलेले चित्रपट पाहुनही. सगळे ग्रेट म्हणतात म्हणून ग्रेट म्हणायलाच पाहिजे का? माझ्या पिढीला हे तिघे खरच नाही आवडत. देव आनंदचे जुने चित्रपट निदान टाइम-पास तरी होते (शम्मी कपूर सारखेच). राज कपूर ला 'क्लासिक' वगैरे म्हणणे तर डोक्यात जाते अगदी....त्यापेक्षा मग मोतीलाल, बलराज सहानी कितीतरी उजवे/सरस; ते अगदी जुने ब्लॅक-ऍन्ड-व्हाईत काळातील असले तरी.

सचीन जी 16/06/2008 - 09:03
गेला बाजार - शक्ती, विधाता, ज्वेल थीफ, मनपसंद, देस परदेस, सत्यकाम, चुपके चुपके, खुशबु, किनारा, परिचय, शौकिन, पसन्द अपनी अपनी. बाकी राज कुमार संतोषीं आणि मेहुल कुमार फारच लाउड दिग्दर्शक वाटतात. नाना परींदा मधे आवडला होता. हर तरहा की फिल्मोंका शौकिन, सचीन जी

In reply to by सचीन जी

सुचेल तसं 16/06/2008 - 13:27
सचिनजी, मी शक्ती, चुपके चुपके, शौकिन पाहिले आहेत. राजकुमार संतोषींबद्दल थोडंसं... -------------------------- अंदाज अपना अपना हा एव्हरग्रीन विनोदी चित्रपट संतोषींचाच. द लिजण्ड ऑफ भगतसिंग हा देखील त्यांचाच. त्याच काळात आलेल्या इतर भगतसिंग चित्रपटांपेक्षा कितीतरी पटीने उजवा होता. http://sucheltas.blogspot.com

मराठी_माणूस 16/06/2008 - 14:02
जुने चित्रपट पहाताना तत्कालिन सामाजिक परिस्थिति लक्षात घ्यायला हवी. नानाचा भाऊ शोभेल असा दुसरा अभिनेता म्हणजे सनी देओल. त्याच्या घायल, घातक आणि दामिनी सारख्या चित्रपटांनी वेड लावल होतं. त्याच्या बलदंड शरीरयष्टीमुळे त्यानी केलेली तुफान मारामारी, जोशपूर्ण संवाद एकदम खरे वाटुन जायचे. ये ढाई किलो का हाथ, मुझे जिंदा छोडोगे तो पछताओगे इन्स्पेक्टर, तारीख पे तारीख, ऊतार के फेंक दो ये वर्दी और पेहेन लो बलवंत राय का पट्टा अपने गले मे सारखे संवाद अंगात एकदम वीरश्री आणायचे. (लगेच घरातल्या तक्क्याला बलवंत राय मानून त्याला लाथा-बुक्क्या घालायचो आणि अंगातली वीरश्री शांत करायचो.) इतका भ्रषटाचार, गुन्हेगारी आणि हिंसा त्या काळात होती का ?

देव आनंद चे आधीचे चित्रपट आणि त्याने लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले आताचे चित्रपट हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.... .............. " माणूस इतका बदलतो?" असं अत्यंत फिल्मी वाक्य त्याच्या बाबतीत फार लागू पडतं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

देवदत्त 14/06/2008 - 16:57
चांगलं चाललंय... येऊ द्या अजून.. माझ्या आधीच्या पिढीला देव-राज-दिलीप ह्या त्रिकुटाचं आकर्षण होतं पण मला मात्र ते काही विशेष वाटले नाहीत. चालायचंच, त्या पिढीला आधीचे व नंतरचे विशेष वाटत नसतील. ती एकेकाची पसंती. आता मला ही त्यांतील राज कपूर चे सिनेमे एवढे खास नाही वाटत. दिलिप कुमार, देव आनंद तसे चांगले. देवआनंदचे ही 'अव्वल नंबर' नंतरचे नवीन सिनेमे मी बहुधा पाहिले नसतील. 'किला' तर मी ही नाही पाहिला अजून. पण त्यातील 'वाह भई वाह' हे गाणे अजूनही लक्षात आहे :) उधार की जिंदगी बद्दल थोडेसे. हा सिनेमा तसा चांगला वाटला मला. त्यात दादाजीचे काम बरेच होते. पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तो जितेंद्रचा शेवटचा सिनेमा नव्हता, जितेंद्र्ने त्यानंतरही खूप सिनेमांत काम केले आहे आणि काजोलचा ही हा पहिला सिनेमा नव्हता, तो होता 'बेखुदी'. नाना पाटेकरचे अंकुश, क्रांतिवीर, तिरंगा, हम दोनो, राजू बन गया सर्व सिनेमांतील काम छान वाटले. हो, सनी देओल चा फनी देओल तर नाही झाला पण त्याच्या त्याच त्याच प्रकारच्या अभिनयाने त्यातील 'जोर' गेला. उरली फक्त आरडाओरड :( ह्याच एक प्रमुख कारण म्हणजे त्याची आणि घायल,घातक,दामिनी फेम राजकुमार संतोषींची जोडी फुटली. हे नाही कळले बुवा. :? मिथुनचे सिनेमेही त्या काळी बघताना एवढे वाईट वाटत नव्हते पण आता वाटतात. मिथुनचे काही स्टंट तर रजनीकांतच्या तोडीचे. 'वतन के रखवाले' बहुधा.. ह्यात मिथुनला एक उंच भींत चढून पार करताना दाखवले आहे. अगदी पालीप्रमाणे. :D असो, तुम्ही चालू द्यात...

मस्त लेख आहे. मी आज काल जास्त हिन्दी चित्रपट बघत नाही. सगळ्यांबरोबर (घरच्यांसमवेत) सोबत चित्रपट बघणे म्हण़जे खुप अवघड असते. माहित नाही, कधी काय होइल ते. बाकि धर्मेंद्र हा माझा पण आवडता नट आहे. "कुत्ते कमीने" म्हणजे माझा आवडता संवाद. कचेरीत सुद्धा मी कधी कधी खुप मोठी अडचण आल्यावर स्वतः शीच हळु आवाजात कुत्ते कमीने म्हणतो.

अभिज्ञ 14/06/2008 - 20:28
देव आनंदचा पाहिलेला अव्वल नंबर आणि न पाहिलेले सेंसॉर, लव @ टाईम्स स्क्वेअर हे चित्रपट त्याच्याविषयीचा आदर वाढवायला पुरेसे होते. अव्वल नंबर सारखा टुकार पिक्चर पाहून आपला देवानंद बद्दल आदर वाढतो? :SS :O भडकमकरांनी ह्या पिक्चरचे "श्राध्द" इथे घातल्यास वाचायला आनंद होइल. (मास्तर हा पिक्चर तुम्हि एकदा पहाच.) अभिज्ञ. B)

सुचेल तसं 15/06/2008 - 00:16
आन्या,सखाराम गटणे प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद!!! देवदत्त, धन्यवाद!!! जितेंद्र आणि काजोलबद्दल बरोबर सांगितले. पुढील लेखात मजकुर बिनचूक राहिल याची मी काळजी घेइन. राजकुमार संतोषी हा हिंदीतील एक आघाडीचा दिग्दर्शक आहे. त्याने आणि सनीने घायल, घातक आणि दामिनी सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नंतर त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि त्यांनी बरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला. अभिज्ञ, ते मी उपहासात्मक म्हणालो. अव्वल नंबर कोणाला आवडणं अशक्य आहे. http://sucheltas.blogspot.com

केशवराव 15/06/2008 - 22:44
देव , राज , दिलीप बद्दल , त्यांचे गाजलेले चित्रपट न पहाता केलेली विधाने फारच उथळ वाटतात. लेख अभ्यासपूर्ण असावा अशी अपेक्षा नाही; पण अज्ञानातून लिहीलेला तरी नसावा. या तिघांनी चित्रपट सृष्टी गाजविली होती. 'अंदाज', 'मेला', 'मुगले आझम', 'कोहीनूर','यहूदी ',- - - - - ' बरसात', ' आवारा', 'आशीक', 'अंदाज', 'तिसरी कसम', 'छलीया' - - - - -' गाईड', तेरे मेरे सपने','बंबईका बाबू', ' नौ दो ग्यारह'- - - - - - ई. चित्रपट पहा; आणि मग मत प्रदर्शन करा.

In reply to by केशवराव

सुचेल तसं 16/06/2008 - 13:16
केशवराव, मी ह्या लेखात माझ्या लहानपणापासुन (म्हणजे १९९० च्या पुढे) पहात आलेलो चित्रपट आणि त्याद्वारे मनावर ठसा उमटवत गेलेले अभिनेते ह्यांचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला आहे. मी लेखाच्या सुरुवातीलाच लिहिल्याप्रमाणे, देव-राज-दिलीप हे तिघं पुर्वी खुप लोकप्रिय होते. पण मला (आणि माझ्या पिढीतल्या बहुसंख्य लोकांना) त्यांचं फारसं काही अप्रूप वाटत नाही. देव आनंदचा अव्वल नंबर हा चित्रपट १९८९ मधे प्रदर्शित झाला. दिलीपकुमारचे सौदागर(१९९१) आणि किला(१९९८) हे दोनच चित्रपट ९० च्या दशकात प्रदर्शित झाले. त्यात अस काय होत की आम्ही प्रभावित होऊन त्यांचे जुने चित्रपट बघावेत? आज अमिताभचा सरकार अथवा खाकी बघुन कोणताही प्रेक्षक निश्चितच प्रभावित होतो आणि त्यामुळेच त्याचे दिवार, शराबी, अग्निपथ सारखे चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात. राज कपुरने तर १९८४ नंतर (शेवटचा चित्रपटः किम ) पडद्यावर दर्शन दिले नाही. त्याने स्वतः दिग्दर्शित केलेल्या बहुतेक चित्रपटांत नायिकांचे अंगप्रदर्शन आहे. देव आनंदचा गाईड हा खचितच चांगला चित्रपट होता. परंतु त्यात विजय आनंदच्या दिग्दर्शनाचा सिंहाचा वाटा होता. बहुसंख्य चित्रपटात देव आनंदची ती मान हलवण्याची, विशिष्ट पद्धतीने संवाद म्हणण्याची लकब, दिलीपकुमारची संथ संवादफेक मला तरी कंटा़ळवाणी आणि नाटकी वाटते. ह्याच्यात प्रश्न वयाचा अजिबात नाहीये. का़ळासोबत जे बदलले त्यांना लोकांनी स्विकारलं. प्रारंभी नायकाच्या भुमिका वठवणार्‍या संजीवकुमारनी कारकीर्दीच्या दुसर्‍या टप्प्यात चरित्र अभिनेत्याच्या भुमिका तितक्याच ताकदीने साकारल्या. अमरीश पुरी शेवटपर्यंत सशक्त आणि वैविध्यपूर्ण भूमिका करत राहिले म्हणूनच मिस्टर इंडियातला मोगबो असो, घातक मधला गांधीवादी पिता असो किंवा चाची ४२० मधला कमल हसनचा खडुस सासरा असो अशा त्यांच्या भूमिका आजही मनाला स्पर्शुन जातात. http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

मनिष 16/06/2008 - 13:39
राज-दिलीप-देव बद्द्ल सहमत. अगदी त्यांचे गाजलेले चित्रपट पाहुनही. सगळे ग्रेट म्हणतात म्हणून ग्रेट म्हणायलाच पाहिजे का? माझ्या पिढीला हे तिघे खरच नाही आवडत. देव आनंदचे जुने चित्रपट निदान टाइम-पास तरी होते (शम्मी कपूर सारखेच). राज कपूर ला 'क्लासिक' वगैरे म्हणणे तर डोक्यात जाते अगदी....त्यापेक्षा मग मोतीलाल, बलराज सहानी कितीतरी उजवे/सरस; ते अगदी जुने ब्लॅक-ऍन्ड-व्हाईत काळातील असले तरी.

सचीन जी 16/06/2008 - 09:03
गेला बाजार - शक्ती, विधाता, ज्वेल थीफ, मनपसंद, देस परदेस, सत्यकाम, चुपके चुपके, खुशबु, किनारा, परिचय, शौकिन, पसन्द अपनी अपनी. बाकी राज कुमार संतोषीं आणि मेहुल कुमार फारच लाउड दिग्दर्शक वाटतात. नाना परींदा मधे आवडला होता. हर तरहा की फिल्मोंका शौकिन, सचीन जी

In reply to by सचीन जी

सुचेल तसं 16/06/2008 - 13:27
सचिनजी, मी शक्ती, चुपके चुपके, शौकिन पाहिले आहेत. राजकुमार संतोषींबद्दल थोडंसं... -------------------------- अंदाज अपना अपना हा एव्हरग्रीन विनोदी चित्रपट संतोषींचाच. द लिजण्ड ऑफ भगतसिंग हा देखील त्यांचाच. त्याच काळात आलेल्या इतर भगतसिंग चित्रपटांपेक्षा कितीतरी पटीने उजवा होता. http://sucheltas.blogspot.com

मराठी_माणूस 16/06/2008 - 14:02
जुने चित्रपट पहाताना तत्कालिन सामाजिक परिस्थिति लक्षात घ्यायला हवी. नानाचा भाऊ शोभेल असा दुसरा अभिनेता म्हणजे सनी देओल. त्याच्या घायल, घातक आणि दामिनी सारख्या चित्रपटांनी वेड लावल होतं. त्याच्या बलदंड शरीरयष्टीमुळे त्यानी केलेली तुफान मारामारी, जोशपूर्ण संवाद एकदम खरे वाटुन जायचे. ये ढाई किलो का हाथ, मुझे जिंदा छोडोगे तो पछताओगे इन्स्पेक्टर, तारीख पे तारीख, ऊतार के फेंक दो ये वर्दी और पेहेन लो बलवंत राय का पट्टा अपने गले मे सारखे संवाद अंगात एकदम वीरश्री आणायचे. (लगेच घरातल्या तक्क्याला बलवंत राय मानून त्याला लाथा-बुक्क्या घालायचो आणि अंगातली वीरश्री शांत करायचो.) इतका भ्रषटाचार, गुन्हेगारी आणि हिंसा त्या काळात होती का ?
चित्रपट हे गेल्या कित्येक वर्षांपासुन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. सगळ्यात पहिला चित्रपट कोणता पाहिला हे काही एवढं आठवत नाही. पण जेवढया वेगाने अभ्यासातला रस संपत गेला तेवढयाच, किंबहुना जरा जास्तच, वेगाने चित्रपटातला रस वाढत गेला. माझ्या आधीच्या पिढीला देव-राज-दिलीप ह्या त्रिकुटाचं आकर्षण होतं पण मला मात्र ते काही विशेष वाटले नाहीत. देव आनंदचा पाहिलेला अव्वल नंबर आणि न पाहिलेले सेंसॉर, लव @ टाईम्स स्क्वेअर हे चित्रपट त्याच्याविषयीचा आदर वाढवायला पुरेसे होते. राज कपूर बद्दल तर काही बोलायलाच नको. त्याचा संगम हा चार तासांचा चित्रपट मी प्रत्येक वेळी दोनच तास पाहू शकलो. राम तेरी गंगा..

एक भावनुवाद......

पद्मश्री चित्रे ·

मदनबाण 13/06/2008 - 23:19
दु:ख आणिक सुख अता, मज वेगळे ना राहिले आल्या क्षणाला माझे म्हणुनी , मी उराशी घेतले.... हे फार आवडल..... मदनबाण.....

विसोबा खेचर 14/06/2008 - 01:14
फुलवासाहेब, काव्य म्हणून छान आहे त्यामुळे प्रथम त्याला दाद देतो, परंतु रफीसाहेबांचं मूळ हिंदी गाणं इतकं सुरेख आहे आणि वर्षानुवर्ष कानात इतक छान रुंजी घालतंय की आज त्याचा मराठी अनुवाद वाचून काहितरीच वाटलं! छ्या..! मूळ गाण्याची सगळी गंमतच घालवली या मराठी काव्याने! असो, प्रामाणिक मत. राग नसावा... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

>>मूळ गाण्याची सगळी गंमतच घालवली या मराठी काव्याने! तस झाल असेल तर माफ करा.. पण मुळ गाण अजरामर आहे ,माझ्या ही मनात . ही त्या गाण्याशी स्पर्धा नाही.. अशी हजारो गाणी ओवाळुन टाकावीत अस ते गाणं आहे. असो,धन्यवाद. फुलवा.. (मी "साहेब" नाही)

मुक्तसुनीत 14/06/2008 - 08:25
मागील कवितेच्या मानाने हा प्रयत्न फिका वाटला. पण डळमळून जायचे कारण नाही. भावानुवाद ही एक चांगली संकल्पना आहे , पण भावानुवाद करणे - विशेषतः काव्याचा - तोबा तोबा ! मूळ काव्याचा सुगंध तसाच्या तसा आपल्या भाषेत आणणे हे फार जिकीरीचे काम आहे...

पक्या 15/06/2008 - 12:40
>>एका सुप्रसिध्द हिन्दी गाण्याचा हा स्वैर भावानुवाद-- असं न सांगता नुसतंच एक गाणं म्हणून टाकलं असतं तर एकवेळ गाणं बरं वाटलं असतं. या भावानुवादाची काही मजा आली नाही. मूळ गाण्यातील शब्द सहज सोपे आहेत. ईथे मात्र ते ओढून ताणून आणल्यासारखे वाटतायेत.

मदनबाण 13/06/2008 - 23:19
दु:ख आणिक सुख अता, मज वेगळे ना राहिले आल्या क्षणाला माझे म्हणुनी , मी उराशी घेतले.... हे फार आवडल..... मदनबाण.....

विसोबा खेचर 14/06/2008 - 01:14
फुलवासाहेब, काव्य म्हणून छान आहे त्यामुळे प्रथम त्याला दाद देतो, परंतु रफीसाहेबांचं मूळ हिंदी गाणं इतकं सुरेख आहे आणि वर्षानुवर्ष कानात इतक छान रुंजी घालतंय की आज त्याचा मराठी अनुवाद वाचून काहितरीच वाटलं! छ्या..! मूळ गाण्याची सगळी गंमतच घालवली या मराठी काव्याने! असो, प्रामाणिक मत. राग नसावा... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

>>मूळ गाण्याची सगळी गंमतच घालवली या मराठी काव्याने! तस झाल असेल तर माफ करा.. पण मुळ गाण अजरामर आहे ,माझ्या ही मनात . ही त्या गाण्याशी स्पर्धा नाही.. अशी हजारो गाणी ओवाळुन टाकावीत अस ते गाणं आहे. असो,धन्यवाद. फुलवा.. (मी "साहेब" नाही)

मुक्तसुनीत 14/06/2008 - 08:25
मागील कवितेच्या मानाने हा प्रयत्न फिका वाटला. पण डळमळून जायचे कारण नाही. भावानुवाद ही एक चांगली संकल्पना आहे , पण भावानुवाद करणे - विशेषतः काव्याचा - तोबा तोबा ! मूळ काव्याचा सुगंध तसाच्या तसा आपल्या भाषेत आणणे हे फार जिकीरीचे काम आहे...

पक्या 15/06/2008 - 12:40
>>एका सुप्रसिध्द हिन्दी गाण्याचा हा स्वैर भावानुवाद-- असं न सांगता नुसतंच एक गाणं म्हणून टाकलं असतं तर एकवेळ गाणं बरं वाटलं असतं. या भावानुवादाची काही मजा आली नाही. मूळ गाण्यातील शब्द सहज सोपे आहेत. ईथे मात्र ते ओढून ताणून आणल्यासारखे वाटतायेत.
एका सुप्रसिध्द हिन्दी गाण्याचा हा स्वैर भावानुवाद- एक प्रयत्न. गाण कुठलं लिहित नाही, ओळखाल ही अपेक्षा. जीवनाच्या सोबतीने टाकतो मी पावले चिन्ता नसे की काय येथे, कमविले वा गमविले..... बाजार येथे वेदनांचा मांडणे होते फुका दु:ख घेवोनी शिरी मग, सोहळे मी मांडले... जे मिळाले, तेच माझे , मानुनी स्वीकारले विसरुनी गेलो पुढे मी वाटेवरी जे हरवले... दु:ख आणिक सुख अता, मज वेगळे ना राहिले आल्या क्षणाला माझे म्हणुनी , मी उराशी घेतले....

चटकदार मिसळ

अमितकुमार ·

अमितजी, मि.पा.वर स्वागत.... आपण लिहिलेल्या मि.पा.विषयी... मि.पा.वर मागे जाऊन जरा चक्कर मारली तर आपल्याला कळेल कि मि.पा.म्हणजे काय? :)

अमितकुमार 13/06/2008 - 15:58
साहेबा....मागे म्हणजे नक्की कुठे चक्कर मारु ते सांगता का ? धन्यवाद, अमितकुमार

In reply to by स्वाती दिनेश

विसोबा खेचर 14/06/2008 - 00:43
काय रे अमितकुमार, आता का गप्प? :) पण इथे मिसळ सोडुन बाकी सगळ काही आहे. हा हा हा! अमितबाळ, जरा नीट वाचत जा रे बाबा! :) तरी पण एक खवय्याच्य नात्याने तुम्हाला मला माहिती असलेले काही फेमस joints बद्दल माहीती देतो. हे मात्र बरं केलंस. तुझं मिपावर मनापासून स्वागत...! तात्या.

नाखु 14/06/2008 - 10:57
मला कंपनी कामाकरीता जळगाव मध्ये गेल्यावर एकाने मिसळ अड्ड्यावर नेले होते "अप्रतिम" रेल्वे स्तेशन्पासून जवळच आहे ठिकाण...... आणी हो "टिपिकल" मिसळ "अवतार" हाटेल आहे.. कुणाला माहीत असल्य्यास नाव सांन्गा मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

अमितजी, मि.पा.वर स्वागत.... आपण लिहिलेल्या मि.पा.विषयी... मि.पा.वर मागे जाऊन जरा चक्कर मारली तर आपल्याला कळेल कि मि.पा.म्हणजे काय? :)

अमितकुमार 13/06/2008 - 15:58
साहेबा....मागे म्हणजे नक्की कुठे चक्कर मारु ते सांगता का ? धन्यवाद, अमितकुमार

In reply to by स्वाती दिनेश

विसोबा खेचर 14/06/2008 - 00:43
काय रे अमितकुमार, आता का गप्प? :) पण इथे मिसळ सोडुन बाकी सगळ काही आहे. हा हा हा! अमितबाळ, जरा नीट वाचत जा रे बाबा! :) तरी पण एक खवय्याच्य नात्याने तुम्हाला मला माहिती असलेले काही फेमस joints बद्दल माहीती देतो. हे मात्र बरं केलंस. तुझं मिपावर मनापासून स्वागत...! तात्या.

नाखु 14/06/2008 - 10:57
मला कंपनी कामाकरीता जळगाव मध्ये गेल्यावर एकाने मिसळ अड्ड्यावर नेले होते "अप्रतिम" रेल्वे स्तेशन्पासून जवळच आहे ठिकाण...... आणी हो "टिपिकल" मिसळ "अवतार" हाटेल आहे.. कुणाला माहीत असल्य्यास नाव सांन्गा मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
च्या आईला ......ईथे मि आलो मिसळ व तिच्या फेमस joints बद्द्ल माहिती गोळा करायला. पण इथे मिसळ सोडुन बाकी सगळ काही आहे. तरी पण एक खवय्याच्य नात्याने तुम्हाला मला माहिती असलेले काही फेमस joints बद्दल माहीती देतो. नासिक... हॉटेल अम्बिका (पंचवटी) (जरूर ट्राय करा ) हॉटेल रसवंती (पंचवटी) हॉटेल श्यामसुंदर (अंबड) हॉटेल तूषार (कॉलेज रोड) गार्डन (नेहरू गार्डन ) नारायण गाव ... नासिक्-पूणे रोड पूणे.... श्रीक्रुश्ण उपहार ग्रुह बापट होटेल

गंध ओला..

प्राजु ·

पावसाचा पुरेपुर उपभोग घेतलेला दिसतो आहे..... आणि सोबत आता जोडीदार आला म्हटल्यावर तर कविता सुचेल नाहीतर काय होईल...(जगदीशभाउजी भारतात आले आहेत असे गृहीत धरून लिहीले.:)) मस्त कविता....खूप दिवसांनी लिहिली आहेस...:) वाट पाहात होतो तुझ्या कवितेची.....

काळा_पहाड 13/06/2008 - 13:42
पावसाचा पुनःप्रत्यय तुझीया कवितेतुन कॉतुकाचे बोल आले आपसुक धावुन सुंदर >>अप्रतिम काळा पहाड

उदय सप्रे 13/06/2008 - 14:20
सुंदर आहे काव्य ! विशेषतः ह्या ओळी : (छातिवरी विसावूनी ऐक श्वास माझे राणी विश्व माझे तुझ्या ठायी, बोलले ना तुला कोणी??) मस्तच..... उदय सप्रे

अरुण मनोहर 13/06/2008 - 15:26
पावसाचे उत्तम भावभरे वर्णन. वळवाचा नादधुंद, मोतियांची गारपीट धरा जणू मुग्धावते, वैशाखाचा आला वीट पुढचा वैशाख एक वर्ष दूर आहे. सर्व मिपाकरांना हा पावसाळा अशाच आणखी कवितांनी नादधुंद करो हीच सदीच्छा.

चेतन 13/06/2008 - 15:55
वळवाचा नादधुंद, मोतियांची गारपीट धरा जणू मुग्धावते, वैशाखाचा आला वीट एकदम मस्त.... निथळते रूप तुझे, रोमांचित देहसारा केसातूनी वाहताती वितळल्या शुभ्र गारा सही.... आसमंती वाहीला गं, सूरसाज पावसाचा ओली तू अन ओला मी, क्षण हा संयमाचा हे ही सुंदर दिप्तीमान वीजधार , मेघांचीही धडपड दडे पाऊस भिजुनी, तुझ्या पदराच्या आड यातं मला नक्की नाही सांगता येतं पण काही तरी बिघडलयं (बहुतेक नाद / यमक)? :? अजुन येउ देत ओलावलेला चेतन

रामराजे 13/06/2008 - 16:54
भीजवतो क्षणभर, वळवाचा गं पाऊस फिरूनिया बरसेल, सखे नको गं जाऊस... बढिया है! कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर निदान कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे!

वरदा 13/06/2008 - 17:29
सुंदर आहेगं प्राजु...अशा वेगळ्या ओळी नाही काढता येणार.. भारतवारी एकदम सुंदर चाल्लेली दिसतेय्...बाकी स्वाती म्हणते तेच....

बेसनलाडू 13/06/2008 - 23:12
आंतरजालीय स्नेही चित्तर यांनी एके ठिकाणी दिलेला एक प्रतिसाद येथे जसाच्या तसा उधृत करावयाचा मोह आवरत नाही - कविता वाचून गालावरून मोरपीस फिरवल्यागत झाले :) निथळते रूप तुझे, रोमांचित देहसारा केसातूनी वाहताती वितळल्या शुभ्र गारा थेंब वेडा ओघळतो गालावरूनीया ओठी ओठ माझे अधिर हे , तया टिपण्यासाठी हे विशेष आवडले. फारच रोम्यान्टिक हो ;) केसातून गारा वाहणे मात्र जरा खटाकलेच. गारा ऐवजी दुसरे काही वाहू शकले असते काय,याचा विचार करतो आहे. (आस्वादक)बेसनलाडू

पक्या 13/06/2008 - 23:22
छान कविता. भीजवतो क्षणभर, वळवाचा गं पाऊस फिरूनिया बरसेल, सखे नको गं जाऊस... हे आवडले. >>केसातून गारा वाहणे मात्र जरा खटाकलेच. गारा ऐवजी दुसरे काही वाहू शकले असते काय,याचा विचार करतो आहे. - अहो पण बेसनलाडू , त्या नुसत्या गारा नाहीयेत...वितळल्या शुभ्र गारा असा उल्लेख आहे. म्हणजे गारा वितळून त्यांचे पाणीच वहात आहे. त्यामुळे तसे काही त्यात खटकण्यासारखे नाही.

In reply to by पक्या

बेसनलाडू 14/06/2008 - 00:10
वितळल्यावर त्या गारा राहत नाहीत,असे वाटते;त्यामुळे खटकले.स्थायू अवस्थेत त्यांना गारा म्हणता येईल,पण द्रवावस्थेत गारा(?) पटले नाही (आणि मग खटकले) असो. (पदार्थवैज्ञानिक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

झंप्या 17/06/2008 - 09:24
पदार्थ वैज्ञानिक लाडवा, तू कविता वगैरे वाचायच्या भानगडीत कसा पडलास रे? घरचा अभ्यासः 'जे न देखे रवी ते देखे कवी' मधले पदार्थ विज्ञान शोधून दाखव पाहू :)

मुक्तसुनीत 13/06/2008 - 23:24
कविता आवडली. पहिल्या दर्जाची रेखीव रचना. काही ठिकाणी छंदाचे बोट सुटले आहे ; पण एकूण परिणाम उत्तम साधला आहे. इंदिराबाईंच्या कवितेची आठवण झाली.

विसोबा खेचर 14/06/2008 - 00:36
आसमंती वाहीला गं, सूरसाज पावसाचा ओली तू अन ओला मी, क्षण हा संयमाचा धत तरीकी! इतकं सुंदर वातावरण असताना जळ्ळा तो संयम करायचा काय? अरे अश्या धुंद वातवरणात संयम नाही सोडायचा तर मग काय मजा? :) साला, संयमबिय्यम कसला आलाय? असे क्षण भरभरून जगायचे असतात! असो, प्राजू, जियो..! पाऊसकविता आवडली, छानच केली आहेस... तात्या.

उत्तम कविता !!!!खुप दिवसानी छान वाचायला मिळले. माझ्या अशाच जुन्या आठवणी ना उजाळा मिळाला . छातिवरी विसावूनी ऐक श्वास माझे राणी विश्व माझे तुझ्या ठायी, बोलले ना तुला कोणी??) क्या बात है!!!! पद्माकर

In reply to by पद्माकर टिल्लु

शेखस्पिअर 16/06/2008 - 21:00
लिहिणार्‍याने लिहीत जावे.. वाचणार्‍याने वाचत जावे... वाचणार्‍याने एक दिवस... लिहीणार्‍याचे पेनच घ्यावे... फारच सुंदर...

प्राजु 16/06/2008 - 21:14
पद्माकर, शेकस्पिअर.. आपलेही मनापासून धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

झंप्या 17/06/2008 - 09:18
पाचवी ते सहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्या सारखी कविता. मुलांना लहानपणापासुनच कवितेची गोडी लावण्यासाठी खूप उपयोगी येईल. फरच छान!

In reply to by झंप्या

प्राजु 17/06/2008 - 17:10
झंप्याशेठ, आपण माझी स्तुती केली आहे की, माझ्या बाल बुद्धीचे वाभाडे काढले आहेत?? ;) जरा सविस्तर लिहा.. बाकी माझी कविता समजायला सोपी आहे हे वाचून बरे वाटले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

विसोबा खेचर 17/06/2008 - 18:15
आपण माझी स्तुती केली आहे की, माझ्या बाल बुद्धीचे वाभाडे काढले आहेत?? जाऊ दे गं प्राजू! काही अतृप्त नमोगती आत्मे मिपावर भटकत असतात. तुझी इतकी सुंदर कविता त्यांना पचायला जरा जडच गेली. त्यामुळे मग तिला बालबुद्धीची वगैरे म्हणून हिणवण्यातच मग हे अतृप्त आत्मे सुख मानतात! :) तात्या.

प्राजु छान लिहिलं आहेस. फक्त खालील ओळींचा अर्थ पाचवी-सहावीच्या मुलांना समजावताना मास्तरांची काय तारांबळ उडेल याची कल्पना करुन स्वत:शीच हसतोय मी =)) (ज्याचे गाल आहेत त्याचेच ओठ आहेत असं काहीतरी सांगून वेळ मारुन न्यावी लागेल मास्तरांना) थेंब वेडा ओघळतो गालावरूनीया ओठी ओठ माझे अधिर हे , तया टिपण्यासाठी आसमंती वाहीला गं, सूरसाज पावसाचा ओली तू अन ओला मी, क्षण हा संयमाचा इतक्या रोमॅंटिक कविता जर पाचवी सहावीला शिकवणार असतील तर आपली तयारी आहे परत त्या वर्गात जाऊन बसण्याची :P

राघव 02/05/2010 - 19:23
सुंदर कविता! पण या ओळी सगळ्यात जास्त आवडल्यात - निथळते रूप तुझे, रोमांचित देहसारा केसातूनी वाहताती वितळल्या शुभ्र गारा राघव

पावसाचा पुरेपुर उपभोग घेतलेला दिसतो आहे..... आणि सोबत आता जोडीदार आला म्हटल्यावर तर कविता सुचेल नाहीतर काय होईल...(जगदीशभाउजी भारतात आले आहेत असे गृहीत धरून लिहीले.:)) मस्त कविता....खूप दिवसांनी लिहिली आहेस...:) वाट पाहात होतो तुझ्या कवितेची.....

काळा_पहाड 13/06/2008 - 13:42
पावसाचा पुनःप्रत्यय तुझीया कवितेतुन कॉतुकाचे बोल आले आपसुक धावुन सुंदर >>अप्रतिम काळा पहाड

उदय सप्रे 13/06/2008 - 14:20
सुंदर आहे काव्य ! विशेषतः ह्या ओळी : (छातिवरी विसावूनी ऐक श्वास माझे राणी विश्व माझे तुझ्या ठायी, बोलले ना तुला कोणी??) मस्तच..... उदय सप्रे

अरुण मनोहर 13/06/2008 - 15:26
पावसाचे उत्तम भावभरे वर्णन. वळवाचा नादधुंद, मोतियांची गारपीट धरा जणू मुग्धावते, वैशाखाचा आला वीट पुढचा वैशाख एक वर्ष दूर आहे. सर्व मिपाकरांना हा पावसाळा अशाच आणखी कवितांनी नादधुंद करो हीच सदीच्छा.

चेतन 13/06/2008 - 15:55
वळवाचा नादधुंद, मोतियांची गारपीट धरा जणू मुग्धावते, वैशाखाचा आला वीट एकदम मस्त.... निथळते रूप तुझे, रोमांचित देहसारा केसातूनी वाहताती वितळल्या शुभ्र गारा सही.... आसमंती वाहीला गं, सूरसाज पावसाचा ओली तू अन ओला मी, क्षण हा संयमाचा हे ही सुंदर दिप्तीमान वीजधार , मेघांचीही धडपड दडे पाऊस भिजुनी, तुझ्या पदराच्या आड यातं मला नक्की नाही सांगता येतं पण काही तरी बिघडलयं (बहुतेक नाद / यमक)? :? अजुन येउ देत ओलावलेला चेतन

रामराजे 13/06/2008 - 16:54
भीजवतो क्षणभर, वळवाचा गं पाऊस फिरूनिया बरसेल, सखे नको गं जाऊस... बढिया है! कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर निदान कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे!

वरदा 13/06/2008 - 17:29
सुंदर आहेगं प्राजु...अशा वेगळ्या ओळी नाही काढता येणार.. भारतवारी एकदम सुंदर चाल्लेली दिसतेय्...बाकी स्वाती म्हणते तेच....

बेसनलाडू 13/06/2008 - 23:12
आंतरजालीय स्नेही चित्तर यांनी एके ठिकाणी दिलेला एक प्रतिसाद येथे जसाच्या तसा उधृत करावयाचा मोह आवरत नाही - कविता वाचून गालावरून मोरपीस फिरवल्यागत झाले :) निथळते रूप तुझे, रोमांचित देहसारा केसातूनी वाहताती वितळल्या शुभ्र गारा थेंब वेडा ओघळतो गालावरूनीया ओठी ओठ माझे अधिर हे , तया टिपण्यासाठी हे विशेष आवडले. फारच रोम्यान्टिक हो ;) केसातून गारा वाहणे मात्र जरा खटाकलेच. गारा ऐवजी दुसरे काही वाहू शकले असते काय,याचा विचार करतो आहे. (आस्वादक)बेसनलाडू

पक्या 13/06/2008 - 23:22
छान कविता. भीजवतो क्षणभर, वळवाचा गं पाऊस फिरूनिया बरसेल, सखे नको गं जाऊस... हे आवडले. >>केसातून गारा वाहणे मात्र जरा खटाकलेच. गारा ऐवजी दुसरे काही वाहू शकले असते काय,याचा विचार करतो आहे. - अहो पण बेसनलाडू , त्या नुसत्या गारा नाहीयेत...वितळल्या शुभ्र गारा असा उल्लेख आहे. म्हणजे गारा वितळून त्यांचे पाणीच वहात आहे. त्यामुळे तसे काही त्यात खटकण्यासारखे नाही.

In reply to by पक्या

बेसनलाडू 14/06/2008 - 00:10
वितळल्यावर त्या गारा राहत नाहीत,असे वाटते;त्यामुळे खटकले.स्थायू अवस्थेत त्यांना गारा म्हणता येईल,पण द्रवावस्थेत गारा(?) पटले नाही (आणि मग खटकले) असो. (पदार्थवैज्ञानिक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

झंप्या 17/06/2008 - 09:24
पदार्थ वैज्ञानिक लाडवा, तू कविता वगैरे वाचायच्या भानगडीत कसा पडलास रे? घरचा अभ्यासः 'जे न देखे रवी ते देखे कवी' मधले पदार्थ विज्ञान शोधून दाखव पाहू :)

मुक्तसुनीत 13/06/2008 - 23:24
कविता आवडली. पहिल्या दर्जाची रेखीव रचना. काही ठिकाणी छंदाचे बोट सुटले आहे ; पण एकूण परिणाम उत्तम साधला आहे. इंदिराबाईंच्या कवितेची आठवण झाली.

विसोबा खेचर 14/06/2008 - 00:36
आसमंती वाहीला गं, सूरसाज पावसाचा ओली तू अन ओला मी, क्षण हा संयमाचा धत तरीकी! इतकं सुंदर वातावरण असताना जळ्ळा तो संयम करायचा काय? अरे अश्या धुंद वातवरणात संयम नाही सोडायचा तर मग काय मजा? :) साला, संयमबिय्यम कसला आलाय? असे क्षण भरभरून जगायचे असतात! असो, प्राजू, जियो..! पाऊसकविता आवडली, छानच केली आहेस... तात्या.

उत्तम कविता !!!!खुप दिवसानी छान वाचायला मिळले. माझ्या अशाच जुन्या आठवणी ना उजाळा मिळाला . छातिवरी विसावूनी ऐक श्वास माझे राणी विश्व माझे तुझ्या ठायी, बोलले ना तुला कोणी??) क्या बात है!!!! पद्माकर

In reply to by पद्माकर टिल्लु

शेखस्पिअर 16/06/2008 - 21:00
लिहिणार्‍याने लिहीत जावे.. वाचणार्‍याने वाचत जावे... वाचणार्‍याने एक दिवस... लिहीणार्‍याचे पेनच घ्यावे... फारच सुंदर...

प्राजु 16/06/2008 - 21:14
पद्माकर, शेकस्पिअर.. आपलेही मनापासून धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

झंप्या 17/06/2008 - 09:18
पाचवी ते सहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्या सारखी कविता. मुलांना लहानपणापासुनच कवितेची गोडी लावण्यासाठी खूप उपयोगी येईल. फरच छान!

In reply to by झंप्या

प्राजु 17/06/2008 - 17:10
झंप्याशेठ, आपण माझी स्तुती केली आहे की, माझ्या बाल बुद्धीचे वाभाडे काढले आहेत?? ;) जरा सविस्तर लिहा.. बाकी माझी कविता समजायला सोपी आहे हे वाचून बरे वाटले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

विसोबा खेचर 17/06/2008 - 18:15
आपण माझी स्तुती केली आहे की, माझ्या बाल बुद्धीचे वाभाडे काढले आहेत?? जाऊ दे गं प्राजू! काही अतृप्त नमोगती आत्मे मिपावर भटकत असतात. तुझी इतकी सुंदर कविता त्यांना पचायला जरा जडच गेली. त्यामुळे मग तिला बालबुद्धीची वगैरे म्हणून हिणवण्यातच मग हे अतृप्त आत्मे सुख मानतात! :) तात्या.

प्राजु छान लिहिलं आहेस. फक्त खालील ओळींचा अर्थ पाचवी-सहावीच्या मुलांना समजावताना मास्तरांची काय तारांबळ उडेल याची कल्पना करुन स्वत:शीच हसतोय मी =)) (ज्याचे गाल आहेत त्याचेच ओठ आहेत असं काहीतरी सांगून वेळ मारुन न्यावी लागेल मास्तरांना) थेंब वेडा ओघळतो गालावरूनीया ओठी ओठ माझे अधिर हे , तया टिपण्यासाठी आसमंती वाहीला गं, सूरसाज पावसाचा ओली तू अन ओला मी, क्षण हा संयमाचा इतक्या रोमॅंटिक कविता जर पाचवी सहावीला शिकवणार असतील तर आपली तयारी आहे परत त्या वर्गात जाऊन बसण्याची :P

राघव 02/05/2010 - 19:23
सुंदर कविता! पण या ओळी सगळ्यात जास्त आवडल्यात - निथळते रूप तुझे, रोमांचित देहसारा केसातूनी वाहताती वितळल्या शुभ्र गारा राघव
रानातल्या पाखरांची रूणझुण किलबील वारा ओल्या गंधासवे घुमवीतो गूढशीळ वळवाचा नादधुंद, मोतियांची गारपीट धरा जणू मुग्धावते, वैशाखाचा आला वीट दिप्तीमान वीजधार , मेघांचीही धडपड दडे पाऊस भिजुनी, तुझ्या पदराच्या आड निथळते रूप तुझे, रोमांचित देहसारा केसातूनी वाहताती वितळल्या शुभ्र गारा थेंब वेडा ओघळतो गालावरूनीया ओठी ओठ माझे अधिर हे , तया टिपण्यासाठी आसमंती वाहीला गं, सूरसाज पावसाचा ओली तू अन ओला मी, क्षण हा संयमाचा (छातिवरी विसावूनी ऐक श्वास माझे राणी विश्व माझे तुझ्या ठायी, बोलले ना तुला कोणी??) भीजवतो क्षणभर, वळवाचा गं पाऊस फिरूनिया बरसेल, सखे नको गं जाऊस.

मी .हरवते ........त्याची कथा

वैशाली हसमनीस ·

जेव्हा परदेशात आपण कुठे फिरायला गेलो, तर सोबत मुलाचे व्हिजिटींग कार्ड ठेवावे.... कोणत्याही दुकानात जाऊन फोन करता येतो,(दुकानदाराला रिक्वेस्ट करून), हाताने खाणाखुणा करून... सोबत फोन असेल तर उत्तमच...पण नसेल तर.. आम्ही हा प्रयोग मुलावर करतो.....त्याच्या खिशात एक व्हिजिटींग कार्ड ठेवतो....:)

अरुण मनोहर 13/06/2008 - 15:42
वाचून असे वाटले की कदाचित तुमचा मुलगा व सून हरवले होते. माझा मुलगा पाच वर्षाचा असतांना सिंगापूरच्या बीझी मार्केट मधे तो (असाच) हरवला होता (असे आम्हाला वाटले होते). नंतर खूप वेळाने दोघांनी एकमेकांना शोधून काढ्ल्यावर आईला त्याचे पहीले वाक्य हे होते- "आई तू कुठे हरवली होतीस?"!!! जेन्टींगची मजा ह्या हरवण्यातून घेतली की नाही? हरवणे ही एक relative घटना असावी. :) :)

बहुगुणी 13/06/2008 - 20:29
माझ्या सासुबाई १९९७ साली लॉस अँजेलिस येथे आमच्याकडे आल्या असतानाची गोष्ट. आम्ही (मी आणि आई) एका महाकाय सुपरस्टोअर मध्ये गेलो असताना भरपूर फिरून खरेदी पूर्ण झाल्यावर चेक आउट लाईन मध्ये उभे असता, पुढील २० एक माणसे पाहून आई म्हणाल्या "माझे पाय आता दुखायला लागलेत, मी तिथे बाकावर जाऊन बसते तुमचं होईपर्यंत"; असं म्हणून त्या चेक आउट काऊंटर २ च्या पलिकडिल बाकावर बसल्या. पुढची १०-एक माणसं सरकल्यावर अचानक तो काऊंटर बंद करून मला आणि इतरांना चेक आउट काऊंटर २० वर जाण्यास सांगितले गेले. मी आईंना खुणेने 'तिथेच बसा, मी परत येतो' म्हणून सांगितले. तो काऊंटर २० निघाला स्टोअरच्या विरूद्द दिशेला! मला तिथे पोचून, पैसे देऊन परत येईपर्यन्त १५ मिनिटे लागली असावीत, पण आईं तो पर्यंत मला गाठायला कंटाळून परत आत शिरल्या, मी अन्य मार्गाने त्यांना शोधायला काऊंटर २ कडे आणि त्या काऊंटर २० कडे, आमची गर्दीत चुकामुक झाली. मला ब्रम्हांड आठवले! पण घाबरून न जाता परदेशात प्रथमच आलेल्या आईंनी एक सर्व्हीस काऊंटर शोधला, त्यांच्या तोडक्या मोडक्या ईंग्रजीत बोलून "माय सन इन लॉ..लॉस्ट्...माय नेम सुधा....एस यु डी एच ए.." असं सांगितलं, त्यानंतर माझ्या नावाचे स्पेलिंग लिहुन दिले, आणि "अनाउन्स प्लि़ज" म्हणून सांगितले. (मी २ वर्षं अगोदर अमेरिकेत येऊनही माझ्या डोसक्यात हे काही सुचलं नाही!), सुरुवातीला मला पब्लिक ऍड्रेस सिस्टीम वरचं 'सुडॅ इज वेटिंग फॉर रॅम ऍट सर्व्हीस काऊंटर" हे काही ३-४ मिनिटे कळलंच नाही, पण अखेर लक्षात आल्यावर मी त्यांना भेटलो, तेंव्हा त्या सर्व्हीस काऊंटर वरील बाईंनी म्हंटलं "यू आर न्यू , आय सपोज. बट गूड फॉर यू, शी हॅज व्हेरी गुड प्रेझेंस ऑफ माईंड. टेक केअर." मनात म्हंटलं "खरंय तुझं, बये! मीच 'केअर' घ्यायला पाहिजे!"

चतुरंग 13/06/2008 - 21:40
एक काळजी घेता येऊ शकते ती म्हणजे चक्क ऑफिस बॅजसारखे बॅज बनवायचे आणि गळ्यात अडकवून शर्ट्/साडीच्या आत ठेवून द्यायचे. त्यावर आवश्यक माहिती - ज्याच्या गळयात बॅज आहे त्या व्यक्तीचे नाव, तुमचे नाव, पत्ता, मोबाइल नं, . जेष्ठांकडे मोबाइल देऊन ठेवलात तर उत्तमच! (पण सांभाळणे कधीकधी जिकिरीचे होते.) ह्या व्यतिरिक्त आपण कोणत्याही मोठ्या मॉल किंवा अवाढव्य ठिकाणी जिथे चुकामूक होऊ शकते अशा ठिकाणी गेलो की आत जाण्या आगोदरच, चुकलो तर कुठे येऊन थांबायचे हे ठरवून ठेवावे. त्यातही जेष्ठ लोकांनी शोधाशोध करत फिरु नये हे ही पक्के करावे म्हणजे त्रास कमी होतो. (२००७ च्या सप्टेंबरातली एक आठवण. न्यू यॉर्कच्या जॉन एफ केनेडी ह्या अवाढव्य एअरपोर्टवर मी माझ्या मेव्हण्याला सोडायला गेलो होतो. एका लिफ्ट्मधून बाहेर पडलेल्या एक भेदरलेल्या आजीबाई दिसल्या. जाम घाबरल्या होत्या. एशियन वाटत होत्या. चौकशी केल्यावर समजले त्यांना पंजाबीशिवाय कोणतीही भाषा येत नव्हती आणि त्या पाकिस्तानातून आलेल्या होत्या. माझी पंजाबी म्हणजे "ओय पुत्तर, की गल है?" ह्या चार दोन शब्दापलीकडे नाही. सुदैवाने माझा मेव्हणा अस्खलित पंजाबी बोलतो. त्याने चौकशी केली तेव्हा समजले की मुलाबरोबर होत्या आणि चुकामूक झाली. कोणीतरी पंजाबी बोलणारे सापडले ह्याचाच त्यांना एवढा आनंद झाला की काही क्षण त्या भराभरा बोलत राहिल्या. आपल्या भाषेचा केवढा परिणाम आपल्यावर असतो हे आपत्कालीन परिस्थितीत प्रकर्षाने जाणवते. त्या आजीबाई जवळजवळ रडायला लागल्या होत्या. त्यांच्याकडे मुलाचा मोबाईल होता त्या नंबरावर संपर्क झाला आणि पाचेक मिनिटात त्यांची भेटही झाली. आमचेही टेन्शन हलके होऊन आम्ही पुढे निघालो!) चतुरंग

जेव्हा परदेशात आपण कुठे फिरायला गेलो, तर सोबत मुलाचे व्हिजिटींग कार्ड ठेवावे.... कोणत्याही दुकानात जाऊन फोन करता येतो,(दुकानदाराला रिक्वेस्ट करून), हाताने खाणाखुणा करून... सोबत फोन असेल तर उत्तमच...पण नसेल तर.. आम्ही हा प्रयोग मुलावर करतो.....त्याच्या खिशात एक व्हिजिटींग कार्ड ठेवतो....:)

अरुण मनोहर 13/06/2008 - 15:42
वाचून असे वाटले की कदाचित तुमचा मुलगा व सून हरवले होते. माझा मुलगा पाच वर्षाचा असतांना सिंगापूरच्या बीझी मार्केट मधे तो (असाच) हरवला होता (असे आम्हाला वाटले होते). नंतर खूप वेळाने दोघांनी एकमेकांना शोधून काढ्ल्यावर आईला त्याचे पहीले वाक्य हे होते- "आई तू कुठे हरवली होतीस?"!!! जेन्टींगची मजा ह्या हरवण्यातून घेतली की नाही? हरवणे ही एक relative घटना असावी. :) :)

बहुगुणी 13/06/2008 - 20:29
माझ्या सासुबाई १९९७ साली लॉस अँजेलिस येथे आमच्याकडे आल्या असतानाची गोष्ट. आम्ही (मी आणि आई) एका महाकाय सुपरस्टोअर मध्ये गेलो असताना भरपूर फिरून खरेदी पूर्ण झाल्यावर चेक आउट लाईन मध्ये उभे असता, पुढील २० एक माणसे पाहून आई म्हणाल्या "माझे पाय आता दुखायला लागलेत, मी तिथे बाकावर जाऊन बसते तुमचं होईपर्यंत"; असं म्हणून त्या चेक आउट काऊंटर २ च्या पलिकडिल बाकावर बसल्या. पुढची १०-एक माणसं सरकल्यावर अचानक तो काऊंटर बंद करून मला आणि इतरांना चेक आउट काऊंटर २० वर जाण्यास सांगितले गेले. मी आईंना खुणेने 'तिथेच बसा, मी परत येतो' म्हणून सांगितले. तो काऊंटर २० निघाला स्टोअरच्या विरूद्द दिशेला! मला तिथे पोचून, पैसे देऊन परत येईपर्यन्त १५ मिनिटे लागली असावीत, पण आईं तो पर्यंत मला गाठायला कंटाळून परत आत शिरल्या, मी अन्य मार्गाने त्यांना शोधायला काऊंटर २ कडे आणि त्या काऊंटर २० कडे, आमची गर्दीत चुकामुक झाली. मला ब्रम्हांड आठवले! पण घाबरून न जाता परदेशात प्रथमच आलेल्या आईंनी एक सर्व्हीस काऊंटर शोधला, त्यांच्या तोडक्या मोडक्या ईंग्रजीत बोलून "माय सन इन लॉ..लॉस्ट्...माय नेम सुधा....एस यु डी एच ए.." असं सांगितलं, त्यानंतर माझ्या नावाचे स्पेलिंग लिहुन दिले, आणि "अनाउन्स प्लि़ज" म्हणून सांगितले. (मी २ वर्षं अगोदर अमेरिकेत येऊनही माझ्या डोसक्यात हे काही सुचलं नाही!), सुरुवातीला मला पब्लिक ऍड्रेस सिस्टीम वरचं 'सुडॅ इज वेटिंग फॉर रॅम ऍट सर्व्हीस काऊंटर" हे काही ३-४ मिनिटे कळलंच नाही, पण अखेर लक्षात आल्यावर मी त्यांना भेटलो, तेंव्हा त्या सर्व्हीस काऊंटर वरील बाईंनी म्हंटलं "यू आर न्यू , आय सपोज. बट गूड फॉर यू, शी हॅज व्हेरी गुड प्रेझेंस ऑफ माईंड. टेक केअर." मनात म्हंटलं "खरंय तुझं, बये! मीच 'केअर' घ्यायला पाहिजे!"

चतुरंग 13/06/2008 - 21:40
एक काळजी घेता येऊ शकते ती म्हणजे चक्क ऑफिस बॅजसारखे बॅज बनवायचे आणि गळ्यात अडकवून शर्ट्/साडीच्या आत ठेवून द्यायचे. त्यावर आवश्यक माहिती - ज्याच्या गळयात बॅज आहे त्या व्यक्तीचे नाव, तुमचे नाव, पत्ता, मोबाइल नं, . जेष्ठांकडे मोबाइल देऊन ठेवलात तर उत्तमच! (पण सांभाळणे कधीकधी जिकिरीचे होते.) ह्या व्यतिरिक्त आपण कोणत्याही मोठ्या मॉल किंवा अवाढव्य ठिकाणी जिथे चुकामूक होऊ शकते अशा ठिकाणी गेलो की आत जाण्या आगोदरच, चुकलो तर कुठे येऊन थांबायचे हे ठरवून ठेवावे. त्यातही जेष्ठ लोकांनी शोधाशोध करत फिरु नये हे ही पक्के करावे म्हणजे त्रास कमी होतो. (२००७ च्या सप्टेंबरातली एक आठवण. न्यू यॉर्कच्या जॉन एफ केनेडी ह्या अवाढव्य एअरपोर्टवर मी माझ्या मेव्हण्याला सोडायला गेलो होतो. एका लिफ्ट्मधून बाहेर पडलेल्या एक भेदरलेल्या आजीबाई दिसल्या. जाम घाबरल्या होत्या. एशियन वाटत होत्या. चौकशी केल्यावर समजले त्यांना पंजाबीशिवाय कोणतीही भाषा येत नव्हती आणि त्या पाकिस्तानातून आलेल्या होत्या. माझी पंजाबी म्हणजे "ओय पुत्तर, की गल है?" ह्या चार दोन शब्दापलीकडे नाही. सुदैवाने माझा मेव्हणा अस्खलित पंजाबी बोलतो. त्याने चौकशी केली तेव्हा समजले की मुलाबरोबर होत्या आणि चुकामूक झाली. कोणीतरी पंजाबी बोलणारे सापडले ह्याचाच त्यांना एवढा आनंद झाला की काही क्षण त्या भराभरा बोलत राहिल्या. आपल्या भाषेचा केवढा परिणाम आपल्यावर असतो हे आपत्कालीन परिस्थितीत प्रकर्षाने जाणवते. त्या आजीबाई जवळजवळ रडायला लागल्या होत्या. त्यांच्याकडे मुलाचा मोबाईल होता त्या नंबरावर संपर्क झाला आणि पाचेक मिनिटात त्यांची भेटही झाली. आमचेही टेन्शन हलके होऊन आम्ही पुढे निघालो!) चतुरंग
मी ,वैशाली हसमनीस,वय ५९,शिक्शक म्हणून सेवामुक्त,मुलगा व सून गेल्या महिन्यात नोकरीनिमित्त मलेशियात दाखल झाले.मीही उत्साहात त्याच्याबरोबरच मलेशियात आले.गुड्।घेदुखीने बेजार पण मन मात्र ताज ,सर्व काही बघण्यास उत्सुक,अश्या अवस्थेत कोलालंपूरला गेलो.जेंटीगला जाण्यासाटी पूदुराया बस स्थानकावर पोहोचलो.बसाआरक्श्णाकरिता मुलगा गेला,त्याच्या मागोमाग सूनही मला सांगून गेली.मी पायदुखीमुळे मागे मागे चालत राहिले.बसस्थानकावर खूप गर्दी होती.त्यामुळे मला मुलगा व सून कोटेही दिसेनात.त्यांनाही मी दिसेना.ते मला शोधू लागले व मीही त्या दोघाना.बराच वेळ गेला .माझ्याभोवती चार पाच माणसे जमली.ती काहीतरी विचारीत होती.पण ती भाश