मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाऊस

उदय सप्रे ·
लेखनविषय:
पाऊस कधी धुसमुसळा - तुझ्यासारखाच वागायचा शांत धुक्याच्या पहाटे तो शृंगारीक होत वा गायचा !

अश्रु

पुष्कराज ·

II राजे II गुरुवार, 06/12/2008 - 11:42
आम्ही असे रडतो... राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

पक्या Fri, 06/13/2008 - 01:29
>>अश्रु म्हंणजे भावनांचा अविष्कार पण प्रत्येक वेळी नाही हं आमच्या डोळ्यात काही वेळेस जांभई देताना , खूप हसवणूक झाल्यास, कांदा चिरताना , स्वयम्पाकाच्या वेळेस तिखटाची धुरी हवेत पसरल्यास, खूप सर्दी झाल्यास वा डोळ्यात धूळ /माती तत्सम पदार्थ गेल्यास अश्रू येतात आणि त्यांना रोखणे ही अशक्य. :''( त्यामुळे आमचे दगड होण्याचे चान्सेस कमी. (ह.घ्या.) ह्या अश्रूंना प्रतिसादात्मक अश्रू (reflex tears) म्हणतात. मध्यंतरी एक छान कोट वाचनात आला. 'मला पावसात भिजायला आवडते. त्या योगे चेहर्‍यावर ओघळ्णारे अश्रू तरी दिसत नाहीत.'

II राजे II गुरुवार, 06/12/2008 - 11:42
आम्ही असे रडतो... राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

पक्या Fri, 06/13/2008 - 01:29
>>अश्रु म्हंणजे भावनांचा अविष्कार पण प्रत्येक वेळी नाही हं आमच्या डोळ्यात काही वेळेस जांभई देताना , खूप हसवणूक झाल्यास, कांदा चिरताना , स्वयम्पाकाच्या वेळेस तिखटाची धुरी हवेत पसरल्यास, खूप सर्दी झाल्यास वा डोळ्यात धूळ /माती तत्सम पदार्थ गेल्यास अश्रू येतात आणि त्यांना रोखणे ही अशक्य. :''( त्यामुळे आमचे दगड होण्याचे चान्सेस कमी. (ह.घ्या.) ह्या अश्रूंना प्रतिसादात्मक अश्रू (reflex tears) म्हणतात. मध्यंतरी एक छान कोट वाचनात आला. 'मला पावसात भिजायला आवडते. त्या योगे चेहर्‍यावर ओघळ्णारे अश्रू तरी दिसत नाहीत.'
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रांनो डोळ्यात पाणी येत असेल तर अडवू नका, अश्रु म्हंणजे भावनांचा अविष्कार त्यांना जर उगीचच रोखल तर माणूस दगड होईल.

बुद्धीबळ खेळणारे यंत्र!

चतुरंग ·

ध्रुव गुरुवार, 06/12/2008 - 13:06
अत्यंत सुरेख लेख झाला आहे. लेखनशैलीमुळे लेख अजून वाचनीय झाला. -- ध्रुव

आनंदयात्री गुरुवार, 06/12/2008 - 14:06
छान लेख चतुरंग. बुद्धीबळातले फारसे न कळुनही तुझे लेख नेहमी वाचतो कारण खुप रंजक गोष्टी समजतात अन तुझ्या लेखनाला उत्तम ललित लेखनाच टच असतो उदा. लहानग्या कॅपाची पावलं रिकिबीत दिसली ती अशी!! मस्त लिहतोस. मी काय म्हणतो घोडा अडिच घर चालतो, हत्ती सरळ, ऊंट तिरका, प्यादे १ घर अन हे सोडुन वेगळे काय करता येते ते कॅसलिन एवढीच माहिती असणारे अन त्या जोरावर लुटुपूटु खेळणारे माझ्यासारखे बरेच जण आहेत, आम्हाला जरा भारी चेस शिकव ना राव ! मस्त पैकी एखादी बेसिक चाल समजाउन सांगतांना तु भारी लिहशील ! काय म्हणतोस ? कधी टाकतोस चाल नंबर १ ?

लिखाळ गुरुवार, 06/12/2008 - 14:50
अजून एक उत्तम लेख. अतिशय सुंदर भाषा आणि अभ्यासपूर्ण. आपले बुद्धीबळाविषयीचे लेख वाचायला खरेच आवडत आहे. प्रदर्शनीय सामने म्हणजे काय असते?.. वरील प्रतिसादात आनंदयात्री सुचवतात तसेच मलाही वाटते आहे. निरनिराळे बचाव, पवित्रे यांबद्दल आपण लिहिलेत तर नक्कीच वाचायला आवडेल. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

चतुरंग गुरुवार, 06/12/2008 - 23:42
म्हणजे प्रतिथयश खेळाडूंशी उदयोन्मुख खेळाडूंचे अनौपचारिक सामने. एकाच वेळा अनेकजणांशी खेळले जातात. ह्यात दोन गोष्टी साध्य होतात एक म्हणजे यशस्वी खेळाडू कसा खेळतो ते प्रत्यक्ष बघायला आणि/किंवा खेळायला मिळते. शिवाय यशस्वी खेळाडूसाठी सुद्धा हा एक सरावच असतो. नवनवीन खेळाडूंपैकी कोण चमकदार असू शकतील ते खेळाडू हेरता येतात. ह्यात चेस क्लॉकचा वापर होत नाही. दुसरा प्रकार म्हणजे दोन तुल्यबळ खेळाडूतली लढत किंवा लढती. हे डाव व्यावसायिक पद्धतीने चेस क्लॉक घेऊन वेळेच्या नियमात खेळले जातात. आणि ह्यात प्रेक्षकांना, नवीन खेळाडूंना भरपूर शिकायला मिळते. चतुरंग

तात्या विंचू गुरुवार, 06/12/2008 - 14:53
आनंदयात्रींशी सहमत.... चतुरंग यांना एक नम्र विनंती....... आपण मिपा वर बुद्धीबळ शिकवायची लेखमाला सुरु करा ना..... थोड्याफार बेसिक माहिती पासुन सुरुवात करुन डीपमध्ये जायला काहीच हरकत नाही.......

स्वाती दिनेश गुरुवार, 06/12/2008 - 21:22
बुध्दीबळाच्या खेळातल्या हिर्‍यांची ओळख फार छान करून देत आहात तुम्ही, हा लेखही आवडलाच, स्वाती

पिवळा डांबिस गुरुवार, 06/12/2008 - 21:37
शतरंजजी (सॉरी, चतुरंगजी), सुरस, मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण लेख! उरलेली प्रतिक्रिया आता तुम्ही दिलेलं डावांचं होमवर्क केल्यानंतर... आयुष्यात दिलेले होमवर्क आवडीने करण्याचा हा दुर्मिळ प्रसंग!!:) -डांबिसकाका

स्वाती राजेश Fri, 06/13/2008 - 00:37
मस्त माहिती आहे... माझ्या मुलाने सुद्धा वाचली.तो शाळेत बुद्धीबळ स्पर्धेत भाग घेतो....त्याला थोडीफार माहिती आहे. पण आपण दिलेली माहिती खरेच छान,उपयोगी आहे. त्यामुळे ज्ञानात भर पडली.... असेच काही चाली किंवा काही घटना येऊ देत....:)

विसोबा खेचर Fri, 06/13/2008 - 08:18
नेहमीप्रमाणेच सुरेख लेख रे रंगा! यात्री आणि पणशीकरांशी सहमत. सोप्या पद्धतीने तुझ्या शब्दात बुद्धिबळ शिकवणारी मालिका तू घेच लिहायला! मजा येईल! लेका, तुलाच एकदा हारवायची इच्छा आहे! :) आपला, (तिरका) तात्या.

भडकमकर मास्तर Fri, 06/13/2008 - 09:38
एकदम झकास लेख.... .... थोर खेळाडूंची ओळख करून देताना जालावरचे विविध डाव लिन्क म्हणून आपण देता, ते फार आवडते... त्यासाठी भरपूर मेहनत घेऊन आपण हा लेख तयार करता हे जाणवते..त्याबद्दल आभार.... ....सोप्या शब्दांत काही चालींचे , ओपनिंग्जचे वर्णन येउदेत... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग Fri, 06/13/2008 - 19:27
आपल्यापैकी बर्‍याचजणांचा आग्रह दिसतो आहे की मी ओपनिंग्ज बद्दल लिहावे. खेळाचा पूर्वी जोरात असलेला संपर्क सुटून बरीच वर्षे झाली आहेत पण मी प्रयत्न करुन पाहीन, आवडले तर पुढे चालवूयात नाहीतर जय गंगे! प्रोत्साहनाबद्दल पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद! चतुरंग

ध्रुव गुरुवार, 06/12/2008 - 13:06
अत्यंत सुरेख लेख झाला आहे. लेखनशैलीमुळे लेख अजून वाचनीय झाला. -- ध्रुव

आनंदयात्री गुरुवार, 06/12/2008 - 14:06
छान लेख चतुरंग. बुद्धीबळातले फारसे न कळुनही तुझे लेख नेहमी वाचतो कारण खुप रंजक गोष्टी समजतात अन तुझ्या लेखनाला उत्तम ललित लेखनाच टच असतो उदा. लहानग्या कॅपाची पावलं रिकिबीत दिसली ती अशी!! मस्त लिहतोस. मी काय म्हणतो घोडा अडिच घर चालतो, हत्ती सरळ, ऊंट तिरका, प्यादे १ घर अन हे सोडुन वेगळे काय करता येते ते कॅसलिन एवढीच माहिती असणारे अन त्या जोरावर लुटुपूटु खेळणारे माझ्यासारखे बरेच जण आहेत, आम्हाला जरा भारी चेस शिकव ना राव ! मस्त पैकी एखादी बेसिक चाल समजाउन सांगतांना तु भारी लिहशील ! काय म्हणतोस ? कधी टाकतोस चाल नंबर १ ?

लिखाळ गुरुवार, 06/12/2008 - 14:50
अजून एक उत्तम लेख. अतिशय सुंदर भाषा आणि अभ्यासपूर्ण. आपले बुद्धीबळाविषयीचे लेख वाचायला खरेच आवडत आहे. प्रदर्शनीय सामने म्हणजे काय असते?.. वरील प्रतिसादात आनंदयात्री सुचवतात तसेच मलाही वाटते आहे. निरनिराळे बचाव, पवित्रे यांबद्दल आपण लिहिलेत तर नक्कीच वाचायला आवडेल. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

चतुरंग गुरुवार, 06/12/2008 - 23:42
म्हणजे प्रतिथयश खेळाडूंशी उदयोन्मुख खेळाडूंचे अनौपचारिक सामने. एकाच वेळा अनेकजणांशी खेळले जातात. ह्यात दोन गोष्टी साध्य होतात एक म्हणजे यशस्वी खेळाडू कसा खेळतो ते प्रत्यक्ष बघायला आणि/किंवा खेळायला मिळते. शिवाय यशस्वी खेळाडूसाठी सुद्धा हा एक सरावच असतो. नवनवीन खेळाडूंपैकी कोण चमकदार असू शकतील ते खेळाडू हेरता येतात. ह्यात चेस क्लॉकचा वापर होत नाही. दुसरा प्रकार म्हणजे दोन तुल्यबळ खेळाडूतली लढत किंवा लढती. हे डाव व्यावसायिक पद्धतीने चेस क्लॉक घेऊन वेळेच्या नियमात खेळले जातात. आणि ह्यात प्रेक्षकांना, नवीन खेळाडूंना भरपूर शिकायला मिळते. चतुरंग

तात्या विंचू गुरुवार, 06/12/2008 - 14:53
आनंदयात्रींशी सहमत.... चतुरंग यांना एक नम्र विनंती....... आपण मिपा वर बुद्धीबळ शिकवायची लेखमाला सुरु करा ना..... थोड्याफार बेसिक माहिती पासुन सुरुवात करुन डीपमध्ये जायला काहीच हरकत नाही.......

स्वाती दिनेश गुरुवार, 06/12/2008 - 21:22
बुध्दीबळाच्या खेळातल्या हिर्‍यांची ओळख फार छान करून देत आहात तुम्ही, हा लेखही आवडलाच, स्वाती

पिवळा डांबिस गुरुवार, 06/12/2008 - 21:37
शतरंजजी (सॉरी, चतुरंगजी), सुरस, मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण लेख! उरलेली प्रतिक्रिया आता तुम्ही दिलेलं डावांचं होमवर्क केल्यानंतर... आयुष्यात दिलेले होमवर्क आवडीने करण्याचा हा दुर्मिळ प्रसंग!!:) -डांबिसकाका

स्वाती राजेश Fri, 06/13/2008 - 00:37
मस्त माहिती आहे... माझ्या मुलाने सुद्धा वाचली.तो शाळेत बुद्धीबळ स्पर्धेत भाग घेतो....त्याला थोडीफार माहिती आहे. पण आपण दिलेली माहिती खरेच छान,उपयोगी आहे. त्यामुळे ज्ञानात भर पडली.... असेच काही चाली किंवा काही घटना येऊ देत....:)

विसोबा खेचर Fri, 06/13/2008 - 08:18
नेहमीप्रमाणेच सुरेख लेख रे रंगा! यात्री आणि पणशीकरांशी सहमत. सोप्या पद्धतीने तुझ्या शब्दात बुद्धिबळ शिकवणारी मालिका तू घेच लिहायला! मजा येईल! लेका, तुलाच एकदा हारवायची इच्छा आहे! :) आपला, (तिरका) तात्या.

भडकमकर मास्तर Fri, 06/13/2008 - 09:38
एकदम झकास लेख.... .... थोर खेळाडूंची ओळख करून देताना जालावरचे विविध डाव लिन्क म्हणून आपण देता, ते फार आवडते... त्यासाठी भरपूर मेहनत घेऊन आपण हा लेख तयार करता हे जाणवते..त्याबद्दल आभार.... ....सोप्या शब्दांत काही चालींचे , ओपनिंग्जचे वर्णन येउदेत... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग Fri, 06/13/2008 - 19:27
आपल्यापैकी बर्‍याचजणांचा आग्रह दिसतो आहे की मी ओपनिंग्ज बद्दल लिहावे. खेळाचा पूर्वी जोरात असलेला संपर्क सुटून बरीच वर्षे झाली आहेत पण मी प्रयत्न करुन पाहीन, आवडले तर पुढे चालवूयात नाहीतर जय गंगे! प्रोत्साहनाबद्दल पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद! चतुरंग
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपल्या संपूर्ण बुद्धिबळ कारकीर्दीत फक्त ३६ डाव हरलेल्या आणि सातत्याने आठ वर्षे अपराजित राहिलेल्या माणसाला 'बुद्धिबळ खेळणारे यंत्र' असा किताब मिळाला नसता तरच नवल. बुद्धिबळातला चमत्कार असं ज्याचं वर्णन केलं जातं त्या होजे राऊल कॅपाब्लांका बद्दलच मी बोलतोय. १८८८ मधे दक्षिण अमेरिकेतल्या क्यूबा ह्या देशात जन्मलेल्या होजेचे बुद्धिबळाचे प्राथमिक शिक्षण घरातच वडिलांशी खेळताना झाले. चार वर्षाच्या कापाने वडिलांना घोड्याची एक अयोग्य खेळी करुन त्याला फसवताना पकडले आणि त्यांनी नेमका काय प्रकार केला ते त्यांना नीट समजावून सांगितले!

पुपुर्झा

पुष्कराज ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कधीतरी कोणीतरी आपल्या मनात घर करत,कायमचा निवारा नसेलही तो,पण काही काळ तरी आपल मन तिथ रमलेल असत, मनाला वेड लावणारे हे क्षण, रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात असाही निवांतपणा हवाच ना

एक स्वप्न प्रवास (८)

विजुभाऊ ·

राजे गुरुवार, 06/12/2008 - 09:47
नेहमी प्रमाणेच छान !! पुरी येथे गेलात भगवान जगन्नाथाचे दर्शन तरी घ्यावयास हवे होते हो..... बाकी तुम्हाला लहानपणापासून निसर्ग आवडतो असा माझा कयास आहे... नेहमी तुम्हाला पाऊस व पावसाळी वातावरण आवडत असावे.. तुमच्या लेखनी मध्ये हे आरामात लक्षात येते.. प्रवास असाच रंगत दार ठेवा.. व पुढील भाग लवकर येऊ देत. राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

अमोल केळकर गुरुवार, 06/12/2008 - 09:59
मस्त वर्णन आपल्या पुढील सर्व प्रवासास हार्दीक शुभेच्छा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/12/2008 - 10:03
मेघदुत ची आठवण झाली. :) ढगातला प्रवास आवडला, आकाशात जेव्हा केव्हा ढगांचा प्रवास पाहात राहू आपल्या लेखाची आठवण होत राहील. ढगांच्या खिडकीतून खाली डोकावल्यावर काय काय दिसले वाचायला मजा आली. ''आकारमानाप्रमाणे आणि प्रदेशानुसार गारांचे वर्गिकरण करुन ठेवले होते.त्या एका चाळणीमधुन खाली टाकण्यात येणार होत्या. पाण्याने भरलेले छोटे ढगांचे तुकडे रचुन ठेवले होते.पाउस पडण्यापूर्वी वातावरण निर्मिती व्हावी म्हणुन ढगातील स्पीकर चालु केले होते.'' हाहाहाहा हे लै भारी !!! बाकी 'ऐन' ला भेटल्याशिवाय आपला प्रवास थांबवूच नका आणि ती इतक्या सहजा सहजी भेटता कामा नये !!!

मनस्वी गुरुवार, 06/12/2008 - 10:49
वा व्हिक्टर
पाउस झाल्यामुले माणसे खुशीत येत असतीलच पण ढगही खुशीत येतात. ते हलेके होतात. पुढील प्रवासासाठी हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे म्हणत एकमेकांत मिसळतात.शाळा सुटल्यावर लहान मुलानी जल्लोश करत घरी जाण्यासाठी वर्गातुन मैदानात धाव घ्यावी. त्यांची एकच सरमिसळ व्हावी आणि त्या गर्दीला "उत्साह" एवढेच रूप मिळावे तसे काहिसे झाले.....आमच्या ढगात बरेचसे लहनमोठे ढ्ग मिसळले.
छान कल्पना. हाही ढगप्रवास आवडला. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

झकासराव गुरुवार, 06/12/2008 - 11:52
झाडे कशी लहान मुलाला आईने आंघोळ घालावी तशी दिसत होती. जंगलातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गामुळे खाली दाट केसातुन भांग पाडावे तसे दिसत होते. >>> ही तुमची वर्णन करण्याची शैली मला आमचा नववी कि दहावीतील धडा आठवुन देते. त्यात विठ्ठल गाडगीळ (चु भु दे घे) यानी त्यांच्या केरळ प्रवासाचे वर्णन केले होते. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

अभिरत भिरभि-या गुरुवार, 06/12/2008 - 16:13
अक्शी खरे ... नववी तल्या या धड्यात नारळीच्या बागांचे असे काही वर्णन दिले आहे की बास .. बाकी ते वर्णन खोटे वाटावे अशी सध्या केरळची अवस्था आहे.

मदनबाण गुरुवार, 06/12/2008 - 12:36
व्हिक्टरभाऊ मस्तच... कोणाही मर्त्य मानावाला जमणार नाही अशी रंगांचे ही स्वर्गीय उधळण ढगात सुरु झाली होती. हे फार आवडल.. (स्वप्नाळु) मदनबाण.....

स्वाती राजेश गुरुवार, 06/12/2008 - 14:03
मस्त लेख.... पारले मोनॅकोच्या ऍडचे वर्णन आवडले....:) फ़क्त शिवाजी महाराज, जंगलात गुहेत रहाणारा सिंह, पालथा झोपलेला सैनिक आणि सलाईनच्या बाटलीचे कारंजे असते तर फ़टाके न उडवतादेखील दिवाळी केल्यासारखे वाटले असते. बाळापण आठवले...आम्हीपण सलाईनचा वापरकरून कारंजा करत होतो...:) अजुनी तिला भेटला नाहीत याचे जास्त वाईट वाटले...:)

In reply to by स्वाती राजेश

इनोबा म्हणे Fri, 06/13/2008 - 01:42
फ़क्त शिवाजी महाराज, जंगलात गुहेत रहाणारा सिंह, पालथा झोपलेला सैनिक आणि सलाईनच्या बाटलीचे कारंजे असते तर फ़टाके न उडवतादेखील दिवाळी केल्यासारखे वाटले असते. बाळापण आठवले...आम्हीपण सलाईनचा वापरकरून कारंजा करत होतो... हेच म्हणतो विजुभाऊ...मस्तच कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 06/12/2008 - 15:15
हवाई प्रवासाच्या नियमा नुसार ढगात ;हलकी असतात म्हणुन फ़क्त मोनॅको बिस्कीटे विकायला परवानगी होती. शाळा सुटल्यावर लहान मुलानी जल्लोश करत घरी जाण्यासाठी वर्गातुन मैदानात धाव घ्यावी. त्यांची एकच सरमिसळ व्हावी आणि त्या गर्दीला "उत्साह" एवढेच रूप मिळावे जमलाय लेख. तुमच्या कल्पनाशक्तीची कमाल आहे. बाकी ढगांपासून प्रेरणा घेऊन एवढे लिखाण करणारे कालिदासानंतर बहुतेक तुम्हीच. :D :D बिपिन.

शितल गुरुवार, 06/12/2008 - 17:36
पेस्तनकाकांचा आवाज या वेळेस स्पष्ट आला. मी वर पाहिले.....पहातो तो काय. पेस्तनकाका हवेत तरंगत होते.त्यानी मोनॅको बिस्किटे जास्त प्रमाणात खाल्यामुळे ते फ़ारच हलके होऊन हवेत तरंगत होते. हा हा हा ... खाली तिष्ता नदी आता दुथडीभरुन वहात होती.झाडे कशी लहान मुलाला आईने आंघोळ घालावी तशी दिसत होती. जंगलातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गामुळे खाली दाट केसातुन भांग पाडावे तसे दिसत होते. दगडावरुन पडणारे नदीचे पाणी पाहुन मला कालिदासाने मेघदूतात वर्णन केलेल्या ओलेत्या ललनेच्या शुभ्र वस्त्राप्रमाणे दिसणारे नदीचे पाणी ही उपमा आठवली. खरेच कालिदासानेही असाच ढगातुन कधितरी प्रवास केला असावा त्याशिवाय त्याला ही उपमा सूचली नसती. खुप सु॑दर वर्णन. हळु हळु सगळे तारे अंधुक व्हायला लागले.पूर्वेला निळसर गुलाबी गुलालाची उधळण होऊ लागली.मी आत्तापर्यंत सूर्योदय फ़क्त डोंगराआडुनच होताना पाहिला होता.हा सूर्योदय अगदी क्षितीजावरुन होत होता.आकाश गुलाबी सोनेरी लालसर मोरपंखी अशा अनेक रंगानी भरुन गेले. आमचा ढग तर मिनिटामिनिटाला नवा रंग धारण करत होता.हळु हळु त्या प्रत्येक रंगात एक सोनेरी झाक डोकावु लागली. पूर्वेकडे साक्षात भगवान सहस्त्ररश्मी क्षितीजाआडुन डोकावु लागले.क्षितीजावरुन सूर्यास्त दिसतो जवळ जवळ तेवढाच सूर्योदय ही मनोहर दिसतो. किंबहुना त्यापेक्षा जास्तच. कोणाही मर्त्य मानावाला जमणार नाही अशी रंगांचे ही स्वर्गीय उधळण ढगात सुरु झाली होती. हळुहळु सगळ ढग लालसर सोनेरी प्रकाशाने न्हाउन निघाला. त्या प्रकाशात आम्ही सगळेच लालसर सोनेरी यक्ष दिसु लागलो. तेजपुंजाची झळाळी काय असते याचा आम्ही अनुभव घेत होतो. निसर्ग सौद॑र्याची उधलण छान केली आहे स्वप्नात. तुम्ही आम्हाला ही स्वप्नात पाठवलेत.

वरदा गुरुवार, 06/12/2008 - 22:42
म्हणते तस्सच माझी प्रतिक्रीया देऊन टाकली तिने... तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम! सिंपली ग्रेट!!!

In reply to by वरदा

छोटा डॉन गुरुवार, 06/12/2008 - 22:49
स्वप्नप्रवास नेहमीप्रमाणे मजेशीर झाला ... शितलला ज्या वाक्यांवर हसु आले तेथेच मला पण हसु आले तेव्हा पुन्हा स्मायली टाकण्यात अर्थ नाही ... प्रवास नंतर लवकर संपवू नये ... [ तसे मनात असल्यास आम्हाला वेगळी व्यवस्था करावी लागेल, च्यायला ढगांचे "ट्रॅफीक जाम" करुन टाकतो एकदम बेंगलोर श्टाईल, मग बसा वर्णन करत ....] अवांतर : विजूभौ व्हीक्टर ममधले "व्हीक्टर" काय आहे ??? छोटा व्हिक्टर डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विजुभाऊ Fri, 06/13/2008 - 11:29
विजूभौ व्हीक्टर ममधले "व्हीक्टर" काय आहे ??? ऍन मला विजुभाऊ न म्हणता व्हिक्टर या समानार्थी नावाने हाक मारते / ओळखते. ( मैत्रिणीने भाऊ म्हणुन संबोधणे .. :SS .ह्रदयाला काय वेदना होतात हे तुम्हाला काय ठाउक. तुम्हाला तुमची मैत्रीण डॉनुड्या शोनुड्या म्हणत असेल हो.....आमच्या नशीबी नेहमी सालं "भाऊ"च. माझे नाव मी बदलुन विजु"बबड्या" असंच ठेवतो आता ) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

बकुळफुले Sun, 06/15/2008 - 19:27
छे: आजही तसेच. ऎन; पुन्हा.एकदा मी स्वप्नात तुला न भेटताच परत आलो. ही अशी स्वप्नांची समाप्ती नको वाटते. पण ते आपल्य हातात थोडेच असते. विजुभौ गटणे मामा म्हणतो की ऍनने तुम्हाला नकार दिला म्हणुन.......=)) पण लगे रहो....एक ना एक दिवस तुमची स्वप्ने खरी होतील... तुम्हाला ऍन वास्तवात ही भेटावी ...ही सदीच्छा

In reply to by बकुळफुले

सखाराम_गटणे™ Sun, 06/15/2008 - 19:42
खास जेलो ला पाठवले आहे ना. ती आमच्या ग्रुप ची आवडती हेरोईन. तीचे लग्न झाले तेव्हा आम्ही शोकसभा वैगरे घेतली. विजुभाउ थोडे समजुन घ्या. 'कहानी मे टिवस्ट' :)

प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/19/2008 - 18:54
खाली तिष्ता नदी आता दुथडीभरुन वहात होती.झाडे कशी लहान मुलाला आईने आंघोळ घालावी तशी दिसत होती. जंगलातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गामुळे खाली दाट केसातुन भांग पाडावे तसे दिसत होते. दगडावरुन पडणारे नदीचे पाणी पाहुन मला कालिदासाने मेघदूतात वर्णन केलेल्या ओलेत्या ललनेच्या शुभ्र वस्त्राप्रमाणे दिसणारे नदीचे पाणी ही उपमा आठवली. खरेच कालिदासानेही असाच ढगातुन कधितरी प्रवास केला असावा त्याशिवाय त्याला ही उपमा सूचली नसती. खडकावरुन फ़ेसाळत खळाळणारा पाण्याचा शूभ्र प्रवाह...त्याभोवती गवताचे हिरवे गार मखमली पाचुचे मखर. मधेच दिसणारी लालसर काळी माती या सगळ्याला विसंगत छेद देणारा काळाशार डामरी राष्ट्रीय महामार्ग. अक्षरश: वेड लावणारे दृष्य होते ते. हिरव्या रंगाच्या अगणीत छटा कोणीतरी मनाला येईल तशा उधळल्या होत्या.एका रंगाच्या इतक्या छटा असतात हे प्रथमच पहात होतो.नुकत्याच फ़ुटु पहाणा-या कोवळ्या सोनेरी लालसर मखमली दुलई पासुन ते गाभुळल्या शेवाळी काळसर हिरव्यापर्यंत........दाट वाढलेल्या कुरणाच्या फ़िक्कट पोपटी छटेपासुन ते वा-यावर नाचत हिंदोळणा-या मोठ्या हत्ती गवताच्या पाचुच्या हिरव्या गालिच्या पर्यन्त हिरव्या रंगाच्या असतील नसतील तेव्हढया सगळ्या छटा उपस्थित होत्या. सुंदर वर्णन. आवडले. अभिनंदन.

राजे गुरुवार, 06/12/2008 - 09:47
नेहमी प्रमाणेच छान !! पुरी येथे गेलात भगवान जगन्नाथाचे दर्शन तरी घ्यावयास हवे होते हो..... बाकी तुम्हाला लहानपणापासून निसर्ग आवडतो असा माझा कयास आहे... नेहमी तुम्हाला पाऊस व पावसाळी वातावरण आवडत असावे.. तुमच्या लेखनी मध्ये हे आरामात लक्षात येते.. प्रवास असाच रंगत दार ठेवा.. व पुढील भाग लवकर येऊ देत. राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

अमोल केळकर गुरुवार, 06/12/2008 - 09:59
मस्त वर्णन आपल्या पुढील सर्व प्रवासास हार्दीक शुभेच्छा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/12/2008 - 10:03
मेघदुत ची आठवण झाली. :) ढगातला प्रवास आवडला, आकाशात जेव्हा केव्हा ढगांचा प्रवास पाहात राहू आपल्या लेखाची आठवण होत राहील. ढगांच्या खिडकीतून खाली डोकावल्यावर काय काय दिसले वाचायला मजा आली. ''आकारमानाप्रमाणे आणि प्रदेशानुसार गारांचे वर्गिकरण करुन ठेवले होते.त्या एका चाळणीमधुन खाली टाकण्यात येणार होत्या. पाण्याने भरलेले छोटे ढगांचे तुकडे रचुन ठेवले होते.पाउस पडण्यापूर्वी वातावरण निर्मिती व्हावी म्हणुन ढगातील स्पीकर चालु केले होते.'' हाहाहाहा हे लै भारी !!! बाकी 'ऐन' ला भेटल्याशिवाय आपला प्रवास थांबवूच नका आणि ती इतक्या सहजा सहजी भेटता कामा नये !!!

मनस्वी गुरुवार, 06/12/2008 - 10:49
वा व्हिक्टर
पाउस झाल्यामुले माणसे खुशीत येत असतीलच पण ढगही खुशीत येतात. ते हलेके होतात. पुढील प्रवासासाठी हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे म्हणत एकमेकांत मिसळतात.शाळा सुटल्यावर लहान मुलानी जल्लोश करत घरी जाण्यासाठी वर्गातुन मैदानात धाव घ्यावी. त्यांची एकच सरमिसळ व्हावी आणि त्या गर्दीला "उत्साह" एवढेच रूप मिळावे तसे काहिसे झाले.....आमच्या ढगात बरेचसे लहनमोठे ढ्ग मिसळले.
छान कल्पना. हाही ढगप्रवास आवडला. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

झकासराव गुरुवार, 06/12/2008 - 11:52
झाडे कशी लहान मुलाला आईने आंघोळ घालावी तशी दिसत होती. जंगलातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गामुळे खाली दाट केसातुन भांग पाडावे तसे दिसत होते. >>> ही तुमची वर्णन करण्याची शैली मला आमचा नववी कि दहावीतील धडा आठवुन देते. त्यात विठ्ठल गाडगीळ (चु भु दे घे) यानी त्यांच्या केरळ प्रवासाचे वर्णन केले होते. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

अभिरत भिरभि-या गुरुवार, 06/12/2008 - 16:13
अक्शी खरे ... नववी तल्या या धड्यात नारळीच्या बागांचे असे काही वर्णन दिले आहे की बास .. बाकी ते वर्णन खोटे वाटावे अशी सध्या केरळची अवस्था आहे.

मदनबाण गुरुवार, 06/12/2008 - 12:36
व्हिक्टरभाऊ मस्तच... कोणाही मर्त्य मानावाला जमणार नाही अशी रंगांचे ही स्वर्गीय उधळण ढगात सुरु झाली होती. हे फार आवडल.. (स्वप्नाळु) मदनबाण.....

स्वाती राजेश गुरुवार, 06/12/2008 - 14:03
मस्त लेख.... पारले मोनॅकोच्या ऍडचे वर्णन आवडले....:) फ़क्त शिवाजी महाराज, जंगलात गुहेत रहाणारा सिंह, पालथा झोपलेला सैनिक आणि सलाईनच्या बाटलीचे कारंजे असते तर फ़टाके न उडवतादेखील दिवाळी केल्यासारखे वाटले असते. बाळापण आठवले...आम्हीपण सलाईनचा वापरकरून कारंजा करत होतो...:) अजुनी तिला भेटला नाहीत याचे जास्त वाईट वाटले...:)

In reply to by स्वाती राजेश

इनोबा म्हणे Fri, 06/13/2008 - 01:42
फ़क्त शिवाजी महाराज, जंगलात गुहेत रहाणारा सिंह, पालथा झोपलेला सैनिक आणि सलाईनच्या बाटलीचे कारंजे असते तर फ़टाके न उडवतादेखील दिवाळी केल्यासारखे वाटले असते. बाळापण आठवले...आम्हीपण सलाईनचा वापरकरून कारंजा करत होतो... हेच म्हणतो विजुभाऊ...मस्तच कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 06/12/2008 - 15:15
हवाई प्रवासाच्या नियमा नुसार ढगात ;हलकी असतात म्हणुन फ़क्त मोनॅको बिस्कीटे विकायला परवानगी होती. शाळा सुटल्यावर लहान मुलानी जल्लोश करत घरी जाण्यासाठी वर्गातुन मैदानात धाव घ्यावी. त्यांची एकच सरमिसळ व्हावी आणि त्या गर्दीला "उत्साह" एवढेच रूप मिळावे जमलाय लेख. तुमच्या कल्पनाशक्तीची कमाल आहे. बाकी ढगांपासून प्रेरणा घेऊन एवढे लिखाण करणारे कालिदासानंतर बहुतेक तुम्हीच. :D :D बिपिन.

शितल गुरुवार, 06/12/2008 - 17:36
पेस्तनकाकांचा आवाज या वेळेस स्पष्ट आला. मी वर पाहिले.....पहातो तो काय. पेस्तनकाका हवेत तरंगत होते.त्यानी मोनॅको बिस्किटे जास्त प्रमाणात खाल्यामुळे ते फ़ारच हलके होऊन हवेत तरंगत होते. हा हा हा ... खाली तिष्ता नदी आता दुथडीभरुन वहात होती.झाडे कशी लहान मुलाला आईने आंघोळ घालावी तशी दिसत होती. जंगलातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गामुळे खाली दाट केसातुन भांग पाडावे तसे दिसत होते. दगडावरुन पडणारे नदीचे पाणी पाहुन मला कालिदासाने मेघदूतात वर्णन केलेल्या ओलेत्या ललनेच्या शुभ्र वस्त्राप्रमाणे दिसणारे नदीचे पाणी ही उपमा आठवली. खरेच कालिदासानेही असाच ढगातुन कधितरी प्रवास केला असावा त्याशिवाय त्याला ही उपमा सूचली नसती. खुप सु॑दर वर्णन. हळु हळु सगळे तारे अंधुक व्हायला लागले.पूर्वेला निळसर गुलाबी गुलालाची उधळण होऊ लागली.मी आत्तापर्यंत सूर्योदय फ़क्त डोंगराआडुनच होताना पाहिला होता.हा सूर्योदय अगदी क्षितीजावरुन होत होता.आकाश गुलाबी सोनेरी लालसर मोरपंखी अशा अनेक रंगानी भरुन गेले. आमचा ढग तर मिनिटामिनिटाला नवा रंग धारण करत होता.हळु हळु त्या प्रत्येक रंगात एक सोनेरी झाक डोकावु लागली. पूर्वेकडे साक्षात भगवान सहस्त्ररश्मी क्षितीजाआडुन डोकावु लागले.क्षितीजावरुन सूर्यास्त दिसतो जवळ जवळ तेवढाच सूर्योदय ही मनोहर दिसतो. किंबहुना त्यापेक्षा जास्तच. कोणाही मर्त्य मानावाला जमणार नाही अशी रंगांचे ही स्वर्गीय उधळण ढगात सुरु झाली होती. हळुहळु सगळ ढग लालसर सोनेरी प्रकाशाने न्हाउन निघाला. त्या प्रकाशात आम्ही सगळेच लालसर सोनेरी यक्ष दिसु लागलो. तेजपुंजाची झळाळी काय असते याचा आम्ही अनुभव घेत होतो. निसर्ग सौद॑र्याची उधलण छान केली आहे स्वप्नात. तुम्ही आम्हाला ही स्वप्नात पाठवलेत.

वरदा गुरुवार, 06/12/2008 - 22:42
म्हणते तस्सच माझी प्रतिक्रीया देऊन टाकली तिने... तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम! सिंपली ग्रेट!!!

In reply to by वरदा

छोटा डॉन गुरुवार, 06/12/2008 - 22:49
स्वप्नप्रवास नेहमीप्रमाणे मजेशीर झाला ... शितलला ज्या वाक्यांवर हसु आले तेथेच मला पण हसु आले तेव्हा पुन्हा स्मायली टाकण्यात अर्थ नाही ... प्रवास नंतर लवकर संपवू नये ... [ तसे मनात असल्यास आम्हाला वेगळी व्यवस्था करावी लागेल, च्यायला ढगांचे "ट्रॅफीक जाम" करुन टाकतो एकदम बेंगलोर श्टाईल, मग बसा वर्णन करत ....] अवांतर : विजूभौ व्हीक्टर ममधले "व्हीक्टर" काय आहे ??? छोटा व्हिक्टर डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विजुभाऊ Fri, 06/13/2008 - 11:29
विजूभौ व्हीक्टर ममधले "व्हीक्टर" काय आहे ??? ऍन मला विजुभाऊ न म्हणता व्हिक्टर या समानार्थी नावाने हाक मारते / ओळखते. ( मैत्रिणीने भाऊ म्हणुन संबोधणे .. :SS .ह्रदयाला काय वेदना होतात हे तुम्हाला काय ठाउक. तुम्हाला तुमची मैत्रीण डॉनुड्या शोनुड्या म्हणत असेल हो.....आमच्या नशीबी नेहमी सालं "भाऊ"च. माझे नाव मी बदलुन विजु"बबड्या" असंच ठेवतो आता ) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

बकुळफुले Sun, 06/15/2008 - 19:27
छे: आजही तसेच. ऎन; पुन्हा.एकदा मी स्वप्नात तुला न भेटताच परत आलो. ही अशी स्वप्नांची समाप्ती नको वाटते. पण ते आपल्य हातात थोडेच असते. विजुभौ गटणे मामा म्हणतो की ऍनने तुम्हाला नकार दिला म्हणुन.......=)) पण लगे रहो....एक ना एक दिवस तुमची स्वप्ने खरी होतील... तुम्हाला ऍन वास्तवात ही भेटावी ...ही सदीच्छा

In reply to by बकुळफुले

सखाराम_गटणे™ Sun, 06/15/2008 - 19:42
खास जेलो ला पाठवले आहे ना. ती आमच्या ग्रुप ची आवडती हेरोईन. तीचे लग्न झाले तेव्हा आम्ही शोकसभा वैगरे घेतली. विजुभाउ थोडे समजुन घ्या. 'कहानी मे टिवस्ट' :)

प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/19/2008 - 18:54
खाली तिष्ता नदी आता दुथडीभरुन वहात होती.झाडे कशी लहान मुलाला आईने आंघोळ घालावी तशी दिसत होती. जंगलातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गामुळे खाली दाट केसातुन भांग पाडावे तसे दिसत होते. दगडावरुन पडणारे नदीचे पाणी पाहुन मला कालिदासाने मेघदूतात वर्णन केलेल्या ओलेत्या ललनेच्या शुभ्र वस्त्राप्रमाणे दिसणारे नदीचे पाणी ही उपमा आठवली. खरेच कालिदासानेही असाच ढगातुन कधितरी प्रवास केला असावा त्याशिवाय त्याला ही उपमा सूचली नसती. खडकावरुन फ़ेसाळत खळाळणारा पाण्याचा शूभ्र प्रवाह...त्याभोवती गवताचे हिरवे गार मखमली पाचुचे मखर. मधेच दिसणारी लालसर काळी माती या सगळ्याला विसंगत छेद देणारा काळाशार डामरी राष्ट्रीय महामार्ग. अक्षरश: वेड लावणारे दृष्य होते ते. हिरव्या रंगाच्या अगणीत छटा कोणीतरी मनाला येईल तशा उधळल्या होत्या.एका रंगाच्या इतक्या छटा असतात हे प्रथमच पहात होतो.नुकत्याच फ़ुटु पहाणा-या कोवळ्या सोनेरी लालसर मखमली दुलई पासुन ते गाभुळल्या शेवाळी काळसर हिरव्यापर्यंत........दाट वाढलेल्या कुरणाच्या फ़िक्कट पोपटी छटेपासुन ते वा-यावर नाचत हिंदोळणा-या मोठ्या हत्ती गवताच्या पाचुच्या हिरव्या गालिच्या पर्यन्त हिरव्या रंगाच्या असतील नसतील तेव्हढया सगळ्या छटा उपस्थित होत्या. सुंदर वर्णन. आवडले. अभिनंदन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

शिल्पकार गुरू आणि मास्तरांची शिल्पकला..

भडकमकर मास्तर ·

राजे गुरुवार, 06/12/2008 - 09:35
ह्या जगात सर्वा सुंदर कला कोणती असे जर कोणी मला विचारले तर मी सरळ बोट दाखवेन ते शिल्पकलेवर !!! वा काय कला ! फोटो छान आले आहेत.... राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

भाग्यश्री गुरुवार, 06/12/2008 - 09:39
काय मस्त केलय हो?!! जोशी काकांनी केलेले शिल्प बेस्टच आहे, परंतू तुमचे पहीले असून अप्रतिम आले आहे! फार आवडलं!! http://bhagyashreee.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/12/2008 - 09:45
श्री जोशी मास्तरांची शिल्पकला आणि त्यांच्याबद्दलची माहिती आवडली !!! बाय द वे, या कलेला मृदुमुर्तीकलाही म्हणतात असे वाटते ? ( चुभुदेघे)

मनस्वी गुरुवार, 06/12/2008 - 10:02
मास्तर, शिल्पकलेची सचित्र माहिती आवडली. आणि तुमचे पहिलेवहिले शिल्पही छान आहे. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

प्रमोद देव गुरुवार, 06/12/2008 - 10:10
उत्तम लेख आहे. जोशी सर आणि त्यांचे शिष्य भडकमकर मास्तर दोघांचेही कौतुक वाटते. ज्या व्यक्तीचे शिल्प बनवलंय त्या व्यक्तीची छायाचित्रं सोबत जोडली असती तर अजून मजा आली असती. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

ध्रुव गुरुवार, 06/12/2008 - 11:57
सुरेख चित्रे व तुमच्या सरांची शिल्पकला तर फारच छान आहे. अजूनही येऊदे... -- ध्रुव

स्वाती दिनेश गुरुवार, 06/12/2008 - 14:49
गुरु आणि शिष्य दोघांनी केलेली शिल्पे आवडली. आठवणीही छान! स्वाती

चतुरंग गुरुवार, 06/12/2008 - 18:02
जोशीबुवा चांगलेच शिल्पकार दिसताहेत. आपलेही शिल्प छान आहे. शिल्पकला ही अतिशय अवघड आहे असे माझे मत कारण त्रिमितीत काम करताना एक वेगळीच समज लागते. पुढच्या कामाला शुभेच्छा! चतुरंग

मुक्तसुनीत गुरुवार, 06/12/2008 - 19:18
लेख आणि माहिती फार आवडली. इतक्या बुजुर्ग माणसाला जवळून पहायचे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे , एखादे काम "घडताना" पहायचे ! हे म्हणजे भीमसेन जोशींची (मायक्रोफोन शिवायची) खाजगी मैफल पहिल्या रांगेत बसून ऐकण्यासारखे झाले राव ! :-) एक विनंती : या निमित्ताने , शिल्पकलेबद्दल , शिल्प कसे "पहावे" याबद्द्ल , शिल्पकलेच्या परंपरांबद्दल , या कलेच्या आजच्या स्थितीबद्दल इ. इ. थोडे लिहीलेत तर फार उत्तम. तुमची नाट्यकलेबद्द्लची लेखणी थोडी इथे वळवा की ! :-) ह्या जगात सर्वा सुंदर कला कोणती असे जर कोणी मला विचारले तर मी सरळ बोट दाखवेन ते शिल्पकलेवर !!! राजेसाहेब , काय बोलला आहात ! पैसा वसूल :-)

In reply to by मुक्तसुनीत

भडकमकर मास्तर Sat, 06/14/2008 - 09:07
या निमित्ताने , शिल्पकलेबद्दल , शिल्प कसे "पहावे" याबद्द्ल , शिल्पकलेच्या परंपरांबद्दल , या कलेच्या आजच्या स्थितीबद्दल इ. इ. थोडे लिहीलेत तर फार उत्तम _ शक्य असते तर तेही लिहिले असते पण एवढी माहिती मला खरंच नाही... आमच्या नाटकाच्या निमित्तानं हे सारं चुकून शक्य झालं, इतकंच.... _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

इनोबा म्हणे Fri, 06/13/2008 - 02:12
मास्तरांचे मास्तर 'जोशी मास्तर' यांचे शिल्प तर अप्रतिमच...पण आमच्या मास्तरांनीही कमालच केली म्हणायची. अवांतरः ह्या मास्तरनी आता काय करायचे बाकी ठेवलंय ते पण कळू दे! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर Fri, 06/13/2008 - 08:09
वा मास्तर! सुंदर लेख आणि ओळख.. गुरुशिष्य परंपरेला सलाम! जोशीमास्तरांना आमचा दंडवत सांगा... तात्या.

शितल Fri, 06/13/2008 - 17:59
मास्तर तुमच्या गुरूला आणि तुम्हाला ही सलाम. मस्त कला आहे ही, आणि तुमची आवड अजुन कशात कशात आहे हे ही कळु दे. बाकी इनोबा म्हणतो ते खरे.

सहज Sun, 06/15/2008 - 08:16
लेख आवडला. शिल्पकला बघायला जितकी उच्च तितकी त्यावर काही वाचायला बोरींग हा देखील एक पुर्वग्रह तुमच्या लेखाने दुर झाला. जोशी बुवांची माहीती, कला, फोटो, त्यांचे इतर कौशल्य वाचायला खरच खूप छान वाटले. कबुलीजबाब - खरे सांगतो भडकमकर मास्तर यांचे क्लासेस मालीका वाचल्यावर मी हा लेख नंतर वाचायचा म्हणुन बाजुला ठेवला. ; - ) मला वाटले की हा लेख म्हणजे शिल्पकार कसे बनावे ह्याबद्दलचा "क्लास" असावा. भडकमकर सर, लेखाचे शीर्षक वाचुन लेख वाचायला किंचीत पुर्वग्रहाने वेळ लावला त्याबद्दल माफी. पुन्हा असे होणार नाही.आता वाचल्यावर कबुल करतो की आधी वाचायला पाहीजे होता.

भडकमकर मास्तर Sun, 06/15/2008 - 09:04
मला वाटले की हा लेख म्हणजे शिल्पकार कसे बनावे ह्याबद्दलचा "क्लास" असावा. क्लासचे शीर्षक करीअर गयडन्स क्लास भाग अमुक अमुक असेच असणार आहे... असो...तुम्हाला लेख आवडला , आनंद वाटला... धन्यवाद.. :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर Mon, 01/27/2025 - 15:39
https://www.youtube.com/watch?v=CMw9BeAWbro या वरच्या मुलाखतीत गावसकर १ तास चार मिनिटे ०७ व्या सेकन्दाला राजस्थानचे लेग स्पिनर चन्दू जोशी यान्चा उल्लेख करतात. आता नव्वदीत असतील आता. ९२ . त्यंच्यावरचं हे आर्टिकलही सापडलं

चौथा कोनाडा Sat, 02/01/2025 - 18:58
भारी योग आला ... जोशी सर म्हंजे बहुप्रतिभा कलावंत आहेत ... माझ्या ही नशिबानं आमच्या कलावर्तुळामुळं जोशी सरांशी अनेकदा भेटणं झालं ... त्यांच्या घरीही येणं जाणं झालं. यातूनच माझ्या हातून दिवाळी अंक २०२४ - कोण आहेत हे कलंदर चंदू जोशी ? मध्ये हे शब्द चित्र उमटलं ! असे कलाकार भेटणं अन त्यांचं काम पहायला मिळण खरंच भाग्य असतं !

हे चंद्रशेखर जोशी तेच का ज्यांनी श्री मोरया गोसावी समाधी मंदिरातील सुंदर शिल्पे बनवली आहेत, अन् वाड्यावरील सुंदर चित्रे काढली आहेत ? अन् ज्यांचे सज्जनगडावर देखील एक चित्रांचे दालन आहे ?

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा Sun, 02/02/2025 - 14:48
हे ते नाहीत. हे चंदु जोशी या लोकप्रिय नावाने ओळखले जातात. तुम्ही म्हणता ते वेगळे आहेत. ते पण भारी आहे. त्यांची मंगलमुर्ती वाड्यातील चित्रे अप्रतिम आहेत. त्यांची साईट & त्यांच्या बद्दल माहिती : https://chandrashekharjoshi.com/about-me/ या

राजे गुरुवार, 06/12/2008 - 09:35
ह्या जगात सर्वा सुंदर कला कोणती असे जर कोणी मला विचारले तर मी सरळ बोट दाखवेन ते शिल्पकलेवर !!! वा काय कला ! फोटो छान आले आहेत.... राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

भाग्यश्री गुरुवार, 06/12/2008 - 09:39
काय मस्त केलय हो?!! जोशी काकांनी केलेले शिल्प बेस्टच आहे, परंतू तुमचे पहीले असून अप्रतिम आले आहे! फार आवडलं!! http://bhagyashreee.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/12/2008 - 09:45
श्री जोशी मास्तरांची शिल्पकला आणि त्यांच्याबद्दलची माहिती आवडली !!! बाय द वे, या कलेला मृदुमुर्तीकलाही म्हणतात असे वाटते ? ( चुभुदेघे)

मनस्वी गुरुवार, 06/12/2008 - 10:02
मास्तर, शिल्पकलेची सचित्र माहिती आवडली. आणि तुमचे पहिलेवहिले शिल्पही छान आहे. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

प्रमोद देव गुरुवार, 06/12/2008 - 10:10
उत्तम लेख आहे. जोशी सर आणि त्यांचे शिष्य भडकमकर मास्तर दोघांचेही कौतुक वाटते. ज्या व्यक्तीचे शिल्प बनवलंय त्या व्यक्तीची छायाचित्रं सोबत जोडली असती तर अजून मजा आली असती. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

ध्रुव गुरुवार, 06/12/2008 - 11:57
सुरेख चित्रे व तुमच्या सरांची शिल्पकला तर फारच छान आहे. अजूनही येऊदे... -- ध्रुव

स्वाती दिनेश गुरुवार, 06/12/2008 - 14:49
गुरु आणि शिष्य दोघांनी केलेली शिल्पे आवडली. आठवणीही छान! स्वाती

चतुरंग गुरुवार, 06/12/2008 - 18:02
जोशीबुवा चांगलेच शिल्पकार दिसताहेत. आपलेही शिल्प छान आहे. शिल्पकला ही अतिशय अवघड आहे असे माझे मत कारण त्रिमितीत काम करताना एक वेगळीच समज लागते. पुढच्या कामाला शुभेच्छा! चतुरंग

मुक्तसुनीत गुरुवार, 06/12/2008 - 19:18
लेख आणि माहिती फार आवडली. इतक्या बुजुर्ग माणसाला जवळून पहायचे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे , एखादे काम "घडताना" पहायचे ! हे म्हणजे भीमसेन जोशींची (मायक्रोफोन शिवायची) खाजगी मैफल पहिल्या रांगेत बसून ऐकण्यासारखे झाले राव ! :-) एक विनंती : या निमित्ताने , शिल्पकलेबद्दल , शिल्प कसे "पहावे" याबद्द्ल , शिल्पकलेच्या परंपरांबद्दल , या कलेच्या आजच्या स्थितीबद्दल इ. इ. थोडे लिहीलेत तर फार उत्तम. तुमची नाट्यकलेबद्द्लची लेखणी थोडी इथे वळवा की ! :-) ह्या जगात सर्वा सुंदर कला कोणती असे जर कोणी मला विचारले तर मी सरळ बोट दाखवेन ते शिल्पकलेवर !!! राजेसाहेब , काय बोलला आहात ! पैसा वसूल :-)

In reply to by मुक्तसुनीत

भडकमकर मास्तर Sat, 06/14/2008 - 09:07
या निमित्ताने , शिल्पकलेबद्दल , शिल्प कसे "पहावे" याबद्द्ल , शिल्पकलेच्या परंपरांबद्दल , या कलेच्या आजच्या स्थितीबद्दल इ. इ. थोडे लिहीलेत तर फार उत्तम _ शक्य असते तर तेही लिहिले असते पण एवढी माहिती मला खरंच नाही... आमच्या नाटकाच्या निमित्तानं हे सारं चुकून शक्य झालं, इतकंच.... _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

इनोबा म्हणे Fri, 06/13/2008 - 02:12
मास्तरांचे मास्तर 'जोशी मास्तर' यांचे शिल्प तर अप्रतिमच...पण आमच्या मास्तरांनीही कमालच केली म्हणायची. अवांतरः ह्या मास्तरनी आता काय करायचे बाकी ठेवलंय ते पण कळू दे! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर Fri, 06/13/2008 - 08:09
वा मास्तर! सुंदर लेख आणि ओळख.. गुरुशिष्य परंपरेला सलाम! जोशीमास्तरांना आमचा दंडवत सांगा... तात्या.

शितल Fri, 06/13/2008 - 17:59
मास्तर तुमच्या गुरूला आणि तुम्हाला ही सलाम. मस्त कला आहे ही, आणि तुमची आवड अजुन कशात कशात आहे हे ही कळु दे. बाकी इनोबा म्हणतो ते खरे.

सहज Sun, 06/15/2008 - 08:16
लेख आवडला. शिल्पकला बघायला जितकी उच्च तितकी त्यावर काही वाचायला बोरींग हा देखील एक पुर्वग्रह तुमच्या लेखाने दुर झाला. जोशी बुवांची माहीती, कला, फोटो, त्यांचे इतर कौशल्य वाचायला खरच खूप छान वाटले. कबुलीजबाब - खरे सांगतो भडकमकर मास्तर यांचे क्लासेस मालीका वाचल्यावर मी हा लेख नंतर वाचायचा म्हणुन बाजुला ठेवला. ; - ) मला वाटले की हा लेख म्हणजे शिल्पकार कसे बनावे ह्याबद्दलचा "क्लास" असावा. भडकमकर सर, लेखाचे शीर्षक वाचुन लेख वाचायला किंचीत पुर्वग्रहाने वेळ लावला त्याबद्दल माफी. पुन्हा असे होणार नाही.आता वाचल्यावर कबुल करतो की आधी वाचायला पाहीजे होता.

भडकमकर मास्तर Sun, 06/15/2008 - 09:04
मला वाटले की हा लेख म्हणजे शिल्पकार कसे बनावे ह्याबद्दलचा "क्लास" असावा. क्लासचे शीर्षक करीअर गयडन्स क्लास भाग अमुक अमुक असेच असणार आहे... असो...तुम्हाला लेख आवडला , आनंद वाटला... धन्यवाद.. :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर Mon, 01/27/2025 - 15:39
https://www.youtube.com/watch?v=CMw9BeAWbro या वरच्या मुलाखतीत गावसकर १ तास चार मिनिटे ०७ व्या सेकन्दाला राजस्थानचे लेग स्पिनर चन्दू जोशी यान्चा उल्लेख करतात. आता नव्वदीत असतील आता. ९२ . त्यंच्यावरचं हे आर्टिकलही सापडलं

चौथा कोनाडा Sat, 02/01/2025 - 18:58
भारी योग आला ... जोशी सर म्हंजे बहुप्रतिभा कलावंत आहेत ... माझ्या ही नशिबानं आमच्या कलावर्तुळामुळं जोशी सरांशी अनेकदा भेटणं झालं ... त्यांच्या घरीही येणं जाणं झालं. यातूनच माझ्या हातून दिवाळी अंक २०२४ - कोण आहेत हे कलंदर चंदू जोशी ? मध्ये हे शब्द चित्र उमटलं ! असे कलाकार भेटणं अन त्यांचं काम पहायला मिळण खरंच भाग्य असतं !

हे चंद्रशेखर जोशी तेच का ज्यांनी श्री मोरया गोसावी समाधी मंदिरातील सुंदर शिल्पे बनवली आहेत, अन् वाड्यावरील सुंदर चित्रे काढली आहेत ? अन् ज्यांचे सज्जनगडावर देखील एक चित्रांचे दालन आहे ?

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा Sun, 02/02/2025 - 14:48
हे ते नाहीत. हे चंदु जोशी या लोकप्रिय नावाने ओळखले जातात. तुम्ही म्हणता ते वेगळे आहेत. ते पण भारी आहे. त्यांची मंगलमुर्ती वाड्यातील चित्रे अप्रतिम आहेत. त्यांची साईट & त्यांच्या बद्दल माहिती : https://chandrashekharjoshi.com/about-me/ या
लेखनविषय:
झालं काय, आमच्या एका नाटकासाठी एक नाटकात काम करणार्‍या कलाकारासारखा दिसणारा पुतळा हवा होता... आता हे म्हणजे जरा अवघडच झालं.. चित्राबित्राचं जमलं असतं पण शिल्प तेही हुबेहूब तसं दिसणारं म्हणजे काय करावं बरं, अशा विचारातच होतो..तेव्हा कळलं , आपल्याच भागात एक शिल्पकार राहतात, ते हे करून देऊ शकतील... ते शाडूच्या मातीपासून प्लास्टर मोल्डिंग पद्धतीने प्लास्टर शिल्प बनवणार होते.. पण त्यांना एका असिस्टंटची गरज होती.. मग काय हो, मी तर आनंदानं बनलो त्यांचा असिस्टंट... ( असल्या गोष्टी इतर कुठे आम्हाला लवकर शिकायला मिळणार?)... . .. हे आमचे गुरू शिल्पकार चंद्रशेखर जोशी...

**** इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता ****

छोटा डॉन ·

भाग्यश्री गुरुवार, 06/12/2008 - 07:31
मला लेख खूपच आवडला..! खरं सांगते इतका विचार मी कधी केला नव्हता.. अर्थात इथे(अमेरिकेमधे) आल्यापासून मला बर्‍याचदा असे वाटते की, या या गोष्टी आपल्याकडे यायला पाहीजेत,सुधारणा व्हायला पाहीजे अमुक गोष्टीत... किंवा तुलना सारखीच होत असते.. बाकी कितीतरी गोष्टींमधे भारत पुढे असला , "गेली ६०वर्षे यशस्वी पणे लोकशाही राबवून दाखवणारा, तंत्रद्न्यान व अन्नधान्याच्या बाबतील स्वयंपूर्ण, माउंट एव्हरेस्ट पासुन ते थेट अंटार्टीका व आता चांद्रस्वारी मोहीम आखणारा, एका वेळी १० उपग्रह यशस्वीपणे आकाशात सोडणारा, महापरम संगणक बनवणारा, माहिती तंत्रद्ब्यान क्षेत्रात एक महासत्ता असणारा, बाकीच्यानी नाही म्हतल्यावर स्वता:च्या दमावर अणूभट्टी उभारुन "पोखरणची अणूचाचणी" करणारा, वैश्विक शांतीचे धडे अख्ख्या जगाला देणारा, संगित आणि कलेची जगाला देणगी देणारा, देशाला "२०-२०" वर्ल्डकप जिंकून देणारा, बुद्धीबळ खेळाचा विशवविजेता असणारा" असा असला, तरी, "जातीयतावाद, धार्मीक दुही, प्रादेशिक अस्मिता जोपासणारा", सामाजिक व आर्थीक विषमता व दुही असणारा, उपलब्ध सोईंच्या विरतणात एकांगी, दारिद्र्य, अद्न्यान, बेकारी, मुलभुत शिक्षणाची दुरावस्था , भ्रष्टाचार यांनी बुजबुजलेला, हेही भारताचे चेहरे. याला आपण "विकासोन्मुख वन नेशन" हे अगदी पटते.. हे प्रॉब्लेम्स आपल्याकडे आहेत अजुनही.. आणि ते सुटल्याखेरीज संपूर्ण राष्ट्राचा विकास झाला असे म्हणता येणार नाही.. त्यासाठी काय केले पाहीजे हे मात्र मला उमगत नाही.. मला वाटते आपली प्रचंड लोकसंख्या आणि त्यामानाने कमी रिसोर्सेस हाच मुख्य प्रॉब्लेम आहे.. त्यासाठी पहीला उपाय केला पाहीजे.. लोकसंख्येला आळा घालणं.. चीनमधे हे प्रयत्न सरकारमार्फत चालू असतात असे वाचले होते.. चु.भु.द्या.घ्या.. असो.. छान लिहीलयंस.. मला राजकारण आणि ई. गोष्टींमधलं फार कळत नाही,तुझा लेख वाचून पहील्यांदा नीट बसून विचार केला.. विचार करावासा वाटला..आता इतरांची मते वाचायला आवडतील.. http://bhagyashreee.blogspot.com/

विसोबा खेचर गुरुवार, 06/12/2008 - 07:49
डॉनराव, अभ्यासपूर्ण भाष्य असलेला अतिशय सुरेख लेख! तुझं खरंच कौतुक वाटतं! मला विचारशील तर लोकसंख्यावाढीचा भयानक कॅन्सर सध्या भारताला गिळू पाहात आहे, त्याला प्रथम युद्धपातळीवर आळा घातला पाहिजे. त्यामुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. परंतु जोपर्यंत हा कॅन्सर आपण थोपवू शकत नाही, तोपर्यंत काही खरं नाही. उलट दिचसेंदिवस परिस्थिती अजूनच कठीण होईल! तात्या.

राजे गुरुवार, 06/12/2008 - 09:24
तुलनात्मक जगने व व्यवहारीक जगणे ह्यात खुप मोठा फरक आहे... ! "वन नेशन " एक देश ही संकल्पना आपल्या भारतीय संस्कृतीला नविन नाही.... ईतिहासामध्ये अनेकवेळा अनेक राजे महाराजांनी भारत देशाला आपल्या आधिपत्यामध्ये आणले... पण ख-या अर्थाने स्वराज्य हे १९४७ नंतर मिळाले. पहले दहा वर्ष आपण देश कसा उभा करायचा घ्यात खर्ची पडले.... पुढील दहा वर्ष लढाया व हरीतक्रांती मध्ये गेली... पुढील दहा वर्षे आपण विविध छोटे-मोठे आनंदोलन व अगलाववाद निपटवण्यात खर्ची घातली...पुढील वीस वर्षे आपण राजकीय अस्थीरते मुळे व्यर्थ घालवली.... त्याची मुख्य कारणे होती... पंजाब मधील आतंकवाद... आयोध्या प्रकरण... मुंबई ब्लास्ट.. दंगे... नेत्यांची आपसी दुश्मनी... पण आपण खुप काही कमवले.. .. ह्या मताशी मी पुर्ण सहमत नाही आहे... महागाईवर आपला अजून अंकुश नाही आहे... पावसावर आधारीत आपलि शेती व्यवस्था नष्ट झाली व जमीनीतील पाण्यावर पोसली जाणारी व अनेक रसायनांचा मारा झेलणारी शेती व्यवस्था आपण उभी केली.. त्याची फळे आज तुर्त दिसत नसतील ही पण येत्या काही वर्षामध्ये दिसतील... प्रचंड प्रमाणामध्ये आपण झाडे तोडली त्याचा ही त्रास पुढे (आज) होत राहील व होत आहे.... भाषीक राजनीती अजून ही आपली मुळे घट पकडून आहे.. व त्याला राजनेते रोज खतपाणी घालतच आहेत्...गरीबी रेखे खाली जवळ जवळ ४०% भारतीय समाज राहतो ह्याची खरंतर लाज वाटावयास हवी... मागे कोठेतरी वाचले होते की जवळ जवळ ७०% मुले व मुली ७वी नंतर शिक्षण सोडून देतात अथवा परिस्थीतीमुळे सोडावे लागते.... पुर्ण रस्ते अजून ही नाही आहेत.. दुरवर माहीत नाही.. पण दिल्ली जवळील (७५ कीमी च्या आसपास) अनेक गावे व कसब्बे आहेत जेथे रस्ते नाही आहेत... मग नागालॅड व मिजोरोम ... येथे काय हाल असावा ?? भारतामध्ये फक्त ७% टक्केच रस्ते चारपदरी आहेत. रेल्वे चा जो रोज गाजावाजा होत आहे त्याचे देखील आकडे काही खुपच चांगले नाही आहेत... फुगा आहे लवकर फुटेल (६०%च्यावर रेल्वे गाड्या जुन्या व र्जजर हालत मध्ये आहेत... ही अवस्था आहे आपल्या वन नेशन ची !! सगळेच चित्र काही भीतीदायक नाही व सगळेच काही आशावादी नाही... पण विचित्र समतोल साधण्याची कला आपण भारतीयांना जन्मापासूनच विरासत द्वारे मिळत राहतो व आपण व्यवस्थेच्या नावाने खडे फोडत जिवन जगत जातो... एखादे पुस्तक / चित्रपट येतो व आम्हाला काही क्षण अस्वस्थ करुन जातो.... मेरा भारत महान !!! राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

ऋचा गुरुवार, 06/12/2008 - 10:08
विचार करायला लावणारा लेख आहे. खरं तर आधी प्रत्येकाने स्वतःला सुधारलं पाहीजे. नेहमी दुसर्‍याला नावं ठेवून पुढे कसं जाता येईल? अजुनही काही ठीकाणं अशी आहेत की त्यांना त्यांच्या मुलभूत गरजांसाठी झगसावं लागत आहे. "गेली ६०वर्षे यशस्वी पणे लोकशाही राबवून दाखवणारा, तंत्रद्न्यान व अन्नधान्याच्या बाबतील स्वयंपूर्ण, माउंट एव्हरेस्ट पासुन ते थेट अंटार्टीका व आता चांद्रस्वारी मोहीम आखणारा, एका वेळी १० उपग्रह यशस्वीपणे आकाशात सोडणारा, महापरम संगणक बनवणारा, माहिती तंत्रद्ब्यान क्षेत्रात एक महासत्ता असणारा, बाकीच्यानी नाही म्हतल्यावर स्वता:च्या दमावर अणूभट्टी उभारुन "पोखरणची अणूचाचणी" करणारा, वैश्विक शांतीचे धडे अख्ख्या जगाला देणारा, संगित आणि कलेची जगाला देणगी देणारा, देशाला "२०-२०" वर्ल्डकप जिंकून देणारा, बुद्धीबळ खेळाचा विशवविजेता असणारा" असा असला, तरीही अजुनही लोकांना अन्नाची भ्रांत आहे. इतकं असुनही "मेरा भारत महान आहे".. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विदुषक गुरुवार, 06/12/2008 - 11:52
डॉन भाए अतिशय समयोचीत लेख !! 'अस्वस्थ दशकाची डायरी ' वाचल्या नन्तर खरोखर अस्वस्थ होते (अविनाश धर्माधिकारीं बरोबर चर्चा करण्याचा २/३ वेळा योग आला ) माझ्या मते 'भाषावार प्रान्तरचना ही चूक भारताला महाग पडते आहे (|: ह्या सगळ्या समस्यान्वर कही उपाय नक्की आहेत , भारताला विचरवन्त नाही तर प्रत्यक्षात क्रूती करण्यची गरज आहे . आणी सूरवात स्वतापसून करायला पाहिजे सरकार कहीतरी करेल ह्यावर विसम्बून रहाण्यात कोणचेच भले नाही आपण तथाकथीत बूद्धीजीवि वर्गाने आपल्या हस्तीदन्ती मनोरया मधुन बाहेर पडायला पाहीजे मजेदार विदुषक

काळा_पहाड गुरुवार, 06/12/2008 - 14:40
छोटा डॉनचे मनःपुर्वक अभिनंदन. 'अस्वस्थ दशकाची डायरी ' वाचल्या नंतर अस्वस्थ होत नसल्यास वाचणाय्राने आपल्या संवेदनशीलतेविषयी चिंता करावी अशीच ती 'डायरी' आहे. मात्र डॉनने मांडलेले विचारही त्याच्या विचारशील मनाची ग्वाही देतात. इंडीया-दी वन नेशन याविषयी मला असे वाटते की भारतीयांना तर्कशीलता व विचारक्षमता या गोष्टींत प्रगती साधली पाहिजे. हा उपाय योजण्यास फार मोठ्या कालावधीची आवश्यकता आहे हे मान्य. पण इतर उपाय फक्त मलमपट्टीचेच काम करतात. काळा पहाड

आनंदयात्री गुरुवार, 06/12/2008 - 15:04
विचार करायला लावणारा लेख. काही गोष्टी अश्या असावाश्या वाटतात,
  1. कायद्याने धर्म-जात पुर्णपणे वैयक्तिक गोष्ट ठरवली पाहिजे, म्हणजे जातीआधारित आरक्षण पुर्ण पणे रद्द करायला हवे.
  2. निदान १०वी पर्यंतचे शिक्षण सगळ्या शाळांमधे पुर्णपणे मोफत असावे. (मुलगा मुलगी दोहोंसाठी)
  3. शिक्षण इंग्रजीत असावे.
  4. सरकारी कामकाजाची भाषा इंग्रजी असावी.

शितल गुरुवार, 06/12/2008 - 17:52
डॉन, तु खुपच छान ज्वल॑त लिहिले आआहेस. भारत हा आज आतुन पोखरला गेला आहे, ते ही जाती सारख्या गोष्टीनी तर त्या॑चे क॑बरडे मोडले आहे. आणि आन॑दयात्री म्हणतो ते तर १००% बरोबर. असेच जर केले तर भारतात पुढच्या पिढ्या॑ना जगणे शक्य आहे नाही तर भावी पिढीचे भविष्य अधा॑रमय आहे.

विकास गुरुवार, 06/12/2008 - 19:57
लेख आवडला. "अस्वस्थ दशकाची डायरी" काही वर्षांपूर्वी वाचले होते तसेच धर्माधिकारींना भेटण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा योग आला होता. हे सर्वकाही आठवले. लेख मोठा असल्याने आणि त्यातील मुद्दे तळमळीने मांडलेले असल्याने कदाचीत एकापेक्षा जास्त प्रतिसादात जसे सुचेल तसे लिहीनः "देश आणि राष्ट्र" ह्या दोन विभिन्न संकल्पना आहेत असे वाटते. युरोपिअन (आणि नंतर अमेरिकन) पद्धतीप्रमाणे अधुनिक देश म्हणून बहुतांशी भारत जरी १९४७ ला स्वतंत्र झाला असला (काही भाग नंतर आला, उ.दा. गोवा), तरी संस्कृतिक राष्ट्र म्हणून भारत प्राचिन काळापासून एक होते आणि तसे भारतीय मनात दडलेले (सबकॉन्शस माईंड) असते - विशेष करून जर त्यात आपण पाश्चात्यांच्या नजरेतून न पहाता स्वतःच्या स्थानिक पाहीले तर. याचे कारण इतकेच की पाश्चात्य जेंव्हा आपल्याकडे पहातात (आणि तेच थोड्याफार फरकाने आपण इतर संस्कृतीकडे पहातो) तेंव्हा आपली "फ्रेम ऑफ रेफरन्स" ही आपली पद्धत / संस्कृती इत्यादी असते. दोन प्राचीन ऐतिहासीक उदाहरण पहा: १. चाणक्य - आत्ताच्या पाकीस्तानातील भागात जन्म अथवा केरळात (कुणाचे वाचता यावर अवलंबून) पण बाहेरून या भारतवर्षावर येणार्‍या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी राजा शोधला कुठे तर आत्ताच्या बिहार मधे. २. आदी शंकराचार्य - हिंदू धर्मातील तत्वांना बांधून त्याप्रमाणे कायमस्वरूपी आजच्या भाषेत "थिंक टँक" (पॉवर सेंटर नाही) आणि अर्थातच तत्कालीन भाषेत मठ स्थापले - ते कुठेतर भारताच्या चार दिशांमधे त्यात स्वतःची जन्मभूमी केरळ नाहीच. जर भारत एक राष्ट्र नव्हते तर या दोन महान विभूतींना असे करावेसे का वाटले असते? आता जरा फास्ट फॉरवर्ड करा: १८५७ चे स्वातंत्र्यसमर - दिल्लीचे तख्त हे हिंदूस्थानचा बादशहा - बहाद्दूर शहा जफर असे मान्य करायला तत्कालीन स्वातंत्र्य योद्धे का तयार झाले? कारण तो पर्यंत बहाद्दूर शहा जफर हा अनेक पिढ्यांनी भारतीय झाला होता आणि ब्रिटीश बाहेरून येऊन सत्ता गाजवत होते. त्याही पुढे आले आणि पूर्वेतील वंगभंगा विरुद्धची चळवळ ही पश्चिमेकडील टिळकांनी चालू करण्यात योगदान दिले. ह्या सर्व गोष्टी जर भारत "वन नेशन" नसते तर होऊ शकल्या असत्या असे वाटते का? ह्या देशाच्या सुरक्षेसाठी अणस्त्रे बनवणाया "अब्दुल कलामांच्या" मनात हा विचार येत नसेल का की आपण ज्या राष्ट्रासाठी झटतो आहोत त्या राष्ट्रामधील काही शक्ती आपल्याला व आपल्या जमातीला "उपरा" मानून त्यांच्या विरोधात शत्रे घेऊन त्यांच्या संहाराची भाषा बोलत आहेत, जेव्हा "युसुफ़ पठाण व इरफ़ान पठाण" हे हाती बॆट - बॊल घेऊन प्रतिस्पर्धी "पाकीस्तानी" संघावर तुटुन पडतात तेव्हा त्यांना वाटले की "अरे आपण ज्यांच्यासाठी आपल्याच जातीय भाईबंदाविरुद्ध उभे आहोत ते लोक आपल्याला उपरा मानतात" अशा परिस्थीतीत काय ? लियंडर पेस, सानिया मिर्झा ला वाटले की आपल्या धर्माबंधूंवर , धर्मगुरुंवर हल्ले होत असताना आपले ह्या देशासाठी खेळणे पटत नाही तर काय ? या संदर्भात मला इतकेच सांगावेसे वाटेल की आज जेंव्हा हिंदू माणूस/संघटना/पक्ष काहीही जेंव्हा धर्मांध वाटू शकेल अथवा तसे ते प्रत्यक्षात असेल असे समाजात बोलतात/वागतात तेंव्हा तमाम हिंदू विचारवंत आणि प्रसिद्ध व्यक्ती त्याचा जाहीर निषेध करतात, टिका करतात - त्यातील कुठली योग्य कुठली अयोग्य हे वादाचे मुद्दे राहू शकतील पण मुद्दा इतकाच की आपल्या धर्मातील चुकीच्या गोष्टींचा जाहीर निषेध करायला हिंदू विचारवंत आणि समाजमान्य व्यक्ती मागेपुढे पहात नाहीत. पण हे चित्र आपल्याला इतर धर्मांतील विचारवंत/प्रतिष्ठीत व्यक्ती स्वतःच्या धर्मातील धर्मांधते विरुद्ध बोलताना दिसतात का? सानिया मिर्झाला जर तिच्या धर्मगुरू/बंधूंवर होणारे हल्ले व्यथित करत असतील तर तेच धर्मगुरू/बंधू तिच्या विरुद्ध बोलतात तेंव्हा तिला काय वाटत असेल याचा विचार पण ती करते का हा देखील प्रश्न आहे. हिंदूमूलतत्ववादाविरुद्ध आवाज करणारी शबाना (अगदी त्यातून अप्रत्यक्षपणे लता पण सुटली नाही ) आणि तीचा नवरा जावेद अख्तर हे तीच्या नेल्सन मंडेला प्रसंगावरून जो तिच्याच धर्मगुरूंनी थयथयाट केला तेंव्हा मात्र काही बोलल्याचे ऐकले नाही. तेंव्हा अशा व्यक्तींना आपण म्हणजे "परधर्मिय" हिंदू हे उपरे नसतो तर भारतीय म्हणून आधार असतो. कारण त्यांचे नशिब म्हणून त्या भारतीय आहेत - त्यांच्या धर्माच्या धर्माधारीत देशवासीय नाहीत...थोडक्यात आपण लिहीले आहे तितका हा प्रश्न सरळ नाही त्याला विविध छटा आहेत. बाकी नंतर जसे सुचेल तसे.... धन्यवाद.

मुक्तसुनीत गुरुवार, 06/12/2008 - 20:10
मूळ लेख आणि विकासराव यांची प्रतिक्रिया या दोन्ही गोष्टी आवडल्या. मूळ लेखामधली "भारलेपणाची" , ओतप्रोत भरून लिहील्याच्या भावनेची जाणीव अगदी ठळकपणे जाणवते. धर्माधिकारी यानी जो झंझावाती दौरा केला; त्यात जे जे पाहिले नि नोंद केले त्या सगळ्या उर्जेने "डॉन" याना भारून टाकले आहे यात शंका नाही. आपल्या स्फुटामधे त्यानी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे. विकासरावांनी म्हण्टल्याप्रमाणे , यातील अनेक गोष्टींचा सुटेपणाने परामर्श घेणे योग्य. या दृष्टीने , खुद्द डॉन यानी आपल्या लिखाणाचे परीशीलन करून एकेका मुद्द्याकडे पुन्हा वळून थोडे आणखी विस्ताराने लिहावे ; म्हणजे प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होण्याचा त्यांचा मूळ हेतू साध्य होईल. राष्ट्रीयत्व , धार्मिकता , प्रादेशिकता आणि या सार्‍यांचे जटिल मुद्दे एका लेखातून आणि काही फुटकळ प्रतिक्रियातून कवेत घेणे अशक्यप्राय आहे. या गोष्टींकडे एकत्र पाहू गेल्यास माझ्यासारख्याचा गोंधळ होण्याची शक्यता जास्त. धर्माधिकारी यांच्या "डायरी" नंतरच्या प्रवासाबद्दल , त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशाबद्दलच्या प्रयत्नांबद्द्ल , त्याना आतापावेतो आलेल्या यशापयशाबद्दल ऐकायला आवडेल. (विकासराव , वाचताय ना ? :-) )

In reply to by मुक्तसुनीत

छोटा डॉन गुरुवार, 06/12/2008 - 21:14
मी जेव्हा लेख लिहयला घेतला तेव्हा तो फक्त "वन नेशन" ह्यावर लिहायचा माझ्या मनात होते व त्याच्या अनुषंगाने फक्त "प्रादेशिक अस्मिता" हा प्रश्न हाताळायचा होता. पण लिहण्याच्या व विचाराच्या प्रवाहात असे लक्षात आले की फक्त "प्रादेशिक नव्हे तर धार्मीक आणि जातीय" अस्मितांचा पण "वन नेशन" बनवण्यात मोठा रोल आहे, तेव्हा ओघाने हे मुद्दे पण शक्य तितक्या "कमी शब्दात" लिहले. पण आपले म्हणणे बरोबर आहे, "वन नेशन, प्रादेशिक अस्मिता, जातीय अस्मिता व धार्मीक अस्मिता ह्या बाबी वेगवेगळ्या चर्चेला घेता येतील. मी त्या दॄष्टीने अभ्यास व तयारी सुरु करतो म्हणजे आपल्याला चर्चेला सोपे जाईल... बाकी अनेक बाबी मला फिल्टर कराव्या लागल्या की ज्यांचा समावेश हा "पर्सनल व्यक्तींशी व काही संवेदनाशील मुद्द्यांशी" होता. आता पुढच्या लेखनात "त्या बाबी" याव्या की नको याबद्दल मार्गदर्शन हवे ... काही मुद्दे सध्या "वादग्रस्त" असल्याने "अनावश्यक" वादंग नको म्हणून मी टाळले, आता पुढील लेखात काय करु ??? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by मुक्तसुनीत

विकास गुरुवार, 06/12/2008 - 21:43
खुद्द डॉन यानी आपल्या लिखाणाचे परीशीलन करून एकेका मुद्द्याकडे पुन्हा वळून थोडे आणखी विस्ताराने लिहावे ; म्हणजे प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होण्याचा त्यांचा मूळ हेतू साध्य होईल. हा योग्य सल्ला आहे. धर्माधिकारी यांच्या "डायरी" नंतरच्या प्रवासाबद्दल , त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशाबद्दलच्या प्रयत्नांबद्द्ल , त्याना आतापावेतो आलेल्या यशापयशाबद्दल ऐकायला आवडेल. या संबंधी आत्ता जास्त लिहीता आले नाही तरी थोडे लिहीतो.: टिळकांना बलोपासना अतिशय महत्वाची वाटायची. कॉलेजात असताना एक मुलगा कॉड लिव्हर ऑईलच्या गोळ्या घेताना दिसल्यावर ते ओरडले, असले कसले शरीर सांभाळायचे? त्या ऐवजी व्यायाम करून शरीर संपदना कर. आज विचार करा जर व्यायाम न करता केवळ आर्टीफिशल हरमोन्स घेउन कोणी तगडे होयचे ठरवले तर तसे होऊ शकेल का? उत्तर आहे नाही... त्याचा कदाचीत थोडाफार कॅटॅलीस्ट सारखा उपयोग होऊ शकेल पण ते उत्तर नाही... तसेच काहीसे हे समाजपुरूषाबद्दल आहे असे म्हणूया ना. म्हणजे असे की बाहेरील विचारवंत हे कॅटॅलिस्ट होउ शकतील पण आतून होणारा बदल हा त्या समाजपुरूषातील हालचालींनी / व्यायामानेच होणार. मगासच्या प्रतिसादात मी सानीया आणि शबाना वर लिहीले. ते लिहीताना निव्वळ निरीक्षण होते, त्यांच्या विरुद्ध आकस नव्हता/नाही. पण जर मुसलमानसमाज हा जर बदलायचा असेल, अधुनीक होणे महत्वाचे असेल तर त्यासाठीचे बदल हे आतून घडणे महत्वाचे नाही का? विचार करा, जर राजा राम मोहन रॉय, आगरकर, म. फुले, शाहू महाराज, आंबेडकर, सावरकर आदी हिंदू पुढार्‍यांनी हिंदू धर्मावर कोरडे ओढले नसते तर आज आपण ही फार वेगळे झाले असतो का? जे धर्माधारीत समाजाचे तेच राष्ट्राधारीत समाजाचे म्हणजे या संदर्भात भारताचे. प्रश्न अनेक आहेत आणि ते समांतर पद्धतीने सोडवण्याची नितांत गरज आहे. प्रत्येक जण पूर्णवेळ देऊ शकणार नाही पण स्वतःचे कर्तव्य समजून जे काही चांगले करता येईल ते करायला पाहीजे त्यात हातभार लागणे महत्वाचे वाटते. पण त्यासाठी स्वतःला दिशा मिळणे आणि स्वतःला आवडेल असे काम करायला मिळणे हे महत्वाचे आणि बर्‍याचदा सुरवातीला अवघड ठरू शकते. धर्माधिकारींनी अस्वस्थ दशकातून स्वतःची सुटका करताना आयएएस अधिकारीपदातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावर वादविवाद होऊ शकतील पण तो त्यांचा स्वतःचा स्वतःसाठी विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. लोकसभेसाठी उभे रहाणे वगैरे झाल्यावर त्यातून हवा तो "राम" दिसत नसताना त्यांच्या लक्षात आले की अनेक समस्यांचे मूळ हे सरकार ज्या पद्धतीने चालते त्यात आहे. मग ते जर बदलायचे असतील तर पुढच्या पिढीतील सरकारी अधिकारी वेगळे असायला हवेत. त्यासाठी चाणक्यचा वारसा आठवून नवीन विचारी पिढी उभी केली गेली पाहीजे. म्हणून मग त्यांनी चाणक्य मंडळ स्थापले त्यातून स्पृहणीय आकड्याने (आत्ता आठवत नाही पण नंतर सांगू शकेन) आज अनेक जण एमपीएससी आणि आयएएस मधे जात आहेत. त्याच बरोबर लोकशिक्षणाचे कार्यपण जोरात चालले आहे. थोडक्यात आतुन बदल घडवत आहेत. असे अनेक जण अनेक संस्था आहेत. एखादा मुद्दा मन लावून हातात घेतात आणि त्यावर काम करतात. यात सर्व धर्माचे आहेत, सर्व विचारसरणीचे आहेत. जो पर्यंत असे काम करत असताना स्पर्धात्मक होते पण द्वेषमुलक होत नाही तो पर्यंत ठिक असते. पण जर एकमेकांचा (धर्म/विचारसरणीमुळे) द्वेष चालू केला तर तो त्या कार्याच्या नाशाला आणि समाजपुरूषाच्या जडणघडणीला मारक ठरतो. या संदर्भात एक आठवण सांगतो: भारतीय मजदूर संघाचे संस्थापक स्व. दत्तोपंत ठेंगडी यांनी ती सांगितली होती - ६० च्या दशकात भारतीय तत्वज्ञानाच्या/संस्कॄतीच्या दृष्टीकोनातून (आयात केलेल्या विचाराने नाही) कामगारांना एकत्र करण्यासाठी त्यांनी भामस स्थापण्याचे ठरवले. तेंव्हा कम्युनिस्टांचा जोर मोठा होता. प्राथमिक बैठकीत त्यांनी हजर असलेल्या सदस्यांना प्रश्न विचारला की ,"तुमच्यातील किती जणांना कम्यूनिस्टांना उपटून काढायचे आहे?" त्यावर काही जणांनी ताबडतोब हात वर केला. त्यांना उद्देशून दत्तोपंत म्हणाले की ,"मग तुम्ही इतरत्र जा. ही संस्था फक्त सकारात्मक काम करायला काढली आहे. इतरांचा द्वेष करायला अथवा इरीशिरीने नाही. राहता राहीला कम्यूनिझमचा प्रश्न... ती विचारसरणी पुढच्या ३० वर्षात जगातून निघून जाणार आहे त्यांना घालवण्यात आपला वेळ आणि शक्ती खर्च करू नका". ती भामस नंतर नावारूपाला आली, कम्युनिस्ट चायना आणि कॅपीटॅलीस्ट अमेरिकन सरकारने दत्तोपंतांना बोलावले होते वगैरे... पण मूळ मुद्दा इतकाच की काही तरी काम तयार करून मन लावून करणे, तसे जमत नसेल (सर्वांना शक्यच नाही आणि गरज पण नाही) तर निदान अशा कामात काहीतरी मदत करणे - ह्याने गोष्टी हळू हळू बदलतात. टिळकांना स्वतःच्या आयुष्यात स्वातंत्र्य मिळणार नाही याची खात्री होती, तसे ते म्हणायचे देखील. तरी देखील भारतीय राजकारण आणि ब्रिटीशांच्या विरुद्धचा लढा तयार करण्यात योगदान दिले. तेंव्हा ही कामे घाईने करायची नसतात, ताबडतोब फळ मिळेल या अपेक्षेने करायची नसतात तर सातत्याने करायची असतात. दत्तोपंतांना कोणी स्वाक्षरी आणि संदेश देयला सांगीतले की ते जे लिहीत तो या सर्व शब्दबंबाळ लिहीण्याचा मतितार्थ आहे. ते फक्त स्वाक्षरीबरोबर लिहायचे, "patience pays".

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/12/2008 - 23:38
छोटा डॉन, एक राष्ट्र संकल्पनेच्या निमित्ताने केलेला अस्वस्थ डायरीचा उहापोह आवडला. लेख वाचल्यानंतर असंख्य प्रश्नांनी अस्वस्थ केले, अनेक प्रश्न आणि अनेक प्रश्नांची अनेक उत्तरे, अशी घालमेल मनात झाली. मुळ लेखांबरोबर अनेक प्रतिसादही आवडले. राष्ट्रीयत्व , धार्मिकता , प्रादेशिकता हे आणि इतर अनेक प्रश्नांचा वेध घेणे कठीन वाटते. अजूनही लेखातील काही मुद्यांवर विवेचन करता आले असते असे वाटले, असो, मुळ लेखांबरोबर विकासरावांचे प्रतिसादही आवडले. डॉन भाय, विचार करायला लावणारे असेच लेखन येऊ दे !!!

सहज Fri, 06/13/2008 - 07:44
लेख आवडला. वर काही प्रतिसादात आल्याप्रमाणे मुळ लेखातील सर्व मुद्यांचा एकत्रीत विचार करण्याऐवजी "शांत डोक्याने" एकेका मुद्द्यावर ही चर्चा सुरु रहावी असे वाटते.

भडकमकर मास्तर Fri, 06/13/2008 - 09:39
छोटा डॉन यांचा मूळ लेख उत्तम, त्यावरच्या विकास यांच्या दोन्ही प्रतिक्रिया आवडल्या... .... खूप मोठा विषय आहे , त्यामुळे एकदम काय लिहावे , कुठून सुरुवात करावी सुचत नाहीये.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

hsodaye Fri, 06/13/2008 - 10:51
लेख आवडला, मुद्दयावर चर्चा चागलि गोष्ट आहे, पण देशामधे या वाइट गोष्टिना आपणच खत देतो. या सर्व गोस्टि घालवण्यासाठि आपण आयुष्यात काय केले हे चचेपेक्श्या जास्त मह्त्वाचे. दुसर्याकडे बोट दाखवताना तिन बोटे आपल्याकडे असतात हे देशबाधवाना कळ्णे ज्ररुरि आहे.

आजानुकर्ण Sun, 06/15/2008 - 19:20
अस्वस्थ दशकाची डायरी हे भंपक पुस्तक आहे. त्यातला 'भिरी भिरी भ्रमंती' हा एकमेव चांगला लेख सोडला तर संपूर्ण पुस्तक हे एक अजेंडा डोळ्यासमोर ठेवून झापडबंद विचारसरणीवर आधारित केलेले लेखन आहे. आधी निष्कर्ष काढून नंतर पुरावे शोधायचे अशी धोरणे वापरून बारतीय जंता पक्षाची तळी उचलणे व त्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करणे हे एक काम या पुस्तकाने चांगले केले आहे. अरुण शौरी हे 'सव्यसाची', 'दूरदृष्टीचे' व 'निष्पक्ष' पत्रकार आहेत अशी असंख्य विनोदी वाक्ये या पुस्तकात सापडतील. आपला, (परखड) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास Sun, 06/15/2008 - 21:20
अस्वस्थ दशकाची डायरी हे भंपक पुस्तक आहे. त्यातला 'भिरी भिरी भ्रमंती' हा एकमेव चांगला लेख सोडला तर संपूर्ण पुस्तक हे एक अजेंडा डोळ्यासमोर ठेवून झापडबंद विचारसरणीवर आधारित केलेले लेखन आहे. आधी निष्कर्ष काढून नंतर पुरावे शोधायचे अशी धोरणे वापरून बारतीय जंता पक्षाची तळी उचलणे व त्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करणे हे एक काम या पुस्तकाने चांगले केले आहे. अरुण शौरी हे 'सव्यसाची', 'दूरदृष्टीचे' व 'निष्पक्ष' पत्रकार आहेत अशी असंख्य विनोदी वाक्ये या पुस्तकात सापडतील. ते झाले तुमचे विचार थोडक्यात "तुम्हाला तसे" वाटते... इतरांना तसे वाटत असेलच अशातला भाग नाही आणि आपण तसा हट्ट करत नसावात अशी आशा करतो. बाकी छोटा डॉन चा मूळ लेख हा ते पुस्तक वाचल्यावर जे काही "भारतात आजच्या काळात जे चालते आहे" त्या बद्दल वाटत गेले त्या संदर्भातील होता. आता तसे पहायला गेलो तर त्यांनी लिहलेले त्या "काळाला" सुसंगत असे होते पण आज घडणार्य्या विविध घटना पाहिल्या तर तो प्रश्न आज पण निर्माण होऊ शकतो असे मला काही क्षण वाटले. आज भारतात धार्मिक, जातीय आणि प्रादेशीक अस्मितेचा जो गैरवापर होतो त्याबद्दलचा उहापोह करणारा तो लेख होता - पुस्तक परीक्षण नव्हते हे जे कोणी नेहमी पुस्तके वाचते त्यांना सहज समजू शकेल... पण त्या बद्दल काही बोलावेसे न वाटणे आणि चष्मे वापरत तिरस्काराची भाषा लिहीणे हे आपल्यासारख्या वाचका कडून होताना पाहून खेद वाटला... व्यक्ती तितक्या प्रकृती असणे हे चांगल्या समाजाचे लक्षण आहे पण प्रकृतीची जागा जर (जातीय, पक्षीय, इत्यादी) विकृतीने घेतली तर आपल्यासर्वांनाच काळजीचे कारण आहे असे वाटत नाही का?

मुक्तसुनीत Sun, 06/15/2008 - 21:51
मला 'कर्ण यांना सुचवावेसे वाटते की , त्यांनी आपल्या विधानांच्या पुष्ट्यर्थ काही लिहावे , थोडे दाखले द्यावेत. धर्माधिकारी यानी नव्वदीच्या दशकामधे भाजप चे तिकीट मिळवण्याकरता प्रयत्न केला ही गोष्ट खरी आहे. परंतु पुस्तक १९८७ च्या आधीचे/त्या सुमाराचे आहे. मला आता नेमके संदर्भ आठवत नाही , पण पुस्तकात त्यानी आपल्या स्वत:च्या राजकीय प्रवासाचे - उथळ उपहासाकडून समजून घेण्याच्या भूमिकेकडे जाण्याचे - जे वर्णन केले ते मला त्या काळात हृदयस्पर्शी वाटले होते इतके आठवते. पुस्तक एकांगी असू शकते , पूर्वग्रहदूषितसुद्धा. पण "भंपक" म्हणून त्याची वासलात लावायच्या आधी थोडी मीमांसा आवश्यक आहे. अजानुकर्ण एक अभ्यस्त, जबाबदार सदस्य आहेत. त्यांची अनेक पोस्ट्स् माहितीपूर्ण असतात. मतेमतांतरे कितीही झाली एरवी त्यांचे लिखाण भरपूर दाखले-पुरावे-मुद्दे-मीमांसा यांनी परिपूर्ण असतात. या खेपेला सुद्धा त्यानी तसे करावे.

In reply to by मुक्तसुनीत

छोटा डॉन Tue, 06/17/2008 - 11:17
"आजानुकर्णसाहेब" आपल्यासारख्या हुशार व अभ्यासू माणसाने २ ओळीत पुस्तक हे एकांगी व भंकस आहे हे म्हणणे हे आपल्या इमेजनुसार नाही ... आपण डितेलमध्ये लिहा आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे ते ... बाय द वे, मी काही "पुस्तकाचे परिक्षण" वगैरे लिहलेले नाही, अशा पुस्तकांचे परिक्षण लिहणारे आम्ही कोण ??? असो. आपले अभ्यासपुर्ण व संदर्भ स्पष्ट करणारे विवेचन वाचायला आवडेल ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रकृतीची जागा जर (जातीय, पक्षीय, इत्यादी) विकृतीने घेतली तर आपल्यासर्वांनाच काळजीचे कारण आहे असे वाटत नाही का? सहमत आहे. 'बुद्धीवाद्यांनी विचारकलहास घाबरु नये, वाटेल त्याच्यावर मते व्यक्त करावीत. पण हे भंकप आहे, म्हणुन थांबू नये असे वाटते. त्याच्यातला भंपकपणा आपण दाखवावा वाचायला आवडेल. जातीय, धार्मिक आणि प्रादेशिक प्रश्नात भारतीय माणूस गुरफटून गेला आहे. त्याचीही चिकित्सा झाली पाहिजे, किमान प्रयत्न तरी लेखाच्या निमित्ताने झाला पाहिजे असे वाटते. अवांतर : शेषराव मो-यांचे 'विचारकलह' चाळत होतो. त्यात' कुरुंदकरांनी राजकारण हे धर्माच्या जुनाट चौकटीतून चालते असे म्हटल्यावर त्यांचे विवेचन कोणाला तरी सेक्युलर म्हणुन दाखवायचे होते का ? त्याचा परखड समाचार पळशीकर, शेषराव मोरे घेतात. ते विवेचन वाचण्यासारखे आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झंप्या Tue, 06/17/2008 - 09:05
आमचा डॉन्या असली वैचारीक पुस्तके वगैरे वाचतो हाच धक्का आहे. तसेही लेखापेक्षा काही प्रतिसादच जास्त आवडले ह्या बाकिच्यांच्या म्हणण्याशी सहमत आहोत. :)

भाग्यश्री गुरुवार, 06/12/2008 - 07:31
मला लेख खूपच आवडला..! खरं सांगते इतका विचार मी कधी केला नव्हता.. अर्थात इथे(अमेरिकेमधे) आल्यापासून मला बर्‍याचदा असे वाटते की, या या गोष्टी आपल्याकडे यायला पाहीजेत,सुधारणा व्हायला पाहीजे अमुक गोष्टीत... किंवा तुलना सारखीच होत असते.. बाकी कितीतरी गोष्टींमधे भारत पुढे असला , "गेली ६०वर्षे यशस्वी पणे लोकशाही राबवून दाखवणारा, तंत्रद्न्यान व अन्नधान्याच्या बाबतील स्वयंपूर्ण, माउंट एव्हरेस्ट पासुन ते थेट अंटार्टीका व आता चांद्रस्वारी मोहीम आखणारा, एका वेळी १० उपग्रह यशस्वीपणे आकाशात सोडणारा, महापरम संगणक बनवणारा, माहिती तंत्रद्ब्यान क्षेत्रात एक महासत्ता असणारा, बाकीच्यानी नाही म्हतल्यावर स्वता:च्या दमावर अणूभट्टी उभारुन "पोखरणची अणूचाचणी" करणारा, वैश्विक शांतीचे धडे अख्ख्या जगाला देणारा, संगित आणि कलेची जगाला देणगी देणारा, देशाला "२०-२०" वर्ल्डकप जिंकून देणारा, बुद्धीबळ खेळाचा विशवविजेता असणारा" असा असला, तरी, "जातीयतावाद, धार्मीक दुही, प्रादेशिक अस्मिता जोपासणारा", सामाजिक व आर्थीक विषमता व दुही असणारा, उपलब्ध सोईंच्या विरतणात एकांगी, दारिद्र्य, अद्न्यान, बेकारी, मुलभुत शिक्षणाची दुरावस्था , भ्रष्टाचार यांनी बुजबुजलेला, हेही भारताचे चेहरे. याला आपण "विकासोन्मुख वन नेशन" हे अगदी पटते.. हे प्रॉब्लेम्स आपल्याकडे आहेत अजुनही.. आणि ते सुटल्याखेरीज संपूर्ण राष्ट्राचा विकास झाला असे म्हणता येणार नाही.. त्यासाठी काय केले पाहीजे हे मात्र मला उमगत नाही.. मला वाटते आपली प्रचंड लोकसंख्या आणि त्यामानाने कमी रिसोर्सेस हाच मुख्य प्रॉब्लेम आहे.. त्यासाठी पहीला उपाय केला पाहीजे.. लोकसंख्येला आळा घालणं.. चीनमधे हे प्रयत्न सरकारमार्फत चालू असतात असे वाचले होते.. चु.भु.द्या.घ्या.. असो.. छान लिहीलयंस.. मला राजकारण आणि ई. गोष्टींमधलं फार कळत नाही,तुझा लेख वाचून पहील्यांदा नीट बसून विचार केला.. विचार करावासा वाटला..आता इतरांची मते वाचायला आवडतील.. http://bhagyashreee.blogspot.com/

विसोबा खेचर गुरुवार, 06/12/2008 - 07:49
डॉनराव, अभ्यासपूर्ण भाष्य असलेला अतिशय सुरेख लेख! तुझं खरंच कौतुक वाटतं! मला विचारशील तर लोकसंख्यावाढीचा भयानक कॅन्सर सध्या भारताला गिळू पाहात आहे, त्याला प्रथम युद्धपातळीवर आळा घातला पाहिजे. त्यामुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. परंतु जोपर्यंत हा कॅन्सर आपण थोपवू शकत नाही, तोपर्यंत काही खरं नाही. उलट दिचसेंदिवस परिस्थिती अजूनच कठीण होईल! तात्या.

राजे गुरुवार, 06/12/2008 - 09:24
तुलनात्मक जगने व व्यवहारीक जगणे ह्यात खुप मोठा फरक आहे... ! "वन नेशन " एक देश ही संकल्पना आपल्या भारतीय संस्कृतीला नविन नाही.... ईतिहासामध्ये अनेकवेळा अनेक राजे महाराजांनी भारत देशाला आपल्या आधिपत्यामध्ये आणले... पण ख-या अर्थाने स्वराज्य हे १९४७ नंतर मिळाले. पहले दहा वर्ष आपण देश कसा उभा करायचा घ्यात खर्ची पडले.... पुढील दहा वर्ष लढाया व हरीतक्रांती मध्ये गेली... पुढील दहा वर्षे आपण विविध छोटे-मोठे आनंदोलन व अगलाववाद निपटवण्यात खर्ची घातली...पुढील वीस वर्षे आपण राजकीय अस्थीरते मुळे व्यर्थ घालवली.... त्याची मुख्य कारणे होती... पंजाब मधील आतंकवाद... आयोध्या प्रकरण... मुंबई ब्लास्ट.. दंगे... नेत्यांची आपसी दुश्मनी... पण आपण खुप काही कमवले.. .. ह्या मताशी मी पुर्ण सहमत नाही आहे... महागाईवर आपला अजून अंकुश नाही आहे... पावसावर आधारीत आपलि शेती व्यवस्था नष्ट झाली व जमीनीतील पाण्यावर पोसली जाणारी व अनेक रसायनांचा मारा झेलणारी शेती व्यवस्था आपण उभी केली.. त्याची फळे आज तुर्त दिसत नसतील ही पण येत्या काही वर्षामध्ये दिसतील... प्रचंड प्रमाणामध्ये आपण झाडे तोडली त्याचा ही त्रास पुढे (आज) होत राहील व होत आहे.... भाषीक राजनीती अजून ही आपली मुळे घट पकडून आहे.. व त्याला राजनेते रोज खतपाणी घालतच आहेत्...गरीबी रेखे खाली जवळ जवळ ४०% भारतीय समाज राहतो ह्याची खरंतर लाज वाटावयास हवी... मागे कोठेतरी वाचले होते की जवळ जवळ ७०% मुले व मुली ७वी नंतर शिक्षण सोडून देतात अथवा परिस्थीतीमुळे सोडावे लागते.... पुर्ण रस्ते अजून ही नाही आहेत.. दुरवर माहीत नाही.. पण दिल्ली जवळील (७५ कीमी च्या आसपास) अनेक गावे व कसब्बे आहेत जेथे रस्ते नाही आहेत... मग नागालॅड व मिजोरोम ... येथे काय हाल असावा ?? भारतामध्ये फक्त ७% टक्केच रस्ते चारपदरी आहेत. रेल्वे चा जो रोज गाजावाजा होत आहे त्याचे देखील आकडे काही खुपच चांगले नाही आहेत... फुगा आहे लवकर फुटेल (६०%च्यावर रेल्वे गाड्या जुन्या व र्जजर हालत मध्ये आहेत... ही अवस्था आहे आपल्या वन नेशन ची !! सगळेच चित्र काही भीतीदायक नाही व सगळेच काही आशावादी नाही... पण विचित्र समतोल साधण्याची कला आपण भारतीयांना जन्मापासूनच विरासत द्वारे मिळत राहतो व आपण व्यवस्थेच्या नावाने खडे फोडत जिवन जगत जातो... एखादे पुस्तक / चित्रपट येतो व आम्हाला काही क्षण अस्वस्थ करुन जातो.... मेरा भारत महान !!! राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

ऋचा गुरुवार, 06/12/2008 - 10:08
विचार करायला लावणारा लेख आहे. खरं तर आधी प्रत्येकाने स्वतःला सुधारलं पाहीजे. नेहमी दुसर्‍याला नावं ठेवून पुढे कसं जाता येईल? अजुनही काही ठीकाणं अशी आहेत की त्यांना त्यांच्या मुलभूत गरजांसाठी झगसावं लागत आहे. "गेली ६०वर्षे यशस्वी पणे लोकशाही राबवून दाखवणारा, तंत्रद्न्यान व अन्नधान्याच्या बाबतील स्वयंपूर्ण, माउंट एव्हरेस्ट पासुन ते थेट अंटार्टीका व आता चांद्रस्वारी मोहीम आखणारा, एका वेळी १० उपग्रह यशस्वीपणे आकाशात सोडणारा, महापरम संगणक बनवणारा, माहिती तंत्रद्ब्यान क्षेत्रात एक महासत्ता असणारा, बाकीच्यानी नाही म्हतल्यावर स्वता:च्या दमावर अणूभट्टी उभारुन "पोखरणची अणूचाचणी" करणारा, वैश्विक शांतीचे धडे अख्ख्या जगाला देणारा, संगित आणि कलेची जगाला देणगी देणारा, देशाला "२०-२०" वर्ल्डकप जिंकून देणारा, बुद्धीबळ खेळाचा विशवविजेता असणारा" असा असला, तरीही अजुनही लोकांना अन्नाची भ्रांत आहे. इतकं असुनही "मेरा भारत महान आहे".. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विदुषक गुरुवार, 06/12/2008 - 11:52
डॉन भाए अतिशय समयोचीत लेख !! 'अस्वस्थ दशकाची डायरी ' वाचल्या नन्तर खरोखर अस्वस्थ होते (अविनाश धर्माधिकारीं बरोबर चर्चा करण्याचा २/३ वेळा योग आला ) माझ्या मते 'भाषावार प्रान्तरचना ही चूक भारताला महाग पडते आहे (|: ह्या सगळ्या समस्यान्वर कही उपाय नक्की आहेत , भारताला विचरवन्त नाही तर प्रत्यक्षात क्रूती करण्यची गरज आहे . आणी सूरवात स्वतापसून करायला पाहिजे सरकार कहीतरी करेल ह्यावर विसम्बून रहाण्यात कोणचेच भले नाही आपण तथाकथीत बूद्धीजीवि वर्गाने आपल्या हस्तीदन्ती मनोरया मधुन बाहेर पडायला पाहीजे मजेदार विदुषक

काळा_पहाड गुरुवार, 06/12/2008 - 14:40
छोटा डॉनचे मनःपुर्वक अभिनंदन. 'अस्वस्थ दशकाची डायरी ' वाचल्या नंतर अस्वस्थ होत नसल्यास वाचणाय्राने आपल्या संवेदनशीलतेविषयी चिंता करावी अशीच ती 'डायरी' आहे. मात्र डॉनने मांडलेले विचारही त्याच्या विचारशील मनाची ग्वाही देतात. इंडीया-दी वन नेशन याविषयी मला असे वाटते की भारतीयांना तर्कशीलता व विचारक्षमता या गोष्टींत प्रगती साधली पाहिजे. हा उपाय योजण्यास फार मोठ्या कालावधीची आवश्यकता आहे हे मान्य. पण इतर उपाय फक्त मलमपट्टीचेच काम करतात. काळा पहाड

आनंदयात्री गुरुवार, 06/12/2008 - 15:04
विचार करायला लावणारा लेख. काही गोष्टी अश्या असावाश्या वाटतात,
  1. कायद्याने धर्म-जात पुर्णपणे वैयक्तिक गोष्ट ठरवली पाहिजे, म्हणजे जातीआधारित आरक्षण पुर्ण पणे रद्द करायला हवे.
  2. निदान १०वी पर्यंतचे शिक्षण सगळ्या शाळांमधे पुर्णपणे मोफत असावे. (मुलगा मुलगी दोहोंसाठी)
  3. शिक्षण इंग्रजीत असावे.
  4. सरकारी कामकाजाची भाषा इंग्रजी असावी.

शितल गुरुवार, 06/12/2008 - 17:52
डॉन, तु खुपच छान ज्वल॑त लिहिले आआहेस. भारत हा आज आतुन पोखरला गेला आहे, ते ही जाती सारख्या गोष्टीनी तर त्या॑चे क॑बरडे मोडले आहे. आणि आन॑दयात्री म्हणतो ते तर १००% बरोबर. असेच जर केले तर भारतात पुढच्या पिढ्या॑ना जगणे शक्य आहे नाही तर भावी पिढीचे भविष्य अधा॑रमय आहे.

विकास गुरुवार, 06/12/2008 - 19:57
लेख आवडला. "अस्वस्थ दशकाची डायरी" काही वर्षांपूर्वी वाचले होते तसेच धर्माधिकारींना भेटण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा योग आला होता. हे सर्वकाही आठवले. लेख मोठा असल्याने आणि त्यातील मुद्दे तळमळीने मांडलेले असल्याने कदाचीत एकापेक्षा जास्त प्रतिसादात जसे सुचेल तसे लिहीनः "देश आणि राष्ट्र" ह्या दोन विभिन्न संकल्पना आहेत असे वाटते. युरोपिअन (आणि नंतर अमेरिकन) पद्धतीप्रमाणे अधुनिक देश म्हणून बहुतांशी भारत जरी १९४७ ला स्वतंत्र झाला असला (काही भाग नंतर आला, उ.दा. गोवा), तरी संस्कृतिक राष्ट्र म्हणून भारत प्राचिन काळापासून एक होते आणि तसे भारतीय मनात दडलेले (सबकॉन्शस माईंड) असते - विशेष करून जर त्यात आपण पाश्चात्यांच्या नजरेतून न पहाता स्वतःच्या स्थानिक पाहीले तर. याचे कारण इतकेच की पाश्चात्य जेंव्हा आपल्याकडे पहातात (आणि तेच थोड्याफार फरकाने आपण इतर संस्कृतीकडे पहातो) तेंव्हा आपली "फ्रेम ऑफ रेफरन्स" ही आपली पद्धत / संस्कृती इत्यादी असते. दोन प्राचीन ऐतिहासीक उदाहरण पहा: १. चाणक्य - आत्ताच्या पाकीस्तानातील भागात जन्म अथवा केरळात (कुणाचे वाचता यावर अवलंबून) पण बाहेरून या भारतवर्षावर येणार्‍या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी राजा शोधला कुठे तर आत्ताच्या बिहार मधे. २. आदी शंकराचार्य - हिंदू धर्मातील तत्वांना बांधून त्याप्रमाणे कायमस्वरूपी आजच्या भाषेत "थिंक टँक" (पॉवर सेंटर नाही) आणि अर्थातच तत्कालीन भाषेत मठ स्थापले - ते कुठेतर भारताच्या चार दिशांमधे त्यात स्वतःची जन्मभूमी केरळ नाहीच. जर भारत एक राष्ट्र नव्हते तर या दोन महान विभूतींना असे करावेसे का वाटले असते? आता जरा फास्ट फॉरवर्ड करा: १८५७ चे स्वातंत्र्यसमर - दिल्लीचे तख्त हे हिंदूस्थानचा बादशहा - बहाद्दूर शहा जफर असे मान्य करायला तत्कालीन स्वातंत्र्य योद्धे का तयार झाले? कारण तो पर्यंत बहाद्दूर शहा जफर हा अनेक पिढ्यांनी भारतीय झाला होता आणि ब्रिटीश बाहेरून येऊन सत्ता गाजवत होते. त्याही पुढे आले आणि पूर्वेतील वंगभंगा विरुद्धची चळवळ ही पश्चिमेकडील टिळकांनी चालू करण्यात योगदान दिले. ह्या सर्व गोष्टी जर भारत "वन नेशन" नसते तर होऊ शकल्या असत्या असे वाटते का? ह्या देशाच्या सुरक्षेसाठी अणस्त्रे बनवणाया "अब्दुल कलामांच्या" मनात हा विचार येत नसेल का की आपण ज्या राष्ट्रासाठी झटतो आहोत त्या राष्ट्रामधील काही शक्ती आपल्याला व आपल्या जमातीला "उपरा" मानून त्यांच्या विरोधात शत्रे घेऊन त्यांच्या संहाराची भाषा बोलत आहेत, जेव्हा "युसुफ़ पठाण व इरफ़ान पठाण" हे हाती बॆट - बॊल घेऊन प्रतिस्पर्धी "पाकीस्तानी" संघावर तुटुन पडतात तेव्हा त्यांना वाटले की "अरे आपण ज्यांच्यासाठी आपल्याच जातीय भाईबंदाविरुद्ध उभे आहोत ते लोक आपल्याला उपरा मानतात" अशा परिस्थीतीत काय ? लियंडर पेस, सानिया मिर्झा ला वाटले की आपल्या धर्माबंधूंवर , धर्मगुरुंवर हल्ले होत असताना आपले ह्या देशासाठी खेळणे पटत नाही तर काय ? या संदर्भात मला इतकेच सांगावेसे वाटेल की आज जेंव्हा हिंदू माणूस/संघटना/पक्ष काहीही जेंव्हा धर्मांध वाटू शकेल अथवा तसे ते प्रत्यक्षात असेल असे समाजात बोलतात/वागतात तेंव्हा तमाम हिंदू विचारवंत आणि प्रसिद्ध व्यक्ती त्याचा जाहीर निषेध करतात, टिका करतात - त्यातील कुठली योग्य कुठली अयोग्य हे वादाचे मुद्दे राहू शकतील पण मुद्दा इतकाच की आपल्या धर्मातील चुकीच्या गोष्टींचा जाहीर निषेध करायला हिंदू विचारवंत आणि समाजमान्य व्यक्ती मागेपुढे पहात नाहीत. पण हे चित्र आपल्याला इतर धर्मांतील विचारवंत/प्रतिष्ठीत व्यक्ती स्वतःच्या धर्मातील धर्मांधते विरुद्ध बोलताना दिसतात का? सानिया मिर्झाला जर तिच्या धर्मगुरू/बंधूंवर होणारे हल्ले व्यथित करत असतील तर तेच धर्मगुरू/बंधू तिच्या विरुद्ध बोलतात तेंव्हा तिला काय वाटत असेल याचा विचार पण ती करते का हा देखील प्रश्न आहे. हिंदूमूलतत्ववादाविरुद्ध आवाज करणारी शबाना (अगदी त्यातून अप्रत्यक्षपणे लता पण सुटली नाही ) आणि तीचा नवरा जावेद अख्तर हे तीच्या नेल्सन मंडेला प्रसंगावरून जो तिच्याच धर्मगुरूंनी थयथयाट केला तेंव्हा मात्र काही बोलल्याचे ऐकले नाही. तेंव्हा अशा व्यक्तींना आपण म्हणजे "परधर्मिय" हिंदू हे उपरे नसतो तर भारतीय म्हणून आधार असतो. कारण त्यांचे नशिब म्हणून त्या भारतीय आहेत - त्यांच्या धर्माच्या धर्माधारीत देशवासीय नाहीत...थोडक्यात आपण लिहीले आहे तितका हा प्रश्न सरळ नाही त्याला विविध छटा आहेत. बाकी नंतर जसे सुचेल तसे.... धन्यवाद.

मुक्तसुनीत गुरुवार, 06/12/2008 - 20:10
मूळ लेख आणि विकासराव यांची प्रतिक्रिया या दोन्ही गोष्टी आवडल्या. मूळ लेखामधली "भारलेपणाची" , ओतप्रोत भरून लिहील्याच्या भावनेची जाणीव अगदी ठळकपणे जाणवते. धर्माधिकारी यानी जो झंझावाती दौरा केला; त्यात जे जे पाहिले नि नोंद केले त्या सगळ्या उर्जेने "डॉन" याना भारून टाकले आहे यात शंका नाही. आपल्या स्फुटामधे त्यानी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे. विकासरावांनी म्हण्टल्याप्रमाणे , यातील अनेक गोष्टींचा सुटेपणाने परामर्श घेणे योग्य. या दृष्टीने , खुद्द डॉन यानी आपल्या लिखाणाचे परीशीलन करून एकेका मुद्द्याकडे पुन्हा वळून थोडे आणखी विस्ताराने लिहावे ; म्हणजे प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होण्याचा त्यांचा मूळ हेतू साध्य होईल. राष्ट्रीयत्व , धार्मिकता , प्रादेशिकता आणि या सार्‍यांचे जटिल मुद्दे एका लेखातून आणि काही फुटकळ प्रतिक्रियातून कवेत घेणे अशक्यप्राय आहे. या गोष्टींकडे एकत्र पाहू गेल्यास माझ्यासारख्याचा गोंधळ होण्याची शक्यता जास्त. धर्माधिकारी यांच्या "डायरी" नंतरच्या प्रवासाबद्दल , त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशाबद्दलच्या प्रयत्नांबद्द्ल , त्याना आतापावेतो आलेल्या यशापयशाबद्दल ऐकायला आवडेल. (विकासराव , वाचताय ना ? :-) )

In reply to by मुक्तसुनीत

छोटा डॉन गुरुवार, 06/12/2008 - 21:14
मी जेव्हा लेख लिहयला घेतला तेव्हा तो फक्त "वन नेशन" ह्यावर लिहायचा माझ्या मनात होते व त्याच्या अनुषंगाने फक्त "प्रादेशिक अस्मिता" हा प्रश्न हाताळायचा होता. पण लिहण्याच्या व विचाराच्या प्रवाहात असे लक्षात आले की फक्त "प्रादेशिक नव्हे तर धार्मीक आणि जातीय" अस्मितांचा पण "वन नेशन" बनवण्यात मोठा रोल आहे, तेव्हा ओघाने हे मुद्दे पण शक्य तितक्या "कमी शब्दात" लिहले. पण आपले म्हणणे बरोबर आहे, "वन नेशन, प्रादेशिक अस्मिता, जातीय अस्मिता व धार्मीक अस्मिता ह्या बाबी वेगवेगळ्या चर्चेला घेता येतील. मी त्या दॄष्टीने अभ्यास व तयारी सुरु करतो म्हणजे आपल्याला चर्चेला सोपे जाईल... बाकी अनेक बाबी मला फिल्टर कराव्या लागल्या की ज्यांचा समावेश हा "पर्सनल व्यक्तींशी व काही संवेदनाशील मुद्द्यांशी" होता. आता पुढच्या लेखनात "त्या बाबी" याव्या की नको याबद्दल मार्गदर्शन हवे ... काही मुद्दे सध्या "वादग्रस्त" असल्याने "अनावश्यक" वादंग नको म्हणून मी टाळले, आता पुढील लेखात काय करु ??? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by मुक्तसुनीत

विकास गुरुवार, 06/12/2008 - 21:43
खुद्द डॉन यानी आपल्या लिखाणाचे परीशीलन करून एकेका मुद्द्याकडे पुन्हा वळून थोडे आणखी विस्ताराने लिहावे ; म्हणजे प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होण्याचा त्यांचा मूळ हेतू साध्य होईल. हा योग्य सल्ला आहे. धर्माधिकारी यांच्या "डायरी" नंतरच्या प्रवासाबद्दल , त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशाबद्दलच्या प्रयत्नांबद्द्ल , त्याना आतापावेतो आलेल्या यशापयशाबद्दल ऐकायला आवडेल. या संबंधी आत्ता जास्त लिहीता आले नाही तरी थोडे लिहीतो.: टिळकांना बलोपासना अतिशय महत्वाची वाटायची. कॉलेजात असताना एक मुलगा कॉड लिव्हर ऑईलच्या गोळ्या घेताना दिसल्यावर ते ओरडले, असले कसले शरीर सांभाळायचे? त्या ऐवजी व्यायाम करून शरीर संपदना कर. आज विचार करा जर व्यायाम न करता केवळ आर्टीफिशल हरमोन्स घेउन कोणी तगडे होयचे ठरवले तर तसे होऊ शकेल का? उत्तर आहे नाही... त्याचा कदाचीत थोडाफार कॅटॅलीस्ट सारखा उपयोग होऊ शकेल पण ते उत्तर नाही... तसेच काहीसे हे समाजपुरूषाबद्दल आहे असे म्हणूया ना. म्हणजे असे की बाहेरील विचारवंत हे कॅटॅलिस्ट होउ शकतील पण आतून होणारा बदल हा त्या समाजपुरूषातील हालचालींनी / व्यायामानेच होणार. मगासच्या प्रतिसादात मी सानीया आणि शबाना वर लिहीले. ते लिहीताना निव्वळ निरीक्षण होते, त्यांच्या विरुद्ध आकस नव्हता/नाही. पण जर मुसलमानसमाज हा जर बदलायचा असेल, अधुनीक होणे महत्वाचे असेल तर त्यासाठीचे बदल हे आतून घडणे महत्वाचे नाही का? विचार करा, जर राजा राम मोहन रॉय, आगरकर, म. फुले, शाहू महाराज, आंबेडकर, सावरकर आदी हिंदू पुढार्‍यांनी हिंदू धर्मावर कोरडे ओढले नसते तर आज आपण ही फार वेगळे झाले असतो का? जे धर्माधारीत समाजाचे तेच राष्ट्राधारीत समाजाचे म्हणजे या संदर्भात भारताचे. प्रश्न अनेक आहेत आणि ते समांतर पद्धतीने सोडवण्याची नितांत गरज आहे. प्रत्येक जण पूर्णवेळ देऊ शकणार नाही पण स्वतःचे कर्तव्य समजून जे काही चांगले करता येईल ते करायला पाहीजे त्यात हातभार लागणे महत्वाचे वाटते. पण त्यासाठी स्वतःला दिशा मिळणे आणि स्वतःला आवडेल असे काम करायला मिळणे हे महत्वाचे आणि बर्‍याचदा सुरवातीला अवघड ठरू शकते. धर्माधिकारींनी अस्वस्थ दशकातून स्वतःची सुटका करताना आयएएस अधिकारीपदातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावर वादविवाद होऊ शकतील पण तो त्यांचा स्वतःचा स्वतःसाठी विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. लोकसभेसाठी उभे रहाणे वगैरे झाल्यावर त्यातून हवा तो "राम" दिसत नसताना त्यांच्या लक्षात आले की अनेक समस्यांचे मूळ हे सरकार ज्या पद्धतीने चालते त्यात आहे. मग ते जर बदलायचे असतील तर पुढच्या पिढीतील सरकारी अधिकारी वेगळे असायला हवेत. त्यासाठी चाणक्यचा वारसा आठवून नवीन विचारी पिढी उभी केली गेली पाहीजे. म्हणून मग त्यांनी चाणक्य मंडळ स्थापले त्यातून स्पृहणीय आकड्याने (आत्ता आठवत नाही पण नंतर सांगू शकेन) आज अनेक जण एमपीएससी आणि आयएएस मधे जात आहेत. त्याच बरोबर लोकशिक्षणाचे कार्यपण जोरात चालले आहे. थोडक्यात आतुन बदल घडवत आहेत. असे अनेक जण अनेक संस्था आहेत. एखादा मुद्दा मन लावून हातात घेतात आणि त्यावर काम करतात. यात सर्व धर्माचे आहेत, सर्व विचारसरणीचे आहेत. जो पर्यंत असे काम करत असताना स्पर्धात्मक होते पण द्वेषमुलक होत नाही तो पर्यंत ठिक असते. पण जर एकमेकांचा (धर्म/विचारसरणीमुळे) द्वेष चालू केला तर तो त्या कार्याच्या नाशाला आणि समाजपुरूषाच्या जडणघडणीला मारक ठरतो. या संदर्भात एक आठवण सांगतो: भारतीय मजदूर संघाचे संस्थापक स्व. दत्तोपंत ठेंगडी यांनी ती सांगितली होती - ६० च्या दशकात भारतीय तत्वज्ञानाच्या/संस्कॄतीच्या दृष्टीकोनातून (आयात केलेल्या विचाराने नाही) कामगारांना एकत्र करण्यासाठी त्यांनी भामस स्थापण्याचे ठरवले. तेंव्हा कम्युनिस्टांचा जोर मोठा होता. प्राथमिक बैठकीत त्यांनी हजर असलेल्या सदस्यांना प्रश्न विचारला की ,"तुमच्यातील किती जणांना कम्यूनिस्टांना उपटून काढायचे आहे?" त्यावर काही जणांनी ताबडतोब हात वर केला. त्यांना उद्देशून दत्तोपंत म्हणाले की ,"मग तुम्ही इतरत्र जा. ही संस्था फक्त सकारात्मक काम करायला काढली आहे. इतरांचा द्वेष करायला अथवा इरीशिरीने नाही. राहता राहीला कम्यूनिझमचा प्रश्न... ती विचारसरणी पुढच्या ३० वर्षात जगातून निघून जाणार आहे त्यांना घालवण्यात आपला वेळ आणि शक्ती खर्च करू नका". ती भामस नंतर नावारूपाला आली, कम्युनिस्ट चायना आणि कॅपीटॅलीस्ट अमेरिकन सरकारने दत्तोपंतांना बोलावले होते वगैरे... पण मूळ मुद्दा इतकाच की काही तरी काम तयार करून मन लावून करणे, तसे जमत नसेल (सर्वांना शक्यच नाही आणि गरज पण नाही) तर निदान अशा कामात काहीतरी मदत करणे - ह्याने गोष्टी हळू हळू बदलतात. टिळकांना स्वतःच्या आयुष्यात स्वातंत्र्य मिळणार नाही याची खात्री होती, तसे ते म्हणायचे देखील. तरी देखील भारतीय राजकारण आणि ब्रिटीशांच्या विरुद्धचा लढा तयार करण्यात योगदान दिले. तेंव्हा ही कामे घाईने करायची नसतात, ताबडतोब फळ मिळेल या अपेक्षेने करायची नसतात तर सातत्याने करायची असतात. दत्तोपंतांना कोणी स्वाक्षरी आणि संदेश देयला सांगीतले की ते जे लिहीत तो या सर्व शब्दबंबाळ लिहीण्याचा मतितार्थ आहे. ते फक्त स्वाक्षरीबरोबर लिहायचे, "patience pays".

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/12/2008 - 23:38
छोटा डॉन, एक राष्ट्र संकल्पनेच्या निमित्ताने केलेला अस्वस्थ डायरीचा उहापोह आवडला. लेख वाचल्यानंतर असंख्य प्रश्नांनी अस्वस्थ केले, अनेक प्रश्न आणि अनेक प्रश्नांची अनेक उत्तरे, अशी घालमेल मनात झाली. मुळ लेखांबरोबर अनेक प्रतिसादही आवडले. राष्ट्रीयत्व , धार्मिकता , प्रादेशिकता हे आणि इतर अनेक प्रश्नांचा वेध घेणे कठीन वाटते. अजूनही लेखातील काही मुद्यांवर विवेचन करता आले असते असे वाटले, असो, मुळ लेखांबरोबर विकासरावांचे प्रतिसादही आवडले. डॉन भाय, विचार करायला लावणारे असेच लेखन येऊ दे !!!

सहज Fri, 06/13/2008 - 07:44
लेख आवडला. वर काही प्रतिसादात आल्याप्रमाणे मुळ लेखातील सर्व मुद्यांचा एकत्रीत विचार करण्याऐवजी "शांत डोक्याने" एकेका मुद्द्यावर ही चर्चा सुरु रहावी असे वाटते.

भडकमकर मास्तर Fri, 06/13/2008 - 09:39
छोटा डॉन यांचा मूळ लेख उत्तम, त्यावरच्या विकास यांच्या दोन्ही प्रतिक्रिया आवडल्या... .... खूप मोठा विषय आहे , त्यामुळे एकदम काय लिहावे , कुठून सुरुवात करावी सुचत नाहीये.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

hsodaye Fri, 06/13/2008 - 10:51
लेख आवडला, मुद्दयावर चर्चा चागलि गोष्ट आहे, पण देशामधे या वाइट गोष्टिना आपणच खत देतो. या सर्व गोस्टि घालवण्यासाठि आपण आयुष्यात काय केले हे चचेपेक्श्या जास्त मह्त्वाचे. दुसर्याकडे बोट दाखवताना तिन बोटे आपल्याकडे असतात हे देशबाधवाना कळ्णे ज्ररुरि आहे.

आजानुकर्ण Sun, 06/15/2008 - 19:20
अस्वस्थ दशकाची डायरी हे भंपक पुस्तक आहे. त्यातला 'भिरी भिरी भ्रमंती' हा एकमेव चांगला लेख सोडला तर संपूर्ण पुस्तक हे एक अजेंडा डोळ्यासमोर ठेवून झापडबंद विचारसरणीवर आधारित केलेले लेखन आहे. आधी निष्कर्ष काढून नंतर पुरावे शोधायचे अशी धोरणे वापरून बारतीय जंता पक्षाची तळी उचलणे व त्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करणे हे एक काम या पुस्तकाने चांगले केले आहे. अरुण शौरी हे 'सव्यसाची', 'दूरदृष्टीचे' व 'निष्पक्ष' पत्रकार आहेत अशी असंख्य विनोदी वाक्ये या पुस्तकात सापडतील. आपला, (परखड) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास Sun, 06/15/2008 - 21:20
अस्वस्थ दशकाची डायरी हे भंपक पुस्तक आहे. त्यातला 'भिरी भिरी भ्रमंती' हा एकमेव चांगला लेख सोडला तर संपूर्ण पुस्तक हे एक अजेंडा डोळ्यासमोर ठेवून झापडबंद विचारसरणीवर आधारित केलेले लेखन आहे. आधी निष्कर्ष काढून नंतर पुरावे शोधायचे अशी धोरणे वापरून बारतीय जंता पक्षाची तळी उचलणे व त्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करणे हे एक काम या पुस्तकाने चांगले केले आहे. अरुण शौरी हे 'सव्यसाची', 'दूरदृष्टीचे' व 'निष्पक्ष' पत्रकार आहेत अशी असंख्य विनोदी वाक्ये या पुस्तकात सापडतील. ते झाले तुमचे विचार थोडक्यात "तुम्हाला तसे" वाटते... इतरांना तसे वाटत असेलच अशातला भाग नाही आणि आपण तसा हट्ट करत नसावात अशी आशा करतो. बाकी छोटा डॉन चा मूळ लेख हा ते पुस्तक वाचल्यावर जे काही "भारतात आजच्या काळात जे चालते आहे" त्या बद्दल वाटत गेले त्या संदर्भातील होता. आता तसे पहायला गेलो तर त्यांनी लिहलेले त्या "काळाला" सुसंगत असे होते पण आज घडणार्य्या विविध घटना पाहिल्या तर तो प्रश्न आज पण निर्माण होऊ शकतो असे मला काही क्षण वाटले. आज भारतात धार्मिक, जातीय आणि प्रादेशीक अस्मितेचा जो गैरवापर होतो त्याबद्दलचा उहापोह करणारा तो लेख होता - पुस्तक परीक्षण नव्हते हे जे कोणी नेहमी पुस्तके वाचते त्यांना सहज समजू शकेल... पण त्या बद्दल काही बोलावेसे न वाटणे आणि चष्मे वापरत तिरस्काराची भाषा लिहीणे हे आपल्यासारख्या वाचका कडून होताना पाहून खेद वाटला... व्यक्ती तितक्या प्रकृती असणे हे चांगल्या समाजाचे लक्षण आहे पण प्रकृतीची जागा जर (जातीय, पक्षीय, इत्यादी) विकृतीने घेतली तर आपल्यासर्वांनाच काळजीचे कारण आहे असे वाटत नाही का?

मुक्तसुनीत Sun, 06/15/2008 - 21:51
मला 'कर्ण यांना सुचवावेसे वाटते की , त्यांनी आपल्या विधानांच्या पुष्ट्यर्थ काही लिहावे , थोडे दाखले द्यावेत. धर्माधिकारी यानी नव्वदीच्या दशकामधे भाजप चे तिकीट मिळवण्याकरता प्रयत्न केला ही गोष्ट खरी आहे. परंतु पुस्तक १९८७ च्या आधीचे/त्या सुमाराचे आहे. मला आता नेमके संदर्भ आठवत नाही , पण पुस्तकात त्यानी आपल्या स्वत:च्या राजकीय प्रवासाचे - उथळ उपहासाकडून समजून घेण्याच्या भूमिकेकडे जाण्याचे - जे वर्णन केले ते मला त्या काळात हृदयस्पर्शी वाटले होते इतके आठवते. पुस्तक एकांगी असू शकते , पूर्वग्रहदूषितसुद्धा. पण "भंपक" म्हणून त्याची वासलात लावायच्या आधी थोडी मीमांसा आवश्यक आहे. अजानुकर्ण एक अभ्यस्त, जबाबदार सदस्य आहेत. त्यांची अनेक पोस्ट्स् माहितीपूर्ण असतात. मतेमतांतरे कितीही झाली एरवी त्यांचे लिखाण भरपूर दाखले-पुरावे-मुद्दे-मीमांसा यांनी परिपूर्ण असतात. या खेपेला सुद्धा त्यानी तसे करावे.

In reply to by मुक्तसुनीत

छोटा डॉन Tue, 06/17/2008 - 11:17
"आजानुकर्णसाहेब" आपल्यासारख्या हुशार व अभ्यासू माणसाने २ ओळीत पुस्तक हे एकांगी व भंकस आहे हे म्हणणे हे आपल्या इमेजनुसार नाही ... आपण डितेलमध्ये लिहा आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे ते ... बाय द वे, मी काही "पुस्तकाचे परिक्षण" वगैरे लिहलेले नाही, अशा पुस्तकांचे परिक्षण लिहणारे आम्ही कोण ??? असो. आपले अभ्यासपुर्ण व संदर्भ स्पष्ट करणारे विवेचन वाचायला आवडेल ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रकृतीची जागा जर (जातीय, पक्षीय, इत्यादी) विकृतीने घेतली तर आपल्यासर्वांनाच काळजीचे कारण आहे असे वाटत नाही का? सहमत आहे. 'बुद्धीवाद्यांनी विचारकलहास घाबरु नये, वाटेल त्याच्यावर मते व्यक्त करावीत. पण हे भंकप आहे, म्हणुन थांबू नये असे वाटते. त्याच्यातला भंपकपणा आपण दाखवावा वाचायला आवडेल. जातीय, धार्मिक आणि प्रादेशिक प्रश्नात भारतीय माणूस गुरफटून गेला आहे. त्याचीही चिकित्सा झाली पाहिजे, किमान प्रयत्न तरी लेखाच्या निमित्ताने झाला पाहिजे असे वाटते. अवांतर : शेषराव मो-यांचे 'विचारकलह' चाळत होतो. त्यात' कुरुंदकरांनी राजकारण हे धर्माच्या जुनाट चौकटीतून चालते असे म्हटल्यावर त्यांचे विवेचन कोणाला तरी सेक्युलर म्हणुन दाखवायचे होते का ? त्याचा परखड समाचार पळशीकर, शेषराव मोरे घेतात. ते विवेचन वाचण्यासारखे आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झंप्या Tue, 06/17/2008 - 09:05
आमचा डॉन्या असली वैचारीक पुस्तके वगैरे वाचतो हाच धक्का आहे. तसेही लेखापेक्षा काही प्रतिसादच जास्त आवडले ह्या बाकिच्यांच्या म्हणण्याशी सहमत आहोत. :)
गेले काही दिवस मी अविनाश धर्माधिकारींचे "अस्वस्थ दशकाची डायरी" नावाचे एक अतिशय जबरदस्त पुस्तक वाचत होतो. आज ते पुस्तक संपुर्णपणे वाचुन, समजून व पचवून पुर्ण झाले. साधरणता १९८० ते १९९० च्या दशकातल्या देशाच्या सुरक्षेला धोकादायक घटना, सामाजीक आंदोलने, राजकीय उलथापालथ व या सर्वात सामान्य माणसाचा सहभाग ह्या सर्व बाबींचा अभ्यास धर्माधिकारींनी आपल्या नजरेतुन व जवळपास स्वत: त्या घटना जवळून पाहून अतिशय समर्पक पद्धतीने केला आहे.

तुझ्या घरासमोरचा रस्ता...

अविनाश ओगले ·

चतुरंग Wed, 06/11/2008 - 20:48
सर्व द्विपदी एकाच वाचण्यात मनात शिरल्या. पुन्हापुन्हा वाचली. अत्यंत सुंदर! (स्वगत - ओगले सरकारांच्या आठवणींचा पिंपळ चांगलाच सळसळतो आहे! ;)) चतुरंग

इनोबा म्हणे Wed, 06/11/2008 - 22:21
काय सुंदर सुंदर कविता करताय राव! कविता जाम आवडली. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

वरदा Wed, 06/11/2008 - 22:49
खूप छान... डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? ह्या ओळी सगळ्यात जास्त आवडल्या.....

>>वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं? किति सुन्दर लिहिलं आहे तुम्ही. अगदी हृदयस्पर्शी..

बेसनलाडू गुरुवार, 06/12/2008 - 02:27
डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? छान! (रिकामटेकडा)बेसनलाडू

विसोबा खेचर गुरुवार, 06/12/2008 - 08:07
ओगलेशेठ, आयला काय कविता केली आहे राव तुम्ही! साला वाचूनच खलास झालो. कॉलेजलाईफमधल्या खूप आठवणी जाग्या झाल्या..! एकसे बढकर एक ओळी आहेत, नक्की कुठल्या ओळीला दाद देऊ तेच कळत नाहीये! :) अतिशय सुरेख, एक उत्कृष्ट काव्य वाचल्याचा आनंद मिळाला... आपला, (ऋणी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

II राजे II Tue, 07/01/2008 - 09:45
हेच म्हणतो ! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

पुष्कराज गुरुवार, 06/12/2008 - 11:07
मित्रा काय लिहतोस, कविता मलाहि सुचतात ,पण तू लाजवाब पुष्कराज

जयवी गुरुवार, 06/12/2008 - 11:54
अविनाशजी, तुमच्या लिखाणाची पंखा झालेय मी....... फारच सुरेख लिहिता तुम्ही !! डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? ..........अप्रतिम !!

ओगलेशेठ काय छान कविता आहे ही.. अप्रतिम.. मागे तुमचे भातुकलीच्या खेळामधली वरचे काव्य पण मनाला चटका लावून गेले होते.... पुण्याचे पेशवे

मिसळपाव Mon, 06/30/2008 - 22:02
का कुणास ठाउक, पण 'श्रीकांत पारगावकर'ची आठवण आली वाचल्यावर. हे गाणं तो छान म्हणेल.

बहुगुणी Tue, 07/01/2008 - 09:30
...शब्द आहेत, जपून ठेवावेत असे. आणखी कविता वाचायला आवडतील तुमच्या, शोधायलाच हव्यात.

मनिष Tue, 07/01/2008 - 11:21
वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं?
सगळीच कविता आवडली...ह्या दोन ओळी तर ...खल्लास! - मनिष

प्राजु Tue, 07/01/2008 - 12:41
ओगले साहेब, इतकी सुंदर कविता आहे आपली की, कोणती एकच ओळ आवडली हे सांगणे कठीण आहे... अप्रतिम...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग Wed, 06/11/2008 - 20:48
सर्व द्विपदी एकाच वाचण्यात मनात शिरल्या. पुन्हापुन्हा वाचली. अत्यंत सुंदर! (स्वगत - ओगले सरकारांच्या आठवणींचा पिंपळ चांगलाच सळसळतो आहे! ;)) चतुरंग

इनोबा म्हणे Wed, 06/11/2008 - 22:21
काय सुंदर सुंदर कविता करताय राव! कविता जाम आवडली. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

वरदा Wed, 06/11/2008 - 22:49
खूप छान... डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? ह्या ओळी सगळ्यात जास्त आवडल्या.....

>>वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं? किति सुन्दर लिहिलं आहे तुम्ही. अगदी हृदयस्पर्शी..

बेसनलाडू गुरुवार, 06/12/2008 - 02:27
डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? छान! (रिकामटेकडा)बेसनलाडू

विसोबा खेचर गुरुवार, 06/12/2008 - 08:07
ओगलेशेठ, आयला काय कविता केली आहे राव तुम्ही! साला वाचूनच खलास झालो. कॉलेजलाईफमधल्या खूप आठवणी जाग्या झाल्या..! एकसे बढकर एक ओळी आहेत, नक्की कुठल्या ओळीला दाद देऊ तेच कळत नाहीये! :) अतिशय सुरेख, एक उत्कृष्ट काव्य वाचल्याचा आनंद मिळाला... आपला, (ऋणी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

II राजे II Tue, 07/01/2008 - 09:45
हेच म्हणतो ! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

पुष्कराज गुरुवार, 06/12/2008 - 11:07
मित्रा काय लिहतोस, कविता मलाहि सुचतात ,पण तू लाजवाब पुष्कराज

जयवी गुरुवार, 06/12/2008 - 11:54
अविनाशजी, तुमच्या लिखाणाची पंखा झालेय मी....... फारच सुरेख लिहिता तुम्ही !! डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? ..........अप्रतिम !!

ओगलेशेठ काय छान कविता आहे ही.. अप्रतिम.. मागे तुमचे भातुकलीच्या खेळामधली वरचे काव्य पण मनाला चटका लावून गेले होते.... पुण्याचे पेशवे

मिसळपाव Mon, 06/30/2008 - 22:02
का कुणास ठाउक, पण 'श्रीकांत पारगावकर'ची आठवण आली वाचल्यावर. हे गाणं तो छान म्हणेल.

बहुगुणी Tue, 07/01/2008 - 09:30
...शब्द आहेत, जपून ठेवावेत असे. आणखी कविता वाचायला आवडतील तुमच्या, शोधायलाच हव्यात.

मनिष Tue, 07/01/2008 - 11:21
वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं?
सगळीच कविता आवडली...ह्या दोन ओळी तर ...खल्लास! - मनिष

प्राजु Tue, 07/01/2008 - 12:41
ओगले साहेब, इतकी सुंदर कविता आहे आपली की, कोणती एकच ओळ आवडली हे सांगणे कठीण आहे... अप्रतिम...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
लेखनविषय:
तुझ्या घरासमोरचा रस्ता, अजून तसाच वळतो का गं? कोपर्‍यावरचा गुलमोहर, अजून तसाच जळतो का गं? तसाच आहे का गं अजून, नदीकाठचा काळा पत्थर? हात हातात घेता क्षणीच, सूर्य तसाच ढळतो का गं? डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? पार आणखी पिंपळ तिथला, अजून आहे तसाच तेथे? मनात येता उत्कट काही, तसाच तो सळसळतो का गं? वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं? -अविनाश ओगले

मराठी कलाकारांनी दिल्ली दणाणून सोडली!

चतुरंग ·

कुंदन Wed, 06/11/2008 - 20:41
प्रतिभाशाली मराठी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!! स्वानंद किरकिरे चे सेहेर मधील पलके झुकाओ ना जबरदस्तच ...

विकास Wed, 06/11/2008 - 20:42
ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. श्वासला सुवर्णपदक मिळाले त्यासुमारापासून परत एकदा मराठी कलाकार आणि चित्रपट गाजू लागले आहेत आणि अजून भरभराट होवोत ही सदीच्छा! नाहीतर मधल्याकाळात भारतीय चित्रपटसृष्टिचे जनकत्व मराठी माणसाकडे जाते हे कुणाला खरे पण वाटले नसते अशी अवस्था होती.

इनोबा म्हणे Wed, 06/11/2008 - 22:43
सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

धमाल मुलगा गुरुवार, 06/12/2008 - 12:07
क्या बात है! शाब्बास रे पठ्ठ्यांनो ! मराठी पाऊल पडते पुढे | वाजती तोफांचे चौघडे | मनापासुन अभिनंदन!!!!!

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी गुरुवार, 06/12/2008 - 13:23
- हेच म्हणते. *सर्वांचे अभिनंदन* अवांतर : नीना कुलकर्णी मास्टर कार्डच्या जाहिरातीत केवळ अप्रतिम! चेहेर्‍यावरचे भाव अक्षरश: डोळ्यात पाणी आणतात. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

II राजे II गुरुवार, 06/12/2008 - 12:46
सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन! राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

कुंदन Wed, 06/11/2008 - 20:41
प्रतिभाशाली मराठी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!! स्वानंद किरकिरे चे सेहेर मधील पलके झुकाओ ना जबरदस्तच ...

विकास Wed, 06/11/2008 - 20:42
ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. श्वासला सुवर्णपदक मिळाले त्यासुमारापासून परत एकदा मराठी कलाकार आणि चित्रपट गाजू लागले आहेत आणि अजून भरभराट होवोत ही सदीच्छा! नाहीतर मधल्याकाळात भारतीय चित्रपटसृष्टिचे जनकत्व मराठी माणसाकडे जाते हे कुणाला खरे पण वाटले नसते अशी अवस्था होती.

इनोबा म्हणे Wed, 06/11/2008 - 22:43
सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

धमाल मुलगा गुरुवार, 06/12/2008 - 12:07
क्या बात है! शाब्बास रे पठ्ठ्यांनो ! मराठी पाऊल पडते पुढे | वाजती तोफांचे चौघडे | मनापासुन अभिनंदन!!!!!

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी गुरुवार, 06/12/2008 - 13:23
- हेच म्हणते. *सर्वांचे अभिनंदन* अवांतर : नीना कुलकर्णी मास्टर कार्डच्या जाहिरातीत केवळ अप्रतिम! चेहेर्‍यावरचे भाव अक्षरश: डोळ्यात पाणी आणतात. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

II राजे II गुरुवार, 06/12/2008 - 12:46
सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन! राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)
लेखनविषय:
५४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधे मराठी कलाकारांनी आपली ठसठशीत मोहोर उमटवली. वाचा सविस्तर बातमी इ-सकाळला. मधुर भांडारकर, दिलिप प्रभावळकर, स्वानंद किरकिरे, अमोल पालेकर, नीना कुलकर्णी, आरती अंकलीकर, अशोक पत्की, अनिल पलांडे इ. प्रतिभाशाली मराठी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!! चतुरंग