मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते

विजुभाऊ ·

अनिल हटेला 18/06/2008 - 11:10
ये विजुभाउ !!! आठवणी ताज्या केल्यास यार !!! हा लेख तु माझ्या वरच लिहीलायेस अस वाटतये रे... " दयायचेच आहेत तर , जुणे प्रहर दे माझे.... दवानी चिम्ब झालेले , फुलाचे शहर दे माझे....."

II राजे II 18/06/2008 - 11:38
जबरा... अनुभवाचे बोल आहेत वाटतं ;) राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

श्रावणी 19/09/2008 - 19:54
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... हे एकदम मस्त राव

भाग्यश्री 18/06/2008 - 12:32
प्रेमावरचा मस्त लेख !! प्रेमात पडल्यावरचं ते झपाटून जाणं पर्फे़क्ट घेतलंय !! http://bhagyashreee.blogspot.com/

विजुभाउ, लेख चांगला झाला आहे ... हुरहूर वगैरे काय ते बेष्ट.... तुमच्या अशा लेखांचं अधिकाधिक वाचन करायची इच्छा आहे... येत राहूदे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विजुभौ, तुम्ही अशा नाजुक विषयावर इतके हळवेपणाने लिहित जाऊ नका, आम्हाला त्रास होतो. !!! :) तेरी बाते, तेरी यादे, तेरी कस्मे, ओ पल.....पुन्हा तीच हुरहुर...!!! झकास लिहिले आहे, और भी आने दो !!!

प्राजु 18/06/2008 - 15:49
प्रेमामधल्या मनाच्या स्थितीचं वर्णन अगदी खास... मनातली खळबळ, भावनेचा गोफ आणि तिच्यासाठी झुरणारं हृदय ... सगळंच सुंदर लिहिलं आहे. मन एकदम हळवं झालं... पुढचा भाग लवकर येऊद्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मनस्वी 18/06/2008 - 15:59
"थाउजंड बटरफ़्लाईज फ़्लायिंग इन द स्टमक" पैसा हेच सगळे काही असतं हा मोठा मंत्र ते सांगत असतात. पुन्हा पुन्हा डोक्यात तुझे विचार येत असतात.....पैसा हे कही जगण्याचे अन्तीम ध्येय नव्हे...मला एक घरटे उभे करायचे आहे......त्यात तुझ्या बरोबर छोटेसे का होईना माझे स्वत:चे विश्व असेल... .....
मस्त लिहिलंय विजुभाऊ. इतनी शिद्दत से मैने तुम्हे पाने की कोशिश की है की हर ज़र्रे ने मुझे तुमसे मिलाने की साज़िश की है| मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

शितल 18/06/2008 - 16:55
काय म्हणुन मी तुला स्वप्ने दाखवावीत........तू एक वेळ मला "आरशात तोंड पाहिले आहेस का माकडा"असे म्हणत झिडकारुन टाकलेस तरी चालेल...पण तू माझ्यावर विश्वास ठेवलास....माझी स्वप्ने स्वत:ची म्हणुन रंगवु पहिलीस तर. ही ही ही.... कधीतरी एखाद्या कातर क्षणी तुझा हात माझ्या हातात असेल....न बोलताही आपण खूप काही बोलुन जाउ..... :) तू सोबत असलीस की सगळे कसे सोपे वाटते....मी कोठेही गेलो तरी तू सोबत असतेस.......माझ्या मनात का होईना तू माझ्याशी बोलत असतेस.....कुठेतरी मी घाम गाळत असतो....पिचल्या हाडानी रेटत कामाचा गाडा हाकत असतो..दूर परदेशात एकटाच जगत असतो.....तुझा एक कटाक्ष...एक स्मित मला पुन्हा उभारी देतं.....जगण्याची लढाई लढायचं बळ देतं रस्त्यातले काटेकुटे तर जाणवतही नाहीत. एकदम सह्ही...... आणी हि॑दी ग़झल /गाणी मस्त पेरली आहेत. एका स्वप्नातुन बाहेर काढुन प्रेमाच्या दुनियेत नेलेत.

मनिष 18/06/2008 - 17:06
विजुभाऊ एकदम 'फॉर्मात'... :) मस्त जमलाय लेख...
माझी नजर टेबलावर पडलेल्या माझ्या वही कडे जाते.....अस्ताव्यस्त पडलेल्या सामानाने टेबल भरलेले असते....त्या पसा-यातच जीवनाची शुश्क आकडेमोड लिहाणारे माझे पेन आणि क्यालक्युलेटर असतात......ते मला वास्तव जगात पुन्हापुन्हा खेचुन आणत असतात. केवळ भावनांवर अवलंबुन जगता येत नसतं....पैसा हेच सगळे काही असतं हा मोठा मंत्र ते सांगत असतात. पुन्हा पुन्हा डोक्यात तुझे विचार येत असतात.....पैसा हे कही जगण्याचे अन्तीम ध्येय नव्हे...मला एक घरटे उभे करायचे आहे......त्यात तुझ्या बरोबर छोटेसे का होईना माझे स्वत:चे विश्व असेल... ..... तुझे विचार मला बळ देतात...घराला भक्कम पाया असावा तसा माझ्या स्वप्नाना आधार देतात... ये पेन और कैल्क्युलेटर क्या बयां करेंगे मेरे ज़ज़्बात.... इस मंझील की हर बुनियाद; इटोंकी जगह तुम्हारी याद से रखी है..
हे विशेष आवडले. ह्या पंक्ती कोणाच्या आहेत? फारच भावल्या.....
कुछ अंधेरा कुछ रौशनी..... बादलो की आडमे.. सूरज युं आधासा ढल गया था. रेल की खीडकी से वो ओझल होता तुम्हारा चेहरा याद आया पलके भीगी; जमीन भीगी... आज की बारीश मे.. कुछ मेरे आसूं भी शरीक थे

विजुभाऊ 18/06/2008 - 18:01
ह्या पंक्ती कोणाच्या आहेत? ह भ प शायर विजुभाऊ सातारवी... पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

वरदा 18/06/2008 - 18:21
मस्तच एकदम... थाउजंड बटरफ़्लाईज फ़्लायिंग इन द स्टमक" असे काहीसे होते. एखादा खास क्षण संपुच नये असे वाटते. अगदी अगदी आणि ते दिवस आठवले बरं का! अगदी अस्सच वाटायचं... मी इथे दूर देशात परदेशात अनोळखी मुलखात एकटाच आलोय. इथले सगळेच मला नवखे आहे.....काल इथे पाउस आला होता.....तुला भेटल्या सारखा तो मला भेटला... कुछ अंधेरा कुछ रौशनी..... बादलो की आडमे.. सूरज युं आधासा ढल गया था. रेल की खीडकी से वो ओझल होता तुम्हारा चेहरा याद आया पलके भीगी; जमीन भीगी... आज की बारीश मे.. कुछ मेरे आसूं भी शरीक थे क्या बात है..हे प्रत्यक्ष अनुभवलं नाही पण कल्पना करु शकते काय होत असेल मस्त शब्द, सगळीच गाणी/गझल सुंदर....

मुक्तसुनीत 18/06/2008 - 19:54
प्रेमाबद्दलचे मुक्तचिंतन आवडले. एखाद्या गाण्यात चांगल्या जागा असतात तशा अनेक चांगल्या जागा लेखामधे आहेत. ..

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर 19/06/2008 - 00:25
प्रेमाबद्दलचे मुक्तचिंतन आवडले. एखाद्या गाण्यात चांगल्या जागा असतात तशा अनेक चांगल्या जागा लेखामधे आहेत. .. अगदी! विजूभाऊ जियो..! तात्या.

बघा लोकहो, आणि हेच विजुभाऊ कट्ट्यावर म्हणत होते की मी काही विनोदी सोडून इतर लिहिलं तर मला लोक सीरियसली घेतील की नाही अशी भीती वाटते... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सखी 19/06/2008 - 05:01
छान लेख/ललित - शेवटचे हिंदी गाणे/गझल फारच आवडले, अजुन येऊ देत.

hsodaye 19/06/2008 - 07:11
अप्रतिम लेख, विजुभाउचे वय लहान आहे, प्रेमाचि सुरुवात आहे, शेवट मला विचारा.....

विजुभाऊ 20/06/2008 - 10:15
मित्रानो तुम्हा सर्वाना धन्यवाद मी काही विनोदी सोडून इतर काही लिहिलं तर लोक ते सीरियसली घेतील की नाही अशी भीती वाटते...असे मास्तराना म्हणालो होतो तुम्ही माझी भिती खोटी ठरवलीत ...भरभरुन प्रतिसाद दिलात...... विषेश म्हणजे ( क्रमशः) पाटीवरुन अजुन तरी काही मार पडला नाही...:) hsodaye चे स्पेश्यल आभार...... ::::::लहान वयाचा विजुभाऊ :) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मदनबाण 21/06/2008 - 14:45
व्वा गुरुजी व्वा..... फारच आवडल..पुढचा भाग लवकर येऊदे..... प्रेमात पडल्या नंतर सारं कस रम्य असत काय तुझं आणि काय माझं यात काही गम्य नसत (प्रेम पुजारी) मदनबाण.....

अनिल हटेला 18/06/2008 - 11:10
ये विजुभाउ !!! आठवणी ताज्या केल्यास यार !!! हा लेख तु माझ्या वरच लिहीलायेस अस वाटतये रे... " दयायचेच आहेत तर , जुणे प्रहर दे माझे.... दवानी चिम्ब झालेले , फुलाचे शहर दे माझे....."

II राजे II 18/06/2008 - 11:38
जबरा... अनुभवाचे बोल आहेत वाटतं ;) राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

श्रावणी 19/09/2008 - 19:54
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... हे एकदम मस्त राव

भाग्यश्री 18/06/2008 - 12:32
प्रेमावरचा मस्त लेख !! प्रेमात पडल्यावरचं ते झपाटून जाणं पर्फे़क्ट घेतलंय !! http://bhagyashreee.blogspot.com/

विजुभाउ, लेख चांगला झाला आहे ... हुरहूर वगैरे काय ते बेष्ट.... तुमच्या अशा लेखांचं अधिकाधिक वाचन करायची इच्छा आहे... येत राहूदे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विजुभौ, तुम्ही अशा नाजुक विषयावर इतके हळवेपणाने लिहित जाऊ नका, आम्हाला त्रास होतो. !!! :) तेरी बाते, तेरी यादे, तेरी कस्मे, ओ पल.....पुन्हा तीच हुरहुर...!!! झकास लिहिले आहे, और भी आने दो !!!

प्राजु 18/06/2008 - 15:49
प्रेमामधल्या मनाच्या स्थितीचं वर्णन अगदी खास... मनातली खळबळ, भावनेचा गोफ आणि तिच्यासाठी झुरणारं हृदय ... सगळंच सुंदर लिहिलं आहे. मन एकदम हळवं झालं... पुढचा भाग लवकर येऊद्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मनस्वी 18/06/2008 - 15:59
"थाउजंड बटरफ़्लाईज फ़्लायिंग इन द स्टमक" पैसा हेच सगळे काही असतं हा मोठा मंत्र ते सांगत असतात. पुन्हा पुन्हा डोक्यात तुझे विचार येत असतात.....पैसा हे कही जगण्याचे अन्तीम ध्येय नव्हे...मला एक घरटे उभे करायचे आहे......त्यात तुझ्या बरोबर छोटेसे का होईना माझे स्वत:चे विश्व असेल... .....
मस्त लिहिलंय विजुभाऊ. इतनी शिद्दत से मैने तुम्हे पाने की कोशिश की है की हर ज़र्रे ने मुझे तुमसे मिलाने की साज़िश की है| मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

शितल 18/06/2008 - 16:55
काय म्हणुन मी तुला स्वप्ने दाखवावीत........तू एक वेळ मला "आरशात तोंड पाहिले आहेस का माकडा"असे म्हणत झिडकारुन टाकलेस तरी चालेल...पण तू माझ्यावर विश्वास ठेवलास....माझी स्वप्ने स्वत:ची म्हणुन रंगवु पहिलीस तर. ही ही ही.... कधीतरी एखाद्या कातर क्षणी तुझा हात माझ्या हातात असेल....न बोलताही आपण खूप काही बोलुन जाउ..... :) तू सोबत असलीस की सगळे कसे सोपे वाटते....मी कोठेही गेलो तरी तू सोबत असतेस.......माझ्या मनात का होईना तू माझ्याशी बोलत असतेस.....कुठेतरी मी घाम गाळत असतो....पिचल्या हाडानी रेटत कामाचा गाडा हाकत असतो..दूर परदेशात एकटाच जगत असतो.....तुझा एक कटाक्ष...एक स्मित मला पुन्हा उभारी देतं.....जगण्याची लढाई लढायचं बळ देतं रस्त्यातले काटेकुटे तर जाणवतही नाहीत. एकदम सह्ही...... आणी हि॑दी ग़झल /गाणी मस्त पेरली आहेत. एका स्वप्नातुन बाहेर काढुन प्रेमाच्या दुनियेत नेलेत.

मनिष 18/06/2008 - 17:06
विजुभाऊ एकदम 'फॉर्मात'... :) मस्त जमलाय लेख...
माझी नजर टेबलावर पडलेल्या माझ्या वही कडे जाते.....अस्ताव्यस्त पडलेल्या सामानाने टेबल भरलेले असते....त्या पसा-यातच जीवनाची शुश्क आकडेमोड लिहाणारे माझे पेन आणि क्यालक्युलेटर असतात......ते मला वास्तव जगात पुन्हापुन्हा खेचुन आणत असतात. केवळ भावनांवर अवलंबुन जगता येत नसतं....पैसा हेच सगळे काही असतं हा मोठा मंत्र ते सांगत असतात. पुन्हा पुन्हा डोक्यात तुझे विचार येत असतात.....पैसा हे कही जगण्याचे अन्तीम ध्येय नव्हे...मला एक घरटे उभे करायचे आहे......त्यात तुझ्या बरोबर छोटेसे का होईना माझे स्वत:चे विश्व असेल... ..... तुझे विचार मला बळ देतात...घराला भक्कम पाया असावा तसा माझ्या स्वप्नाना आधार देतात... ये पेन और कैल्क्युलेटर क्या बयां करेंगे मेरे ज़ज़्बात.... इस मंझील की हर बुनियाद; इटोंकी जगह तुम्हारी याद से रखी है..
हे विशेष आवडले. ह्या पंक्ती कोणाच्या आहेत? फारच भावल्या.....
कुछ अंधेरा कुछ रौशनी..... बादलो की आडमे.. सूरज युं आधासा ढल गया था. रेल की खीडकी से वो ओझल होता तुम्हारा चेहरा याद आया पलके भीगी; जमीन भीगी... आज की बारीश मे.. कुछ मेरे आसूं भी शरीक थे

विजुभाऊ 18/06/2008 - 18:01
ह्या पंक्ती कोणाच्या आहेत? ह भ प शायर विजुभाऊ सातारवी... पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

वरदा 18/06/2008 - 18:21
मस्तच एकदम... थाउजंड बटरफ़्लाईज फ़्लायिंग इन द स्टमक" असे काहीसे होते. एखादा खास क्षण संपुच नये असे वाटते. अगदी अगदी आणि ते दिवस आठवले बरं का! अगदी अस्सच वाटायचं... मी इथे दूर देशात परदेशात अनोळखी मुलखात एकटाच आलोय. इथले सगळेच मला नवखे आहे.....काल इथे पाउस आला होता.....तुला भेटल्या सारखा तो मला भेटला... कुछ अंधेरा कुछ रौशनी..... बादलो की आडमे.. सूरज युं आधासा ढल गया था. रेल की खीडकी से वो ओझल होता तुम्हारा चेहरा याद आया पलके भीगी; जमीन भीगी... आज की बारीश मे.. कुछ मेरे आसूं भी शरीक थे क्या बात है..हे प्रत्यक्ष अनुभवलं नाही पण कल्पना करु शकते काय होत असेल मस्त शब्द, सगळीच गाणी/गझल सुंदर....

मुक्तसुनीत 18/06/2008 - 19:54
प्रेमाबद्दलचे मुक्तचिंतन आवडले. एखाद्या गाण्यात चांगल्या जागा असतात तशा अनेक चांगल्या जागा लेखामधे आहेत. ..

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर 19/06/2008 - 00:25
प्रेमाबद्दलचे मुक्तचिंतन आवडले. एखाद्या गाण्यात चांगल्या जागा असतात तशा अनेक चांगल्या जागा लेखामधे आहेत. .. अगदी! विजूभाऊ जियो..! तात्या.

बघा लोकहो, आणि हेच विजुभाऊ कट्ट्यावर म्हणत होते की मी काही विनोदी सोडून इतर लिहिलं तर मला लोक सीरियसली घेतील की नाही अशी भीती वाटते... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सखी 19/06/2008 - 05:01
छान लेख/ललित - शेवटचे हिंदी गाणे/गझल फारच आवडले, अजुन येऊ देत.

hsodaye 19/06/2008 - 07:11
अप्रतिम लेख, विजुभाउचे वय लहान आहे, प्रेमाचि सुरुवात आहे, शेवट मला विचारा.....

विजुभाऊ 20/06/2008 - 10:15
मित्रानो तुम्हा सर्वाना धन्यवाद मी काही विनोदी सोडून इतर काही लिहिलं तर लोक ते सीरियसली घेतील की नाही अशी भीती वाटते...असे मास्तराना म्हणालो होतो तुम्ही माझी भिती खोटी ठरवलीत ...भरभरुन प्रतिसाद दिलात...... विषेश म्हणजे ( क्रमशः) पाटीवरुन अजुन तरी काही मार पडला नाही...:) hsodaye चे स्पेश्यल आभार...... ::::::लहान वयाचा विजुभाऊ :) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मदनबाण 21/06/2008 - 14:45
व्वा गुरुजी व्वा..... फारच आवडल..पुढचा भाग लवकर येऊदे..... प्रेमात पडल्या नंतर सारं कस रम्य असत काय तुझं आणि काय माझं यात काही गम्य नसत (प्रेम पुजारी) मदनबाण.....
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

बटाटवडा- वडापाव!

डॉ.प्रसाद दाढे ·

ऋचा 17/06/2008 - 23:41
आमच्या खालापूरचा "किरकिंडे" यांचा वडापाव. आता पर्यंत खुप ठीकाणी वडा-पाव खाल्ला पण "किरकिंडे" ची चव कुठ्ठेच नाही. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by ऋचा

टारझन 27/06/2008 - 17:36
एकदा अलका टॉकिज मधे ईरंटर्वल मधे वडापाव खाण्याचा योग आला.... ...... "तो प्रचंड वडा" पाहून माझी दातखिळीच बसली. .........लिंबाएवढा मोठा वडा पाहून मी त्याला म्हणालो हे काय "बकासूरांसठी" बनवलेले वडे देतोस कायं? ..............आणि त्याला पाव ही मस्त काँप्लिमेंट करत होता....किंमत रुपये ६ .... चार वडापाव चेपलेला ) कुबड्या खविस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

अमोल केळकर 17/06/2008 - 23:51
.. हीच वेळ असते गरमागरम बटाटवडा खाण्याची! मस्त वर्णन वडा पाव आमचे ठिकाण - छबिलदास - दादर ( पश्चिम) इगतपुरी, सुरत रेल्वे स्टेशन्स

यशोधरा 17/06/2008 - 23:53
बंगलुरुत नाय मिळत वडा पाव :( आमच्या कुंपणीच्या कँटीन मधे अर्धा वडापाव १५ रुपये अन् त्यालाही रस्सम् चा वास :( :(

In reply to by यशोधरा

मनस्वी 18/06/2008 - 00:12
फोरम मॉलमध्ये वरती 'ट्रान्झिट' म्हणून फूडकोर्ट आहे. तिथे शिवसागर स्टॉलवर २० रु. ना १ वडापाव प्लेट. त्यात २ वडापाव असतात. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by यशोधरा

अभिज्ञ 18/06/2008 - 11:36
यशोताई, बंगलोरात वडापाव खायचा आहे.?????????? हि घ्या लिहून काहि ठिकाणे. १.फोरम मोल-ट्रान्सिट त्यात राजधानी मध्ये वडापाव रु.४५ फक्त (२ वडापाव) २.राजवर्धन फूडस-जे.पी. नगर ,बिगबझार जवळ्,(वुडिज होटेल जवळ) एक वडापाव -रु.१४ फक्त ३. ब्रिगेड रोड- (मोलचे नाव आठवत नाहि.परंतु एम जी रोडला जाताना डावीकडे हा मोल आहे.बाहेर कॉफीचे स्टोल्स आहेत.) एक वडापाव -रु.१४ फक्त. ४.जयनगर मार्केट ,आयसीआयसीआय बँकेजवळ एक बिहारी माणसाचे दुकान आहे. एक वडापाव -रु.५ फक्त.(हा चवीला सगळ्यात जबरी आहे.) अभिज्ञ.

ऋचा 17/06/2008 - 23:56
अररररर.. लै वंगाळ झाला बगा!!! @) तुझ्या दु:खात सहभागी यशो. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

मनस्वी 18/06/2008 - 00:15
पुण्यात बर्‍याच हातगाड्यांवर चांगला वडापाव मिळतो. त्यातली एक गाडी : सुजाता कोल्ड्रिंककडून बाजीराव रोडला जो चौक मिळतो, त्या चौकातील हातगाडी. एकदम टेष्टी! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

सीओईपी होस्टेलच्या शेजारी..(कलानिकेतनसमोर) दुर्वांकुर वडापाव.... फक्त संध्याकाळी २-३ तास गाडी सुरु असते..... ओर्डर दिली की ५ मिनटात तुमच्यासमोर बनवून देतात...

धमाल मुलगा 18/06/2008 - 00:31
निगडी बष्टाप वर.... मागची बिल्डिंग आहे ना तिच्या तळमजल्यावर एक मारवाड्याचं /राजस्थान्याचं स्वीट्सचं दुकान आहे. त्या दुकानाबाहेर स्टॉल लाऊन वडापाव, कचोरी, सामोसे विकतो. तिथला वडापाव लै भारी असतो...एकदम "नो वन कॅन इट जस्ट वन" :) सासवडला बसस्टॅडबाहेर 'अस्मिता वडेवाले'. पुर्वी मस्त असायचे. हल्लीचं ठाऊक नाही. बारामतीला कुलकर्णी वडेवाले. दिल्लीत 'दिल्ली हट' ला एम.टी.डी.सी.च्या स्टॉलवर...इतका काही खास नसतो वडा, पण परमुलुखात आपल्या वडापावची अतीव इच्छा पुर्ण करण्याइतपत ठीक असतो. किंमत रु. ३५/- नग २.

In reply to by धमाल मुलगा

गणा मास्तर 28/06/2008 - 09:33
निगडी बष्टाप वर.... मागची बिल्डिंग आहे ना तिच्या तळमजल्यावर एक मारवाड्याचं /राजस्थान्याचं स्वीट्सचं दुकान आहे. त्या दुकानाबाहेर स्टॉल लाऊन वडापाव, कचोरी, सामोसे विकतो. तिथला वडापाव लै भारी असतो...एकदम "नो वन कॅन इट जस्ट वन" Smile काय रे निगडीत राहतो काय रे !!!

तो वडापावही एकदम मस्त असतो. जितकी गाडी कळकट तितकी चव उत्तम. हा सिध्दांत या २-३ गाड्यांना १०० % लागू होतो. :) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

धमाल मुलगा 18/06/2008 - 00:38
जितकी गाडी कळकट तितकी चव उत्तम. +++++++++++++१ १०००००००००% सहमत ! हेच चहाच्या टपरीलाही लागु पडतं. टापरी आणि पोर्‍या जितका कळकट तितका चहा झक्कास!

In reply to by धमाल मुलगा

नितिन थत्ते 22/01/2009 - 11:09
मिसळीबाबतही लागू कुंजविहार ठाणे एस टी स्टँड्जवळ. याने जंबो वडापावचा शोध लावला असे माझे मत आहे. मुंबईत जंबो किंग ची साखळी आहे. तेथे ही बरा मिळतो. आणि हो... भेळ/ वडापाव / मिसळ वगैरे खायला गेल्यावर जे स्वच्छता पाहण्याची वायफळ अपेक्षा करतात त्यांच्यासाठीही हा चांगला. नितिन थत्ते

अनिल हटेला 18/06/2008 - 11:25
इन्डीयन रेस्टॉरन्ट, शेर-ए-पन्जाब, यीवू सीटी ,झेहियान्ग ,चायन.... १० आर एम बी त २ मस्त वडापाव ~~~~ चायना त अस्लो म्हणून काय झाल~~~~

ध्रुव 18/06/2008 - 11:44
चांगला विषय :) श्रीकृष्ण बेकरी, सहकारनगर पुणे (अप्रतिम वडा आणि भला मोठा पाव) - लई लई भारी असतो.. अजून एक म्हणजे खत्री वडापाव - बालगंधर्व पूल जोशी वडेवाल्याच्या समोर :) -- ध्रुव

शैलेन्द्र 18/06/2008 - 12:03
डोंबिवली- कस्तुरी प्लाझासमोर, वडा टेस्टी असतो. -ठाकुर वडा, विथ मक्याच चिवडा - जानकी - मंजुनाथ स्कुल समोर

भाग्यश्री 18/06/2008 - 12:24
मला तसे सगळेच वडापाव आवडतात.. पण अहमदाबाद मधे एकदा खाल्ला होता, अगदी भरपुर बटर लावून, पावाला एका साईडला हिरवी न दुसर्या साईडला लाल चटणी लावून मधे तो मस्त बटाटेवडा खाल्ला होता...(आय नो, वडापाव असा नसतो.. वर्तमान्पत्राच्या कागदात बांधून लाल कोरडी चटणी, आणि तळलेल्या मिरच्यांबरोबरचा वडापाव तोच खरा!!) पण तो अमेझिंग लागत होता! नाव काय माहीत नाही.. पण वडा म्हटलं की मला माझ्या आईच्या हातचाच ब.वडा आवडतो.. भरपूर सारण असलेला, आई आलं-लसूण, हिरव्या मिरच्या मस्त ठेचून असला सही करते ना! आईग्ग... आठवण झाली!! तशी मी पण आता आईसारखी करायला लागलीय.. त्यामुळे सद्ध्य होम-मेड वडापाव! http://bhagyashreee.blogspot.com/

In reply to by भाग्यश्री

भिडू 21/01/2009 - 22:45
हो,गुजरात मधे बरयाच ठिकाणी पावाला बटर लावुन पावाच्या मधे चटणी बरोबर टोमॅटो सॉस पण घालतात.तो आंबट तिखट वडापाव पण छान लागतो.

साडेतीन पाऊंडात (२८० रुपायात) दोन वडापाव! (म्हणजे २ डिस्को ब.वडे, ब्रेडच्या २ स्लाईस् आणि एकदम रद्द्ड टेस्ट) :( पण चलता है! दरवेळी शिव्या देत खातो ;) (सातासमुद्रापार वडापाव खाल्लेला) टिंग्या :)

अन्या दातार 18/06/2008 - 14:18
कोल्हापुरात राजाराम कॉलेजजवळ शामचा वडा एकदम झकास मिळतो.(कालच मित्रांबरोबर २ खाल्ले) मिसळीसाठी फेमस असे हॉटेल मोहनमध्येही चांगला वडा-सांबार मिळते. अनेक गाड्यांवर मुंबई वडा म्हणून व्हर्जिनल वड्याची रिडक्शन आवृत्ती मिळते. पण अजून कधी खाल्ला नाहिए इतका चिरकुट वडा ;)

झकासराव 18/06/2008 - 17:19
खादाडीचा विषय; ते ही पावसाळ्यात; ते ही वडापाव =P~ धमाला तु उल्लेख केलेल्या दुकानाच नाव आहे "नॅशनल स्वीट्स" :) निगडी प्राधीकरणात भेळ चौकाच्या जवळच असलेला वासु वडापाव चवीत लयी भारी आहे. फेमस देखील आहे आणि चवीत भारी देखील हे दुर्मिळ कॉम्बिनेशन आहे तिथे. :) मध्ये एकदा "गोली वडापाव" खाल्ला चिंचवड स्टेशनच्या जवळ बिगबजारच्या जवळच. तो ही चांगला आहे. (गोली वडापाव ही मुंबईमधील चेन आहे ना???) दिवाडकरांचा वडा अजुन खाल्ला नाहिये पण लोणावळ्याला एकदा पावसाळ्यात दिवसभर भटकंती करुन संध्याकाळी ६ च्या लोकलला बसायच्या आधी स्टेशनवर खाल्लेला वडापाव जबरा होता. :) अन्या दातार दहावीनंतर मी कालेजातली पाच वर्ष मी शामचा धंदा वाढवण्याच पुण्यकर्म केलय :) शामचा वडा चांगला होताच पण मला तो संध्याकाळी ४-४:३० वाजता करत असलेली कांदाभजी जास्त आवडत होती. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

कुंदन 18/06/2008 - 17:57
आता ती चव नाही राहीली दिवाडकर वड्याची. फक्त दिवाडकर वडा नाव आहे म्हणुन लोक घेतात , पण ती पुर्वीची मजा नाही आता.

पनवेल ला गुरुदत्त स्नॅक्स पुण्यामध्ये कोरेगाव पार्क सिग्नल जवळ ( सिग्नल पासुन पुलाकडे जाताना - मेन रोड वर) संध्याकाळी एक गाडी लागते, चांगला वडापाव मिळतो..

शितल 18/06/2008 - 17:44
कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्य गृहा जवळ अश्विनी वडा से॑टर नावाच्या गाङया वर मस्त वडा मिळतो. कोल्हापुरातील वडे मोठे, आणि ब्रेडच्या स्लाईस असतात, येथे पुण्यात छोटे वडे आणि गोल ब्रेड.

In reply to by शितल

झकासराव 18/06/2008 - 20:28
कोल्हापुरातील दीपक वडा फारच फेमस आहे. अयोध्या टॉकिज जवळ असणारी वड्याची गाडी आता त्याच रोडवर पण सीपीआर हॉस्पिटलजवळ असते. कधी योगच नाही आला खायचा पण एकदा खायचाच आहे. अजुन एक आठवल. आम्ही कालेजात असताना प्रोजेक्ट निमित्ताने इचलकरंजीत जात होतो. तेव्हा इचलकरंजीमध्ये गाडीने एन्ट्री केली की एक चौक आहे तिथे कोणाचा तरी पुतळा आहे. त्या चौकाच्या जवळ वडा पाव चटणी हाणायला जात होतो. शेंगदाण्याची पातळ बनवलेली चटणी अप्रतिम होती. आणि खाल तितकी. त्याची चव देखील मस्त होती. आता नाव आठवत नाहिये त्या दुकानाच. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by शितल

अन्या दातार 19/06/2008 - 15:11
मी कसा काय खाल्ला नाही बरे??????? तिथेच सध्या यश वडा सेंटर म्हणून एक फिरती गाडी असते. अश्विनी वडा सेंटर आठवत नाहीए. ~X(

In reply to by अन्या दातार

झकासराव 19/06/2008 - 18:48
दसरा चौकात शाहु महाराजांचा पुतळा आहे तिथुन एक रस्ता अयोध्या टॉकिज कडे जातो त्या रस्त्यावर उजवीकडे बघत जायचे. सापडेल ती टपरी तुला. :) आणो हो. मी दोन वर्ष राजाराम आणि (बारावीत मार्क कमी पडल्याने) तीन वर्ष पॉलिटेक्निक ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

वरदा 18/06/2008 - 19:49
त्रिमुर्ती (कानिटकर) वडापाव, डो॑बिवली (इथे वड्याबरोबर पावास शिळ्या ब्रेडची लाल चटणी व मिरची, आले, लसूण लावलेली फक्कड हिरवी चटणी लावतात ती लाजवाब..) आमचे आडनावंधू इतके फेमस आहेत मला माहित नव्हतं आता तिथे आले की खाऊन पाहीन हा वडा... कुंजविहार चा वडा असाच पाऊस पडत असताना सगळ्या कॉलेजच्या ग्रुप बरोबर उभं राहून खायला काय मज्जा यायची...तिथे ये दिल मांगे मोअर चा चान्सच नसायचा एक खाल्ला की संपलं....

In reply to by वरदा

मदनबाण 28/06/2008 - 07:52
कुंजविहार चा वडापाव तर जबरदस्तच आहे...१०वी ला असताना बर्‍याच वेळेला ताव मारला आहे..... राजमाता चा वडापाव पण जबरदस्त लागतो.. (गरम गरम वडा चापणारा) मदनबाण.....

In reply to by मदनबाण

राजमाताचा आता नाही इतका चांगला राहिला,गजानन वडा बेष्ट! आणि गोखले रोड वरच्या दुर्गाचा वडा,आपटेच्या गाडीवरचा वडा! अम्म्म... मस्त! स्वाती

श्रीकृष्ण वडा (सहकारनगर), जोशी वडेवाले (बालगंधर्वसमोर), दिवाडकर (कर्जत) इथल्या बटाटावड्यांच्या आठणीत रमून मग पावलं अधून्-मधून वळतात 'डिंपल'कडे ! न्यू जर्सीत 'ओक ट्री रोड' ह्या ठिकाणी (भारतातील एखाद्या गजबजलेल्या रस्त्याची परदेशी आवृत्ती) डिंपल रेस्टॉरंट आहे. अमेरिकन ब्रेडमधे बटाटावडा आणि लाल चटणी लावून मिळतो. पाहिजे असल्यास झणझणीतही मिळतो. तुका म्हणे त्यातल्या त्यात ... अजून काय !!! वेताळ -- मिरची बाबत पूर्ण अनुमोदन ! (पुढच्या पुणे दौर्‍याची वाट बघत असलेला) संदीप !

In reply to by संदीप चित्रे

वरदा 19/06/2008 - 02:36
हॉट ब्रेड मधला वडापाव मला जरा बरा वाटला डिंपल पेक्षा..पण कितीही झणझणीत सांगितला तरी आपल्या घरची चव येतच नाही.... तुका म्हणे त्यातल्या त्यात अगदी पटलं....

In reply to by वरदा

सर्किट 28/06/2008 - 00:44
हॉट ब्रेड्स, अल कमिनो रियल, सनीव्हेल, कॅलिफोर्निया. बरा आहे. - सर्किट

In reply to by वरदा

ती दाक्षिणात्य लोकांची चेन आहे ग वरदा ... त्यांनी वडा करण्यापेक्षा मला डिंपलच्या गुजराथ्याने केलेला वडा आवडला. ------------- 'सुखाडिया' (ओक ट्री रोडवरच) वडाही मस्त असतो.. वडा पाव नाही... नुसता वडा . -------------------------- www.atakmatak.blogspot.com

मैत्र 27/06/2008 - 20:13
रमाकांतचा वडा प्रसिद्ध होता.. आता फारसा चांगला नाही... पण त्रिमुर्ती चा वडा झकास होता... खाऊन दोन वर्ष झाली पण ती चव आठवते... आणि भला थोरला वडा ...झणझणीत चटणी आणि तळलेल्या मोठ्या मोठ्या हिरव्या मिरच्या ... पुण्यात नारायण पेठेत प्रभा विश्रांती गृह, एस पी च्या मागे एस एस आणि टिळक रोड चिमण बागेत तिलक...

घाटावरचे भट 01/08/2008 - 05:14
खत्रीचा वडापाव (बालगंधर्व पुलावर)....त्यातही त्याच्या म्हातारीने तळलेला असेल तर अजून बेश्ट (ती फार वेळा हे काम करत नाही, आता आहे की नाही बिचारी हे पण ठाऊक नाही, शेवटचं पाहिलं तेव्हाच लै वाकली होती)... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... रितु आयी सावन की, रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥

मराठी_माणूस 01/08/2008 - 08:41
बर्‍याच वर्षा पुर्वी कोल्हापुरात बिनखांबि गणपति मंदिराजवळ वाइकरचा , आकाराने मोठा असलेला वडा खुप प्रसिध्द होता.

सुचेल तसं 01/08/2008 - 09:09
पुण्यातली काही ठिकाणं... १) बिपिन स्नॅक्स: गरवारे महाविद्यालयासमोर, कर्वे रोड, पुणे. २) गिताई शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या (आनंदनगर पाशी, पौड रोड) बाजुला तळमजल्यावर: इथला वडा पाव आणि मुग भजी एकदम बेष्ट. ३) राहुल कॉम्प्लेक्सच्या (कृष्णा हॉस्पिटल जवळ, पौड रोड) समोरची वडापावची गाडी: वडा पाव + मुग भजी. http://sucheltas.blogspot.com

मुकेश 01/08/2008 - 16:47
पुण्यात बटाटे वडा खावा तर प्रभाचा .... "प्रभा विश्रांती ग्रुह" नारायण पेठ, रमणबाग शाळेच्या शेजारी. वडापाव नाही, फक्त वडा & उपवासाची कचोरी.... एकदा चाखून बघा नक्की .. मुकेश

बबलु 02/08/2008 - 01:51
१. अंधेरी ईस्ट (स्टेशन जवळ, सिटिबँक ATM च्या बाजूला):-- सही वडा पाव + ३ टाईप च्या चटण्या :) २. शिवाजीमंदिर मधे (नाटकाच्या मध्यांतरात). ३. बोरीवली (वेस्ट) स्टेशन च्या बाहेरील गुज्जू दुकान (नाव आठवत नाही). ४. अंधेरी ईस्ट (महाकाली रोड) नेल्को जवळील क्रुष्णा होटेल च्या बाजूची टपरी -- जबराट चव. (वडा पाव मय) बबलु-अमेरिकन

टिउ 02/08/2008 - 02:13
३) राहुल कॉम्प्लेक्सच्या (कृष्णा हॉस्पिटल जवळ, पौड रोड) समोरची वडापावची गाडी: वडा पाव + मुग भजी. अहाहा!!! रोज संध्याकाळी न चुकता हिंजेवाडीतनं येतांना बसमधुन उतरलो कि तिथले २ वडापाव खाउनच घरी जायचो...अशक्य गर्दी असायची आणि त्याच्या गाडीवर. नाशकात सर्कल सिनेमा समोर श्रीकृष्ण नावाची एक टपरी आहे..तिथला वडापाव पण एकदम फेमस आहे... जोशींचा वडापाव काही फारसा आवडला नाही मला...म्हणजे ठीक आहे पण जितकं ऐकलं होतं तितका भारी नाही वाटला!

घाटावरचे भट 02/08/2008 - 05:00
जोशींचा वडापाव एकेकाळी चांगला होत म्हणतात...आता पार लयाला गेली आहे त्याची जुनी चव --आपलेच (आणि घाटावरचे) भट... रितु आयी सावन की, रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥

परवाच लोणावळ्याला गोल्डनचा फेमस वडा-पाव खाल्ला. निव्वळ अप्रतिम आहे. जुन्या मु॑बई-पुणे महामार्गावर हॉटेल रामकृष्णजवळ गोल्डन दुकान आहे. आकारही चा॑गला मोठा आहे आणि चवही बेफाट आहे. मिरचीची चटणीही क्लास होती. गरम गरम वडाच मिळतो कारण सतत घाणा चालू असतो आणि खपही प्रच॑ड आहे. हायवेवर असल्याने जाता येताही खाण्यासारखा आहे. गरम वड्या॑वरून नागपूरच्या मू॑हजले सामोश्या॑ची आठवण झाली. शहराच्या थोड्या बाहेरच्या बाजूला तेल॑गखेडीच्या रस्त्यावर हे सामोसे मिळतात. ऐन थ॑डीच्या मोसमात दातावर दात वाजत असता॑ना स॑ध्याकाळच्या भणाणणार्‍या वार्‍यात रस्त्यावर उभे राहून हे सामोसे खावे. ते इतके गरम आणि झणझणीत असतात की तो॑ड थोडेसे पोळतेच, म्हणूनच त्या॑ना मू॑हजले नाव आहे. बाकी नागपूरला खाण्याच्या एव्हढ्या मस्त मस्त गोष्टी मिळतात की तो एक स्वत॑त्र लेखाचा (व ट्रिपचाही) विषय आहे.

समिधा 22/01/2009 - 00:26
पुणे -सातारा हाय वे वरील शिरवळ जवळ श्रीराम वडेवाले सुंदर वडापाव. महाबळेश्वर ला जाताना हमखास थांबण्याचे ठिकाण

sanjubaba 22/01/2009 - 11:04
एलफिस्टंट स्टेशन वरती 2 नंबर प्लॅटफॉर्म वरचा वडा पाव एकदम छान तो खाण्यासाठी खास लोक त्या स्टेशन वर उतरतात. इतकी गर्दी असते की सकाळ पासून की, काही विचारू नका. जर कुणी मुंबईकर असेल आणि ज्यानी हा वडापाव खाल्ला नसेल तर जरूर चव घ्यावी निराश होणार नाही याची खात्री....... वडा पाव प्रेमी संजू बाबा.

22/01/2009 - 12:03
गल्लीत अण्णाचा वडापाव मिळतो. मी तरी तसा वडापाव पुण्यात इतरत्र खाल्ला नाहिये. संध्याकाळी सहा पासून माल असे पर्यंत मिळतो. ( असं म्हणण्याची पद्धत आहे पुण्यात.) पण अण्णाचा वडापाव आणि लाल सुकी चटणी बेफाम...

ऋचा 17/06/2008 - 23:41
आमच्या खालापूरचा "किरकिंडे" यांचा वडापाव. आता पर्यंत खुप ठीकाणी वडा-पाव खाल्ला पण "किरकिंडे" ची चव कुठ्ठेच नाही. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by ऋचा

टारझन 27/06/2008 - 17:36
एकदा अलका टॉकिज मधे ईरंटर्वल मधे वडापाव खाण्याचा योग आला.... ...... "तो प्रचंड वडा" पाहून माझी दातखिळीच बसली. .........लिंबाएवढा मोठा वडा पाहून मी त्याला म्हणालो हे काय "बकासूरांसठी" बनवलेले वडे देतोस कायं? ..............आणि त्याला पाव ही मस्त काँप्लिमेंट करत होता....किंमत रुपये ६ .... चार वडापाव चेपलेला ) कुबड्या खविस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

अमोल केळकर 17/06/2008 - 23:51
.. हीच वेळ असते गरमागरम बटाटवडा खाण्याची! मस्त वर्णन वडा पाव आमचे ठिकाण - छबिलदास - दादर ( पश्चिम) इगतपुरी, सुरत रेल्वे स्टेशन्स

यशोधरा 17/06/2008 - 23:53
बंगलुरुत नाय मिळत वडा पाव :( आमच्या कुंपणीच्या कँटीन मधे अर्धा वडापाव १५ रुपये अन् त्यालाही रस्सम् चा वास :( :(

In reply to by यशोधरा

मनस्वी 18/06/2008 - 00:12
फोरम मॉलमध्ये वरती 'ट्रान्झिट' म्हणून फूडकोर्ट आहे. तिथे शिवसागर स्टॉलवर २० रु. ना १ वडापाव प्लेट. त्यात २ वडापाव असतात. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by यशोधरा

अभिज्ञ 18/06/2008 - 11:36
यशोताई, बंगलोरात वडापाव खायचा आहे.?????????? हि घ्या लिहून काहि ठिकाणे. १.फोरम मोल-ट्रान्सिट त्यात राजधानी मध्ये वडापाव रु.४५ फक्त (२ वडापाव) २.राजवर्धन फूडस-जे.पी. नगर ,बिगबझार जवळ्,(वुडिज होटेल जवळ) एक वडापाव -रु.१४ फक्त ३. ब्रिगेड रोड- (मोलचे नाव आठवत नाहि.परंतु एम जी रोडला जाताना डावीकडे हा मोल आहे.बाहेर कॉफीचे स्टोल्स आहेत.) एक वडापाव -रु.१४ फक्त. ४.जयनगर मार्केट ,आयसीआयसीआय बँकेजवळ एक बिहारी माणसाचे दुकान आहे. एक वडापाव -रु.५ फक्त.(हा चवीला सगळ्यात जबरी आहे.) अभिज्ञ.

ऋचा 17/06/2008 - 23:56
अररररर.. लै वंगाळ झाला बगा!!! @) तुझ्या दु:खात सहभागी यशो. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

मनस्वी 18/06/2008 - 00:15
पुण्यात बर्‍याच हातगाड्यांवर चांगला वडापाव मिळतो. त्यातली एक गाडी : सुजाता कोल्ड्रिंककडून बाजीराव रोडला जो चौक मिळतो, त्या चौकातील हातगाडी. एकदम टेष्टी! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

सीओईपी होस्टेलच्या शेजारी..(कलानिकेतनसमोर) दुर्वांकुर वडापाव.... फक्त संध्याकाळी २-३ तास गाडी सुरु असते..... ओर्डर दिली की ५ मिनटात तुमच्यासमोर बनवून देतात...

धमाल मुलगा 18/06/2008 - 00:31
निगडी बष्टाप वर.... मागची बिल्डिंग आहे ना तिच्या तळमजल्यावर एक मारवाड्याचं /राजस्थान्याचं स्वीट्सचं दुकान आहे. त्या दुकानाबाहेर स्टॉल लाऊन वडापाव, कचोरी, सामोसे विकतो. तिथला वडापाव लै भारी असतो...एकदम "नो वन कॅन इट जस्ट वन" :) सासवडला बसस्टॅडबाहेर 'अस्मिता वडेवाले'. पुर्वी मस्त असायचे. हल्लीचं ठाऊक नाही. बारामतीला कुलकर्णी वडेवाले. दिल्लीत 'दिल्ली हट' ला एम.टी.डी.सी.च्या स्टॉलवर...इतका काही खास नसतो वडा, पण परमुलुखात आपल्या वडापावची अतीव इच्छा पुर्ण करण्याइतपत ठीक असतो. किंमत रु. ३५/- नग २.

In reply to by धमाल मुलगा

गणा मास्तर 28/06/2008 - 09:33
निगडी बष्टाप वर.... मागची बिल्डिंग आहे ना तिच्या तळमजल्यावर एक मारवाड्याचं /राजस्थान्याचं स्वीट्सचं दुकान आहे. त्या दुकानाबाहेर स्टॉल लाऊन वडापाव, कचोरी, सामोसे विकतो. तिथला वडापाव लै भारी असतो...एकदम "नो वन कॅन इट जस्ट वन" Smile काय रे निगडीत राहतो काय रे !!!

तो वडापावही एकदम मस्त असतो. जितकी गाडी कळकट तितकी चव उत्तम. हा सिध्दांत या २-३ गाड्यांना १०० % लागू होतो. :) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

धमाल मुलगा 18/06/2008 - 00:38
जितकी गाडी कळकट तितकी चव उत्तम. +++++++++++++१ १०००००००००% सहमत ! हेच चहाच्या टपरीलाही लागु पडतं. टापरी आणि पोर्‍या जितका कळकट तितका चहा झक्कास!

In reply to by धमाल मुलगा

नितिन थत्ते 22/01/2009 - 11:09
मिसळीबाबतही लागू कुंजविहार ठाणे एस टी स्टँड्जवळ. याने जंबो वडापावचा शोध लावला असे माझे मत आहे. मुंबईत जंबो किंग ची साखळी आहे. तेथे ही बरा मिळतो. आणि हो... भेळ/ वडापाव / मिसळ वगैरे खायला गेल्यावर जे स्वच्छता पाहण्याची वायफळ अपेक्षा करतात त्यांच्यासाठीही हा चांगला. नितिन थत्ते

अनिल हटेला 18/06/2008 - 11:25
इन्डीयन रेस्टॉरन्ट, शेर-ए-पन्जाब, यीवू सीटी ,झेहियान्ग ,चायन.... १० आर एम बी त २ मस्त वडापाव ~~~~ चायना त अस्लो म्हणून काय झाल~~~~

ध्रुव 18/06/2008 - 11:44
चांगला विषय :) श्रीकृष्ण बेकरी, सहकारनगर पुणे (अप्रतिम वडा आणि भला मोठा पाव) - लई लई भारी असतो.. अजून एक म्हणजे खत्री वडापाव - बालगंधर्व पूल जोशी वडेवाल्याच्या समोर :) -- ध्रुव

शैलेन्द्र 18/06/2008 - 12:03
डोंबिवली- कस्तुरी प्लाझासमोर, वडा टेस्टी असतो. -ठाकुर वडा, विथ मक्याच चिवडा - जानकी - मंजुनाथ स्कुल समोर

भाग्यश्री 18/06/2008 - 12:24
मला तसे सगळेच वडापाव आवडतात.. पण अहमदाबाद मधे एकदा खाल्ला होता, अगदी भरपुर बटर लावून, पावाला एका साईडला हिरवी न दुसर्या साईडला लाल चटणी लावून मधे तो मस्त बटाटेवडा खाल्ला होता...(आय नो, वडापाव असा नसतो.. वर्तमान्पत्राच्या कागदात बांधून लाल कोरडी चटणी, आणि तळलेल्या मिरच्यांबरोबरचा वडापाव तोच खरा!!) पण तो अमेझिंग लागत होता! नाव काय माहीत नाही.. पण वडा म्हटलं की मला माझ्या आईच्या हातचाच ब.वडा आवडतो.. भरपूर सारण असलेला, आई आलं-लसूण, हिरव्या मिरच्या मस्त ठेचून असला सही करते ना! आईग्ग... आठवण झाली!! तशी मी पण आता आईसारखी करायला लागलीय.. त्यामुळे सद्ध्य होम-मेड वडापाव! http://bhagyashreee.blogspot.com/

In reply to by भाग्यश्री

भिडू 21/01/2009 - 22:45
हो,गुजरात मधे बरयाच ठिकाणी पावाला बटर लावुन पावाच्या मधे चटणी बरोबर टोमॅटो सॉस पण घालतात.तो आंबट तिखट वडापाव पण छान लागतो.

साडेतीन पाऊंडात (२८० रुपायात) दोन वडापाव! (म्हणजे २ डिस्को ब.वडे, ब्रेडच्या २ स्लाईस् आणि एकदम रद्द्ड टेस्ट) :( पण चलता है! दरवेळी शिव्या देत खातो ;) (सातासमुद्रापार वडापाव खाल्लेला) टिंग्या :)

अन्या दातार 18/06/2008 - 14:18
कोल्हापुरात राजाराम कॉलेजजवळ शामचा वडा एकदम झकास मिळतो.(कालच मित्रांबरोबर २ खाल्ले) मिसळीसाठी फेमस असे हॉटेल मोहनमध्येही चांगला वडा-सांबार मिळते. अनेक गाड्यांवर मुंबई वडा म्हणून व्हर्जिनल वड्याची रिडक्शन आवृत्ती मिळते. पण अजून कधी खाल्ला नाहिए इतका चिरकुट वडा ;)

झकासराव 18/06/2008 - 17:19
खादाडीचा विषय; ते ही पावसाळ्यात; ते ही वडापाव =P~ धमाला तु उल्लेख केलेल्या दुकानाच नाव आहे "नॅशनल स्वीट्स" :) निगडी प्राधीकरणात भेळ चौकाच्या जवळच असलेला वासु वडापाव चवीत लयी भारी आहे. फेमस देखील आहे आणि चवीत भारी देखील हे दुर्मिळ कॉम्बिनेशन आहे तिथे. :) मध्ये एकदा "गोली वडापाव" खाल्ला चिंचवड स्टेशनच्या जवळ बिगबजारच्या जवळच. तो ही चांगला आहे. (गोली वडापाव ही मुंबईमधील चेन आहे ना???) दिवाडकरांचा वडा अजुन खाल्ला नाहिये पण लोणावळ्याला एकदा पावसाळ्यात दिवसभर भटकंती करुन संध्याकाळी ६ च्या लोकलला बसायच्या आधी स्टेशनवर खाल्लेला वडापाव जबरा होता. :) अन्या दातार दहावीनंतर मी कालेजातली पाच वर्ष मी शामचा धंदा वाढवण्याच पुण्यकर्म केलय :) शामचा वडा चांगला होताच पण मला तो संध्याकाळी ४-४:३० वाजता करत असलेली कांदाभजी जास्त आवडत होती. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

कुंदन 18/06/2008 - 17:57
आता ती चव नाही राहीली दिवाडकर वड्याची. फक्त दिवाडकर वडा नाव आहे म्हणुन लोक घेतात , पण ती पुर्वीची मजा नाही आता.

पनवेल ला गुरुदत्त स्नॅक्स पुण्यामध्ये कोरेगाव पार्क सिग्नल जवळ ( सिग्नल पासुन पुलाकडे जाताना - मेन रोड वर) संध्याकाळी एक गाडी लागते, चांगला वडापाव मिळतो..

शितल 18/06/2008 - 17:44
कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्य गृहा जवळ अश्विनी वडा से॑टर नावाच्या गाङया वर मस्त वडा मिळतो. कोल्हापुरातील वडे मोठे, आणि ब्रेडच्या स्लाईस असतात, येथे पुण्यात छोटे वडे आणि गोल ब्रेड.

In reply to by शितल

झकासराव 18/06/2008 - 20:28
कोल्हापुरातील दीपक वडा फारच फेमस आहे. अयोध्या टॉकिज जवळ असणारी वड्याची गाडी आता त्याच रोडवर पण सीपीआर हॉस्पिटलजवळ असते. कधी योगच नाही आला खायचा पण एकदा खायचाच आहे. अजुन एक आठवल. आम्ही कालेजात असताना प्रोजेक्ट निमित्ताने इचलकरंजीत जात होतो. तेव्हा इचलकरंजीमध्ये गाडीने एन्ट्री केली की एक चौक आहे तिथे कोणाचा तरी पुतळा आहे. त्या चौकाच्या जवळ वडा पाव चटणी हाणायला जात होतो. शेंगदाण्याची पातळ बनवलेली चटणी अप्रतिम होती. आणि खाल तितकी. त्याची चव देखील मस्त होती. आता नाव आठवत नाहिये त्या दुकानाच. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by शितल

अन्या दातार 19/06/2008 - 15:11
मी कसा काय खाल्ला नाही बरे??????? तिथेच सध्या यश वडा सेंटर म्हणून एक फिरती गाडी असते. अश्विनी वडा सेंटर आठवत नाहीए. ~X(

In reply to by अन्या दातार

झकासराव 19/06/2008 - 18:48
दसरा चौकात शाहु महाराजांचा पुतळा आहे तिथुन एक रस्ता अयोध्या टॉकिज कडे जातो त्या रस्त्यावर उजवीकडे बघत जायचे. सापडेल ती टपरी तुला. :) आणो हो. मी दोन वर्ष राजाराम आणि (बारावीत मार्क कमी पडल्याने) तीन वर्ष पॉलिटेक्निक ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

वरदा 18/06/2008 - 19:49
त्रिमुर्ती (कानिटकर) वडापाव, डो॑बिवली (इथे वड्याबरोबर पावास शिळ्या ब्रेडची लाल चटणी व मिरची, आले, लसूण लावलेली फक्कड हिरवी चटणी लावतात ती लाजवाब..) आमचे आडनावंधू इतके फेमस आहेत मला माहित नव्हतं आता तिथे आले की खाऊन पाहीन हा वडा... कुंजविहार चा वडा असाच पाऊस पडत असताना सगळ्या कॉलेजच्या ग्रुप बरोबर उभं राहून खायला काय मज्जा यायची...तिथे ये दिल मांगे मोअर चा चान्सच नसायचा एक खाल्ला की संपलं....

In reply to by वरदा

मदनबाण 28/06/2008 - 07:52
कुंजविहार चा वडापाव तर जबरदस्तच आहे...१०वी ला असताना बर्‍याच वेळेला ताव मारला आहे..... राजमाता चा वडापाव पण जबरदस्त लागतो.. (गरम गरम वडा चापणारा) मदनबाण.....

In reply to by मदनबाण

राजमाताचा आता नाही इतका चांगला राहिला,गजानन वडा बेष्ट! आणि गोखले रोड वरच्या दुर्गाचा वडा,आपटेच्या गाडीवरचा वडा! अम्म्म... मस्त! स्वाती

श्रीकृष्ण वडा (सहकारनगर), जोशी वडेवाले (बालगंधर्वसमोर), दिवाडकर (कर्जत) इथल्या बटाटावड्यांच्या आठणीत रमून मग पावलं अधून्-मधून वळतात 'डिंपल'कडे ! न्यू जर्सीत 'ओक ट्री रोड' ह्या ठिकाणी (भारतातील एखाद्या गजबजलेल्या रस्त्याची परदेशी आवृत्ती) डिंपल रेस्टॉरंट आहे. अमेरिकन ब्रेडमधे बटाटावडा आणि लाल चटणी लावून मिळतो. पाहिजे असल्यास झणझणीतही मिळतो. तुका म्हणे त्यातल्या त्यात ... अजून काय !!! वेताळ -- मिरची बाबत पूर्ण अनुमोदन ! (पुढच्या पुणे दौर्‍याची वाट बघत असलेला) संदीप !

In reply to by संदीप चित्रे

वरदा 19/06/2008 - 02:36
हॉट ब्रेड मधला वडापाव मला जरा बरा वाटला डिंपल पेक्षा..पण कितीही झणझणीत सांगितला तरी आपल्या घरची चव येतच नाही.... तुका म्हणे त्यातल्या त्यात अगदी पटलं....

In reply to by वरदा

सर्किट 28/06/2008 - 00:44
हॉट ब्रेड्स, अल कमिनो रियल, सनीव्हेल, कॅलिफोर्निया. बरा आहे. - सर्किट

In reply to by वरदा

ती दाक्षिणात्य लोकांची चेन आहे ग वरदा ... त्यांनी वडा करण्यापेक्षा मला डिंपलच्या गुजराथ्याने केलेला वडा आवडला. ------------- 'सुखाडिया' (ओक ट्री रोडवरच) वडाही मस्त असतो.. वडा पाव नाही... नुसता वडा . -------------------------- www.atakmatak.blogspot.com

मैत्र 27/06/2008 - 20:13
रमाकांतचा वडा प्रसिद्ध होता.. आता फारसा चांगला नाही... पण त्रिमुर्ती चा वडा झकास होता... खाऊन दोन वर्ष झाली पण ती चव आठवते... आणि भला थोरला वडा ...झणझणीत चटणी आणि तळलेल्या मोठ्या मोठ्या हिरव्या मिरच्या ... पुण्यात नारायण पेठेत प्रभा विश्रांती गृह, एस पी च्या मागे एस एस आणि टिळक रोड चिमण बागेत तिलक...

घाटावरचे भट 01/08/2008 - 05:14
खत्रीचा वडापाव (बालगंधर्व पुलावर)....त्यातही त्याच्या म्हातारीने तळलेला असेल तर अजून बेश्ट (ती फार वेळा हे काम करत नाही, आता आहे की नाही बिचारी हे पण ठाऊक नाही, शेवटचं पाहिलं तेव्हाच लै वाकली होती)... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... रितु आयी सावन की, रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥

मराठी_माणूस 01/08/2008 - 08:41
बर्‍याच वर्षा पुर्वी कोल्हापुरात बिनखांबि गणपति मंदिराजवळ वाइकरचा , आकाराने मोठा असलेला वडा खुप प्रसिध्द होता.

सुचेल तसं 01/08/2008 - 09:09
पुण्यातली काही ठिकाणं... १) बिपिन स्नॅक्स: गरवारे महाविद्यालयासमोर, कर्वे रोड, पुणे. २) गिताई शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या (आनंदनगर पाशी, पौड रोड) बाजुला तळमजल्यावर: इथला वडा पाव आणि मुग भजी एकदम बेष्ट. ३) राहुल कॉम्प्लेक्सच्या (कृष्णा हॉस्पिटल जवळ, पौड रोड) समोरची वडापावची गाडी: वडा पाव + मुग भजी. http://sucheltas.blogspot.com

मुकेश 01/08/2008 - 16:47
पुण्यात बटाटे वडा खावा तर प्रभाचा .... "प्रभा विश्रांती ग्रुह" नारायण पेठ, रमणबाग शाळेच्या शेजारी. वडापाव नाही, फक्त वडा & उपवासाची कचोरी.... एकदा चाखून बघा नक्की .. मुकेश

बबलु 02/08/2008 - 01:51
१. अंधेरी ईस्ट (स्टेशन जवळ, सिटिबँक ATM च्या बाजूला):-- सही वडा पाव + ३ टाईप च्या चटण्या :) २. शिवाजीमंदिर मधे (नाटकाच्या मध्यांतरात). ३. बोरीवली (वेस्ट) स्टेशन च्या बाहेरील गुज्जू दुकान (नाव आठवत नाही). ४. अंधेरी ईस्ट (महाकाली रोड) नेल्को जवळील क्रुष्णा होटेल च्या बाजूची टपरी -- जबराट चव. (वडा पाव मय) बबलु-अमेरिकन

टिउ 02/08/2008 - 02:13
३) राहुल कॉम्प्लेक्सच्या (कृष्णा हॉस्पिटल जवळ, पौड रोड) समोरची वडापावची गाडी: वडा पाव + मुग भजी. अहाहा!!! रोज संध्याकाळी न चुकता हिंजेवाडीतनं येतांना बसमधुन उतरलो कि तिथले २ वडापाव खाउनच घरी जायचो...अशक्य गर्दी असायची आणि त्याच्या गाडीवर. नाशकात सर्कल सिनेमा समोर श्रीकृष्ण नावाची एक टपरी आहे..तिथला वडापाव पण एकदम फेमस आहे... जोशींचा वडापाव काही फारसा आवडला नाही मला...म्हणजे ठीक आहे पण जितकं ऐकलं होतं तितका भारी नाही वाटला!

घाटावरचे भट 02/08/2008 - 05:00
जोशींचा वडापाव एकेकाळी चांगला होत म्हणतात...आता पार लयाला गेली आहे त्याची जुनी चव --आपलेच (आणि घाटावरचे) भट... रितु आयी सावन की, रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥

परवाच लोणावळ्याला गोल्डनचा फेमस वडा-पाव खाल्ला. निव्वळ अप्रतिम आहे. जुन्या मु॑बई-पुणे महामार्गावर हॉटेल रामकृष्णजवळ गोल्डन दुकान आहे. आकारही चा॑गला मोठा आहे आणि चवही बेफाट आहे. मिरचीची चटणीही क्लास होती. गरम गरम वडाच मिळतो कारण सतत घाणा चालू असतो आणि खपही प्रच॑ड आहे. हायवेवर असल्याने जाता येताही खाण्यासारखा आहे. गरम वड्या॑वरून नागपूरच्या मू॑हजले सामोश्या॑ची आठवण झाली. शहराच्या थोड्या बाहेरच्या बाजूला तेल॑गखेडीच्या रस्त्यावर हे सामोसे मिळतात. ऐन थ॑डीच्या मोसमात दातावर दात वाजत असता॑ना स॑ध्याकाळच्या भणाणणार्‍या वार्‍यात रस्त्यावर उभे राहून हे सामोसे खावे. ते इतके गरम आणि झणझणीत असतात की तो॑ड थोडेसे पोळतेच, म्हणूनच त्या॑ना मू॑हजले नाव आहे. बाकी नागपूरला खाण्याच्या एव्हढ्या मस्त मस्त गोष्टी मिळतात की तो एक स्वत॑त्र लेखाचा (व ट्रिपचाही) विषय आहे.

समिधा 22/01/2009 - 00:26
पुणे -सातारा हाय वे वरील शिरवळ जवळ श्रीराम वडेवाले सुंदर वडापाव. महाबळेश्वर ला जाताना हमखास थांबण्याचे ठिकाण

sanjubaba 22/01/2009 - 11:04
एलफिस्टंट स्टेशन वरती 2 नंबर प्लॅटफॉर्म वरचा वडा पाव एकदम छान तो खाण्यासाठी खास लोक त्या स्टेशन वर उतरतात. इतकी गर्दी असते की सकाळ पासून की, काही विचारू नका. जर कुणी मुंबईकर असेल आणि ज्यानी हा वडापाव खाल्ला नसेल तर जरूर चव घ्यावी निराश होणार नाही याची खात्री....... वडा पाव प्रेमी संजू बाबा.

22/01/2009 - 12:03
गल्लीत अण्णाचा वडापाव मिळतो. मी तरी तसा वडापाव पुण्यात इतरत्र खाल्ला नाहिये. संध्याकाळी सहा पासून माल असे पर्यंत मिळतो. ( असं म्हणण्याची पद्धत आहे पुण्यात.) पण अण्णाचा वडापाव आणि लाल सुकी चटणी बेफाम...
लेखनविषय:
लेखनप्रकार
जमिनीतून वाफा काढणारा टळटळीत उन्हाळा चालू असता॑नाच दुपारी चारच्या सुमारास एकदम वळीव येतो..काळेकुट्ट ढग चाल करून येतात.. ओल्या मातीचा धु॑द सुग॑ध..गार वार्‍याची झुळूक अ॑गावर शहारा आणते, विज कडाडते आणि सरी कोसळू लागतात.. लाईट जातात.. घरातली लहान मुल॑ गच्चीत पळतात तर कानटोपी सरसावत आजोबा खिडकीत उभे राहतात..

एक छोटीशी सकाळ

सुचेल तसं ·

अमोल केळकर 17/06/2008 - 23:40
मस्त गडबडीच्या वेळी गाडी पंक्चर होणे, पेट्रोल संपणे हे नेहमिचेच अवांतर पण तिला आठवल, मागच्या वेळी रिक्षावाल्याने ऑड वेळ म्हणुन मीटरपेक्षा जास्त भाड घेतल होतं. ते जवळपास मुंबईच्या भाडयाएवढच पडल होतं. नुकतेच वाचानात आले की पुण्यात ३३% रिक्षा भाडेवाढ. म्हणजे आता ऑड वेळीचे भाड = मुंबई पुणे रिटन भाडे

धमाल मुलगा 18/06/2008 - 00:07
क्या बात है! मजा आली वाचायला :) आणि 'झेलम' चं 'लेझिम' तर एकदम सह्हीच :) येऊ दे अजुनही. अवांतर१:बर्‍याचश्या बाया आपापल्या नवर्‍याबद्दल तो अगद्दी अस्साच्च आहे असा गो.गै. का बाळगुन असाव्यात बरं?

मनस्वी 18/06/2008 - 00:29
छान लिहिलंय. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

सुचल तसं.. आपलं लेखन आवडलं... >>> दिनो मोरेआ चे जवळजवळ सगळे पिक्चर , वीस दिवस ऑफिसला सोडणे, लेझीम हाक....झकास...>>>>> कोणत्याही पात्रानं फिल्मी वाक्यं बोल्ली नाहीत की आपल्याला आवडतं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सुचेल तसं 18/06/2008 - 15:34
यशोधरा, ऋचा, अमोल, गिरीजा, मनस्वी, आन्या, कैवल्य आणि भडकमकर मास्तर आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल मनापासुन आभार...... http://sucheltas.blogspot.com

चतुरंग 18/06/2008 - 19:14
एकदम फ्रेश वाटलं. ओरिजिनॅलिटी भावली. 'लेझिम' आवडलं. 'सुचेल तसं'च लिहित जा राव्....मस्त वाटतंय! :) चतुरंग

वरदा 18/06/2008 - 19:21
सही!!!!!! मस्त एक्दम मस्त!!!!!!!!!!!!!!!! हेच म्हणते

प्राजु 18/06/2008 - 23:27
प्रसंग पण सुंदर शब्दबद्ध केला आहे. छोटिशी गोष्ट आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

II राजे II 19/06/2008 - 08:57
प्रसंग पण सुंदर शब्दबद्ध केला आहे. छोटिशी गोष्ट आवडली. हेच म्हणतो.... आप का स्टाईल कुछ अलग है.... दोस्त !! ;) राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

शितल 19/06/2008 - 01:52
लिहिले आहे, वेगळे असे काहीनाहे पण मस्त वाचले वाचायला

सुचेल तसं 19/06/2008 - 17:41
चतुरंग, आपण भरभरुन दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तात्या, वरदा, प्राजु, सखाराम, राज आणि शितल, आपले देखील मनापासुन आभार. http://sucheltas.blogspot.com

िव्कास०१५४ बाय्को - न्व्र्या म्िध्ल "िन्ख्ळ प्रेम" अश्याच प्रसंगातुन वार्वार िद्सुन येते !!!! म्नापासुन गोष्ट आवडली.

अमोल केळकर 17/06/2008 - 23:40
मस्त गडबडीच्या वेळी गाडी पंक्चर होणे, पेट्रोल संपणे हे नेहमिचेच अवांतर पण तिला आठवल, मागच्या वेळी रिक्षावाल्याने ऑड वेळ म्हणुन मीटरपेक्षा जास्त भाड घेतल होतं. ते जवळपास मुंबईच्या भाडयाएवढच पडल होतं. नुकतेच वाचानात आले की पुण्यात ३३% रिक्षा भाडेवाढ. म्हणजे आता ऑड वेळीचे भाड = मुंबई पुणे रिटन भाडे

धमाल मुलगा 18/06/2008 - 00:07
क्या बात है! मजा आली वाचायला :) आणि 'झेलम' चं 'लेझिम' तर एकदम सह्हीच :) येऊ दे अजुनही. अवांतर१:बर्‍याचश्या बाया आपापल्या नवर्‍याबद्दल तो अगद्दी अस्साच्च आहे असा गो.गै. का बाळगुन असाव्यात बरं?

मनस्वी 18/06/2008 - 00:29
छान लिहिलंय. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

सुचल तसं.. आपलं लेखन आवडलं... >>> दिनो मोरेआ चे जवळजवळ सगळे पिक्चर , वीस दिवस ऑफिसला सोडणे, लेझीम हाक....झकास...>>>>> कोणत्याही पात्रानं फिल्मी वाक्यं बोल्ली नाहीत की आपल्याला आवडतं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सुचेल तसं 18/06/2008 - 15:34
यशोधरा, ऋचा, अमोल, गिरीजा, मनस्वी, आन्या, कैवल्य आणि भडकमकर मास्तर आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल मनापासुन आभार...... http://sucheltas.blogspot.com

चतुरंग 18/06/2008 - 19:14
एकदम फ्रेश वाटलं. ओरिजिनॅलिटी भावली. 'लेझिम' आवडलं. 'सुचेल तसं'च लिहित जा राव्....मस्त वाटतंय! :) चतुरंग

वरदा 18/06/2008 - 19:21
सही!!!!!! मस्त एक्दम मस्त!!!!!!!!!!!!!!!! हेच म्हणते

प्राजु 18/06/2008 - 23:27
प्रसंग पण सुंदर शब्दबद्ध केला आहे. छोटिशी गोष्ट आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

II राजे II 19/06/2008 - 08:57
प्रसंग पण सुंदर शब्दबद्ध केला आहे. छोटिशी गोष्ट आवडली. हेच म्हणतो.... आप का स्टाईल कुछ अलग है.... दोस्त !! ;) राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

शितल 19/06/2008 - 01:52
लिहिले आहे, वेगळे असे काहीनाहे पण मस्त वाचले वाचायला

सुचेल तसं 19/06/2008 - 17:41
चतुरंग, आपण भरभरुन दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तात्या, वरदा, प्राजु, सखाराम, राज आणि शितल, आपले देखील मनापासुन आभार. http://sucheltas.blogspot.com

िव्कास०१५४ बाय्को - न्व्र्या म्िध्ल "िन्ख्ळ प्रेम" अश्याच प्रसंगातुन वार्वार िद्सुन येते !!!! म्नापासुन गोष्ट आवडली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
झेलम एक मोठी सुटकेस, एक हॅंडबॅग आणि सामानाने तुडुंब भरलेली कॅरीबॅग कशीबशी सावरत बसमधुन उतरली. चरफडत तिने आजुबाजुला पाहिले. पण कुठेही अमरचा पत्ता नव्हता. पुणं जवळ आल्यापासुन ती त्याला सारखा फोन लावत होती. पण हा बाबा फोन उचलेल तर शपथ. निदान दहा वेळा तरी याला सांगितलं होत की मी पाच-साडेपाचपर्यंत येईन पुण्यात . तेव्हा वेळेवर न्यायला ये मला. आधीच तिची झोप नीट झाली नव्हती. तिला बसमधे कधीच नीट झोप लागत नाही. याउलट अमर बस सुरु झाली की लगेच डुलायला(डुलकी घ्यायला)लागतो आणि कंडक्टर यायच्या आत गाढ झोपुन पण जातो.

सरकार राज .. वैताग सिनेमा !

लिखाळ ·

एकूण प्रसंग पाहता कट व्यसस्थित शिजल्यासारखा वाटला. आपल्या नातवाला नेता बनविण्यासाठीचा डाव कुटील राजकारण्याच्या मुरब्बी ढोंगीपणाची साक्ष देतो. एकूणच राजकारण्याचे कुटील कारस्थान म्हणजे सरकार राज म्हणता येईल. त्यात तरुण रक्ताच्या शंकर ने फसणे आणि राजकारणाचा अनुभव नसल्याने कटाचा बळी पडणे देखील. २० वर्षाच्या इमानी सेवकाचे फुटणे गैर वाटत नाही आजूबाजूची परीस्थिती पाहीली तर. फक्त व्होराने रावसाहेबाच्या तालावर नाचणे खटकले. पुण्याचे पेशवे

प्रियाली 17/06/2008 - 22:21
(|:
काल 'सरकार राज' हा चित्रपट पाहिला. का पाहिला याचे उत्तर .. नवा चित्रपट आहे म्हणून पाहिला.
मी पण इंडियाना जोन्स अँड द किंगडम ऑफ द क्रिस्टल स्कल नवा चित्रपट आहे म्हणूनच पाहिला. ~X(
सत्या, कंपनी, सरकार अश्या चित्रपटांत लहान तुटक वाक्यांचे संवाद, सर्वांचे मख्ख चेहरे, काळसर पिवळसर रंगातले चित्रीकरण
आर यू शुअर की तू सरकारराज पाहिलास? मला वाटलं की रामू झोंबींवर चित्रपट काढत असावा. तशी त्याला या विषयात बरी गती आहे, असं त्याचं त्यालाच वाटतं. >:)
पण या चित्रपटात तो काय बोलतो ते ऐकायला मला प्रत्येकवेळी एक्-एक वाक्य दोनवेळा एकायला लागले.. अमिताभच्या संवादांच्या वेळी खाली सबटायटल्स टाकावित असे वाटू लागले.
कशाला कशाला एवढे कष्ट एका टुकार चित्रपटासाठी. त्यापेक्षा एकदा डायलॉग ऐकला की पटकन कान बंद करायचे, दुसर्‍यांदाचा डायलॉग ऐकू जाणार नाही. #o
इतका खर्च करुन सिनेमा बनवला.. चार दोन प्रखर दिवे त्या सरकारच्या घरात बसवले असते तर किती बरे झाले असते.
जाऊ दे रे! इतक्या खर्चात इलेक्ट्रिसिटीचा अधिक खर्च रामूला परवडला नसेल रे! तसेही झोंबी असतील तर त्यांना प्रकाश कशाला हवा?
कॅमेरा एका दोरीला टांगून तो सोडून दिला.. आणि त्याच्या आंदोलनांमध्ये जे दृष्य टिपले गेले आणि बरे वाटले ते सर्व जोडले आणि एक एक प्रसंग तयार झाला असे अनेकदा मला वाटले.
आणि मला वाचून वाटलं की तात्यांनी ग्लेनफिडिचची बाटली क्यमेरामनला भेट दिली का काय?
'सरकार' चित्रपटात एक मुख्यमंत्री मोठा कट करुन सरकारच्या गोटातील अनेक माणसे फोडतो.
बघा आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या पोराला एखाद्या बिग ब्यानरचा चित्रपटही मिळवून देता येत नाही. शेळपट कुठले!
आता या नव्या 'सरकार राज' या चित्रपटात तर एक गावातला समाजसुधारक नेता मोठा कट करतो..
अरेरे! असे समाजसुधारक गल्ली गल्लीत तयार व्हायला हवेत.
आणि सगळ्यात भारी म्हणजे अभिषेकची गादी आता ऐश्वर्या चालवणार सरकारिण बनून.. धन्य आहे !!!
म्हणजे भविष्यात सरकारिण-मदर सदृश नावाचा चित्रपट येणार तर! हाल आहेत प्रेक्षकांचे
तुम्ही हा सिनेमा पाहिलात का.. कसा वाटला ???
येडा समझ के रखा है क्या! ;)
ही चित्रपटाची समिक्षा, परिक्षण वगैरे नसून.. निव्वळ बडबड आहे.
म्हणून तर मीही हात धुवून घेतले. ह. घे

सरकार राज अशा नावाचा शिनूमा आलाय आणि त्यात बच्चन खानदानाने एकत्रित काम केलं आहे म्हटल्यावरच माझा पाहण्याचा उत्साह जेमतेम झाला. पण मोठ्या साहेबांसाठी पहायचा सिनेमा असं वाटतं होतं ..आता हे वाचल्यावर बेत क्यानसल.. स्वाती

कोलबेर 17/06/2008 - 13:34
मी पाहिला. कणेकर ष्टाईलीत ह्याचे परिक्षण करायचे असेल तर, 'चित्रपट बघून रामुची अमिताभवर बसवुन धिंड काढावी' असे वाटले.

In reply to by कोलबेर

मुक्तसुनीत 17/06/2008 - 20:57
'चित्रपट बघून रामुची अमिताभवर बसवुन धिंड काढावी' कोल्बेर : "साला अपुन ने एक मारा , लेकिन सॉलीड मारा कि नही !" =))

In reply to by कोलबेर

लिखाळ 19/06/2008 - 02:26
'चित्रपट बघून रामुची अमिताभवर बसवुन धिंड काढावी' असे वाटले. हा हा हा.. हे लै भारी... --लिखाळ.

>> तुम्ही हा सिनेमा पाहिलात का.. कसा वाटला ??? मी स्वतः दोन्ही सिनेमा पाहिलेत आणि मनापासून आवडले ! पसंद अपनी अपनी .. खयाल अपना अपना ! (ह्यात कुठलाही उपहास अभिप्रेत नाही) ------------ माझ्या मते रामूने गेल्या काही वर्षांत जे चित्रपट काढले त्यापैकी ह्या दोन्ही सिनेमांत त्याने दिग्दर्शक म्हणून खूपच चांगलं काम केलंय. अमिताभचा शब्द नि शब्द स्पष्ट ऐकू आला (निदान मला तरी) आणि त्याहीपेक्षा महत्वाची म्हणजे त्याच्या डोळ्यांतली इन्टेन्सिटी. ती इन्टेन्सिटी अजून कोणीही दाखवू शकत नाही आणि रामूने ती व्यवस्थित वापरलीय. उदाहरणं देत बसल्यास वेगळा लेख होईल. हिचकॉक म्हणायचा की चित्रपटात संवाद हे बाकीच्या संगीताप्रमाणेच यावेत. अभिनेत्याने बोलावं ते नजरेने ! ------------ लिखाळ -- एक सूचना, कृपया राग मानून घेऊ नये. आपण जेव्हा चित्रपट, नाटक, पुस्तक अशा कोणत्याही कलाकृतीबद्दल लिहितो ज्यामधे थोडाफार का होईना पट 'सस्पेंस एलिमेंट' असतो; तेव्हा हे भान ठेवावं की आपण तो सस्पेन्स सांगून तर टाकत नाहीये ना? अर्थात 'लोकसत्ता'सारख्या दैनिकात सुद्धा एका लेखात 'सरकार राज्'चा सस्पेन्स सांगून टाकलाय. (हॅरी पॉटरचे शेवटचं पुस्तक आले तेव्हा झी टीव्हीने बातम्यांत जाहीर करून टाकले होते की शेवट काय होतो !!!) एखादी कलाकृती स्वतःला आवडली नाही तर ह्याचा अर्थ ती टुकार आहे असा होत नाही. असे अनेक लोक आहेत ज्यांना 'शोले', 'गॉडफादर,' सिंहासन' इ. क्लासिक्स आवडले नाहीत. ------------

In reply to by संदीप चित्रे

मुक्तसुनीत 17/06/2008 - 21:02
चित्रे यांच्याशी प्रस्तुत चित्रपट आवडण्याबद्दल सहमत होता येणार नाही असे चित्रपटाचा रिपोर्ट वाचून/प्रोमोज पाहून वाटते आहे ; पण त्यानी मांडलेला "स्पॉईलर अलर्ट" चा मुद्दा बिनतोड आहे. लिखाळ आणि तुम्हीआम्ही सर्वानी हे ध्यानात ठेवायला हवे.

In reply to by मुक्तसुनीत

मलासुद्धा सरकार १ मधले डायलॉग ऐकूच आले नाहीत आणि मी जाम वैतागलो होतो... ( माझी प्रिंट खराब होती) ...स.रा. पाहायची हिंमत नाही केली... आणि तेच ते कॅमेरा अँगल, वाकडे तिकडे , थंड नजरेने खून पाडणारे गावठी गॉडफादर... आणि रामूची तीच ती दाढीवाली, कळकट एक्स्ट्रा गुंड माणसे मागे उभी... आणि तेच ते दक्षिणी पद्धतीने हेल काढत बोलणारे व्हिलन... रामू आणि सत्या + कंपनी च्या त्याच त्याच अंडरवल्डी कॉप्या पाहणे (पायरेटेडसुद्धा नाही / फुकटही नाही) टोटल बंद... _________________________________ मात्र "स्पॉईलर अलर्ट गोष्ट लिहिताना (शेवट सांगणे अगदीच आवश्यक वाटत असेल तर ) "स्पॉईलर अलर्ट " असे वरती मोठे लिहायचे असते, तुम्हाला पिच्चर कितीही फाल्तु वाटत असला तरी... _________________________________ तथाकथित उच्चभ्रू फिल्म क्रिटिक्सचे वाईट रिव्ह्यू वाचूना रामु उखडला आणि त्याने रिव्ह्यूंचे रिव्ह्यू लिहायला सुरुवात केली... त्यातले एक एक वाक्य घेऊन .... अगदी तात्याची आठवण झाली... विशेषतः मग? सो व्हॉट? अशी उत्तरे वाचनीय... वेळ असला तर वाचा... http://rgvarma.spaces.live.com/Blog/cns!5187B91811914FB4!546.entry रामुला मराठी येते की नाही माहित नाही, येत असेल तर लिखाळ यांच्या रिव्ह्यूवर सुद्धा तो ब्लॉगमध्ये उत्तर द्यायची शक्यता नाकारता येत नाही... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

II राजे II 17/06/2008 - 23:12
सहमत. पण सत्या ईतका काही वाईट नव्हता..... उर्मी मुळे थोडा चांगला वाटला आम्हाला ;) राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

पण सत्या ईतका काही वाईट नव्हता..... सत्या मला खूपच आवडला होता.. कंपनीसुद्धा ओक्के होता... पण पुढे सगळ्या त्याच त्याच कॉप्या होत्या त्यांचा वैताग आला.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मुक्तसुनीत 17/06/2008 - 23:16
भडकमकरांचे टोले बेक्कार बसताहेत ! लगे रहो मास्तर ! बाय द वे ..... सरकार-राज आणि रामू यांच्यावरचा एक फर्मास लेख : चक्क मराठीमधे !! अत्यंत खुसखुशीत नि खुमासदार ! http://batmidar.blogspot.com/2008/06/blog-post_14.html

अनिल हटेला 17/06/2008 - 21:19
छान !! सरकारराज मी सुद्धा पाहीला ... असो प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते ... मला मात्र सिनेमा आवडला.... अमिताभ ,अभिषेक पेक्षा दिलीप प्रभवळकर यान्च काम जास्त परीणाम कारक वाटल... लगे रहो नन्तर अजुन एक चान्गल पात्र त्यान्नी वठवलये.... बाकी रामू स्टायल सिनेमा म्हटल तर त्याची चित्रपट बनवण्याची पद्धत च हटके आहे ... अर्थात हे माझ म्हणने आहे ... व्यक्ती सापेक्ष विचारात फरक असतोच नाही का !!!!

अमोल केळकर 17/06/2008 - 22:49
चित्रपट प्रदर्शनापुर्वी तो राज ठाकरेंच्या व्यक्तीरेखेवर आहे असे म्हणले जात होते . खरे आहे का हे? पाकिस्तानात या चित्रपटावर बंदी घातली आहे कारण त्यात बाळासाहेबांचा उदो-उदो आहे म्हणे. नक्की या चित्रपटाचे नायक कोण काका की पुतणे ? ( का मुलगा?) आपला ( राम राज्याचा चाहता) अमोल

यशोधरा 17/06/2008 - 23:00
हा सिनेमा मला तसा फारसा आवडला नाही, पण अगदीच टाकाऊ आहे असे पण वाटले नाही. महत्वाची म्हणजे त्याच्या डोळ्यांतली इन्टेन्सिटी. ती इन्टेन्सिटी अजून कोणीही दाखवू शकत नाही आणि रामूने ती व्यवस्थित वापरलीय. उदाहरणं देत बसल्यास वेगळा लेख होईल. हिचकॉक म्हणायचा की चित्रपटात संवाद हे बाकीच्या संगीताप्रमाणेच यावेत. अभिनेत्याने बोलावं ते नजरेने ! १००% अनुमोदन संदीप!! अमिताभ आणि दिलीप प्रभावळकर या दोघांचा अभिनय सुरेखच आहे.

ऋचा 17/06/2008 - 23:21
सिनेमा इतका काही टाकाऊ नव्हता, मला दिलिप प्रभावळकर यांचे काम आवडले (बच्चन फ्यामिली पेक्षा). इतका काही टुकार नाहीय. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

गिरिजा 17/06/2008 - 23:44
सरकार आवडला होता.. सरकार राज नाही आवडला.. पण लिखाळ, एखादी कलाकृती स्वतःला आवडली नाही तर ह्याचा अर्थ ती टुकार आहे असा होत नाही. याच्याशी पुर्णपणे सहमत आहे.. माझ्या मते, प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चांगले असतेच.. आपल्याला काही वेगळ अपेक्षित असेल आणि ते त्यात नसेल, तर आपल्याला नाही आवडत.. म्हणुन ते टुकार, अस अजिबात नाही. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

मनस्वी 18/06/2008 - 00:00
एक गावातला समाजसुधारक नेता मोठा कट करतो..
हाच नेता सरकारचा राजकारण-गुरुही असतो.
आणि सगळ्यात भारी म्हणजे अभिषेकची गादी आता ऐश्वर्या चालवणार सरकारिण बनून.. धन्य आहे !!!
सोबतीला सरकारने चिकूला पण बोलावून घेतलंय ना! का तो डायलॉग ऐकू नाही आला? मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसुनाना 18/06/2008 - 13:45
'सरकार राज'ला काय करायची आहे स्पॉइलर अलर्ट? तो काही गुह्यभेद वगैरे आहे तो रामूला नंतर ओढून ताणून सुचला असावा असे वाटते.अत्यंत हास्यास्पद ! उलट दिलीप प्रभावळकर हाच खलनायक आहे हे अगोदर माहित असेल तर पटकथेत पहिल्यापासूनच किती भगदाडे आहेत ते समजायला सोपे जाईल. (अर्थात कोणी फक्त मापे काढायच्या माफक उद्देशाने स्वतःच्या खिशाला खार लाऊन पहाणार असेल तर...)

अन्या दातार 18/06/2008 - 13:46
स्.रा. चे जेंव्हा प्रोमोज टीव्हीवर झळकू लागले तेंव्हापासूनच मला तो बघावासा वाटला नाही. अनेक कलाकृतींचे रिमेक्/सिक्वेल्स हे एका समान धर्तीवर आधारित असल्याने तुलना ही होतेच. त्यात बर्‍याचदा पहिली कृती चांगली वाटते. उदा. १]मुन्नाभाई एम्.बी.बी.एस. वरुन त्याचा दुसरा पार्ट लगे रहो मुन्नाभाई काढला. पण एम्.बी.बी.एस. जितका चांगला झाला तितका लगे रहो नाही वाटला. २] मुघल्-ए-आझम चा मेगा सिक्वेल म्हणून काढलेला ताज महल(सन २००५) नावाचा एक सिनेमा कधी आला आणि कधी गेला तेही कळाले नाही. :| त्यातली गाणी मात्र अप्रतिम आहेत.(शेवटी नौशाद साहेबांचे संगीत होते! :) ) हा असा माझा सर्व्हे असल्याने मी सरकारराज बघायचे टाळले. (सर्व्हेमध्ये काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त कराव्यात.) अनिरुद्ध दातार

In reply to by अन्या दातार

मनिष 18/06/2008 - 17:16
मुन्नाभाई एम्.बी.बी.एस. वरुन त्याचा दुसरा पार्ट लगे रहो मुन्नाभाई काढला. पण एम्.बी.बी.एस. जितका चांगला झाला तितका लगे रहो नाही वाटला.
'लगे रहो...' खरच उत्तम चित्रपट आहे, किंबहुना मुन्नाभाई एम्.बी.बी.एस. पेक्षा सरस असेल पण वाईट नाही! सरकार राज माझ्याही डोक्यात गेला. (अमिताभची इंटेन्सिटी, सेपिया टोन, रखरखीत्पणा/क्रौर्य दाखवणार्‍या ओव्हरएक्सोपस्ड फ्रेम्स हे सगळं ठीक आहे, पन....सिनेमा फसलाच!) सरकार बघितला नाही.

II राजे II 18/06/2008 - 18:01
"एखादी कलाकृती स्वतःला आवडली नाही तर ह्याचा अर्थ ती टुकार आहे असा होत नाही." १००% सहमत. सरकार आवडला होता... सरकार राज अजून पाहीला नाही.. पण पाहीन नक्कीच !! राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

वेताळ 18/06/2008 - 19:34
का उगाचच टुकार सिनेमाला चांगला चांगला म्हणुन इतराचा टाईम वाया घालवता. दोन वर्षानंतर थेटरात जाउन एकादा सिनेमा बघावा म्हणुन सरकार राज बघायला गेलो , बाहेर येताना खेटार तोंडावर मारुन घेउन आलो. मला पण सिनेमात प्रकाश योजना खुप खटकली . मुळात सरकार हा सिनेमा मी बघितला नाही म्हणुन मी स्वःताला भाग्यवान समजतो.मठ्ठ थोबाड घेउन अभिषेक हिरोगीरी करत असतो.काळी लुंगी घालुन सरकार अंधारया घरात सारखे चहा,खीर आणि इडली खात असतात.घरात अंधार असल्यामुळे मला त्याची लुंगी काळी दिसली असावी किंवा सरकाराच्या घरात लोड्शेंडीग केली असावे.एक बाई २०० हजार कोटीचा का २०० कोटीचा पावर प्रोजेक्ट घेउन महाराष्ट्रात येते.ठाकरवाडी लाच तिला प्रोजेक्ट करायचा असतो,अन ते गाव सरकारांच्या गुरुचे असते. हाच खरा घोळ आहे. सरकारांचा विरोध असुन अभि ला तो प्रोजेक्ट आवडतो( प्रोजेक्ट वाली बाई आपली ऐश्वर्या असते,आलं का कारण लक्षात?) प्रोजेक्ट पुर्ण करण्यासाठी बायको सोडुन ऐश ला घेउन फिरत बसतो.पण गुरुचा नातु प्रोजेक्टच्या आडवा येतो. खुप गोंधळ होतो, बरेच जण मरतात पण शेवटी हातमोजे वाला माणुस अभि ला मारतो. पण सरकार शेवटी सगळा छडा लावतात. सगळा सिनेमा बघण्यापेक्षा हाच भाग बघितला तरी सगळी कथा समजते.ह्या सगळ्या खेळाचा मास्टरमाईड सरकारचे गुरु असतात.सरकार पेक्षा पावरफुल्ल हे गावटी सरकार असतात.गावात बसुन लंडन मधल्या माणसाला महाराष्ट्रात पावर प्रोजेक्ट काढायला लावतात(२००हजार कोटी) . गुरु सकारला अभि मेल्यावर भेटायला येतात.आणि बोलता बोलता विचारतात आता अभि नंतर कोन?,त्यावेळी बोलत असताना सरकारचा एक माणुस कोपरयात बॅटरी चा झोत मारतो,तिथे गुरुचा नातु मेलेला असतो.त्यावेळी खरे कळते की सरकारच्या घरात लाईटचे वांदे आहेत म्हणुन संपुर्ण सिनेमात सरकारचे घर अंधारलेले दाखवले आहे.शेवटी पावर प्रोजेक्टवाली बाई सकारच्या घरी चहा पिताना दाखवली आहे. बिचारीला काय दशा येते. रामुची आई प्रत्येक वेळी त्याचा नवीन चित्रपट बघते आणि आपला अभिप्राय त्याला देते(रामुची सकाळ मध्ये मुलाकात आली होती त्यात तो हे म्हणाला) . हा सिनेमा बघुन नक्की तिने रामुला खेटराने मारले असणार. (अंधाराचे वांदे असणारा) वेताळ

In reply to by वेताळ

मनस्वी 19/06/2008 - 17:43
त्यावेळी बोलत असताना सरकारचा एक माणुस कोपरयात बॅटरी चा झोत मारतो,तिथे गुरुचा नातु मेलेला असतो.त्यावेळी खरे कळते की सरकारच्या घरात लाईटचे वांदे आहेत
हा हा हा हा :D हा हा हा हा :D मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

लिखाळ 19/06/2008 - 00:09
नमस्कार मंडळी ! प्रतिसादाबद्दल, अनुकूल-प्रतिकूल मतांबद्दल आभार. खरेतर सिनेमा पाहून आलेला वौताग सर्वां बरोबरोब बोलून हलका करावा या एकाच उद्देशाने लिखाण केले. सिनेमाला टूकार म्हणणे हा उद्देश नव्हता तर ते उद्दिपन होते ;) आवड व्यक्तीसापेक्ष आहे. ज्यांना सिनेमा आवडला त्यांच्या मताचा आदरच आहे. वरिल एका प्रतिसादात श्री. चित्रे म्हणतात की सिनेमाचा शेवट असा सांगू नये वा तशी सूचना आधी द्यावी ! खरे आहे. माझी अनवधानाने ही चूक झाली. कोणाचा रसभंग झाला असल्यास मला क्षमा करावी. मी केवळ गप्पा या हेतूने हा लेख लिहिला..त्यमुळे मी शेवट सांगत आहे आणि ते योग्य होणार नाही हे माझ्या लक्षातच आले नाही. (रामुने सरकारिण असा फालतू सिनेमा काढला आणि तो पाहून मी काही लिहिले तर त्या वेळी मी नक्की काळजी घेईन :)) सहभागाबद्दल सर्वांचे पुन्हा आभार. आपला --लिखाळ.

विसोबा खेचर 19/06/2008 - 00:14
लिखाळराव, सावध केलंत ते बरं झाल! माझा आपल्या परिक्षणावर पूर्ण विश्वास आहे. आता हा सिनेमा न पाहिलेलाच बरा! :) आणि तसंही बच्चन कुटुंबाचा आताशा वैतागच यायला लागलाय. आम्ही आपले जुन्या बच्चनसाहेबांचेच फ्यॅन आहोत.. अभिषेक आणि पांढरी पाल ऍश तर बघवतच नाहीत! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पण कमीत कमी दिलीप प्रभावळकर आणि लिमये दोन मराठी कलाकारांचा अभिनयासाठी तरी बघ. छान काम केले आहे दोघांनी. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसुनाना 20/06/2008 - 11:40
आजकाल तेलुगू चित्रपटात मुख्य खलनायकांच्या भूमिका मिळवून दणदणीत यश मिळवणारा आपला सातारचा सयाजी शिंदे! त्याला विसरलात. खरंच! मराठी अभिनेत्यांची अभिनयाची ताकद आजकालच्या भुक्कड हिंदी चित्रपटांना तारण्यात वाया जात आहे असे वाटले.

In reply to by विसुनाना

गिरिजा 20/06/2008 - 11:47
मराठी अभिनेत्यांची अभिनयाची ताकद आजकालच्या भुक्कड हिंदी चित्रपटांना तारण्यात वाया जात आहे असे वाटले.
खरय.. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग मराठी अभिनेत्यांची अभिनयाची ताकद आजकालच्या भुक्कड हिंदी चित्रपटांना तारण्यात वाया जात आहे असे वाटले. -----------------------

एकूण प्रसंग पाहता कट व्यसस्थित शिजल्यासारखा वाटला. आपल्या नातवाला नेता बनविण्यासाठीचा डाव कुटील राजकारण्याच्या मुरब्बी ढोंगीपणाची साक्ष देतो. एकूणच राजकारण्याचे कुटील कारस्थान म्हणजे सरकार राज म्हणता येईल. त्यात तरुण रक्ताच्या शंकर ने फसणे आणि राजकारणाचा अनुभव नसल्याने कटाचा बळी पडणे देखील. २० वर्षाच्या इमानी सेवकाचे फुटणे गैर वाटत नाही आजूबाजूची परीस्थिती पाहीली तर. फक्त व्होराने रावसाहेबाच्या तालावर नाचणे खटकले. पुण्याचे पेशवे

प्रियाली 17/06/2008 - 22:21
(|:
काल 'सरकार राज' हा चित्रपट पाहिला. का पाहिला याचे उत्तर .. नवा चित्रपट आहे म्हणून पाहिला.
मी पण इंडियाना जोन्स अँड द किंगडम ऑफ द क्रिस्टल स्कल नवा चित्रपट आहे म्हणूनच पाहिला. ~X(
सत्या, कंपनी, सरकार अश्या चित्रपटांत लहान तुटक वाक्यांचे संवाद, सर्वांचे मख्ख चेहरे, काळसर पिवळसर रंगातले चित्रीकरण
आर यू शुअर की तू सरकारराज पाहिलास? मला वाटलं की रामू झोंबींवर चित्रपट काढत असावा. तशी त्याला या विषयात बरी गती आहे, असं त्याचं त्यालाच वाटतं. >:)
पण या चित्रपटात तो काय बोलतो ते ऐकायला मला प्रत्येकवेळी एक्-एक वाक्य दोनवेळा एकायला लागले.. अमिताभच्या संवादांच्या वेळी खाली सबटायटल्स टाकावित असे वाटू लागले.
कशाला कशाला एवढे कष्ट एका टुकार चित्रपटासाठी. त्यापेक्षा एकदा डायलॉग ऐकला की पटकन कान बंद करायचे, दुसर्‍यांदाचा डायलॉग ऐकू जाणार नाही. #o
इतका खर्च करुन सिनेमा बनवला.. चार दोन प्रखर दिवे त्या सरकारच्या घरात बसवले असते तर किती बरे झाले असते.
जाऊ दे रे! इतक्या खर्चात इलेक्ट्रिसिटीचा अधिक खर्च रामूला परवडला नसेल रे! तसेही झोंबी असतील तर त्यांना प्रकाश कशाला हवा?
कॅमेरा एका दोरीला टांगून तो सोडून दिला.. आणि त्याच्या आंदोलनांमध्ये जे दृष्य टिपले गेले आणि बरे वाटले ते सर्व जोडले आणि एक एक प्रसंग तयार झाला असे अनेकदा मला वाटले.
आणि मला वाचून वाटलं की तात्यांनी ग्लेनफिडिचची बाटली क्यमेरामनला भेट दिली का काय?
'सरकार' चित्रपटात एक मुख्यमंत्री मोठा कट करुन सरकारच्या गोटातील अनेक माणसे फोडतो.
बघा आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या पोराला एखाद्या बिग ब्यानरचा चित्रपटही मिळवून देता येत नाही. शेळपट कुठले!
आता या नव्या 'सरकार राज' या चित्रपटात तर एक गावातला समाजसुधारक नेता मोठा कट करतो..
अरेरे! असे समाजसुधारक गल्ली गल्लीत तयार व्हायला हवेत.
आणि सगळ्यात भारी म्हणजे अभिषेकची गादी आता ऐश्वर्या चालवणार सरकारिण बनून.. धन्य आहे !!!
म्हणजे भविष्यात सरकारिण-मदर सदृश नावाचा चित्रपट येणार तर! हाल आहेत प्रेक्षकांचे
तुम्ही हा सिनेमा पाहिलात का.. कसा वाटला ???
येडा समझ के रखा है क्या! ;)
ही चित्रपटाची समिक्षा, परिक्षण वगैरे नसून.. निव्वळ बडबड आहे.
म्हणून तर मीही हात धुवून घेतले. ह. घे

सरकार राज अशा नावाचा शिनूमा आलाय आणि त्यात बच्चन खानदानाने एकत्रित काम केलं आहे म्हटल्यावरच माझा पाहण्याचा उत्साह जेमतेम झाला. पण मोठ्या साहेबांसाठी पहायचा सिनेमा असं वाटतं होतं ..आता हे वाचल्यावर बेत क्यानसल.. स्वाती

कोलबेर 17/06/2008 - 13:34
मी पाहिला. कणेकर ष्टाईलीत ह्याचे परिक्षण करायचे असेल तर, 'चित्रपट बघून रामुची अमिताभवर बसवुन धिंड काढावी' असे वाटले.

In reply to by कोलबेर

मुक्तसुनीत 17/06/2008 - 20:57
'चित्रपट बघून रामुची अमिताभवर बसवुन धिंड काढावी' कोल्बेर : "साला अपुन ने एक मारा , लेकिन सॉलीड मारा कि नही !" =))

In reply to by कोलबेर

लिखाळ 19/06/2008 - 02:26
'चित्रपट बघून रामुची अमिताभवर बसवुन धिंड काढावी' असे वाटले. हा हा हा.. हे लै भारी... --लिखाळ.

>> तुम्ही हा सिनेमा पाहिलात का.. कसा वाटला ??? मी स्वतः दोन्ही सिनेमा पाहिलेत आणि मनापासून आवडले ! पसंद अपनी अपनी .. खयाल अपना अपना ! (ह्यात कुठलाही उपहास अभिप्रेत नाही) ------------ माझ्या मते रामूने गेल्या काही वर्षांत जे चित्रपट काढले त्यापैकी ह्या दोन्ही सिनेमांत त्याने दिग्दर्शक म्हणून खूपच चांगलं काम केलंय. अमिताभचा शब्द नि शब्द स्पष्ट ऐकू आला (निदान मला तरी) आणि त्याहीपेक्षा महत्वाची म्हणजे त्याच्या डोळ्यांतली इन्टेन्सिटी. ती इन्टेन्सिटी अजून कोणीही दाखवू शकत नाही आणि रामूने ती व्यवस्थित वापरलीय. उदाहरणं देत बसल्यास वेगळा लेख होईल. हिचकॉक म्हणायचा की चित्रपटात संवाद हे बाकीच्या संगीताप्रमाणेच यावेत. अभिनेत्याने बोलावं ते नजरेने ! ------------ लिखाळ -- एक सूचना, कृपया राग मानून घेऊ नये. आपण जेव्हा चित्रपट, नाटक, पुस्तक अशा कोणत्याही कलाकृतीबद्दल लिहितो ज्यामधे थोडाफार का होईना पट 'सस्पेंस एलिमेंट' असतो; तेव्हा हे भान ठेवावं की आपण तो सस्पेन्स सांगून तर टाकत नाहीये ना? अर्थात 'लोकसत्ता'सारख्या दैनिकात सुद्धा एका लेखात 'सरकार राज्'चा सस्पेन्स सांगून टाकलाय. (हॅरी पॉटरचे शेवटचं पुस्तक आले तेव्हा झी टीव्हीने बातम्यांत जाहीर करून टाकले होते की शेवट काय होतो !!!) एखादी कलाकृती स्वतःला आवडली नाही तर ह्याचा अर्थ ती टुकार आहे असा होत नाही. असे अनेक लोक आहेत ज्यांना 'शोले', 'गॉडफादर,' सिंहासन' इ. क्लासिक्स आवडले नाहीत. ------------

In reply to by संदीप चित्रे

मुक्तसुनीत 17/06/2008 - 21:02
चित्रे यांच्याशी प्रस्तुत चित्रपट आवडण्याबद्दल सहमत होता येणार नाही असे चित्रपटाचा रिपोर्ट वाचून/प्रोमोज पाहून वाटते आहे ; पण त्यानी मांडलेला "स्पॉईलर अलर्ट" चा मुद्दा बिनतोड आहे. लिखाळ आणि तुम्हीआम्ही सर्वानी हे ध्यानात ठेवायला हवे.

In reply to by मुक्तसुनीत

मलासुद्धा सरकार १ मधले डायलॉग ऐकूच आले नाहीत आणि मी जाम वैतागलो होतो... ( माझी प्रिंट खराब होती) ...स.रा. पाहायची हिंमत नाही केली... आणि तेच ते कॅमेरा अँगल, वाकडे तिकडे , थंड नजरेने खून पाडणारे गावठी गॉडफादर... आणि रामूची तीच ती दाढीवाली, कळकट एक्स्ट्रा गुंड माणसे मागे उभी... आणि तेच ते दक्षिणी पद्धतीने हेल काढत बोलणारे व्हिलन... रामू आणि सत्या + कंपनी च्या त्याच त्याच अंडरवल्डी कॉप्या पाहणे (पायरेटेडसुद्धा नाही / फुकटही नाही) टोटल बंद... _________________________________ मात्र "स्पॉईलर अलर्ट गोष्ट लिहिताना (शेवट सांगणे अगदीच आवश्यक वाटत असेल तर ) "स्पॉईलर अलर्ट " असे वरती मोठे लिहायचे असते, तुम्हाला पिच्चर कितीही फाल्तु वाटत असला तरी... _________________________________ तथाकथित उच्चभ्रू फिल्म क्रिटिक्सचे वाईट रिव्ह्यू वाचूना रामु उखडला आणि त्याने रिव्ह्यूंचे रिव्ह्यू लिहायला सुरुवात केली... त्यातले एक एक वाक्य घेऊन .... अगदी तात्याची आठवण झाली... विशेषतः मग? सो व्हॉट? अशी उत्तरे वाचनीय... वेळ असला तर वाचा... http://rgvarma.spaces.live.com/Blog/cns!5187B91811914FB4!546.entry रामुला मराठी येते की नाही माहित नाही, येत असेल तर लिखाळ यांच्या रिव्ह्यूवर सुद्धा तो ब्लॉगमध्ये उत्तर द्यायची शक्यता नाकारता येत नाही... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

II राजे II 17/06/2008 - 23:12
सहमत. पण सत्या ईतका काही वाईट नव्हता..... उर्मी मुळे थोडा चांगला वाटला आम्हाला ;) राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

पण सत्या ईतका काही वाईट नव्हता..... सत्या मला खूपच आवडला होता.. कंपनीसुद्धा ओक्के होता... पण पुढे सगळ्या त्याच त्याच कॉप्या होत्या त्यांचा वैताग आला.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मुक्तसुनीत 17/06/2008 - 23:16
भडकमकरांचे टोले बेक्कार बसताहेत ! लगे रहो मास्तर ! बाय द वे ..... सरकार-राज आणि रामू यांच्यावरचा एक फर्मास लेख : चक्क मराठीमधे !! अत्यंत खुसखुशीत नि खुमासदार ! http://batmidar.blogspot.com/2008/06/blog-post_14.html

अनिल हटेला 17/06/2008 - 21:19
छान !! सरकारराज मी सुद्धा पाहीला ... असो प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते ... मला मात्र सिनेमा आवडला.... अमिताभ ,अभिषेक पेक्षा दिलीप प्रभवळकर यान्च काम जास्त परीणाम कारक वाटल... लगे रहो नन्तर अजुन एक चान्गल पात्र त्यान्नी वठवलये.... बाकी रामू स्टायल सिनेमा म्हटल तर त्याची चित्रपट बनवण्याची पद्धत च हटके आहे ... अर्थात हे माझ म्हणने आहे ... व्यक्ती सापेक्ष विचारात फरक असतोच नाही का !!!!

अमोल केळकर 17/06/2008 - 22:49
चित्रपट प्रदर्शनापुर्वी तो राज ठाकरेंच्या व्यक्तीरेखेवर आहे असे म्हणले जात होते . खरे आहे का हे? पाकिस्तानात या चित्रपटावर बंदी घातली आहे कारण त्यात बाळासाहेबांचा उदो-उदो आहे म्हणे. नक्की या चित्रपटाचे नायक कोण काका की पुतणे ? ( का मुलगा?) आपला ( राम राज्याचा चाहता) अमोल

यशोधरा 17/06/2008 - 23:00
हा सिनेमा मला तसा फारसा आवडला नाही, पण अगदीच टाकाऊ आहे असे पण वाटले नाही. महत्वाची म्हणजे त्याच्या डोळ्यांतली इन्टेन्सिटी. ती इन्टेन्सिटी अजून कोणीही दाखवू शकत नाही आणि रामूने ती व्यवस्थित वापरलीय. उदाहरणं देत बसल्यास वेगळा लेख होईल. हिचकॉक म्हणायचा की चित्रपटात संवाद हे बाकीच्या संगीताप्रमाणेच यावेत. अभिनेत्याने बोलावं ते नजरेने ! १००% अनुमोदन संदीप!! अमिताभ आणि दिलीप प्रभावळकर या दोघांचा अभिनय सुरेखच आहे.

ऋचा 17/06/2008 - 23:21
सिनेमा इतका काही टाकाऊ नव्हता, मला दिलिप प्रभावळकर यांचे काम आवडले (बच्चन फ्यामिली पेक्षा). इतका काही टुकार नाहीय. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

गिरिजा 17/06/2008 - 23:44
सरकार आवडला होता.. सरकार राज नाही आवडला.. पण लिखाळ, एखादी कलाकृती स्वतःला आवडली नाही तर ह्याचा अर्थ ती टुकार आहे असा होत नाही. याच्याशी पुर्णपणे सहमत आहे.. माझ्या मते, प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चांगले असतेच.. आपल्याला काही वेगळ अपेक्षित असेल आणि ते त्यात नसेल, तर आपल्याला नाही आवडत.. म्हणुन ते टुकार, अस अजिबात नाही. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

मनस्वी 18/06/2008 - 00:00
एक गावातला समाजसुधारक नेता मोठा कट करतो..
हाच नेता सरकारचा राजकारण-गुरुही असतो.
आणि सगळ्यात भारी म्हणजे अभिषेकची गादी आता ऐश्वर्या चालवणार सरकारिण बनून.. धन्य आहे !!!
सोबतीला सरकारने चिकूला पण बोलावून घेतलंय ना! का तो डायलॉग ऐकू नाही आला? मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसुनाना 18/06/2008 - 13:45
'सरकार राज'ला काय करायची आहे स्पॉइलर अलर्ट? तो काही गुह्यभेद वगैरे आहे तो रामूला नंतर ओढून ताणून सुचला असावा असे वाटते.अत्यंत हास्यास्पद ! उलट दिलीप प्रभावळकर हाच खलनायक आहे हे अगोदर माहित असेल तर पटकथेत पहिल्यापासूनच किती भगदाडे आहेत ते समजायला सोपे जाईल. (अर्थात कोणी फक्त मापे काढायच्या माफक उद्देशाने स्वतःच्या खिशाला खार लाऊन पहाणार असेल तर...)

अन्या दातार 18/06/2008 - 13:46
स्.रा. चे जेंव्हा प्रोमोज टीव्हीवर झळकू लागले तेंव्हापासूनच मला तो बघावासा वाटला नाही. अनेक कलाकृतींचे रिमेक्/सिक्वेल्स हे एका समान धर्तीवर आधारित असल्याने तुलना ही होतेच. त्यात बर्‍याचदा पहिली कृती चांगली वाटते. उदा. १]मुन्नाभाई एम्.बी.बी.एस. वरुन त्याचा दुसरा पार्ट लगे रहो मुन्नाभाई काढला. पण एम्.बी.बी.एस. जितका चांगला झाला तितका लगे रहो नाही वाटला. २] मुघल्-ए-आझम चा मेगा सिक्वेल म्हणून काढलेला ताज महल(सन २००५) नावाचा एक सिनेमा कधी आला आणि कधी गेला तेही कळाले नाही. :| त्यातली गाणी मात्र अप्रतिम आहेत.(शेवटी नौशाद साहेबांचे संगीत होते! :) ) हा असा माझा सर्व्हे असल्याने मी सरकारराज बघायचे टाळले. (सर्व्हेमध्ये काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त कराव्यात.) अनिरुद्ध दातार

In reply to by अन्या दातार

मनिष 18/06/2008 - 17:16
मुन्नाभाई एम्.बी.बी.एस. वरुन त्याचा दुसरा पार्ट लगे रहो मुन्नाभाई काढला. पण एम्.बी.बी.एस. जितका चांगला झाला तितका लगे रहो नाही वाटला.
'लगे रहो...' खरच उत्तम चित्रपट आहे, किंबहुना मुन्नाभाई एम्.बी.बी.एस. पेक्षा सरस असेल पण वाईट नाही! सरकार राज माझ्याही डोक्यात गेला. (अमिताभची इंटेन्सिटी, सेपिया टोन, रखरखीत्पणा/क्रौर्य दाखवणार्‍या ओव्हरएक्सोपस्ड फ्रेम्स हे सगळं ठीक आहे, पन....सिनेमा फसलाच!) सरकार बघितला नाही.

II राजे II 18/06/2008 - 18:01
"एखादी कलाकृती स्वतःला आवडली नाही तर ह्याचा अर्थ ती टुकार आहे असा होत नाही." १००% सहमत. सरकार आवडला होता... सरकार राज अजून पाहीला नाही.. पण पाहीन नक्कीच !! राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

वेताळ 18/06/2008 - 19:34
का उगाचच टुकार सिनेमाला चांगला चांगला म्हणुन इतराचा टाईम वाया घालवता. दोन वर्षानंतर थेटरात जाउन एकादा सिनेमा बघावा म्हणुन सरकार राज बघायला गेलो , बाहेर येताना खेटार तोंडावर मारुन घेउन आलो. मला पण सिनेमात प्रकाश योजना खुप खटकली . मुळात सरकार हा सिनेमा मी बघितला नाही म्हणुन मी स्वःताला भाग्यवान समजतो.मठ्ठ थोबाड घेउन अभिषेक हिरोगीरी करत असतो.काळी लुंगी घालुन सरकार अंधारया घरात सारखे चहा,खीर आणि इडली खात असतात.घरात अंधार असल्यामुळे मला त्याची लुंगी काळी दिसली असावी किंवा सरकाराच्या घरात लोड्शेंडीग केली असावे.एक बाई २०० हजार कोटीचा का २०० कोटीचा पावर प्रोजेक्ट घेउन महाराष्ट्रात येते.ठाकरवाडी लाच तिला प्रोजेक्ट करायचा असतो,अन ते गाव सरकारांच्या गुरुचे असते. हाच खरा घोळ आहे. सरकारांचा विरोध असुन अभि ला तो प्रोजेक्ट आवडतो( प्रोजेक्ट वाली बाई आपली ऐश्वर्या असते,आलं का कारण लक्षात?) प्रोजेक्ट पुर्ण करण्यासाठी बायको सोडुन ऐश ला घेउन फिरत बसतो.पण गुरुचा नातु प्रोजेक्टच्या आडवा येतो. खुप गोंधळ होतो, बरेच जण मरतात पण शेवटी हातमोजे वाला माणुस अभि ला मारतो. पण सरकार शेवटी सगळा छडा लावतात. सगळा सिनेमा बघण्यापेक्षा हाच भाग बघितला तरी सगळी कथा समजते.ह्या सगळ्या खेळाचा मास्टरमाईड सरकारचे गुरु असतात.सरकार पेक्षा पावरफुल्ल हे गावटी सरकार असतात.गावात बसुन लंडन मधल्या माणसाला महाराष्ट्रात पावर प्रोजेक्ट काढायला लावतात(२००हजार कोटी) . गुरु सकारला अभि मेल्यावर भेटायला येतात.आणि बोलता बोलता विचारतात आता अभि नंतर कोन?,त्यावेळी बोलत असताना सरकारचा एक माणुस कोपरयात बॅटरी चा झोत मारतो,तिथे गुरुचा नातु मेलेला असतो.त्यावेळी खरे कळते की सरकारच्या घरात लाईटचे वांदे आहेत म्हणुन संपुर्ण सिनेमात सरकारचे घर अंधारलेले दाखवले आहे.शेवटी पावर प्रोजेक्टवाली बाई सकारच्या घरी चहा पिताना दाखवली आहे. बिचारीला काय दशा येते. रामुची आई प्रत्येक वेळी त्याचा नवीन चित्रपट बघते आणि आपला अभिप्राय त्याला देते(रामुची सकाळ मध्ये मुलाकात आली होती त्यात तो हे म्हणाला) . हा सिनेमा बघुन नक्की तिने रामुला खेटराने मारले असणार. (अंधाराचे वांदे असणारा) वेताळ

In reply to by वेताळ

मनस्वी 19/06/2008 - 17:43
त्यावेळी बोलत असताना सरकारचा एक माणुस कोपरयात बॅटरी चा झोत मारतो,तिथे गुरुचा नातु मेलेला असतो.त्यावेळी खरे कळते की सरकारच्या घरात लाईटचे वांदे आहेत
हा हा हा हा :D हा हा हा हा :D मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

लिखाळ 19/06/2008 - 00:09
नमस्कार मंडळी ! प्रतिसादाबद्दल, अनुकूल-प्रतिकूल मतांबद्दल आभार. खरेतर सिनेमा पाहून आलेला वौताग सर्वां बरोबरोब बोलून हलका करावा या एकाच उद्देशाने लिखाण केले. सिनेमाला टूकार म्हणणे हा उद्देश नव्हता तर ते उद्दिपन होते ;) आवड व्यक्तीसापेक्ष आहे. ज्यांना सिनेमा आवडला त्यांच्या मताचा आदरच आहे. वरिल एका प्रतिसादात श्री. चित्रे म्हणतात की सिनेमाचा शेवट असा सांगू नये वा तशी सूचना आधी द्यावी ! खरे आहे. माझी अनवधानाने ही चूक झाली. कोणाचा रसभंग झाला असल्यास मला क्षमा करावी. मी केवळ गप्पा या हेतूने हा लेख लिहिला..त्यमुळे मी शेवट सांगत आहे आणि ते योग्य होणार नाही हे माझ्या लक्षातच आले नाही. (रामुने सरकारिण असा फालतू सिनेमा काढला आणि तो पाहून मी काही लिहिले तर त्या वेळी मी नक्की काळजी घेईन :)) सहभागाबद्दल सर्वांचे पुन्हा आभार. आपला --लिखाळ.

विसोबा खेचर 19/06/2008 - 00:14
लिखाळराव, सावध केलंत ते बरं झाल! माझा आपल्या परिक्षणावर पूर्ण विश्वास आहे. आता हा सिनेमा न पाहिलेलाच बरा! :) आणि तसंही बच्चन कुटुंबाचा आताशा वैतागच यायला लागलाय. आम्ही आपले जुन्या बच्चनसाहेबांचेच फ्यॅन आहोत.. अभिषेक आणि पांढरी पाल ऍश तर बघवतच नाहीत! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पण कमीत कमी दिलीप प्रभावळकर आणि लिमये दोन मराठी कलाकारांचा अभिनयासाठी तरी बघ. छान काम केले आहे दोघांनी. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसुनाना 20/06/2008 - 11:40
आजकाल तेलुगू चित्रपटात मुख्य खलनायकांच्या भूमिका मिळवून दणदणीत यश मिळवणारा आपला सातारचा सयाजी शिंदे! त्याला विसरलात. खरंच! मराठी अभिनेत्यांची अभिनयाची ताकद आजकालच्या भुक्कड हिंदी चित्रपटांना तारण्यात वाया जात आहे असे वाटले.

In reply to by विसुनाना

गिरिजा 20/06/2008 - 11:47
मराठी अभिनेत्यांची अभिनयाची ताकद आजकालच्या भुक्कड हिंदी चित्रपटांना तारण्यात वाया जात आहे असे वाटले.
खरय.. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग मराठी अभिनेत्यांची अभिनयाची ताकद आजकालच्या भुक्कड हिंदी चित्रपटांना तारण्यात वाया जात आहे असे वाटले. -----------------------
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार ! काल 'सरकार राज' हा चित्रपट पाहिला. का पाहिला याचे उत्तर .. नवा चित्रपट आहे म्हणून पाहिला. अहो, तो चित्रपट पाहून इतका वैताग आला आहे, की जरा मित्रमंडळींसमोर बडबड करुन मन हालके करावे या हेतूने इथे लिहित आहे. ही चित्रपटाची समिक्षा, परिक्षण वगैरे नसून..

मोबाईल

विकास ·

अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल या प्राथमिक गरजा आता झाले असतांना. मोबाईल वगळून आयुष्य मग कोणत्याही वर्गाचे, गरीबातला गरीब असो की श्रीमंतातला श्रीमंत मोबाईल नसला तर पांगळेपणा यावा इतकी ती गरज बनली आहे. वेगवेगळ्या सुविधा देणा-या कंपन्यांच्या 'स्कीम' ने तर त्याचे वेड वाढवले आहे. ५ रुपयाच्या टॉकटाइमपासून तर कितीही, अशा विविध योजना आमच्या घरात कधी घुसल्या कळल्या नाहीत. कधीतरी मोबाईलच्या वापरामुळे शरिरावर वाईट परिणाम होतो. असे कुठे तरी संशोधन झाल्याची बातमी वाचली की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचा परिणाम होतो असे स्वतःचे समाधान करुन घेण्यात धन्यता मानणा-यात आम्हीही असतो .मोबाईल कॅमे-याने काय काय टीपता येते आणि कोण-कोणत्या व्हिडियो क्लीप, ब्लुटूथ ने एकमेकांना पाठवता येतात. ते आम्ही जवळून पाहिले आहे. त्याला आळा घालणे म्हणजे काय ? दिलेल्य सुविधांचा वापर करायचा नाही असे म्हटल्यावर त्यावर नियंत्रण येईल याची शक्यता नाहीच असे वाटते. सामाजीक स्वास्थ्याच्या दृष्टीने इतकी महत्वाची बातमी असून देखील इतकी शांतपणे कशी दिली जात आहे सामाजिक स्वास्थ मोबाईलमुळे बिघडते हेच अजून कोणत्याच पीढीच्या ध्यानात येत नाही, आलेले नाही. त्यामुळे ती बातमी चार कॉलमचीही असती तरी त्या बातमीला शांतपणेच घेतले असते असे वाटते. अजून मोबाईल स्वास्थ बिघडवतात हेच आम्हाला पटत नाही. त्यासाठी सरकारने नक्की कुठले वैज्ञानिक निरीक्षण संदर्भ म्हणून वापरले? हा हा हा हा अहो, दुरसंचार विभागात एक असलेले गृहस्थ सांगतात. आमच्यावर तांत्रिक दृष्ट्या अवलंबून असलेल्या आणि बरेच आर्थिक व्यवहार गुंतलेल्या वेगवेगळ्या कंपण्यांची अधिक मदत करण्याचे धोरण सरकारचे असते, तेव्हा असले वैज्ञाणिक निरीक्षण केलेही असेल असे गृहीत धरले तरी हा इशारा म्हणजे सिगारेट पाकिटांवर असलेल्या वैज्ञानिक इशारा सारखे वाटते. इतरत्र (देशांमधे) इतके अधिकृतपणे (सरकारी) सांगितले गेले आहे का? माहित नाही !!! याची माहिती आपणच आम्हाला सांगितली पाहिजे :) तीही अधिकृत !!! वास्तवीक राजकारण्यांचा विचार करता मोबाईल कंपन्या त्यांना सहज खिशात घालून गप्प करू शकतील असे वाटते. मोबाईल कंपन्यांनी राजकारण्यांना गप्प केलेलेही असेल पण दुष्परिणाम जो पर्यंत दिसत नाहीत तो पर्यंत राजकारणी याचा विचार करणार नाही असे चित्र सध्या तरी आहे. तरी देखील असली सुचना जर दिली जात असेल तर याचा अर्थ सरकार कडे काही समाजस्वास्थ्यासंदर्भात अधिक माहीती उपलब्ध झाली आहे का? झाली असेल. त्यामुळे कधी भविष्यात संसदेच्या कामकाजात विरोधी पक्षाच्या सदस्याने कधी जर यावर प्रश्न विचारला तर जनतेत जागृतिचे प्रयत्न झाले होते. हे दाखवण्यासाठीची तजवीज म्हणुन तसे धोरण सरकार आखू शकते. मोबाईलचा वापर स्वास्थ बिघडवतो यासाठीही लोकशि़क्षण द्यावे लागेल. की ज्याबद्दल विशेष न बोलता फक्त अशी सुचना दिली जात आहे? असेच असावे !!! आणि सर्वात महत्वाचे तुम्हाला या संदर्भात (मोबाईल वापर) काय वाटते? दहा वर्षापुर्वी भारतात भविष्यात मोबाईलचे वेड वाढेल असे कोणी म्हटले असते तर त्याला वेड्यात काढले असते. पण एक गोष्ट खरी आहे, आधुनिक सोयी नक्कीच मोबाईलने दिल्या. दुरध्वनीच्या बाबतीतले सरकारी धोरण वेगवान नाही, आज तालुक्याच्या ठिकाणी इंटरनेटची ब्रॉडबँड सुविधा आता आता दिल्या जात आहे. अर्थात तीही सोय महागडी अशीच आहे. त्या तुलनेत इतर कंपन्यांचे मोबाईल संगणकाला जोडले की जालाची सुविधा मिळते (आता एअरटेल ने मान टाकली वेगाच्या बाबतीत ) एकीकडे सरकार सर्व विद्यार्थी, कर्मचारी यांना संगणक साक्षर आणि जालाचा वापर करण्यास प्रोत्साहित करत आहेत. त्या तुलनेत शासनाचे दुरध्वनी ( लँडलाइन)काळाच्या स्पर्धेत मागे आहेत असे वाटते. शाळेत काही ठिकाणी मोबाईलला बंदी आहे, कँम्पस मधे वापरता येतात. शासकीय परिपत्रकाने महाविद्यालयात मोबा. वापरु नये असे एक परिपत्रक वाचल्याचे स्मरते पण अंमलबजावणी कोणी करायची, महाविद्यालयात तर विचारु नका मोबा. फॅड . जो पर्यंत थेट परिणाम दिसत नाही....म्हणजे मोबाईल नसतांनाही हॆलो, हॆलो....असे बडबडणारे. आणि अधिक संखेने आरोग्यावर होणारे परिणामही दिसत नाही तो पर्यंत मोबाईल अलबेल आहे. असो, मोबाईलबद्दल इतकेच म्हणेन कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे वाईट परिणाम भोगण्याची तयारीही ठेवली पाहिजे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिखाळ 17/06/2008 - 21:04
हो ! मी सुद्धा या आधी कुठेतरी वाचले-ऐकले आहे. मोबा़ईलमधून निघणार्‍या विद्युत-चुंबकिय लहरींमुळे आपल्या शरीरातील नाजूक अवयवांना इजा होते..वगैरे. त्यात असे सुद्धा आठवते की मोबाईलवर फोन येताना त्याचा सर्वांत जास्त दुष्परिणाम होत असतो. यावर मला सुचलेले उपाय. १. मोबाईल शर्टाच्या वरच्या खिशात ठेवणे टाळावे..हृदय जवळ असते म्हणून. पण पँटच्या खिशात ठेवला तर तेथून किडनी जवळ असते..(आता काय करावे ! ) २. मोबाईल शक्यतोवर शरीरापसून दूर ठेवावा. उदा. कार्यालयात आल्यावर टेबलावर ठेवावा. घरात फडताळात ठेवावा :) (पण कार्यालयात बैठे काम नसणार्यांनी काय करावे बरे !) ३. शक्यतो हँड्स-फ्री ही सुविधा वापरावी आणि मोबाईलचे यंत्र कमी वेळ चेहर्‍याच्या जवळ ठेवावे. ( अवांतर : वाहन चालवते वेळी या सुविधेचा आपल्याला आणि इतरांना खरेच फायदा होताना दिसतो) (आता इतके सर्व करुन जीव वाचवावा.. थोडे वर्ष आयुष्य वाढले म्हणावे, तर फळांवर-भाज्यांवर फवारलेल्या किटनाशकांमुळे होणारे दुष्परिणाम वाचनात येतील.. मग पुन्हा आयुष्यातली माहित नसलेली येणारी वर्षे वाचवण्याची धडपड सुरु... हाय रे दैवा !) -- (घाबराघुबरा) लिखाळ.

चतुरंग 17/06/2008 - 16:53
संपर्क साधणे अत्यंत जलद आणि लगोलग उपलब्ध असण्याच्या आजच्या युगातला परवलीचा शब्द झाला आहे. दूरसंचार तंत्रज्ञानाचा हा गेल्या शतकाच्या अखेरीचा चमत्कार आता इतक्या वेगाने घराघरात, खिशाखिशात आणि कानाकानात घुसलाय की सांगायची सोय नाही. योगायोगाने ह्याच फोन निर्मितीच्या क्षेत्रात मी काम करीत असल्याकारणाने थोडा शात्रीय आधार देऊन ह्या प्रश्नाची चर्चा करतो आहे. १ - सामाजीक स्वास्थ्याच्या दृष्टीने इतकी महत्वाची बातमी असून देखील इतकी शांतपणे कशी दिली जात आहे? आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या वारंवारतेच्या (फ्रिक्वेन्सीच्या) अनेक विद्युतचुंबकीय लहरी प्रसारित होत असतात. रेडिओ लहरी असे त्याचे सर्वसाधारणपणे वर्णन केले जाऊ शकते. त्यातल्या लहरींची ऊर्जा ही त्या वारंवारतेच्या समप्रमाणात असते. जेवढी वारंवारता जास्त तेवढी ऊर्जा जास्त. संपूर्ण ज्ञात लहरीपटाचा विचार केलात तर गॅमा रे (१० चा १८ वा घात = गीगा-गीगा हर्ट्झ - एक गीगा म्हणजे ९ वा घात) , एक्स रे, अल्ट्राव्हायोलेट रे, दृश्य प्रकाशकिरण, इन्फ्रारेड, रडार, मायक्रोवेव, मोबाईल फोन (१० चा ८ वा घात १०० मेगाहर्ट्झ) , रेडिओ असा उतरत्या क्रमाने हा लहरीपट आहे. ह्यातले गॅमा रे - एक्स रे ही बाप मंडळी आहेत. सतत संपर्क आल्यास ह्यांच्यातल्या ऊर्जेमुळे शरीरपेशींचे विघटन होऊ शकते इतकेच नव्हे तर डी.एन्.ए. मधे देखील परिवर्तन होऊन म्यूटेशन/कॅन्सर आदी होऊ शकते. म्हणूनच आपण एक्स रे काढायला डॉक्टरकडे गेलो की ते जाड लेड कोट घालून तो काढतात. म्हणजे त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होत नाही. त्यामानाने मोबाईल फोनच्या रेडिओलहरी ह्या फारच शेवटच्या टोकाला आहेत. त्यातली ऊर्जा ही अत्यंत कमी प्रमाणात असते. आणि त्यात पेशींचे विघटन वगैरे घडवून आणण्याची क्षमता नसते. त्यापेक्षा मायक्रोवेवच्या लहरींची ऊर्जा जास्त असते. सामाजिक स्वास्थ्याचा विचार केला तर अजूनतरी असे ठोस निष्कर्ष हाती आलेले नाहीत की ज्याचे उदाहरण देऊन मोबाईल फोनच्या वापरावरच मर्यादा येईल. हा एक दुवा पहा. २ - त्यासाठी सरकारने नक्की कुठले वैज्ञानिक निरीक्षण संदर्भ म्हणून वापरले? भारत सरकारने कोणते संदर्भ ह्याकरता वापरले ह्याचे स्पष्टीकरण माहितीच्या अधिकारा अंतर्गत सामान्य नागरिकांना मिळू शकेल असे वाटते. ३ - इतरत्र (देशांमधे) इतके अधिकृतपणे (सरकारी) सांगितले गेले आहे का? ब्रीटनमधे २००० साली 'स्टीवर्ट रिपोर्ट' प्रसिध्द केला. ज्यात शास्त्रज्ञांचे स्वतंत्र मंडळ होते ज्यांना मोफो चे दुष्परिणाम आहेत का ह्याचा अभ्यास करायचा होता. त्यात त्यांनी प्रसिध्द केलेला संपूर्ण रिपोर्ट जालावरती पीडीएफ मधे उपलब्ध आहे. २००४ साली आणखी संशोधन करुन पुढचा रिपोर्ट देखील दिला. (तो मात्र मला जालावर मिळू शकला नाही. मिळाला तर देईन.) त्यात त्यांनी अधिक संशोधन आवश्यक आहे असे सांगतानाच सावधगिरीच्या काही सूचनाही दिल्या आहेत - की मोबाईल फोन्स सरसकट जरी अपायकारक नसले तरी विशेषतः लहान मुलांना ते फार वापरु देऊ नयेत. त्यांच्या मेंदूची वेगाने वाढ होत असते शिवाय पेशीही नाजूक अवस्थेत असतात, कवटीची हाडे नाजूक असतात, सततच्या रेडिओलहरींच्या संपर्कामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. अगदी गरजेपुरते तातडीचे संपर्काचे माध्यम म्हणून वापरु देण्यास हरकत नसावी. अजूनही संशोधन सुरु आहे. आता '३जी' नेटवर्क सुद्धा त्यांनी संशोधनासाठी घेतले आहे. त्यातल्या संशोधनाचे दूरगामी परिणाम दूरसंचार सुविधेवर होतील असे दिसते. ४ - वास्तवीक राजकारण्यांचा विचार करता मोबाईल कंपन्या त्यांना सहज खिशात घालून गप्प करू शकतील असे वाटते. तरी देखील असली सुचना जर दिली जात असेल तर याचा अर्थ सरकार कडे काही समाजस्वास्थ्यासंदर्भात अधिक माहीती उपलब्ध झाली आहे का? की ज्याबद्दल विशेष न बोलता फक्त अशी सुचना दिली जात आहे? मोबाईल कंपन्या ह्या सर्विस प्रोवायडर्स असतात. प्रत्यक्ष बेसस्टेशन्स आणि मोबाईल फोनच्या निर्मितीमधे त्यांचा सहभाग नसतोच किंवा नगण्य असतो. ह्यातले जे तंत्रज्ञान आहे त्याची निर्मिती एका ठराविक स्टँडर्डने केली जाते. ज्यात वेगवेगळ्या काटेकोर नियमांचे पालन केल्याखेरीज यंत्रणा उभारण्यास किंवा फोन बाजारात आणण्यास परवानगी मिळत नाही. सरकारला गप्प करणे हे तसे त्यांच्या दूरगामी फायद्याच्या दृष्टीने फारसे सोयीचे ठरणार नाही. शिवाय हा काही फक्त आपल्या देशाशीच संबंधित विषय नाही अक्षरशः जगभरात हे चर्चिले जात आहे त्यामुळे त्यात माहिती दडवून ठेवणे इतके सोपे नाही. सूचना दिली जात आहे ही चांगली गोष्ट आहे असे मला वाटते. त्याचा अतिबाऊ करु नये तसे त्याबाबत आनास्थाही नसावी हा त्यामागचा उद्देश असावा. ५ - आणि सर्वात महत्वाचे तुम्हाला या संदर्भात (मोबाईल वापर) काय वाटते? मोफो ही एक अतिशय उपयुक्त अशी सोय आहे ह्याबद्दल कोणाचेही दुमत नसावे. आपल्याला बसल्या जागेवरुन त्वरित संपर्क, अगदी जगभरात कुठेही, साधता येतो. चटकन काम होते, निरोप पोचवता येतात, दिरंगाई टळते. त्यातल्या म्यूझिक प्लेअर, कॅमेरा सारख्या सुविधा ह्या उपयुक्ततेच्या निकषावर प्रत्येकाच्या मतानुसार वेगवेगळ्या पातळीवर असू शकतील. पण त्या सर्वांनी एक वेगळी सोय निर्माण केली आहे हे निर्विवाद. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. त्यातून तंत्रज्ञानाच्या वापराचा अतिरेक हा तरी अपवाद कसा ठरेल? त्यामुळे यथायोग्य उपयोग असेल तर माझ्यामते मोफो सारखी सोय अतिशय महत्वाची आहे. अर्थात परवडते म्हणून लहान मुलांना मोफो देण्याच्या मी विरुद्ध आहे. ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना मात्र ते वरदान ठरते. (डिसक्लेमर - हे लिहिण्याबद्दल मला कोणत्याही मोफो कंपनीने अथवा कोणत्याही सरकारने प्रवृत्त केलेले नाही. मिपाचा सदस्य ह्या नात्याने हे संपूर्ण स्वतंत्र लेखन आहे.) चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर 20/06/2008 - 08:46
अरे रंगा, तू मोबाईल कंपनीत कामाला आहेस हे माहितीच नव्हतं! असो, माहिती बाकी छानच दिली आहेस. मी मोबाईलवर बोलताना शक्यतो कानात वायर लावूनच बोलतो... आपला, (कॅन्सरला अंमळ घाबरणारा) तात्या.

अरुण मनोहर 19/06/2008 - 09:29
चतुरंगने वैज्ञानिक भाग खूप छान लिहीला आहे.
आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या वारंवारतेच्या (फ्रिक्वेन्सीच्या) अनेक विद्युतचुंबकीय लहरी प्रसारित होत असतात. रेडिओ लहरी असे त्याचे सर्वसाधारणपणे वर्णन केले जाऊ शकते. त्यातल्या लहरींची ऊर्जा ही त्या वारंवारतेच्या समप्रमाणात असते. जेवढी वारंवारता जास्त तेवढी ऊर्जा जास्त.
वरील विधानात एक आणखी सांगायला हवे- लहरीची उर्जा फ्रीक्वेन्सी आणि ऍम्प्लीट्यूड वर अवलंबून असते. एकाच फ्रीक्वेन्सीच्या दोन लहरी जास्त कमी ऍम्प्लीट्यूड च्या असू शकतात. अर्थात, मोफो साठी शरीराला घातक अशी ऍम्प्लीट्यूड वापरली जाते का, हाही प्रश्न आहेच. ह्या पलीकडे मला असे म्हणायचे आहे की लहरी तर सगळी कडे असतातच. . ह्या लहरींनी मग जर अपाय होणार असेल तर तुमच्या कडे मोबाईल असो वा नसो काही फरक पडाणार नाही. आता मोबाईल जवळ असला तर काय होते ते पाहुया. मला माहित असलेल्या मूल तत्वांचा आधार घेऊन असे वाटते--- तुम्हाला जेव्हा मोबाईलवर कॉल येतो, तेव्हा फक्त तुमच्याच फोनची घंटी वाजते. बाजुला असलेल्या दुसर्‍या फोनची नाही. कां बरे? कारण तुमचा नंबर जुळल्यामुळे फक्त तुमच्या फोनची ऍन्टीना रेझोनन्स होउन रेडीयो लहरींचे रुपांतर विद्युत लहरीत करते. ह्या विद्युत लहरीचे रुपांतर मग ध्वनी लहरीत होउन आवाज ऐकू येतो. (रेझोनन्स ने तुमच्या फोन मधे आलेल्या रेडीयो लहरींची उर्जा काही वाढत वगैरे नाही, फक्त विद्युत लहरीमधे रुपांतर ऍक्टीव्हेट होते) आता सांगा- रेडीयो लहरी दोन्ही फोन मधे सारख्या उर्जेच्या पोहोचल्या आहेत. एका फोनला नंबर लागला म्हणून त्यामधे विद्युत लहरी आणि ध्वनी लहरी तयार झाल्या. बाजुच्या फोन मधे केवळ रेडीयो लहरी आल्या. बाजुच्या माणसाजवळ मोबाईल नाही, पण त्यालाही केवळ त्याच रेडीयो लहरी मिळाल्या. का मोबाईलला दोष देता? दोष असेलच तर रेडीयो लहरींचा असू शकेल. पण तोही नाही. कारण त्यांच्यात पुरेशी ताकदच नाही. जर असेल तर रेडीयो लहरींचा वापर करणेच थांबवले पाहिजे. सुदैवाने ती वेळ आलेली नाही. वरील विवेचन माझ्या तोकड्या माहितीचा वापर करून लिहीले आहे. आपल्यातले शास्त्रज्ञ वेगळे सांगू शकतील तर नवीन ज्ञान घ्यायला आवडेल.

रेडियो लहरी तितक्या तीव्र नसतील तर दुरसंचार खात्याने काढलेला निष्कर्ष चुकीचा आहे, असे म्हणावे का ? त्याचा परिणाम तर शरिरावर होतोच असे त्यांचे म्हणने आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 19/06/2008 - 09:59
मोबाईल घातक का एकदम सुरक्षित दोन्ही बाबत अजुन तरी ठोस पुरावा आलेला दिसत नाही. त्यामुळे वर उल्लेख आल्याप्रमाणे साधे उपाय म्हणजे मोबाईलचा कमी वापर व शरीरापासुन जरा [म्हणजे सतत खिशात, हातात न बाळगणे] दुर ठेवणे. इयरफोन वापरणे इ. उपाय करायला हरकत नाही.

अमितकुमार 19/06/2008 - 10:45
मोफोच्या दुष्परिणामाचा प्रत्यय बघायचा असेल तर .... २ ते ३ मक्याचे दाने घ्या ... त्याच्या आजुबाजुला ३ ते ४ मोबाइल फोन ऑन करूण ठेवा.... एकाच वेळि सर्व मोबाईल वर कॉल करा व ५ ते १० मिनिटे कॉल चालू ठेवा आणि बघा..... तूमचे पॉपकॉर्न तयार आहेत................. धन्यवाद, अमितकुमार

In reply to by अमितकुमार

II राजे II 20/06/2008 - 09:12
प्रयोग करुन पाहण्याची इच्छा होत आहे.... लवकरच करुन पाहीन. तुम्ही हा प्रयोग करुन पाहीला आहे का ?? नसेल तर ह्याची माहीती तुम्हाला कोठे मिळाली ? राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

In reply to by अमितकुमार

नंदन 09/07/2008 - 15:15
अर्थात आधुनिक दंतकथांतला हा प्रकार आहे. स्नोप्स.कॉम ह्या संकेतस्थळावर अशा दंतकथा खोट्या का आहेत, याची शास्त्रीय कारणे दिली असतात. ह्या विशिष्ट दंतकथेच्या विरूद्ध दिलेली कारणे येथे वाचता येतील.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विकास 09/07/2008 - 20:48
सर्व प्रतिसादाबद्दल आभारी. चतुरंग यांनी चांगली माहीती दिली तसेच नंदन यांच्या अर्बन लिजंड दुवापण माहीतीपूर्ण. बबलू -अमेरिकन नी दिलेल्या माहीतीप्रमाणेच ओ जे सिंपसन खटल्यामधे प्रसिद्ध झालेल्या आता दिवंगत जॉनी कॉक्रनच्या बायकोने पण सेलफोन्स विरुद्ध खटला भरला (सेल फोन मुळे तो गेला का असेच काहीसे!) आहे. मध्यंतरी सीएनएन्वर तीची मुलाखत होणार होती. पॉपकॉर्न प्रमाणेच मी सेलफोनजवळ ठेवलेले अंडे उकडते असे पण ऐकले होते...

खरं सागू का?ह्या असल्या बातम्या येतच राहणार.ह्या बातम्या म्हणजे "केवड्याची फुलं आहेत" कधीतरी उगवतात.नाहीतरी"खाणं थोडं आणि मचमच भारी" ही आपली संवयच आहे. अमेरिकेत यापूर्वीच ह्या विषयावर "चरवीचरण" होऊन संपलं आहे. मला सांगा,१०० किलोवॅट ते १००० किलोवॅट एव्हडी प्रचंड शक्ती ट्रान्समीट करणार्‍या एम/फेम ट्रान्समीटरच्या वातारणात काम करणार्‍या शेकडो नाहीतर हजारो इंजीनीयरस,ऍडमिनीस्टेट्र्स, कामगार वगैरे मंडळीना ह्या लहरींचा प्रादुर्भाव झालेला दिसत नाही.नव्हे तर ह्या लहरीमुळे कुणीही आजारी होऊन निर्वतलेल्याची बातमी नाही.गेल्या शंभर वर्षाहून लोक अशा ठिकाणी काम करीत आहेत. हे असं चालायचंच टी.व्ही आल्यावर टी.व्ही.पाहून डोळे बिघडतात असं म्हणणारी मंडळी कमी का होती? नंतर त्याच लोकानी आपल्या घरी हळूहळू टी.व्ही आणलेच नां? www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

मला सांगा,१०० किलोवॅट ते १००० किलोवॅट एव्हडी प्रचंड शक्ती ट्रान्समीट करणार्‍या एम/फेम ट्रान्समीटरच्या वातारणात काम करणार्‍या शेकडो नाहीतर हजारो इंजीनीयरस,ऍडमिनीस्टेट्र्स, कामगार वगैरे मंडळीना ह्या लहरींचा प्रादुर्भाव झालेला दिसत नाही.नव्हे तर ह्या लहरीमुळे कुणीही आजारी होऊन निर्वतलेल्याची बातमी नाही.गेल्या शंभर वर्षाहून लोक अशा ठिकाणी काम करीत आहेत. पटलं बॉ !!! एका विज्ञानाच्या संशोधकानं सांगितल्यावर आम्ही बेफीकीर झालो आहोत. धन्यवाद !!! सामंत साहेब.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घाटावरचे भट 29/07/2008 - 01:15
मोफोचे प्रारण (radiation) non-ionizing प्रकारचे असते, जे तसं पाहाता आपल्या शरीराच्या पेशींसाठी घातक नाही. पण त्या प्रारणाचा एक परिणाम म्हणजे ते उष्णता निर्माण करते (उदा. मायक्रोवेव्ह रेडिएशन, जे मायक्रोवेव्ह ओव्हन मधे पदार्थ गरम करण्यासाठी वापरले जाते). आपल्या पेशींच्या संरचनेमुळे त्यांची उष्णतेचा निचरा करण्याची क्षमता अत्यंत कमी असते. त्यामुळे, ह्या साठून राहिलेल्या उष्णतेचे दूरगामी दुष्परिणाम होउ शकतात. सध्या हे दुष्परिणाम काय व कसे होतील हा वादाचा मुद्दा आहे. तसंच मोफो च्या प्रारणाची शक्ती साधारण १ वॉट असते (साधारण मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये एक भांडं पाणी गरम करायला ३० सेकन्द लागतात, पण त्यासाठी ७००-८०० वॉट शक्तीचं प्रारण वापरलं जातं, त्यामुळे आपल्या मेंदूचा एवढ्यात भेजा फ्राय होत नाही, चिंता नसावी). एवढ्या कमी शक्तीच्या प्रारणामुळे विशेष त्रास होइल असे वाटत नाही. आपल्या कवट्या चांगल्या जाड असतात. पण लहान मुलांना मोफो वापरायला देताना काळजी घ्यावी याबाबत मात्र सर्वांचं एकमत आहे, कारण त्यांच्या मेंदूच्या पेशींची पूर्ण वाढ झालेली नसते आणि कवटी सुद्धा soft and not fully developed असते. हे माझे २ सेन्ट्स..... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... रितु आयी सावन की, रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥

अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल या प्राथमिक गरजा आता झाले असतांना. मोबाईल वगळून आयुष्य मग कोणत्याही वर्गाचे, गरीबातला गरीब असो की श्रीमंतातला श्रीमंत मोबाईल नसला तर पांगळेपणा यावा इतकी ती गरज बनली आहे. वेगवेगळ्या सुविधा देणा-या कंपन्यांच्या 'स्कीम' ने तर त्याचे वेड वाढवले आहे. ५ रुपयाच्या टॉकटाइमपासून तर कितीही, अशा विविध योजना आमच्या घरात कधी घुसल्या कळल्या नाहीत. कधीतरी मोबाईलच्या वापरामुळे शरिरावर वाईट परिणाम होतो. असे कुठे तरी संशोधन झाल्याची बातमी वाचली की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचा परिणाम होतो असे स्वतःचे समाधान करुन घेण्यात धन्यता मानणा-यात आम्हीही असतो .मोबाईल कॅमे-याने काय काय टीपता येते आणि कोण-कोणत्या व्हिडियो क्लीप, ब्लुटूथ ने एकमेकांना पाठवता येतात. ते आम्ही जवळून पाहिले आहे. त्याला आळा घालणे म्हणजे काय ? दिलेल्य सुविधांचा वापर करायचा नाही असे म्हटल्यावर त्यावर नियंत्रण येईल याची शक्यता नाहीच असे वाटते. सामाजीक स्वास्थ्याच्या दृष्टीने इतकी महत्वाची बातमी असून देखील इतकी शांतपणे कशी दिली जात आहे सामाजिक स्वास्थ मोबाईलमुळे बिघडते हेच अजून कोणत्याच पीढीच्या ध्यानात येत नाही, आलेले नाही. त्यामुळे ती बातमी चार कॉलमचीही असती तरी त्या बातमीला शांतपणेच घेतले असते असे वाटते. अजून मोबाईल स्वास्थ बिघडवतात हेच आम्हाला पटत नाही. त्यासाठी सरकारने नक्की कुठले वैज्ञानिक निरीक्षण संदर्भ म्हणून वापरले? हा हा हा हा अहो, दुरसंचार विभागात एक असलेले गृहस्थ सांगतात. आमच्यावर तांत्रिक दृष्ट्या अवलंबून असलेल्या आणि बरेच आर्थिक व्यवहार गुंतलेल्या वेगवेगळ्या कंपण्यांची अधिक मदत करण्याचे धोरण सरकारचे असते, तेव्हा असले वैज्ञाणिक निरीक्षण केलेही असेल असे गृहीत धरले तरी हा इशारा म्हणजे सिगारेट पाकिटांवर असलेल्या वैज्ञानिक इशारा सारखे वाटते. इतरत्र (देशांमधे) इतके अधिकृतपणे (सरकारी) सांगितले गेले आहे का? माहित नाही !!! याची माहिती आपणच आम्हाला सांगितली पाहिजे :) तीही अधिकृत !!! वास्तवीक राजकारण्यांचा विचार करता मोबाईल कंपन्या त्यांना सहज खिशात घालून गप्प करू शकतील असे वाटते. मोबाईल कंपन्यांनी राजकारण्यांना गप्प केलेलेही असेल पण दुष्परिणाम जो पर्यंत दिसत नाहीत तो पर्यंत राजकारणी याचा विचार करणार नाही असे चित्र सध्या तरी आहे. तरी देखील असली सुचना जर दिली जात असेल तर याचा अर्थ सरकार कडे काही समाजस्वास्थ्यासंदर्भात अधिक माहीती उपलब्ध झाली आहे का? झाली असेल. त्यामुळे कधी भविष्यात संसदेच्या कामकाजात विरोधी पक्षाच्या सदस्याने कधी जर यावर प्रश्न विचारला तर जनतेत जागृतिचे प्रयत्न झाले होते. हे दाखवण्यासाठीची तजवीज म्हणुन तसे धोरण सरकार आखू शकते. मोबाईलचा वापर स्वास्थ बिघडवतो यासाठीही लोकशि़क्षण द्यावे लागेल. की ज्याबद्दल विशेष न बोलता फक्त अशी सुचना दिली जात आहे? असेच असावे !!! आणि सर्वात महत्वाचे तुम्हाला या संदर्भात (मोबाईल वापर) काय वाटते? दहा वर्षापुर्वी भारतात भविष्यात मोबाईलचे वेड वाढेल असे कोणी म्हटले असते तर त्याला वेड्यात काढले असते. पण एक गोष्ट खरी आहे, आधुनिक सोयी नक्कीच मोबाईलने दिल्या. दुरध्वनीच्या बाबतीतले सरकारी धोरण वेगवान नाही, आज तालुक्याच्या ठिकाणी इंटरनेटची ब्रॉडबँड सुविधा आता आता दिल्या जात आहे. अर्थात तीही सोय महागडी अशीच आहे. त्या तुलनेत इतर कंपन्यांचे मोबाईल संगणकाला जोडले की जालाची सुविधा मिळते (आता एअरटेल ने मान टाकली वेगाच्या बाबतीत ) एकीकडे सरकार सर्व विद्यार्थी, कर्मचारी यांना संगणक साक्षर आणि जालाचा वापर करण्यास प्रोत्साहित करत आहेत. त्या तुलनेत शासनाचे दुरध्वनी ( लँडलाइन)काळाच्या स्पर्धेत मागे आहेत असे वाटते. शाळेत काही ठिकाणी मोबाईलला बंदी आहे, कँम्पस मधे वापरता येतात. शासकीय परिपत्रकाने महाविद्यालयात मोबा. वापरु नये असे एक परिपत्रक वाचल्याचे स्मरते पण अंमलबजावणी कोणी करायची, महाविद्यालयात तर विचारु नका मोबा. फॅड . जो पर्यंत थेट परिणाम दिसत नाही....म्हणजे मोबाईल नसतांनाही हॆलो, हॆलो....असे बडबडणारे. आणि अधिक संखेने आरोग्यावर होणारे परिणामही दिसत नाही तो पर्यंत मोबाईल अलबेल आहे. असो, मोबाईलबद्दल इतकेच म्हणेन कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे वाईट परिणाम भोगण्याची तयारीही ठेवली पाहिजे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिखाळ 17/06/2008 - 21:04
हो ! मी सुद्धा या आधी कुठेतरी वाचले-ऐकले आहे. मोबा़ईलमधून निघणार्‍या विद्युत-चुंबकिय लहरींमुळे आपल्या शरीरातील नाजूक अवयवांना इजा होते..वगैरे. त्यात असे सुद्धा आठवते की मोबाईलवर फोन येताना त्याचा सर्वांत जास्त दुष्परिणाम होत असतो. यावर मला सुचलेले उपाय. १. मोबाईल शर्टाच्या वरच्या खिशात ठेवणे टाळावे..हृदय जवळ असते म्हणून. पण पँटच्या खिशात ठेवला तर तेथून किडनी जवळ असते..(आता काय करावे ! ) २. मोबाईल शक्यतोवर शरीरापसून दूर ठेवावा. उदा. कार्यालयात आल्यावर टेबलावर ठेवावा. घरात फडताळात ठेवावा :) (पण कार्यालयात बैठे काम नसणार्यांनी काय करावे बरे !) ३. शक्यतो हँड्स-फ्री ही सुविधा वापरावी आणि मोबाईलचे यंत्र कमी वेळ चेहर्‍याच्या जवळ ठेवावे. ( अवांतर : वाहन चालवते वेळी या सुविधेचा आपल्याला आणि इतरांना खरेच फायदा होताना दिसतो) (आता इतके सर्व करुन जीव वाचवावा.. थोडे वर्ष आयुष्य वाढले म्हणावे, तर फळांवर-भाज्यांवर फवारलेल्या किटनाशकांमुळे होणारे दुष्परिणाम वाचनात येतील.. मग पुन्हा आयुष्यातली माहित नसलेली येणारी वर्षे वाचवण्याची धडपड सुरु... हाय रे दैवा !) -- (घाबराघुबरा) लिखाळ.

चतुरंग 17/06/2008 - 16:53
संपर्क साधणे अत्यंत जलद आणि लगोलग उपलब्ध असण्याच्या आजच्या युगातला परवलीचा शब्द झाला आहे. दूरसंचार तंत्रज्ञानाचा हा गेल्या शतकाच्या अखेरीचा चमत्कार आता इतक्या वेगाने घराघरात, खिशाखिशात आणि कानाकानात घुसलाय की सांगायची सोय नाही. योगायोगाने ह्याच फोन निर्मितीच्या क्षेत्रात मी काम करीत असल्याकारणाने थोडा शात्रीय आधार देऊन ह्या प्रश्नाची चर्चा करतो आहे. १ - सामाजीक स्वास्थ्याच्या दृष्टीने इतकी महत्वाची बातमी असून देखील इतकी शांतपणे कशी दिली जात आहे? आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या वारंवारतेच्या (फ्रिक्वेन्सीच्या) अनेक विद्युतचुंबकीय लहरी प्रसारित होत असतात. रेडिओ लहरी असे त्याचे सर्वसाधारणपणे वर्णन केले जाऊ शकते. त्यातल्या लहरींची ऊर्जा ही त्या वारंवारतेच्या समप्रमाणात असते. जेवढी वारंवारता जास्त तेवढी ऊर्जा जास्त. संपूर्ण ज्ञात लहरीपटाचा विचार केलात तर गॅमा रे (१० चा १८ वा घात = गीगा-गीगा हर्ट्झ - एक गीगा म्हणजे ९ वा घात) , एक्स रे, अल्ट्राव्हायोलेट रे, दृश्य प्रकाशकिरण, इन्फ्रारेड, रडार, मायक्रोवेव, मोबाईल फोन (१० चा ८ वा घात १०० मेगाहर्ट्झ) , रेडिओ असा उतरत्या क्रमाने हा लहरीपट आहे. ह्यातले गॅमा रे - एक्स रे ही बाप मंडळी आहेत. सतत संपर्क आल्यास ह्यांच्यातल्या ऊर्जेमुळे शरीरपेशींचे विघटन होऊ शकते इतकेच नव्हे तर डी.एन्.ए. मधे देखील परिवर्तन होऊन म्यूटेशन/कॅन्सर आदी होऊ शकते. म्हणूनच आपण एक्स रे काढायला डॉक्टरकडे गेलो की ते जाड लेड कोट घालून तो काढतात. म्हणजे त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होत नाही. त्यामानाने मोबाईल फोनच्या रेडिओलहरी ह्या फारच शेवटच्या टोकाला आहेत. त्यातली ऊर्जा ही अत्यंत कमी प्रमाणात असते. आणि त्यात पेशींचे विघटन वगैरे घडवून आणण्याची क्षमता नसते. त्यापेक्षा मायक्रोवेवच्या लहरींची ऊर्जा जास्त असते. सामाजिक स्वास्थ्याचा विचार केला तर अजूनतरी असे ठोस निष्कर्ष हाती आलेले नाहीत की ज्याचे उदाहरण देऊन मोबाईल फोनच्या वापरावरच मर्यादा येईल. हा एक दुवा पहा. २ - त्यासाठी सरकारने नक्की कुठले वैज्ञानिक निरीक्षण संदर्भ म्हणून वापरले? भारत सरकारने कोणते संदर्भ ह्याकरता वापरले ह्याचे स्पष्टीकरण माहितीच्या अधिकारा अंतर्गत सामान्य नागरिकांना मिळू शकेल असे वाटते. ३ - इतरत्र (देशांमधे) इतके अधिकृतपणे (सरकारी) सांगितले गेले आहे का? ब्रीटनमधे २००० साली 'स्टीवर्ट रिपोर्ट' प्रसिध्द केला. ज्यात शास्त्रज्ञांचे स्वतंत्र मंडळ होते ज्यांना मोफो चे दुष्परिणाम आहेत का ह्याचा अभ्यास करायचा होता. त्यात त्यांनी प्रसिध्द केलेला संपूर्ण रिपोर्ट जालावरती पीडीएफ मधे उपलब्ध आहे. २००४ साली आणखी संशोधन करुन पुढचा रिपोर्ट देखील दिला. (तो मात्र मला जालावर मिळू शकला नाही. मिळाला तर देईन.) त्यात त्यांनी अधिक संशोधन आवश्यक आहे असे सांगतानाच सावधगिरीच्या काही सूचनाही दिल्या आहेत - की मोबाईल फोन्स सरसकट जरी अपायकारक नसले तरी विशेषतः लहान मुलांना ते फार वापरु देऊ नयेत. त्यांच्या मेंदूची वेगाने वाढ होत असते शिवाय पेशीही नाजूक अवस्थेत असतात, कवटीची हाडे नाजूक असतात, सततच्या रेडिओलहरींच्या संपर्कामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. अगदी गरजेपुरते तातडीचे संपर्काचे माध्यम म्हणून वापरु देण्यास हरकत नसावी. अजूनही संशोधन सुरु आहे. आता '३जी' नेटवर्क सुद्धा त्यांनी संशोधनासाठी घेतले आहे. त्यातल्या संशोधनाचे दूरगामी परिणाम दूरसंचार सुविधेवर होतील असे दिसते. ४ - वास्तवीक राजकारण्यांचा विचार करता मोबाईल कंपन्या त्यांना सहज खिशात घालून गप्प करू शकतील असे वाटते. तरी देखील असली सुचना जर दिली जात असेल तर याचा अर्थ सरकार कडे काही समाजस्वास्थ्यासंदर्भात अधिक माहीती उपलब्ध झाली आहे का? की ज्याबद्दल विशेष न बोलता फक्त अशी सुचना दिली जात आहे? मोबाईल कंपन्या ह्या सर्विस प्रोवायडर्स असतात. प्रत्यक्ष बेसस्टेशन्स आणि मोबाईल फोनच्या निर्मितीमधे त्यांचा सहभाग नसतोच किंवा नगण्य असतो. ह्यातले जे तंत्रज्ञान आहे त्याची निर्मिती एका ठराविक स्टँडर्डने केली जाते. ज्यात वेगवेगळ्या काटेकोर नियमांचे पालन केल्याखेरीज यंत्रणा उभारण्यास किंवा फोन बाजारात आणण्यास परवानगी मिळत नाही. सरकारला गप्प करणे हे तसे त्यांच्या दूरगामी फायद्याच्या दृष्टीने फारसे सोयीचे ठरणार नाही. शिवाय हा काही फक्त आपल्या देशाशीच संबंधित विषय नाही अक्षरशः जगभरात हे चर्चिले जात आहे त्यामुळे त्यात माहिती दडवून ठेवणे इतके सोपे नाही. सूचना दिली जात आहे ही चांगली गोष्ट आहे असे मला वाटते. त्याचा अतिबाऊ करु नये तसे त्याबाबत आनास्थाही नसावी हा त्यामागचा उद्देश असावा. ५ - आणि सर्वात महत्वाचे तुम्हाला या संदर्भात (मोबाईल वापर) काय वाटते? मोफो ही एक अतिशय उपयुक्त अशी सोय आहे ह्याबद्दल कोणाचेही दुमत नसावे. आपल्याला बसल्या जागेवरुन त्वरित संपर्क, अगदी जगभरात कुठेही, साधता येतो. चटकन काम होते, निरोप पोचवता येतात, दिरंगाई टळते. त्यातल्या म्यूझिक प्लेअर, कॅमेरा सारख्या सुविधा ह्या उपयुक्ततेच्या निकषावर प्रत्येकाच्या मतानुसार वेगवेगळ्या पातळीवर असू शकतील. पण त्या सर्वांनी एक वेगळी सोय निर्माण केली आहे हे निर्विवाद. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. त्यातून तंत्रज्ञानाच्या वापराचा अतिरेक हा तरी अपवाद कसा ठरेल? त्यामुळे यथायोग्य उपयोग असेल तर माझ्यामते मोफो सारखी सोय अतिशय महत्वाची आहे. अर्थात परवडते म्हणून लहान मुलांना मोफो देण्याच्या मी विरुद्ध आहे. ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना मात्र ते वरदान ठरते. (डिसक्लेमर - हे लिहिण्याबद्दल मला कोणत्याही मोफो कंपनीने अथवा कोणत्याही सरकारने प्रवृत्त केलेले नाही. मिपाचा सदस्य ह्या नात्याने हे संपूर्ण स्वतंत्र लेखन आहे.) चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर 20/06/2008 - 08:46
अरे रंगा, तू मोबाईल कंपनीत कामाला आहेस हे माहितीच नव्हतं! असो, माहिती बाकी छानच दिली आहेस. मी मोबाईलवर बोलताना शक्यतो कानात वायर लावूनच बोलतो... आपला, (कॅन्सरला अंमळ घाबरणारा) तात्या.

अरुण मनोहर 19/06/2008 - 09:29
चतुरंगने वैज्ञानिक भाग खूप छान लिहीला आहे.
आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या वारंवारतेच्या (फ्रिक्वेन्सीच्या) अनेक विद्युतचुंबकीय लहरी प्रसारित होत असतात. रेडिओ लहरी असे त्याचे सर्वसाधारणपणे वर्णन केले जाऊ शकते. त्यातल्या लहरींची ऊर्जा ही त्या वारंवारतेच्या समप्रमाणात असते. जेवढी वारंवारता जास्त तेवढी ऊर्जा जास्त.
वरील विधानात एक आणखी सांगायला हवे- लहरीची उर्जा फ्रीक्वेन्सी आणि ऍम्प्लीट्यूड वर अवलंबून असते. एकाच फ्रीक्वेन्सीच्या दोन लहरी जास्त कमी ऍम्प्लीट्यूड च्या असू शकतात. अर्थात, मोफो साठी शरीराला घातक अशी ऍम्प्लीट्यूड वापरली जाते का, हाही प्रश्न आहेच. ह्या पलीकडे मला असे म्हणायचे आहे की लहरी तर सगळी कडे असतातच. . ह्या लहरींनी मग जर अपाय होणार असेल तर तुमच्या कडे मोबाईल असो वा नसो काही फरक पडाणार नाही. आता मोबाईल जवळ असला तर काय होते ते पाहुया. मला माहित असलेल्या मूल तत्वांचा आधार घेऊन असे वाटते--- तुम्हाला जेव्हा मोबाईलवर कॉल येतो, तेव्हा फक्त तुमच्याच फोनची घंटी वाजते. बाजुला असलेल्या दुसर्‍या फोनची नाही. कां बरे? कारण तुमचा नंबर जुळल्यामुळे फक्त तुमच्या फोनची ऍन्टीना रेझोनन्स होउन रेडीयो लहरींचे रुपांतर विद्युत लहरीत करते. ह्या विद्युत लहरीचे रुपांतर मग ध्वनी लहरीत होउन आवाज ऐकू येतो. (रेझोनन्स ने तुमच्या फोन मधे आलेल्या रेडीयो लहरींची उर्जा काही वाढत वगैरे नाही, फक्त विद्युत लहरीमधे रुपांतर ऍक्टीव्हेट होते) आता सांगा- रेडीयो लहरी दोन्ही फोन मधे सारख्या उर्जेच्या पोहोचल्या आहेत. एका फोनला नंबर लागला म्हणून त्यामधे विद्युत लहरी आणि ध्वनी लहरी तयार झाल्या. बाजुच्या फोन मधे केवळ रेडीयो लहरी आल्या. बाजुच्या माणसाजवळ मोबाईल नाही, पण त्यालाही केवळ त्याच रेडीयो लहरी मिळाल्या. का मोबाईलला दोष देता? दोष असेलच तर रेडीयो लहरींचा असू शकेल. पण तोही नाही. कारण त्यांच्यात पुरेशी ताकदच नाही. जर असेल तर रेडीयो लहरींचा वापर करणेच थांबवले पाहिजे. सुदैवाने ती वेळ आलेली नाही. वरील विवेचन माझ्या तोकड्या माहितीचा वापर करून लिहीले आहे. आपल्यातले शास्त्रज्ञ वेगळे सांगू शकतील तर नवीन ज्ञान घ्यायला आवडेल.

रेडियो लहरी तितक्या तीव्र नसतील तर दुरसंचार खात्याने काढलेला निष्कर्ष चुकीचा आहे, असे म्हणावे का ? त्याचा परिणाम तर शरिरावर होतोच असे त्यांचे म्हणने आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 19/06/2008 - 09:59
मोबाईल घातक का एकदम सुरक्षित दोन्ही बाबत अजुन तरी ठोस पुरावा आलेला दिसत नाही. त्यामुळे वर उल्लेख आल्याप्रमाणे साधे उपाय म्हणजे मोबाईलचा कमी वापर व शरीरापासुन जरा [म्हणजे सतत खिशात, हातात न बाळगणे] दुर ठेवणे. इयरफोन वापरणे इ. उपाय करायला हरकत नाही.

अमितकुमार 19/06/2008 - 10:45
मोफोच्या दुष्परिणामाचा प्रत्यय बघायचा असेल तर .... २ ते ३ मक्याचे दाने घ्या ... त्याच्या आजुबाजुला ३ ते ४ मोबाइल फोन ऑन करूण ठेवा.... एकाच वेळि सर्व मोबाईल वर कॉल करा व ५ ते १० मिनिटे कॉल चालू ठेवा आणि बघा..... तूमचे पॉपकॉर्न तयार आहेत................. धन्यवाद, अमितकुमार

In reply to by अमितकुमार

II राजे II 20/06/2008 - 09:12
प्रयोग करुन पाहण्याची इच्छा होत आहे.... लवकरच करुन पाहीन. तुम्ही हा प्रयोग करुन पाहीला आहे का ?? नसेल तर ह्याची माहीती तुम्हाला कोठे मिळाली ? राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

In reply to by अमितकुमार

नंदन 09/07/2008 - 15:15
अर्थात आधुनिक दंतकथांतला हा प्रकार आहे. स्नोप्स.कॉम ह्या संकेतस्थळावर अशा दंतकथा खोट्या का आहेत, याची शास्त्रीय कारणे दिली असतात. ह्या विशिष्ट दंतकथेच्या विरूद्ध दिलेली कारणे येथे वाचता येतील.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विकास 09/07/2008 - 20:48
सर्व प्रतिसादाबद्दल आभारी. चतुरंग यांनी चांगली माहीती दिली तसेच नंदन यांच्या अर्बन लिजंड दुवापण माहीतीपूर्ण. बबलू -अमेरिकन नी दिलेल्या माहीतीप्रमाणेच ओ जे सिंपसन खटल्यामधे प्रसिद्ध झालेल्या आता दिवंगत जॉनी कॉक्रनच्या बायकोने पण सेलफोन्स विरुद्ध खटला भरला (सेल फोन मुळे तो गेला का असेच काहीसे!) आहे. मध्यंतरी सीएनएन्वर तीची मुलाखत होणार होती. पॉपकॉर्न प्रमाणेच मी सेलफोनजवळ ठेवलेले अंडे उकडते असे पण ऐकले होते...

खरं सागू का?ह्या असल्या बातम्या येतच राहणार.ह्या बातम्या म्हणजे "केवड्याची फुलं आहेत" कधीतरी उगवतात.नाहीतरी"खाणं थोडं आणि मचमच भारी" ही आपली संवयच आहे. अमेरिकेत यापूर्वीच ह्या विषयावर "चरवीचरण" होऊन संपलं आहे. मला सांगा,१०० किलोवॅट ते १००० किलोवॅट एव्हडी प्रचंड शक्ती ट्रान्समीट करणार्‍या एम/फेम ट्रान्समीटरच्या वातारणात काम करणार्‍या शेकडो नाहीतर हजारो इंजीनीयरस,ऍडमिनीस्टेट्र्स, कामगार वगैरे मंडळीना ह्या लहरींचा प्रादुर्भाव झालेला दिसत नाही.नव्हे तर ह्या लहरीमुळे कुणीही आजारी होऊन निर्वतलेल्याची बातमी नाही.गेल्या शंभर वर्षाहून लोक अशा ठिकाणी काम करीत आहेत. हे असं चालायचंच टी.व्ही आल्यावर टी.व्ही.पाहून डोळे बिघडतात असं म्हणणारी मंडळी कमी का होती? नंतर त्याच लोकानी आपल्या घरी हळूहळू टी.व्ही आणलेच नां? www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

मला सांगा,१०० किलोवॅट ते १००० किलोवॅट एव्हडी प्रचंड शक्ती ट्रान्समीट करणार्‍या एम/फेम ट्रान्समीटरच्या वातारणात काम करणार्‍या शेकडो नाहीतर हजारो इंजीनीयरस,ऍडमिनीस्टेट्र्स, कामगार वगैरे मंडळीना ह्या लहरींचा प्रादुर्भाव झालेला दिसत नाही.नव्हे तर ह्या लहरीमुळे कुणीही आजारी होऊन निर्वतलेल्याची बातमी नाही.गेल्या शंभर वर्षाहून लोक अशा ठिकाणी काम करीत आहेत. पटलं बॉ !!! एका विज्ञानाच्या संशोधकानं सांगितल्यावर आम्ही बेफीकीर झालो आहोत. धन्यवाद !!! सामंत साहेब.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घाटावरचे भट 29/07/2008 - 01:15
मोफोचे प्रारण (radiation) non-ionizing प्रकारचे असते, जे तसं पाहाता आपल्या शरीराच्या पेशींसाठी घातक नाही. पण त्या प्रारणाचा एक परिणाम म्हणजे ते उष्णता निर्माण करते (उदा. मायक्रोवेव्ह रेडिएशन, जे मायक्रोवेव्ह ओव्हन मधे पदार्थ गरम करण्यासाठी वापरले जाते). आपल्या पेशींच्या संरचनेमुळे त्यांची उष्णतेचा निचरा करण्याची क्षमता अत्यंत कमी असते. त्यामुळे, ह्या साठून राहिलेल्या उष्णतेचे दूरगामी दुष्परिणाम होउ शकतात. सध्या हे दुष्परिणाम काय व कसे होतील हा वादाचा मुद्दा आहे. तसंच मोफो च्या प्रारणाची शक्ती साधारण १ वॉट असते (साधारण मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये एक भांडं पाणी गरम करायला ३० सेकन्द लागतात, पण त्यासाठी ७००-८०० वॉट शक्तीचं प्रारण वापरलं जातं, त्यामुळे आपल्या मेंदूचा एवढ्यात भेजा फ्राय होत नाही, चिंता नसावी). एवढ्या कमी शक्तीच्या प्रारणामुळे विशेष त्रास होइल असे वाटत नाही. आपल्या कवट्या चांगल्या जाड असतात. पण लहान मुलांना मोफो वापरायला देताना काळजी घ्यावी याबाबत मात्र सर्वांचं एकमत आहे, कारण त्यांच्या मेंदूच्या पेशींची पूर्ण वाढ झालेली नसते आणि कवटी सुद्धा soft and not fully developed असते. हे माझे २ सेन्ट्स..... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... रितु आयी सावन की, रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥
मोबाईल फोन्स वापरण्यात भारतात सर्वत्रच आणि विशेष करून शहरात, त्यातही तरूण वर्ग बराच पुढे आहे. वर्षानूवर्षे दूरध्वनी क्रमांक मिळण्यासाठी तिष्ठत राहावे लागलेल्या भारतात आता मोबाईल तरी लगेच मिळू शकतो आणि जगाबरोबर दुहेरी संवाद सहजसाध्य होतो. अर्थात त्याच बरोबर शाळा-कॉलेजात मोबाईल्स आले त्याचे दुष्परीणाम, नंतर मोबाईल मधे असलेले कॅमेरा आणि व्हिडीओ कॅमेरा यांचे वाईट उपयोग आदी सुरू झाले. पण अशा गोष्टींना आळा घालणे शक्य असते. आज मात्र म.टा. मधे खालील (सारांशाने दिलेली) बातमी वाचली.

शोध

वैशाली हसमनीस ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
शोध शोध तुझा घेत फिरत राहिले जळी,स्थ्ळी आणि पाशाणी. थकले,त्रासले,कोलमडले, तरीहि भटकतच राहिले.

शोध

वैशाली हसमनीस ·

In reply to by स्वप्ना हसमनीस

वैद्य 24/08/2008 - 09:12
स्वतःच्या सासूच्या कवितेची शेवटची ओळ नेहमीच सुखावून जात असते ! आम्ही वाचतो आहे. सर्व हसमनीस कुटुंबियांनी एकमेकांना दिलेल्या प्रतिसादांचे स्वागत. -- वैद्य

In reply to by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)

'तु म्हणजे मीच नाही का' खल्लास !!! अवांतर : स्वप्ना,अमेय, आणि वैशाली हे सर्व 'हसमनीस' या एकाच फॅमीलीतले का ?

Rainman 17/06/2008 - 14:38
कोण कोणास म्हणाले ??? "तू म्हणजे मीच नाही का?''.... कारण असा काही अध्यात्मिक वैगेरे अनुभव असेल तर मुक्तिपर्यंत पोहचतात म्हणे माणसं :)

वैद्यबुवा,आपण आपल्या सासूबाईंच्याबाबतीत आलेल्या अनुभवावरून हा शोध लावला आहे असे वाटते. ;) उत्तम आहे. आपल्यावरून एक संस्कृत श्लोक आठवला. " वैद्यराज,नमस्तुभ्यम्,यमराजसहोदर,यम्स्तु हरते प्राणान् ,वैद्यः प्राणान् धनानि च'' अभिप्रायाबद्दल धन्यवाद! असेच अभिप्राय पाठवित रहावे.''निंदकाचे घर असावे शेजारी''

In reply to by स्वप्ना हसमनीस

वैद्य 24/08/2008 - 09:12
स्वतःच्या सासूच्या कवितेची शेवटची ओळ नेहमीच सुखावून जात असते ! आम्ही वाचतो आहे. सर्व हसमनीस कुटुंबियांनी एकमेकांना दिलेल्या प्रतिसादांचे स्वागत. -- वैद्य

In reply to by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)

'तु म्हणजे मीच नाही का' खल्लास !!! अवांतर : स्वप्ना,अमेय, आणि वैशाली हे सर्व 'हसमनीस' या एकाच फॅमीलीतले का ?

Rainman 17/06/2008 - 14:38
कोण कोणास म्हणाले ??? "तू म्हणजे मीच नाही का?''.... कारण असा काही अध्यात्मिक वैगेरे अनुभव असेल तर मुक्तिपर्यंत पोहचतात म्हणे माणसं :)

वैद्यबुवा,आपण आपल्या सासूबाईंच्याबाबतीत आलेल्या अनुभवावरून हा शोध लावला आहे असे वाटते. ;) उत्तम आहे. आपल्यावरून एक संस्कृत श्लोक आठवला. " वैद्यराज,नमस्तुभ्यम्,यमराजसहोदर,यम्स्तु हरते प्राणान् ,वैद्यः प्राणान् धनानि च'' अभिप्रायाबद्दल धन्यवाद! असेच अभिप्राय पाठवित रहावे.''निंदकाचे घर असावे शेजारी''
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
शोध शोध तुझा घेत फिरत राहिले जळी,स्थ्ळी आणि पाशाणी. थकले,त्रासले,कोलमडले, तरीहि भटकतच राहिले.

दुधसागर - धबधबा

अमोल केळकर ·

धमाल मुलगा 17/06/2008 - 12:23
वाह!!! अक्षरशः 'दूध'सागर आहे. मस्तच. वेडावलो मी नुसते फोटो पाहून...प्रत्यक्षात काय दिसत असेल नाही? अमोल, मस्तच फोटो आहेत :) येऊदे अजुनही असतील तर.

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी 17/06/2008 - 13:07
सह्हीच्चे एकदम! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

Rainman 17/06/2008 - 13:21
आइशपतच , सहीच आहे धबधबा .. ट्रेन ला थांबुन ठेवायचं पुलावरच मस्तपैकी , मजाच येइल.

अमोल केळकर 17/06/2008 - 13:46
त्या मार्गावरील ( मडगाव ते लोंढा ) बर्‍याच रेल्वे गाड्याना तिथे थांबा आहे. धबधबा स्टेशनपासुन जवळच आहे. पुलावर गाडीचा वेग कमी असल्याने छान द्रूश्य दिसते. पुर्वी मी लहान असताना मडगावच्या मावशीकडे मिरजेहुन - मडगावला रात्रीच्या गाडीने जायचो. अनेक वेळा रात्री जागुन (आणी आई, बाबांची बोलणी खाऊन) सधारणतः पहाटे ३-४ वाजता धबधबा पाहिल्याचे स्मरते. रात्र असताना दे़खील त्याचा दिसणारा पांढरा शुभ्ररंग केवळ अप्रतिम.त्यावेळी तो मार्ग मिटरगेज होता. आता ब्रॉडगेज झाला आहे. आपला अमोल अवांतर - बहुतेक हा धबधबा कधी कोरडा पडत नाही .

ऋचा 17/06/2008 - 13:59
अप्रतिम !!! मस्त रे मन पाहुनच प्रसन्न झालं "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

अभिज्ञ 17/06/2008 - 14:01
पहिला फोटो जबरदस्त आलाय. दुधसागर,आंबोळि घाट हि ह्या भागतली काहि विल़क्षण प्रे़क्षणिय स्थळे. असेच अजुन फोटो येउ द्यात. अभिज्ञ.

ऋचा 17/06/2008 - 14:29
>>आंबोळि घाट तिकडे कंदीलांची "फॅक्टरी" आहे का? "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by ऋचा

प्रमोद देव 17/06/2008 - 16:06
आंबोळि घाट तिकडे कंदीलांची "फॅक्टरी" आहे का? हा विनोद मस्तच आहे. =)) =)) =)) दूधसागर-धबधबा तर अफलातून आहे. नुसती छायाचित्रं पाहूनच इतके प्रसन्न वाटले....मग प्रत्यक्ष दर्शनाने काय होत असेल?...ह्या कल्पनेतच हरवलोय. :? अमोलशेठ धन्यवाद ह्या धबधब्याची ओळख करून दिल्याबद्दल. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विसोबा खेचर 17/06/2008 - 14:36
पहिलंच चित्र सगळ्यात क्लास! त्यात दिसणारी कोकण रेल्वेही खास! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अमोल केळकर 17/06/2008 - 14:48
तात्या , माफ करा पण हा मार्ग कोकण रेल्वेचा नाही. हा मार्ग दक्षिण्-मध्य रेल्वे ( हुबळी सेक्शन ) मध्ये येतो. पुर्वी मिटर गेज मार्ग होता.

In reply to by अमोल केळकर

विसोबा खेचर 17/06/2008 - 14:54
येस्स! तुमचं बरोबर आहे, मडगाव ( गोवा)- मिरज रेल्वे लाईन वर दुधसागर धबधबा आहे. हे मी विसरूनच गेलो. माझ्या डोक्यात मडगाव-मुंबई मार्ग होता! :)

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 17/06/2008 - 17:21
नुसते चित्रे बघून.. चिंब भिजलयासारखे वाटले.. अप्रतिम फोटो.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मस्तच... याबद्दल खूप ऐकून होतो.. पण फोटो पाहिले नव्हते.... इथे दिलेले सर्व फोटो बेस्ट आले आहेत... ( आणि रात्री जागून पहाटे धबधबा पहायची आठवण मस्तच आहे)... .... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अरुण मनोहर 17/06/2008 - 15:02
आम्ही पाच वर्षापुर्वी दूधसागरला गेलो होतो. त्यावेळची आठवण म्हणजे धबधब्याच्या पायथ्याशी एक कुंड आहे त्यात मनसोक्त पोहोलो होतो. धबधब्याखाली बसून येवढा प्रचंड प्रवाह अंगावर घेणे हा एक इलेक्ट्रीफाईंग अनुभव आहे. अमोलने जुन्या आठवणी ताज्या केल्या.

सहज 17/06/2008 - 15:13
पावसाच्या आगमनानंतर इतक्या कवितांचा पाउस पडुन जो परिणाम साधला नाही तो या काही फोटोनी साधला. ;-) अफलातुन फोटो.. धन्यवाद

िमसळपाव 17/06/2008 - 15:49
पहीला अप्र्ितम फोटो पाहून मनात िवचार आला की हे कीती वर्षांपूर्वी छोट्याशा ओघाने सुरू झालं असेल देव जाणे!

आर्य 17/06/2008 - 17:02
शब्दच नाहीत वर्णन करायला ! धबधबा छान आहेच पण फोटो सुद्धा छान आहेत. मज्जा आली बघून, या नेत्र सुखद अनुभूती बद्दल ..............धन्यवाद >:D (निसर्गप्रेमी )आर्य

वरदा 17/06/2008 - 18:08
शब्दच नाहीत्...खरोखर दुधाचा सागर आहे.... आणि फार पॉप्युलर नसल्याने स्वच्छ दिसतोय एकदम.....जायलाच हवं इथे...

धनंजय 17/06/2008 - 19:51
कोणूय म्हणत की गोंयांत किते? फकत बीच, रेव आणिक फोरिनर आसात, तांका अमोलान काडिल्ले हे फोटो दाकयचेत. या रेल्वेमार्गात हांव केन्नाय वता तेन्ना कॅमेरा घेंवन दारान उबो आसता. चडता वखतां सोनावली स्टेशनार हांव गाडियेच्या दांवेकडील दारान उबो रावता - जायत्या टूरिस्टांक खबर नासता की पयली त्यामेरेन दूरसान दूदसागर दिशटी पडता. ताजी सोबीत चित्रां दिल्ली आसात.

चतुरंग 17/06/2008 - 20:05
सॉल्लिड!! एकदम आत्ताच्याआत्ता भारतवारी करावी आणि फक्त दूधसागर बघून यावा असं वाटलं!! फारच सुंदर प्रकाशचित्रे. फार वर्षांपूर्वी एकदा ह्या धबधब्याबद्दल वाचले होते पण त्या आठवणी फार अंधुक झाल्या होत्या. पुनःप्रत्ययाचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद! चतुरंग

प्रियाली 21/06/2008 - 01:12
फारा वर्षांपूर्वी एका मैत्रिणीबरोबर गोव्याला गेले असता मडगावातील काही मित्रमैत्रिणींबरोबर दूधसागरला गेलो होतो. ती ट्रेन धबधब्यावरून जाताना दारात उभे राहिले तर मस्त शॉवरबाथ होतो. खूप मजा आली होती. दूधसागर हे नाव अगदी सार्थ आहे या धबधब्याला.

मदनबाण 21/06/2008 - 14:27
अरे व्वा,,लय झ्याक फोटो आहेत..... (धबधब्याखाली चिंब भिजण्यास आतुर) मदनबाण.....

अमोल केळकर 21/06/2008 - 15:18
मुळ लेखातील चित्रे दिसत नसल्याने परत चिकटवत आहे ( असे कसे झाले ? :$ )

धमाल मुलगा 17/06/2008 - 12:23
वाह!!! अक्षरशः 'दूध'सागर आहे. मस्तच. वेडावलो मी नुसते फोटो पाहून...प्रत्यक्षात काय दिसत असेल नाही? अमोल, मस्तच फोटो आहेत :) येऊदे अजुनही असतील तर.

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी 17/06/2008 - 13:07
सह्हीच्चे एकदम! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

Rainman 17/06/2008 - 13:21
आइशपतच , सहीच आहे धबधबा .. ट्रेन ला थांबुन ठेवायचं पुलावरच मस्तपैकी , मजाच येइल.

अमोल केळकर 17/06/2008 - 13:46
त्या मार्गावरील ( मडगाव ते लोंढा ) बर्‍याच रेल्वे गाड्याना तिथे थांबा आहे. धबधबा स्टेशनपासुन जवळच आहे. पुलावर गाडीचा वेग कमी असल्याने छान द्रूश्य दिसते. पुर्वी मी लहान असताना मडगावच्या मावशीकडे मिरजेहुन - मडगावला रात्रीच्या गाडीने जायचो. अनेक वेळा रात्री जागुन (आणी आई, बाबांची बोलणी खाऊन) सधारणतः पहाटे ३-४ वाजता धबधबा पाहिल्याचे स्मरते. रात्र असताना दे़खील त्याचा दिसणारा पांढरा शुभ्ररंग केवळ अप्रतिम.त्यावेळी तो मार्ग मिटरगेज होता. आता ब्रॉडगेज झाला आहे. आपला अमोल अवांतर - बहुतेक हा धबधबा कधी कोरडा पडत नाही .

ऋचा 17/06/2008 - 13:59
अप्रतिम !!! मस्त रे मन पाहुनच प्रसन्न झालं "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

अभिज्ञ 17/06/2008 - 14:01
पहिला फोटो जबरदस्त आलाय. दुधसागर,आंबोळि घाट हि ह्या भागतली काहि विल़क्षण प्रे़क्षणिय स्थळे. असेच अजुन फोटो येउ द्यात. अभिज्ञ.

ऋचा 17/06/2008 - 14:29
>>आंबोळि घाट तिकडे कंदीलांची "फॅक्टरी" आहे का? "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by ऋचा

प्रमोद देव 17/06/2008 - 16:06
आंबोळि घाट तिकडे कंदीलांची "फॅक्टरी" आहे का? हा विनोद मस्तच आहे. =)) =)) =)) दूधसागर-धबधबा तर अफलातून आहे. नुसती छायाचित्रं पाहूनच इतके प्रसन्न वाटले....मग प्रत्यक्ष दर्शनाने काय होत असेल?...ह्या कल्पनेतच हरवलोय. :? अमोलशेठ धन्यवाद ह्या धबधब्याची ओळख करून दिल्याबद्दल. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विसोबा खेचर 17/06/2008 - 14:36
पहिलंच चित्र सगळ्यात क्लास! त्यात दिसणारी कोकण रेल्वेही खास! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अमोल केळकर 17/06/2008 - 14:48
तात्या , माफ करा पण हा मार्ग कोकण रेल्वेचा नाही. हा मार्ग दक्षिण्-मध्य रेल्वे ( हुबळी सेक्शन ) मध्ये येतो. पुर्वी मिटर गेज मार्ग होता.

In reply to by अमोल केळकर

विसोबा खेचर 17/06/2008 - 14:54
येस्स! तुमचं बरोबर आहे, मडगाव ( गोवा)- मिरज रेल्वे लाईन वर दुधसागर धबधबा आहे. हे मी विसरूनच गेलो. माझ्या डोक्यात मडगाव-मुंबई मार्ग होता! :)

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 17/06/2008 - 17:21
नुसते चित्रे बघून.. चिंब भिजलयासारखे वाटले.. अप्रतिम फोटो.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मस्तच... याबद्दल खूप ऐकून होतो.. पण फोटो पाहिले नव्हते.... इथे दिलेले सर्व फोटो बेस्ट आले आहेत... ( आणि रात्री जागून पहाटे धबधबा पहायची आठवण मस्तच आहे)... .... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अरुण मनोहर 17/06/2008 - 15:02
आम्ही पाच वर्षापुर्वी दूधसागरला गेलो होतो. त्यावेळची आठवण म्हणजे धबधब्याच्या पायथ्याशी एक कुंड आहे त्यात मनसोक्त पोहोलो होतो. धबधब्याखाली बसून येवढा प्रचंड प्रवाह अंगावर घेणे हा एक इलेक्ट्रीफाईंग अनुभव आहे. अमोलने जुन्या आठवणी ताज्या केल्या.

सहज 17/06/2008 - 15:13
पावसाच्या आगमनानंतर इतक्या कवितांचा पाउस पडुन जो परिणाम साधला नाही तो या काही फोटोनी साधला. ;-) अफलातुन फोटो.. धन्यवाद

िमसळपाव 17/06/2008 - 15:49
पहीला अप्र्ितम फोटो पाहून मनात िवचार आला की हे कीती वर्षांपूर्वी छोट्याशा ओघाने सुरू झालं असेल देव जाणे!

आर्य 17/06/2008 - 17:02
शब्दच नाहीत वर्णन करायला ! धबधबा छान आहेच पण फोटो सुद्धा छान आहेत. मज्जा आली बघून, या नेत्र सुखद अनुभूती बद्दल ..............धन्यवाद >:D (निसर्गप्रेमी )आर्य

वरदा 17/06/2008 - 18:08
शब्दच नाहीत्...खरोखर दुधाचा सागर आहे.... आणि फार पॉप्युलर नसल्याने स्वच्छ दिसतोय एकदम.....जायलाच हवं इथे...

धनंजय 17/06/2008 - 19:51
कोणूय म्हणत की गोंयांत किते? फकत बीच, रेव आणिक फोरिनर आसात, तांका अमोलान काडिल्ले हे फोटो दाकयचेत. या रेल्वेमार्गात हांव केन्नाय वता तेन्ना कॅमेरा घेंवन दारान उबो आसता. चडता वखतां सोनावली स्टेशनार हांव गाडियेच्या दांवेकडील दारान उबो रावता - जायत्या टूरिस्टांक खबर नासता की पयली त्यामेरेन दूरसान दूदसागर दिशटी पडता. ताजी सोबीत चित्रां दिल्ली आसात.

चतुरंग 17/06/2008 - 20:05
सॉल्लिड!! एकदम आत्ताच्याआत्ता भारतवारी करावी आणि फक्त दूधसागर बघून यावा असं वाटलं!! फारच सुंदर प्रकाशचित्रे. फार वर्षांपूर्वी एकदा ह्या धबधब्याबद्दल वाचले होते पण त्या आठवणी फार अंधुक झाल्या होत्या. पुनःप्रत्ययाचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद! चतुरंग

प्रियाली 21/06/2008 - 01:12
फारा वर्षांपूर्वी एका मैत्रिणीबरोबर गोव्याला गेले असता मडगावातील काही मित्रमैत्रिणींबरोबर दूधसागरला गेलो होतो. ती ट्रेन धबधब्यावरून जाताना दारात उभे राहिले तर मस्त शॉवरबाथ होतो. खूप मजा आली होती. दूधसागर हे नाव अगदी सार्थ आहे या धबधब्याला.

मदनबाण 21/06/2008 - 14:27
अरे व्वा,,लय झ्याक फोटो आहेत..... (धबधब्याखाली चिंब भिजण्यास आतुर) मदनबाण.....

अमोल केळकर 21/06/2008 - 15:18
मुळ लेखातील चित्रे दिसत नसल्याने परत चिकटवत आहे ( असे कसे झाले ? :$ )
लेखनविषय:
लेखनप्रकार
दुधसागर - मडगाव पासुन २ तासाच्या अंतरावर मडगाव ( गोवा)- मिरज रेल्वे लाईन वर दुधसागर धबधबा आहे. काहीसा दुर्लक्षीत असा पण अतीशय प्रेक्षणीय धबधबा आहे. पाण्याच्या दुधासारख्या रंगामुळे कदाचीत त्याला हे नाव पडले असावे. सभोवती अतीशय घनदाट जंगल आहे. आपला जसा कर्जत- लोणावळा रेल्वे मार्ग आहे तसाच मडगाव - दुधसागर- लोंढा मार्ग घाटाचा आहे. अतिशय नयनरम्य प्रवास असे वर्णन करता येईल. दुधसागरला रहायची फारशी चांगली व्यवस्था नाही. कर्नाटक सरकारच्या फॉरेस्ट डिपारमेंटचे गेस्ट हाऊस आहे. तेथील व्यवस्थेची फारशी माहिती नाही. मडगावहुन एकादिवसात जाऊन येणे बरे. मडगावहुन रेल्वे तसेच रस्ताने ही जाता येते.

एक तितली मातकट तपकिरी

अरुण मनोहर ·

Rainman 17/06/2008 - 11:53
झकास !! तितलीच्या नांग्यांमधून, ठीकाणाचा पत्ता दूरवर पोहोचला असतो. मस्त कल्पना आहे ..बुश काकांना भारीच आवडेल :) , यासीम च्या मनाची अस्वस्थता छान लिहलीत .

चाणक्य 17/06/2008 - 11:59
तितलीच्या नांग्यांमधून, ठीकाणाचा पत्ता दूरवर पोहोचला असतो
अरुणजी, शेवट कळला नाही. चाणक्य

चाणक्य 17/06/2008 - 12:30
च्या मायला, हे फारच भारी आहे राव. अवांतरः मला पुसटशी शंका आली होती, पण म्हणलं विचारावं, उगाच मनात शंका नको...काय?

In reply to by भडकमकर मास्तर

शेखस्पिअर 17/06/2008 - 20:35
लगेच भडकू नका... पण दुसर्‍यासाठी जरा भरभरून लिहीले तरी चालेल.. बाकी 'तितली' बद्दल... सुन्दर लिहीले आहे.. मला एक गाणे आठवले.. 'तितली उडी.. बुश पे गिरी.. बुश ने कहा.. आजा मेरे पास..'

In reply to by पिवळा डांबिस

II राजे II 19/06/2008 - 09:26
सहमत. भाव योग्यरित्या व्यक्त झाले आहेत :) राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

अरुण मनोहर 20/06/2008 - 07:58
अस्वस्थ, चाणक्य , भडकमकर मास्तर, शेखस्पिअर, शैलेन्द्र, चतुरंग, पुण्याचे पेशवे, पिवळा डांबिस, II राजे II, सहज, तात्या सगळ्यांनी दिलेल्या अभिप्रायांसाठी धन्यवाद.

Rainman 17/06/2008 - 11:53
झकास !! तितलीच्या नांग्यांमधून, ठीकाणाचा पत्ता दूरवर पोहोचला असतो. मस्त कल्पना आहे ..बुश काकांना भारीच आवडेल :) , यासीम च्या मनाची अस्वस्थता छान लिहलीत .

चाणक्य 17/06/2008 - 11:59
तितलीच्या नांग्यांमधून, ठीकाणाचा पत्ता दूरवर पोहोचला असतो
अरुणजी, शेवट कळला नाही. चाणक्य

चाणक्य 17/06/2008 - 12:30
च्या मायला, हे फारच भारी आहे राव. अवांतरः मला पुसटशी शंका आली होती, पण म्हणलं विचारावं, उगाच मनात शंका नको...काय?

In reply to by भडकमकर मास्तर

शेखस्पिअर 17/06/2008 - 20:35
लगेच भडकू नका... पण दुसर्‍यासाठी जरा भरभरून लिहीले तरी चालेल.. बाकी 'तितली' बद्दल... सुन्दर लिहीले आहे.. मला एक गाणे आठवले.. 'तितली उडी.. बुश पे गिरी.. बुश ने कहा.. आजा मेरे पास..'

In reply to by पिवळा डांबिस

II राजे II 19/06/2008 - 09:26
सहमत. भाव योग्यरित्या व्यक्त झाले आहेत :) राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

अरुण मनोहर 20/06/2008 - 07:58
अस्वस्थ, चाणक्य , भडकमकर मास्तर, शेखस्पिअर, शैलेन्द्र, चतुरंग, पुण्याचे पेशवे, पिवळा डांबिस, II राजे II, सहज, तात्या सगळ्यांनी दिलेल्या अभिप्रायांसाठी धन्यवाद.
लेखनप्रकार
नजर पोहोचते तेथवर रखरखीत वाळवंटी टेकड्या. संतप्त झळांनी आसमंत निर्दयपणे भाजून काढल्या जात आहे. घळीतील अडचणीच्या जागेत असलेल्या भुयारी गुहेत, बाहेरचे पेटलेले उन्ह भोकाभोकांनी आत ठिपकले आहे. गुहेत येताच, अंगावरचे घामाने थबथबलेले राखाडी पिवळे रकटे यासीम ओरबाडून फ़ेकून देतो. त्या छोट्याशा जागेत आधीच, त्याच्या सारखी वीस एक अर्धीउघडी शरीरे जागा मिळेल तिथे पडली आहेत. रोज दुपारचे सुखे मटन चावून झाल्यावर मिळणारी अर्धा तासाची विश्रांती सगळ्यांना खूप मोलाची आहे. उकाडा आणि तहानभूक ह्यांनी आलेली ग्लानी यासीमच्या डोळ्यात उतरून त्याची द्रष्टी जडावली आहे. तशातही, त्याचा उघडा बाहू कुरदणारी मक्खी त्याला दिसते.

या पाखरांस आता ---

पुष्कराज ·

विसोबा खेचर 17/06/2008 - 14:56
वा! सुरेख कविता.... सार्‍या स्मृती सुखाच्या दाटून आज आल्या गेली उडून पिल्ले डोळ्यात प्रेमधारा या ओळी विशेष भावल्या!

शितल 17/06/2008 - 17:06
मस्त कविता छेडीत रोज तारा येई जुळून गीत ह्रद्यातूनी भरोनी येई फूलून प्रीत सार्‍या स्मृती सुखाच्या दाटून आज आल्या गेली उडून पिल्ले डोळ्यात प्रेमधारा हे तर छानच जमले आहे

िमसळपाव 17/06/2008 - 18:02
व्वा पुष्कराज, हल्ली अशा किवता फारशा सापडत नाहीत. तुम्ही अजून किवता ईथे िलहील्या असल्या तर त्याचे दुवे (िलंक्स) द्याल का? (तात्याबा, या किवतेला आता "या िचमण्यानो परत िफरा रे" सारखी छान चाल लावून त्याची मप३ ईकडे टाका!)

इनोबा म्हणे 17/06/2008 - 19:16
फारच सुंदर कविता... छेडीत रोज तारा येई जुळून गीत ह्रद्यातूनी भरोनी येई फूलून प्रीत सार्‍या स्मृती सुखाच्या दाटून आज आल्या गेली उडून पिल्ले डोळ्यात प्रेमधारा या ओळी अप्रतिमच... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर 17/06/2008 - 14:56
वा! सुरेख कविता.... सार्‍या स्मृती सुखाच्या दाटून आज आल्या गेली उडून पिल्ले डोळ्यात प्रेमधारा या ओळी विशेष भावल्या!

शितल 17/06/2008 - 17:06
मस्त कविता छेडीत रोज तारा येई जुळून गीत ह्रद्यातूनी भरोनी येई फूलून प्रीत सार्‍या स्मृती सुखाच्या दाटून आज आल्या गेली उडून पिल्ले डोळ्यात प्रेमधारा हे तर छानच जमले आहे

िमसळपाव 17/06/2008 - 18:02
व्वा पुष्कराज, हल्ली अशा किवता फारशा सापडत नाहीत. तुम्ही अजून किवता ईथे िलहील्या असल्या तर त्याचे दुवे (िलंक्स) द्याल का? (तात्याबा, या किवतेला आता "या िचमण्यानो परत िफरा रे" सारखी छान चाल लावून त्याची मप३ ईकडे टाका!)

इनोबा म्हणे 17/06/2008 - 19:16
फारच सुंदर कविता... छेडीत रोज तारा येई जुळून गीत ह्रद्यातूनी भरोनी येई फूलून प्रीत सार्‍या स्मृती सुखाच्या दाटून आज आल्या गेली उडून पिल्ले डोळ्यात प्रेमधारा या ओळी अप्रतिमच... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
या पाखरांस आता आहे निघून जाणे हे शब्द सूर सरले ओठी न येई गाणे छेडीत रोज तारा येई जुळून गीत ह्रद्यातूनी भरोनी येई फूलून प्रीत सार्‍या स्मृती सुखाच्या दाटून आज आल्या गेली उडून पिल्ले डोळ्यात प्रेमधारा रे माझिया पिलांनो हा जीव गुंतला रे डोळ्यात आज माझ्या बघ प्राण साठला रे फिरता नभांगणात परतून येथ या रे वेड्या जीवास माझ्या रे एक साद द्या रे हे वेड या मनाचे तुंम्हास रे कळावे अन् शब्द सूर ताल पुन्हा जुळून यावे