मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हरवले ते गवसले का? व कसे? - पीएमटीत हरवली पर्स - भाग - ६

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो. काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से...

किल्ले हरिहर

किसन शिंदे ·

सुहास झेले 21/07/2014 - 10:16
ब्रिटिशांनासुद्धा ह्या पायऱ्यांचे जबर कौतुक वाटले होते त्यावेळी आणि म्हणूनच त्यांनी त्या उध्वस्त करायच्या टाळल्या. सुंदर वर्णन आणि फटू किसनद्येवा :)

वेल्लाभट 21/07/2014 - 10:39
क्या बात है ! क्या बात है किसनराव. मोठ्या आशेने आज मिपा उघडलं की एखादा ट्रेकवृत्तांत, काही सुरेख फोटो बिटो बघय्यला मिळावेत. आणि हरिहर ! हरिहरि ! क्या बात है. फोटो सुरेख, वर्णन झक्कास आणि एकूणच... मार्व्हलस. हे सांगायला नकोच की पाय शिवशिवतायत. बघू. 'आमचा' योग कधी येतो.

दिपक.कुवेत 21/07/2014 - 11:01
डोळ्याचं पारणं फिटलं रे फोटो पाहुन. वर्णन तर त्याहुन सुरेख झालयं. त्या सरळसोट पायर्‍या बघुन मात्र जाम तंतरली आहे.

In reply to by आतिवास

दिपक.कुवेत 21/07/2014 - 11:11
सगळिच कामं नियोजीत रित्या पार पडली तर काय मजा?? कधी कधी अनप्लॅन्ड पण भटकंती करावी. अडत, ठेचकाळत सर्वांवर मात करत जेव्हा आपण आपल्या ईच्छीत स्थळि पोहचतो तेव्हा तो आनंद, ते समाधान अवर्णनीय असतं.

In reply to by किसन शिंदे

>>अनप्लॅन्ड भटकंती करताना आपण कुठे अडकत तर नाही आहोत>> सहमत.... तोरण्याला जाऊन आल्यावर खाली वेल्हे गावात यायला उशीर झाला आणि शेवटची बस निघुन गेली होती.जीपवाल्याने नसरापूर फाट्याला सोडायचे ५०० रुपये मागितले.एरवी २० रुपये सीटवर घेउन जातात

In reply to by आतिवास

किसन शिंदे 21/07/2014 - 11:13
नियोजन किती काळजीपूर्वक करायला हवे याचीही जाणीव झाली.
याच्याशी प्रचंड सहमत. ट्रेक नियोजन करताना प्रवासासारख्या महत्वाच्या बाबीचा सर्व बाजूंनी विचार करून नियोजन करावं ही गोष्ट त्यादिवशी मी शिकलो.

किसन देवा, लै भारी ट्रेक झालेला दिसतोय. फोटु तर जबरदस्त आले आहेत. पायर्‍या बघुन तर धडकीच भरते. पावसाळ्यात असले ट्रेक टाळावेत का? पैजारबुवा,

जबरदस्त ! पायर्‍या पाहून गडावर जायची इच्छा झाली. सगळे फोटो दिसत नाहीत :( (आजकाल बर्‍याचदा https://lh5.googleusercontent.com ने सुरु होणार्‍या लिंक्सवरचे फोटो दिसत नाहीत. गुगलचीच काहीतरी समस्या असावी.) वाखू ठेवली आहे. फोटो दिसायला लागल्यावर परत एकदा वाचण्यात येईल.

एस 21/07/2014 - 11:36
मागे मिपावर कि आंतरजालावर हरिहरच्या अजस्त्र कड्याचं आणि त्यात खोदलेल्या पायर्‍यांचं दर्शन झालं तेव्हाच या दुर्गाने मला प्रचंड भुरळ घातली होती. विशेषत: अखंड कातळात खोदलेल्या उभ्या चढणीच्या त्या पायर्यांनी!!
स्पार्टाकस यांनी मी अनुभवलेला सह्याद्री या लेखात हरिहर किल्ल्याची प्रतिमा दिली होती. बाकी तुमची दुर्गभ्रमंती खासच. लेख व प्रतिमा दोन्ही छान आहेत. पावसाळ्यात ह्या पायर्‍या चढताना-उतरताना विशेष काळजी आवश्यक असते. पुणेकरांनी थेट त्र्यंबकेश्वराची येष्टी पकडली तरी चालू शकते. नंतर तिथून निरगुडपाड्याला गाड्या आहेत.

@त्याची तुलना अखंड वारी चालून पंढरपुरातल्या गाभार्‍यात विठुरायाचे दर्शन घेतलेल्या वारकर्‍याच्या मुखावर दाटलेल्या समाधानाशी करता येईल>>> __/\__ लेखन आणि फोटो *good*

बॅटमॅन 21/07/2014 - 16:28
आईच्या गावात. काय पायर्‍या आहेत का चेष्टा? बघून चांगली १८० मध्ये फाटली, ते एक असोच. पण हा ट्रेक नक्की करणार म्ह. करणारच! बाकी लेखन आणि फटू दोन्हीही आवडले, त्यातही
सह्याद्री, त्यातल्या डोंगररांगा, त्यावरचे गडकोट किल्ले, त्यावरच्या अनवट घाट-वाटा, या सर्व दुर्गम दुर्गांचे अधिपती छत्रपती शिवराय या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्यासाठी गुरूतुल्य! माता-पित्याच्या जोडीने या गुरूचे स्थानही तितकेच महत्वाचे. सह्याद्री तुम्हाला अंगाखांद्यावर खेळवत अनेक चांगल्या वाईट गोष्टी शिकवत असतो. तुमचे अनुभव समृद्ध करत असतो. त्याचा राकटपणा जितका कणखर तितकीच त्याची माया अपार आहे. १२ जुलैच्या गुरूपौर्णिमेला या समाधिस्त योग्याने मला अनेकाविध अनुभवांनी समृद्ध करताना माझ्या आयुष्यातलं त्याचं गुरूपद आणखी अढळ केलं.!!
हा प्यारेग्राफ लय म्हणजे लयच आवडला! जियो किसना. :)

प्रचेतस 21/07/2014 - 17:28
लै भारी रे किस्ना. हरिहर मुंबईहून (स्वतःची गाडी बरोबर नसताना) करायचा असल्यास आदल्या दिवशी रात्री त्र्यंबकेश्वरला येणे अथवा पहाटेपर्यंत इगतपुरीला येणे श्रेयस्कर. स्वतःच्या गाडीने यायचे असल्यास कोटमवाडीला न जाता घोटी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून मध्ये घाटात गाडी लावून सपाटीवरची अर्ध्या पाऊण तासाची चाल करून थेट हरिहरच्या पायर्‍यांपाशी पोहोचता येते. ह्यात दीड तासाची चढण पूर्णपणे टाळता येते. बाकी ते नेढं नैसर्गिक नसून दुर्गस्थपतींनींच कोरवलेले आहे. ह्या नेढ्याजवळाची जी डोक्यावर कातळ असलेली आडवी वाट आहे अगदी तशीच ब्रह्मगिरीला पण आहे.

In reply to by धमाल मुलगा

प्रचेतस 21/07/2014 - 18:20
दोरखंड ओवण्यासाठी हे तर सरळच आहे. पण दोरखंड का ओवायचा हा प्रश्न समोर येतो. आता बहुधा मग ही किल्ल्याची वाट कोरून काढताना सुरुवातीला आधारासाठी हे नेढं कोरलेले असावं किंवा ही वाट कोरून काढल्यावर दोराचा उपयोग तिथले (अजून एक लाकडी) प्रवेशद्वार बंद करण्यासाठी करीत असावेत किंवा निव्वळ पहिला दरवाजा शत्रूच्या ताब्यात गेल्यावर तिथून दोराचा आधार घेऊन निसटून खाली येण्यासाठीही कोरलेलं असावं. व्यक्तिश: मला पहिला तर्कच जास्त योग्य वाटतो.

In reply to by प्रचेतस

धमाल मुलगा 21/07/2014 - 18:42
आम्ही आपलं सवयीप्रमाणं मुद्दा सोडून तिसरेच विचार करत बसलो. म्हणलं, शिक्षा देण्यासाठी टांगून ठेवायला वगैरे असावं की काय वगैरे वगैरे...

धमाल मुलगा 21/07/2014 - 18:07
किसनद्येवा, एकवेळ धीर करुन चढून जाणं इथवर ठीक; पण मायला, त्या पावसापाण्यात असल्या पायर्‍या उतरुन येताना काय अवस्था झाली असेल ते लिव्हा की राव. -(पायर्‍या चढतानाचे फोटू उरतणीच्या अँगलने पाहून पोटात वेट फिरलेला) ध.

यसवायजी 21/07/2014 - 20:47
पैला हे घ्या __/\__
"पण त्यातूनही खाली वळून पाहायला भिती वाटत होती."
या वाक्याखालच्या फोटोत ज्या पायर्‍या आहेत त्यावरुन जायचं? नाही झेपणार वाटतंय :(

मराठे 21/07/2014 - 23:31
असल्या पायर्‍या उतरायच्या आहेत याची कल्पनाच करवत नाही. विशेषतः पावसाळ्यात इतकं घसरडं होत असणार... तिथे आधारासाठी काही दोरखंड वगैरे का नाही बांधून ठेवलेत?

इनिगोय 22/07/2014 - 00:00
धन्य आहेस! वर्णन आणि फोटो आणि धुकं आणि तो हरिहर आणि ती भिंत आणि त्या पायर्या.. सगळंच भहन्नाहाटह! अवांतर.. सध्या नेमके कोणते पुस्तक वाचत आहेस? ;-)

हुश्श! अप्रतिम छायाचित्रं पाहात पाहात वाचलेले वर्णन तितकेच रसदार आणि अनिश्चिततेच्या रंगात प्रवासाचा आनंद, भिती, चिंता वाढविणारे आहे. मजा आली वाचताना. पायर्‍या पाहून, हाच लेख अजून २० वर्षांपूर्वी कुठून वाचनात आला असता तर ताबडतोब गेलो असतो असे म्हणतो.

सखी 22/07/2014 - 00:51
जबरी पाय-या आणि ट्रेकचं वर्णनही आवडलं. सगळी हिरवाई सुरेखच दिसतेय. फक्त नेढ्याचा फोटो रोटेट करायला पाहीजे का?

In reply to by सखी

किसन शिंदे 22/07/2014 - 08:36
नाही, तो बरोबर आहे. पहिल्या दरवाज्यातून आत शिरल्यानंतर कड्यातल्या चिंचोळ्या वाटेने पुढे जाताना दरीच्या साईडने वरच्या बाजूस हे छोटंस नेढं आहे, ज्यातून फारफार तर एक मोठा दोरखंड ओवता येईल. वर वल्ल्या म्हणतो तसं ते नैसर्गिक नसून दुर्गबांधणीच्या वेळेस केलं असाव.

लेख पुन्हा पुन्हा वाचुन काढला. स्वतः हरीहर फिरतोय असे वाटत होते. पायर्‍या एकदम टेम्प्टींग आहेत असे दिसतेय. एकदा जाणारच ईथे. अवांतर-- नेढी बर्याच ठीकाणी आढळतात.राजगडावर सुवेळा माची,रतनगडाचा माथा आणि अजुन एकदोन्(भंडारदरा धरणाजवळ कुठेतरी)..त्यांचे नेमके प्रयोजन मात्र समजत नाही.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

बॅटमॅन 22/07/2014 - 14:19
नैसर्गिक नेढ्यांना प्रयोजन बियोजन काही नसते. ते आपोआप तयार झालेले असते. कैक किल्ल्यांवरची नेढी कैक लोक आरामात बूड टेकून बसू शकतील इतकी मोठी आहेत ती नैसर्गिकच आहेत. आर्टिफिशिअली तयार केलेले इतक्या मोठ्या साईझचे नेढे कुठे असल्यास माहिती नाही.

ब़जरबट्टू 22/07/2014 - 14:56
पयंल __/\__ घ्या.. लय म्हणजे लय तंतरली राव त्या पायर्‍या बघूनच... हिंमत करावी म्हणतोच.. जबरी अनुभव व लेखण.. त्या शेवटच्या चार ओळी तर लय म्हणजे लयच आवडल्या.. :)

पैसा 23/07/2014 - 21:49
मस्त लिखाण आणि फोटो. असल्या कहार पावसात कशाला असल्या ठिकाणी जाताय रे?

कहर ट्रेक आहे राव. किसन देवा __/\__ बाकी हा ट्रेक करायला मला ही आवडेल ( मिपाकर मित्रानो निघताना जरा आवाज द्या रे).

सुहास झेले 21/07/2014 - 10:16
ब्रिटिशांनासुद्धा ह्या पायऱ्यांचे जबर कौतुक वाटले होते त्यावेळी आणि म्हणूनच त्यांनी त्या उध्वस्त करायच्या टाळल्या. सुंदर वर्णन आणि फटू किसनद्येवा :)

वेल्लाभट 21/07/2014 - 10:39
क्या बात है ! क्या बात है किसनराव. मोठ्या आशेने आज मिपा उघडलं की एखादा ट्रेकवृत्तांत, काही सुरेख फोटो बिटो बघय्यला मिळावेत. आणि हरिहर ! हरिहरि ! क्या बात है. फोटो सुरेख, वर्णन झक्कास आणि एकूणच... मार्व्हलस. हे सांगायला नकोच की पाय शिवशिवतायत. बघू. 'आमचा' योग कधी येतो.

दिपक.कुवेत 21/07/2014 - 11:01
डोळ्याचं पारणं फिटलं रे फोटो पाहुन. वर्णन तर त्याहुन सुरेख झालयं. त्या सरळसोट पायर्‍या बघुन मात्र जाम तंतरली आहे.

In reply to by आतिवास

दिपक.कुवेत 21/07/2014 - 11:11
सगळिच कामं नियोजीत रित्या पार पडली तर काय मजा?? कधी कधी अनप्लॅन्ड पण भटकंती करावी. अडत, ठेचकाळत सर्वांवर मात करत जेव्हा आपण आपल्या ईच्छीत स्थळि पोहचतो तेव्हा तो आनंद, ते समाधान अवर्णनीय असतं.

In reply to by किसन शिंदे

>>अनप्लॅन्ड भटकंती करताना आपण कुठे अडकत तर नाही आहोत>> सहमत.... तोरण्याला जाऊन आल्यावर खाली वेल्हे गावात यायला उशीर झाला आणि शेवटची बस निघुन गेली होती.जीपवाल्याने नसरापूर फाट्याला सोडायचे ५०० रुपये मागितले.एरवी २० रुपये सीटवर घेउन जातात

In reply to by आतिवास

किसन शिंदे 21/07/2014 - 11:13
नियोजन किती काळजीपूर्वक करायला हवे याचीही जाणीव झाली.
याच्याशी प्रचंड सहमत. ट्रेक नियोजन करताना प्रवासासारख्या महत्वाच्या बाबीचा सर्व बाजूंनी विचार करून नियोजन करावं ही गोष्ट त्यादिवशी मी शिकलो.

किसन देवा, लै भारी ट्रेक झालेला दिसतोय. फोटु तर जबरदस्त आले आहेत. पायर्‍या बघुन तर धडकीच भरते. पावसाळ्यात असले ट्रेक टाळावेत का? पैजारबुवा,

जबरदस्त ! पायर्‍या पाहून गडावर जायची इच्छा झाली. सगळे फोटो दिसत नाहीत :( (आजकाल बर्‍याचदा https://lh5.googleusercontent.com ने सुरु होणार्‍या लिंक्सवरचे फोटो दिसत नाहीत. गुगलचीच काहीतरी समस्या असावी.) वाखू ठेवली आहे. फोटो दिसायला लागल्यावर परत एकदा वाचण्यात येईल.

एस 21/07/2014 - 11:36
मागे मिपावर कि आंतरजालावर हरिहरच्या अजस्त्र कड्याचं आणि त्यात खोदलेल्या पायर्‍यांचं दर्शन झालं तेव्हाच या दुर्गाने मला प्रचंड भुरळ घातली होती. विशेषत: अखंड कातळात खोदलेल्या उभ्या चढणीच्या त्या पायर्यांनी!!
स्पार्टाकस यांनी मी अनुभवलेला सह्याद्री या लेखात हरिहर किल्ल्याची प्रतिमा दिली होती. बाकी तुमची दुर्गभ्रमंती खासच. लेख व प्रतिमा दोन्ही छान आहेत. पावसाळ्यात ह्या पायर्‍या चढताना-उतरताना विशेष काळजी आवश्यक असते. पुणेकरांनी थेट त्र्यंबकेश्वराची येष्टी पकडली तरी चालू शकते. नंतर तिथून निरगुडपाड्याला गाड्या आहेत.

@त्याची तुलना अखंड वारी चालून पंढरपुरातल्या गाभार्‍यात विठुरायाचे दर्शन घेतलेल्या वारकर्‍याच्या मुखावर दाटलेल्या समाधानाशी करता येईल>>> __/\__ लेखन आणि फोटो *good*

बॅटमॅन 21/07/2014 - 16:28
आईच्या गावात. काय पायर्‍या आहेत का चेष्टा? बघून चांगली १८० मध्ये फाटली, ते एक असोच. पण हा ट्रेक नक्की करणार म्ह. करणारच! बाकी लेखन आणि फटू दोन्हीही आवडले, त्यातही
सह्याद्री, त्यातल्या डोंगररांगा, त्यावरचे गडकोट किल्ले, त्यावरच्या अनवट घाट-वाटा, या सर्व दुर्गम दुर्गांचे अधिपती छत्रपती शिवराय या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्यासाठी गुरूतुल्य! माता-पित्याच्या जोडीने या गुरूचे स्थानही तितकेच महत्वाचे. सह्याद्री तुम्हाला अंगाखांद्यावर खेळवत अनेक चांगल्या वाईट गोष्टी शिकवत असतो. तुमचे अनुभव समृद्ध करत असतो. त्याचा राकटपणा जितका कणखर तितकीच त्याची माया अपार आहे. १२ जुलैच्या गुरूपौर्णिमेला या समाधिस्त योग्याने मला अनेकाविध अनुभवांनी समृद्ध करताना माझ्या आयुष्यातलं त्याचं गुरूपद आणखी अढळ केलं.!!
हा प्यारेग्राफ लय म्हणजे लयच आवडला! जियो किसना. :)

प्रचेतस 21/07/2014 - 17:28
लै भारी रे किस्ना. हरिहर मुंबईहून (स्वतःची गाडी बरोबर नसताना) करायचा असल्यास आदल्या दिवशी रात्री त्र्यंबकेश्वरला येणे अथवा पहाटेपर्यंत इगतपुरीला येणे श्रेयस्कर. स्वतःच्या गाडीने यायचे असल्यास कोटमवाडीला न जाता घोटी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून मध्ये घाटात गाडी लावून सपाटीवरची अर्ध्या पाऊण तासाची चाल करून थेट हरिहरच्या पायर्‍यांपाशी पोहोचता येते. ह्यात दीड तासाची चढण पूर्णपणे टाळता येते. बाकी ते नेढं नैसर्गिक नसून दुर्गस्थपतींनींच कोरवलेले आहे. ह्या नेढ्याजवळाची जी डोक्यावर कातळ असलेली आडवी वाट आहे अगदी तशीच ब्रह्मगिरीला पण आहे.

In reply to by धमाल मुलगा

प्रचेतस 21/07/2014 - 18:20
दोरखंड ओवण्यासाठी हे तर सरळच आहे. पण दोरखंड का ओवायचा हा प्रश्न समोर येतो. आता बहुधा मग ही किल्ल्याची वाट कोरून काढताना सुरुवातीला आधारासाठी हे नेढं कोरलेले असावं किंवा ही वाट कोरून काढल्यावर दोराचा उपयोग तिथले (अजून एक लाकडी) प्रवेशद्वार बंद करण्यासाठी करीत असावेत किंवा निव्वळ पहिला दरवाजा शत्रूच्या ताब्यात गेल्यावर तिथून दोराचा आधार घेऊन निसटून खाली येण्यासाठीही कोरलेलं असावं. व्यक्तिश: मला पहिला तर्कच जास्त योग्य वाटतो.

In reply to by प्रचेतस

धमाल मुलगा 21/07/2014 - 18:42
आम्ही आपलं सवयीप्रमाणं मुद्दा सोडून तिसरेच विचार करत बसलो. म्हणलं, शिक्षा देण्यासाठी टांगून ठेवायला वगैरे असावं की काय वगैरे वगैरे...

धमाल मुलगा 21/07/2014 - 18:07
किसनद्येवा, एकवेळ धीर करुन चढून जाणं इथवर ठीक; पण मायला, त्या पावसापाण्यात असल्या पायर्‍या उतरुन येताना काय अवस्था झाली असेल ते लिव्हा की राव. -(पायर्‍या चढतानाचे फोटू उरतणीच्या अँगलने पाहून पोटात वेट फिरलेला) ध.

यसवायजी 21/07/2014 - 20:47
पैला हे घ्या __/\__
"पण त्यातूनही खाली वळून पाहायला भिती वाटत होती."
या वाक्याखालच्या फोटोत ज्या पायर्‍या आहेत त्यावरुन जायचं? नाही झेपणार वाटतंय :(

मराठे 21/07/2014 - 23:31
असल्या पायर्‍या उतरायच्या आहेत याची कल्पनाच करवत नाही. विशेषतः पावसाळ्यात इतकं घसरडं होत असणार... तिथे आधारासाठी काही दोरखंड वगैरे का नाही बांधून ठेवलेत?

इनिगोय 22/07/2014 - 00:00
धन्य आहेस! वर्णन आणि फोटो आणि धुकं आणि तो हरिहर आणि ती भिंत आणि त्या पायर्या.. सगळंच भहन्नाहाटह! अवांतर.. सध्या नेमके कोणते पुस्तक वाचत आहेस? ;-)

हुश्श! अप्रतिम छायाचित्रं पाहात पाहात वाचलेले वर्णन तितकेच रसदार आणि अनिश्चिततेच्या रंगात प्रवासाचा आनंद, भिती, चिंता वाढविणारे आहे. मजा आली वाचताना. पायर्‍या पाहून, हाच लेख अजून २० वर्षांपूर्वी कुठून वाचनात आला असता तर ताबडतोब गेलो असतो असे म्हणतो.

सखी 22/07/2014 - 00:51
जबरी पाय-या आणि ट्रेकचं वर्णनही आवडलं. सगळी हिरवाई सुरेखच दिसतेय. फक्त नेढ्याचा फोटो रोटेट करायला पाहीजे का?

In reply to by सखी

किसन शिंदे 22/07/2014 - 08:36
नाही, तो बरोबर आहे. पहिल्या दरवाज्यातून आत शिरल्यानंतर कड्यातल्या चिंचोळ्या वाटेने पुढे जाताना दरीच्या साईडने वरच्या बाजूस हे छोटंस नेढं आहे, ज्यातून फारफार तर एक मोठा दोरखंड ओवता येईल. वर वल्ल्या म्हणतो तसं ते नैसर्गिक नसून दुर्गबांधणीच्या वेळेस केलं असाव.

लेख पुन्हा पुन्हा वाचुन काढला. स्वतः हरीहर फिरतोय असे वाटत होते. पायर्‍या एकदम टेम्प्टींग आहेत असे दिसतेय. एकदा जाणारच ईथे. अवांतर-- नेढी बर्याच ठीकाणी आढळतात.राजगडावर सुवेळा माची,रतनगडाचा माथा आणि अजुन एकदोन्(भंडारदरा धरणाजवळ कुठेतरी)..त्यांचे नेमके प्रयोजन मात्र समजत नाही.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

बॅटमॅन 22/07/2014 - 14:19
नैसर्गिक नेढ्यांना प्रयोजन बियोजन काही नसते. ते आपोआप तयार झालेले असते. कैक किल्ल्यांवरची नेढी कैक लोक आरामात बूड टेकून बसू शकतील इतकी मोठी आहेत ती नैसर्गिकच आहेत. आर्टिफिशिअली तयार केलेले इतक्या मोठ्या साईझचे नेढे कुठे असल्यास माहिती नाही.

ब़जरबट्टू 22/07/2014 - 14:56
पयंल __/\__ घ्या.. लय म्हणजे लय तंतरली राव त्या पायर्‍या बघूनच... हिंमत करावी म्हणतोच.. जबरी अनुभव व लेखण.. त्या शेवटच्या चार ओळी तर लय म्हणजे लयच आवडल्या.. :)

पैसा 23/07/2014 - 21:49
मस्त लिखाण आणि फोटो. असल्या कहार पावसात कशाला असल्या ठिकाणी जाताय रे?

कहर ट्रेक आहे राव. किसन देवा __/\__ बाकी हा ट्रेक करायला मला ही आवडेल ( मिपाकर मित्रानो निघताना जरा आवाज द्या रे).
1 मागे मिपावर कि आंतरजालावर हरिहरच्या अजस्त्र कड्याचं आणि त्यात खोदलेल्या पायर्‍यांचं दर्शन झालं तेव्हाच या दुर्गाने मला प्रचंड भुरळ घातली होती. विशेषत: अखंड कातळात खोदलेल्या उभ्या चढणीच्या त्या पायर्यांनी!! केव्हातरी तिथे जायची संधी मिळेलच या आशेवर मधली वर्षे-दिड वर्षे लोटली आणि शेवटी एकदाचं जून महिन्यातल्या यशस्वी माहुली ट्रेकनंतर जुलैच्या मध्यावर आम्ही (खरेतर मीच!! ;) ) हरिहरची निवड केली.

दिपिका

mohite jeevan ·

In reply to by अजया

शैलेन्द्र 23/07/2014 - 00:41
तुम्ही अंधारात होतात म्हणुनच जिमोंनी ही गॅस्बत्ती लावलिये ना.. आत्ता तिच्या प्रकाशात जीवन वाचा :)

सिद्धार्थ ४ 20/07/2014 - 17:49
अब रूलओगे क्या? :( कसली ती हृदय पिळवुन टाकणारी कथा. भौ तुसी ग्रेट हो, तोफा कबूल करो !

In reply to by यसवायजी

बॅटमॅन 21/07/2014 - 15:43
=)) =)) =)) पानपतच्या लढाईच्या अगोदर इब्राहिमखान गारद्याने अब्दालीला उद्देशून मारलेला ड्वायलॉक वाट्टोय =))

In reply to by बॅटमॅन

=)) हा असलाच डायलॉग कोणीतरी मारला असणार अन युध्दात भाऊसाहेबह्हत्तीवरुन गडाबडा हसत खाली पडले असणार =))

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 21/07/2014 - 20:24
हा हा हा =)) अरे पण दुपारी १:३० च्या सुमारास विश्वासराव हत्तीवर असताना एका गोळीने खलास झाल्याचा उल्लेख आहेच ना.

In reply to by बॅटमॅन

त्यांनी तोफा कबूल केल्या असतील आणि मग हत्ती वर बसले असतील. अहो, तेंव्हापासून हे बदला-बदलीचे राजकारण सुरु आहे, असे पण सांगता येईल.

बाँस, साँरी,साँरी, आँफीस...हा उमेश आँसाँ नाँक्खाँतुन काँ बोंलतोंय... म्हणजे तो एका 'विशिष्ट जमातीचा' आहे अशी काही गुढकथा आहे का हि...? (कंफ्युज्ड)

आयुर्हित 20/07/2014 - 21:08
मानले बुवा आपल्याला. जबरदस्त निरीक्षणशक्ति आहे जिवनभौ आपली! नायिकेला काहीतरी शिकायचे असते व तिला आपली चुक कळुन येते (स्वॉट अ‍ॅनॅलिसिसचे उत्तम उदाहरण) व ती ठाम निर्णय घेवु शकते (निर्णयक्षमता)हे सकारात्मकपणे दाखवुन दिल्याबद्दल धन्यवाद. मिपावर एक उत्तम लेखक उदयास आलेला आहे, हे येथे नमुद करावेसे वाटते.

In reply to by सानिकास्वप्निल

दिपक.कुवेत 21/07/2014 - 10:41
जिवभौंच्या कथा ह्या विश्लेषणासाठि नसतातच. त्या नुसत्या वाचायच्या (कॉमेडि अ‍ॅंगलने) आणि स्वःतास सुदैवी समजायचे कि आपणास त्यांच्या कथा वाचण्याचे भाग्य लाभत आहे ते!

एस 21/07/2014 - 11:50
mohite jeevan भौं, तुमची मस्करी करणार्‍या पामरांना क्षमा करा. मीही काल हाSSSSSS लांबलचक प्रतिसाद टंकला होता इथे. पार भेटि अनुपचन पासून कोबीखीर आणि आबालीग्रीसभटकंतीपासून मध्यवर्ती भाषा अन् काय काय टाकलं होतं. तुम्हांला पुरस्कार पण दिला होता येक. पण पूर्वपरीक्षण करायला गेलो आणि नेट बंद पडलं. तेव्हाच मला माझ्या चुकीची जाणीव झाली. सगळे टंकनश्रम वाया गेलेन् काय! तेव्हा मी जीवनभौंच्या कथांचं इडंबन नाय करू शकत. का? अरे का काय का? ते इंटर्नेट खपवून घेणार नाही. का? सांग ना का? अरे पुन्हा तेच! कारण......कारण...... नाही ते शक्य नाही!!!!!!! (इकडेतिकडे पहात) चला पुढची जिलबी कोण टाकतंय? (कडामकुडूम! कडामकुडून! (पॉपकॉर्नचा आवाज))...

विजुभाऊ 22/07/2014 - 07:51
"आमच्या येथे कथा पाडुन मिळतील" असा बोर्ड जीवनभौनी लावला आहे. आणि कथा ल्ह्याच ,कथा ल्ह्याच असा पाडीक आग्रह करीत आहेत असे अदृश्य द्रुश्य नजरेसमोर तरळून गेले

वपाडाव 22/07/2014 - 23:49
आत्मिश्वासु जिल्बीकारक जीवंभौचा विजै असो... आनेक आत्याचारी स्त्रियांच्या कैवार्‍याचे देव रक्षण करो...

मी तुझी होऊ शकत नाही,' 'का?,' 'ते तु ऐकु शकणार नाहीस,' 'का? सांग ना का?,' 'कारण........कारण........मी...... नाही ते शक्य नाही,' 'दिपिका' मी तुझ्या शिवाय जगु शकत नाही', *
तो * म्हणजे दिपिकाचा नवरा आहे. आणि अचानक, तो दिपिका आणि उमेश यांच्यामधे येऊन * उभा राहिलायं!

विजुभाऊ 23/07/2014 - 09:00
अनेक माझ्यासारख्या आनेक कितीतरी स्रीया संसार करतात की,त्याचे नवरे त्याच्यावर अत्याचार करीत आसतात तरी ही त्याचा संसार चालु आहे, मग मी का यातुन बाहेर पडले याचा मला आपमान वाटतो. अरे वरील वाक्य नजरेतुन सुटले की.. हा तर मराठी कथालेखकाना फुल्ल टॉस दिलाय. सगळे एकदम समर्पण करायची सम्धी आलीये.......

In reply to by अजया

शैलेन्द्र 23/07/2014 - 00:41
तुम्ही अंधारात होतात म्हणुनच जिमोंनी ही गॅस्बत्ती लावलिये ना.. आत्ता तिच्या प्रकाशात जीवन वाचा :)

सिद्धार्थ ४ 20/07/2014 - 17:49
अब रूलओगे क्या? :( कसली ती हृदय पिळवुन टाकणारी कथा. भौ तुसी ग्रेट हो, तोफा कबूल करो !

In reply to by यसवायजी

बॅटमॅन 21/07/2014 - 15:43
=)) =)) =)) पानपतच्या लढाईच्या अगोदर इब्राहिमखान गारद्याने अब्दालीला उद्देशून मारलेला ड्वायलॉक वाट्टोय =))

In reply to by बॅटमॅन

=)) हा असलाच डायलॉग कोणीतरी मारला असणार अन युध्दात भाऊसाहेबह्हत्तीवरुन गडाबडा हसत खाली पडले असणार =))

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 21/07/2014 - 20:24
हा हा हा =)) अरे पण दुपारी १:३० च्या सुमारास विश्वासराव हत्तीवर असताना एका गोळीने खलास झाल्याचा उल्लेख आहेच ना.

In reply to by बॅटमॅन

त्यांनी तोफा कबूल केल्या असतील आणि मग हत्ती वर बसले असतील. अहो, तेंव्हापासून हे बदला-बदलीचे राजकारण सुरु आहे, असे पण सांगता येईल.

बाँस, साँरी,साँरी, आँफीस...हा उमेश आँसाँ नाँक्खाँतुन काँ बोंलतोंय... म्हणजे तो एका 'विशिष्ट जमातीचा' आहे अशी काही गुढकथा आहे का हि...? (कंफ्युज्ड)

आयुर्हित 20/07/2014 - 21:08
मानले बुवा आपल्याला. जबरदस्त निरीक्षणशक्ति आहे जिवनभौ आपली! नायिकेला काहीतरी शिकायचे असते व तिला आपली चुक कळुन येते (स्वॉट अ‍ॅनॅलिसिसचे उत्तम उदाहरण) व ती ठाम निर्णय घेवु शकते (निर्णयक्षमता)हे सकारात्मकपणे दाखवुन दिल्याबद्दल धन्यवाद. मिपावर एक उत्तम लेखक उदयास आलेला आहे, हे येथे नमुद करावेसे वाटते.

In reply to by सानिकास्वप्निल

दिपक.कुवेत 21/07/2014 - 10:41
जिवभौंच्या कथा ह्या विश्लेषणासाठि नसतातच. त्या नुसत्या वाचायच्या (कॉमेडि अ‍ॅंगलने) आणि स्वःतास सुदैवी समजायचे कि आपणास त्यांच्या कथा वाचण्याचे भाग्य लाभत आहे ते!

एस 21/07/2014 - 11:50
mohite jeevan भौं, तुमची मस्करी करणार्‍या पामरांना क्षमा करा. मीही काल हाSSSSSS लांबलचक प्रतिसाद टंकला होता इथे. पार भेटि अनुपचन पासून कोबीखीर आणि आबालीग्रीसभटकंतीपासून मध्यवर्ती भाषा अन् काय काय टाकलं होतं. तुम्हांला पुरस्कार पण दिला होता येक. पण पूर्वपरीक्षण करायला गेलो आणि नेट बंद पडलं. तेव्हाच मला माझ्या चुकीची जाणीव झाली. सगळे टंकनश्रम वाया गेलेन् काय! तेव्हा मी जीवनभौंच्या कथांचं इडंबन नाय करू शकत. का? अरे का काय का? ते इंटर्नेट खपवून घेणार नाही. का? सांग ना का? अरे पुन्हा तेच! कारण......कारण...... नाही ते शक्य नाही!!!!!!! (इकडेतिकडे पहात) चला पुढची जिलबी कोण टाकतंय? (कडामकुडूम! कडामकुडून! (पॉपकॉर्नचा आवाज))...

विजुभाऊ 22/07/2014 - 07:51
"आमच्या येथे कथा पाडुन मिळतील" असा बोर्ड जीवनभौनी लावला आहे. आणि कथा ल्ह्याच ,कथा ल्ह्याच असा पाडीक आग्रह करीत आहेत असे अदृश्य द्रुश्य नजरेसमोर तरळून गेले

वपाडाव 22/07/2014 - 23:49
आत्मिश्वासु जिल्बीकारक जीवंभौचा विजै असो... आनेक आत्याचारी स्त्रियांच्या कैवार्‍याचे देव रक्षण करो...

मी तुझी होऊ शकत नाही,' 'का?,' 'ते तु ऐकु शकणार नाहीस,' 'का? सांग ना का?,' 'कारण........कारण........मी...... नाही ते शक्य नाही,' 'दिपिका' मी तुझ्या शिवाय जगु शकत नाही', *
तो * म्हणजे दिपिकाचा नवरा आहे. आणि अचानक, तो दिपिका आणि उमेश यांच्यामधे येऊन * उभा राहिलायं!

विजुभाऊ 23/07/2014 - 09:00
अनेक माझ्यासारख्या आनेक कितीतरी स्रीया संसार करतात की,त्याचे नवरे त्याच्यावर अत्याचार करीत आसतात तरी ही त्याचा संसार चालु आहे, मग मी का यातुन बाहेर पडले याचा मला आपमान वाटतो. अरे वरील वाक्य नजरेतुन सुटले की.. हा तर मराठी कथालेखकाना फुल्ल टॉस दिलाय. सगळे एकदम समर्पण करायची सम्धी आलीये.......
लेखनविषय:
लेखनप्रकार
'मी तुझी होऊ शकत नाही,' 'का?,' 'ते तु ऐकु शकणार नाहीस?,' 'का?सांग ना का?,' 'कारण......कारण......मी.....

तुर्किश आउबरजिन योगर्ट डिप (तुर्किश वांग्याचे भरीत)

मधुरा देशपांडे ·

अरे वा हे तर अरेबियन "बाबा गनूश" सारखे दिसतेय... फक्त यात दोन चमचे ताहिनी (बारीक वाटलेले पांढरे तीळ), चिमूटभर धणेपावडर आणि दह्याऐवजी लिंबाचा रस घातला की झाले ! अरेबियन खुबुस (गव्हाची जाड भाकरी) बरोबर बाबा गनूश आणि हुम्मुस म्हणजे जेवणाची युssम्मी सुरुवात !

स्रुजा 20/07/2014 - 20:58
मला ही चित्र बघून आधी बाबा गनूश च वाटलं. मला हा प्रकार फार आवडतो आणि याची रेसिपी हवीच होती . मनापासून धन्यवाद :) मागच्या वेळेला इकडच्या शेगडी वर मागच्या वेळी भरताचे वांगे भाजले आणि एकूण जो काही पसारा झाला त्याचा हरे राम ! ओव्हन मध्ये कसं भाजायचं वांगं ? सरळ मेश वर ठेवलं तर तोच गोंधळ होईल न परत? बेकिंग ट्रे मध्ये ठेवून होईल का ?

पाकृ आवडल्याबद्दल सगळ्यांचे आभार. हा पदार्थ बाबा गनुश सारखाच आहे. मूळ पदार्थाचे नाव तुर्किश मध्ये Yoğurtlu Patlican Salatasi असे आहे. स्रुजा, मी ओव्हन मध्ये भाजताना असे करते. वांग्याला थोडे तेल लावून सुरीने किंवा काट्याने टोचे मारून घ्यायचे. ओव्हन २००-२२० डिग्री वर प्रीहीट करायचा. बेकिंग ट्रे मध्ये वांगी ठेवून ५०-६० मिनिटे ठेवायचे. बेकिंग ट्रे च्या ऐवजी केकचे एखादे पसरट पॅन असेल तर तेही चालेल.

In reply to by दिपक.कुवेत

हो. गॅसवर नाही लागत एवढा वेळ पण इथे गॅस नाही ना. :( त्यामुळे ओव्हनला पर्याय नाही. आणि त्यात किमान ४५ मिनिटे लागतात.

भरीत अथवा बाबा गनूशसाठी वांगे शिजवायची सोपी (आणि भाजताना होणारा पसारा टाळणारी) पद्धतः कुकरमध्ये वांगे ठेवून (वांगे पाण्यात तरंगते) अर्धा कुकर भरेल इतके पाणी भरून तीन चार शिट्ट्या घ्याव्या. नंतर कुकर विस्तवावरून बाजूला ठेवून थंड झाल्यावर उघडावा. कमी वेळ लागतो, पसारा होत नाही, वांग्याची साले सहज निघतात आणि भरीत अथवा बाबा गनूशची चव वांगे भाजून केल्यासारखीच लागते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

स्रुजा 22/07/2014 - 06:45
वांगी भाजायच्या सगळ्यांच्या टीप साठी धन्यवाद :) वांगी कुकर मध्ये तुम्ही म्हणता तशी शिजवली तर खरपूस चव येणार नाही ना पण?

प्यारे१ 21/07/2014 - 01:45
परवा 'रमादान' निमित्त 'रोजा खोलने के वक्त' एकानं स्थानिक पदार्थ आणले होते. आम्ही गोश्त न खाने वाले. तेव्हा चव चाखायला मिळाली. आवडलं प्रकरण. खुसखुस की रोटी/डंडावाला ब्रेड के साथ. (हल्लीच्या 'शुक्रीटी'वाल्याकडं काठी असते तेवढ्या जाडी, उंचीचा डंडा ब्रेड)

दिपक.कुवेत 21/07/2014 - 10:45
आणि फोटो. हे अरेबीक भरीत एवढं आवडत नाहि. काहि ठिकाणी त्यात व्हिनेगर घालतात का? कारण खाताना चरचरीत लागतं म्हणुन....

एस 21/07/2014 - 12:22
वांगं आणि तेही आंबट वगैरे. काय माहिती! आपल्याला वांगं झणझणीत खायची सवय आहे. ;-) पण पाकृ मस्त. आणि ते फोटो छानच आले आहेत. विशेषतः काळ्या पार्श्वभूमीवर पांढर्‍या प्लेटचा वापर. प्रपेंना दीपक कुवेत यांनी केलेली सूचना तुम्ही अंमलात आणलीय याचा आनंद वाटला...! :-) पाकृबद्दल धन्यवाद!

Maharani 22/07/2014 - 09:31
वा मस्तच ....... मावेमधे full वर ७/८ मिनीटात वांगे भाजले जाते.तेल लावून टोचे मारून ४ मि.१ बाजू.....३/४मि. दूसरी ......तयार..

अरे वा हे तर अरेबियन "बाबा गनूश" सारखे दिसतेय... फक्त यात दोन चमचे ताहिनी (बारीक वाटलेले पांढरे तीळ), चिमूटभर धणेपावडर आणि दह्याऐवजी लिंबाचा रस घातला की झाले ! अरेबियन खुबुस (गव्हाची जाड भाकरी) बरोबर बाबा गनूश आणि हुम्मुस म्हणजे जेवणाची युssम्मी सुरुवात !

स्रुजा 20/07/2014 - 20:58
मला ही चित्र बघून आधी बाबा गनूश च वाटलं. मला हा प्रकार फार आवडतो आणि याची रेसिपी हवीच होती . मनापासून धन्यवाद :) मागच्या वेळेला इकडच्या शेगडी वर मागच्या वेळी भरताचे वांगे भाजले आणि एकूण जो काही पसारा झाला त्याचा हरे राम ! ओव्हन मध्ये कसं भाजायचं वांगं ? सरळ मेश वर ठेवलं तर तोच गोंधळ होईल न परत? बेकिंग ट्रे मध्ये ठेवून होईल का ?

पाकृ आवडल्याबद्दल सगळ्यांचे आभार. हा पदार्थ बाबा गनुश सारखाच आहे. मूळ पदार्थाचे नाव तुर्किश मध्ये Yoğurtlu Patlican Salatasi असे आहे. स्रुजा, मी ओव्हन मध्ये भाजताना असे करते. वांग्याला थोडे तेल लावून सुरीने किंवा काट्याने टोचे मारून घ्यायचे. ओव्हन २००-२२० डिग्री वर प्रीहीट करायचा. बेकिंग ट्रे मध्ये वांगी ठेवून ५०-६० मिनिटे ठेवायचे. बेकिंग ट्रे च्या ऐवजी केकचे एखादे पसरट पॅन असेल तर तेही चालेल.

In reply to by दिपक.कुवेत

हो. गॅसवर नाही लागत एवढा वेळ पण इथे गॅस नाही ना. :( त्यामुळे ओव्हनला पर्याय नाही. आणि त्यात किमान ४५ मिनिटे लागतात.

भरीत अथवा बाबा गनूशसाठी वांगे शिजवायची सोपी (आणि भाजताना होणारा पसारा टाळणारी) पद्धतः कुकरमध्ये वांगे ठेवून (वांगे पाण्यात तरंगते) अर्धा कुकर भरेल इतके पाणी भरून तीन चार शिट्ट्या घ्याव्या. नंतर कुकर विस्तवावरून बाजूला ठेवून थंड झाल्यावर उघडावा. कमी वेळ लागतो, पसारा होत नाही, वांग्याची साले सहज निघतात आणि भरीत अथवा बाबा गनूशची चव वांगे भाजून केल्यासारखीच लागते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

स्रुजा 22/07/2014 - 06:45
वांगी भाजायच्या सगळ्यांच्या टीप साठी धन्यवाद :) वांगी कुकर मध्ये तुम्ही म्हणता तशी शिजवली तर खरपूस चव येणार नाही ना पण?

प्यारे१ 21/07/2014 - 01:45
परवा 'रमादान' निमित्त 'रोजा खोलने के वक्त' एकानं स्थानिक पदार्थ आणले होते. आम्ही गोश्त न खाने वाले. तेव्हा चव चाखायला मिळाली. आवडलं प्रकरण. खुसखुस की रोटी/डंडावाला ब्रेड के साथ. (हल्लीच्या 'शुक्रीटी'वाल्याकडं काठी असते तेवढ्या जाडी, उंचीचा डंडा ब्रेड)

दिपक.कुवेत 21/07/2014 - 10:45
आणि फोटो. हे अरेबीक भरीत एवढं आवडत नाहि. काहि ठिकाणी त्यात व्हिनेगर घालतात का? कारण खाताना चरचरीत लागतं म्हणुन....

एस 21/07/2014 - 12:22
वांगं आणि तेही आंबट वगैरे. काय माहिती! आपल्याला वांगं झणझणीत खायची सवय आहे. ;-) पण पाकृ मस्त. आणि ते फोटो छानच आले आहेत. विशेषतः काळ्या पार्श्वभूमीवर पांढर्‍या प्लेटचा वापर. प्रपेंना दीपक कुवेत यांनी केलेली सूचना तुम्ही अंमलात आणलीय याचा आनंद वाटला...! :-) पाकृबद्दल धन्यवाद!

Maharani 22/07/2014 - 09:31
वा मस्तच ....... मावेमधे full वर ७/८ मिनीटात वांगे भाजले जाते.तेल लावून टोचे मारून ४ मि.१ बाजू.....३/४मि. दूसरी ......तयार..
तुर्किश रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर शाकाहारींसाठी अगदी कमी पर्याय उपलब्ध असतात. फलाफल किंवा व्हेज डोनर हे नेहमीचेच प्रकार. हा काय वेगळा प्रकार दिसतोय म्हणून मागवला आणि फार आवडला. आपल्या वांग्याच्या भरताचाच भाऊबंद. दह्यातले भरीत म्हणू शकतो. घरी करायला अगदीच सोप्पा वाटला. हा पदार्थ स्टार्टर्स मध्ये मोडणारा आहे. सोबत पिटा ब्रेड किंवा तत्सम प्रकार असतात. पण आपल्या भारतीय जेवणात पोळी भाजी किंवा खिचडी, भात यासोबत साईड डिश म्हणूनही चालतो.

थेंब

पद्मश्री चित्रे ·

सूड 22/07/2014 - 18:31
>>ओला वास रानीवनी ढग पाण्यात वाहात भोवताल सारे स्तब्ध थेंब एकटे गातात.... भीमाशंकरला आलेल्या अनुभवाचं चित्रण या चार ओळीत बद्ध झाल्यासारखं वाटलं.

वेल्लाभट 25/07/2014 - 11:07
आहा ! क्या बात ! प्रत्येक ओळीला असं एक एक चित्र दिसलं आणि शेवटच्या ओळीला ती सगळी चित्र कन्सॉलिडेट होऊन एक चित्र स्थिर उभं राहिलं डोळ्यासमोर....

सूड 22/07/2014 - 18:31
>>ओला वास रानीवनी ढग पाण्यात वाहात भोवताल सारे स्तब्ध थेंब एकटे गातात.... भीमाशंकरला आलेल्या अनुभवाचं चित्रण या चार ओळीत बद्ध झाल्यासारखं वाटलं.

वेल्लाभट 25/07/2014 - 11:07
आहा ! क्या बात ! प्रत्येक ओळीला असं एक एक चित्र दिसलं आणि शेवटच्या ओळीला ती सगळी चित्र कन्सॉलिडेट होऊन एक चित्र स्थिर उभं राहिलं डोळ्यासमोर....
लेखनविषय:
काव्यरस
संथ पाउस पडतो झाडे,कौले भिजवीत जणू स्वप्न उतरते जडावल्या पापणीत.... झाडे चिंब शहारली पक्षी मिटत पंखात शांत दुपार पेंगते थेंब थेंब न्याहळत... ओल्या लाल कौलांवर मंद पावसाचा सूर हिरव्या कंच शेतावर संथ थेंबांचा पदर... ओला वास रानीवनी ढग पाण्यात वाहात भोवताल सारे स्तब्ध थेंब एकटे गातात....

मावा केक

स्वाती दिनेश ·

In reply to by मधुरा देशपांडे

रिकोटा चीजचा मावा केला ग, नाहीतर इथे कुठला मावा मिळायाला.. आणि कधीही ये की खायला.. फोन करुन तू येईपर्यंत केक तयार.. :) स्वाती

स्पंदना 19/07/2014 - 17:16
ही रेसेपी फार म्हणजे फार शोधत होते. जवळ जवळ २० वर्षापुर्वी एकदा केला होता, पण लिहुन नव्हती ठेवली. आता मात्र ही चुक करणार नाही. फंटास्टिक चव असते. अन स्लाईसेस काय दिसताहेत स्वातीताई!! सल्युट!!

एका नॉनस्टीकपॅनमध्ये रिकोटा चीज घाला व मध्यम आचेवर परता. सारखे परतावे लागते. साधारण २५-३० मिनिटे तरी लागतात.आधी चीज पात्तळ होते ,निराश न होता ढवळत रहा. नंतर हळूहळू घट्ट होऊन खवा होतो. साधारण जेवढे चीज असेल त्याच्या निम्मा मावा होतो. स्वाती

In reply to by हवालदार

स्पंदना 20/07/2014 - 23:23
गुलाबजामसाठी मी इव्हॅपोरेटेड मिल्कमध्ये मिल्क पावडर मिसळुन खवा करते. अगदी थोड अन्सॉल्टेड बटर मिसळायच अन मावेत १२ मिन्ट गरम करायच. दर २ मिनिटांनी ढवळायच.

रेवती 19/07/2014 - 18:29
फोटूत केक इतका लुसलुशीत दिसतोय की लगेच करावा असे वाटतेय. नेहमीप्रमाणेच पाकृ आवडली. रिकोटाचीजच खवा मी एकदा केला होता. चांगला झाला होता.

In reply to by मुक्त विहारि

ते म्हायत्ये हो........! :-/ पण माझ्यासारख्या अट्टलास असें वांटतें..कीं.. अंड्याशिंवायच्या क्येंकाची चंव ही आत्म्याशिवायच्या देंहां इतकिंच बेचंव असणार.................कसें........अंsssssssssss????? *biggrin* म्हणून म्हटलें..कंरावेंच एकदां पाप! =))

कसला लुसलूशीत दिसतोय केक ..यम्मी!!!! मावा केक खूप आवडतो आणितो मावा तू रिकोटा चीज वापरुन बनवलास हे उत्तम म्हणजे आता आम्हाला ही रिकोटा चीज वापरून हा केक बनवता येईल :)

नंदन 20/07/2014 - 02:30
'काफे उंड कुकन'साठी परफेक्ट! :) (अलीकडेच बंद झालेल्या 'मेरवान'च्या आठवणी पुन्हा छळून गेल्या.)

उदय के'सागर 22/07/2014 - 21:14
व्वा मस्तं दिसतोय केक. हाच केक मायक्रोवेव मधे करता येइल का? सोलो मायक्रोवेव मधे? मी साधे केक बनवतो तेंव्हा पाच किंवा सात मिनिटे हाय मोड़ वर केक बेक करतो आणि केक मऊ स्पौंजी होतो. तसाच हां मावा केक होउ शकेल का मायक्रोवेव मधे?

उदय के'सागर 22/07/2014 - 21:14
व्वा मस्तं दिसतोय केक. हाच केक मायक्रोवेव मधे करता येइल का? सोलो मायक्रोवेव मधे? मी साधे केक बनवतो तेंव्हा पाच किंवा सात मिनिटे हाय मोड़ वर केक बेक करतो आणि केक मऊ स्पौंजी होतो. तसाच हां मावा केक होउ शकेल का मायक्रोवेव मधे?

In reply to by उदय के'सागर

मला काही दिवसांपुर्वी मिपावर मिळालेली ही काही उत्तरे: १. मायक्रो मोड(हा एकच मोड आहे) मध्ये कोणते पदार्थ करता येतात?>>> या मोडमधे पदार्थ गर्म करण्याखेरीज रवा/ शेंगदाणे भाजणे, साबुदाण्याची खिचडी, गाजर हलवा वगैरे पदार्थ करता येतात. 'अन्न शिजवणे' या प्रक्रियेसाठी मायक्रोवेव मोड असतो. २. खूप पाककॄतींमध्ये ओवन ठराविक तापमानाला प्रीहीट करावा लागतो. आणि ठराविक तापमानाला ठराविक वेळ पदार्थ शिजवावा लागतो. पण या ओवन मध्ये तापमानाचं ऑप्शन नाहीये. २ मेकॅनिकल कंट्रोल आहेत. एकः पॉवर-min(२०% ), ४० (=डिफ्रॉस्ट), ६०, ८० आणि max(१००%=८०० Watts). दोनः टाईमर "१८० ला ३० मिन बेक करा" -हे या मायक्रोवेव्ह मध्ये कसं करावं?>>> हे यात होणार नाही. त्यासाठी मायक्रोवेवला कन्वेक्शन मोड असणे आवश्यक असते. ३. रोजच्या कोणत्या गोष्टी मायक्रोवेव्ह मध्ये करता येतात?(भाज्या, भात, वरण, चहा, पापड, अंडी, चिकन, मटन)>>> पापड मस्त एकसारखे भाजले जातात. अंडी मायक्रोवेवमधे उकडायला ठेवू नका, मायक्रोवेवमधे अंड्यांचा स्फोट होतो. चहा/ दूध गरम करता येईल. भाज्या करताना कडधान्ये, फ्लॉवर, गाजर, फरसबी, तोंडली इत्यादी भाज्या मायक्रोवेवमधे शिजवून घेऊन मग गॅसवर फोडणीला टाकता येतील. मायक्रोवेवमधे कमी वेळात भाज्या शिजतात. ४. इन्पुट पॉवर १२०० वॉट्स आहे. म्हणजे फुल्ल पॉवरला अंदाजे तासाला १.२ युनीट वीज=१०रुपये. सवलतीबाहेरच्या ९३० रु च्या गॅसच्या तुलनेत कितपत किफायतशीर आहे?>>> या प्रश्नाला पास (श्रेयाव्हेरः हसरी )

In reply to by तुषार काळभोर

उदय के'सागर 23/07/2014 - 13:03
धन्यवाद पैलवान.
"१८० ला ३० मिन बेक करा" -हे या मायक्रोवेव्ह मध्ये कसं करावं?>>> हे यात होणार नाही. त्यासाठी मायक्रोवेवला कन्वेक्शन मोड असणे आवश्यक असते.
मला हे फारसं पटलं नाही कारण वर म्हंटल्याप्रमाणे, मी ज्या काही केक च्या रेसेपी आहेत त्या सोलो मायक्रोवेव मधे हाय मोड वर ५-७ मिनीटे बेक करुन उत्तम केल्या आहेत, त्यामूळे ते अगदीच होणार नाही असं वाटत नाही. अर्थात कन्व्हेक्शन असल्यास ते अजून उत्तम दर्जाचं होत असेल ह्यात शंका नाही.

मायक्रोव्हेव -मायक्रोवेव + कनव्हेक्शन असेल तर कन्वेक्शन मोड वर ठेवून साध्या अवन प्रमाणे वापरणे.म्हणजेच साध्या अवन मध्ये जितका वेळ लागतो साधारण तितकाच वेळ त्यातही लागतो आणि केक उत्तम होतो. साध्या मायक्रोवेव (बिना कन्व्हेक्शनचा) मध्ये जर केक केला तर त्याला ब्राऊनिंग येत नाही आणि कधी कधी केक आतून होतो पण बाहेरुन सॉगी रहातो.(वाफ धरल्यामुळे) साध्या मायक्रोव्हेव अवन मध्ये केक करताना साधारण ८०० वॅट वर ६ मिनिटे वेळ लागतो. वॅटेज कमीजास्त असेल त्या प्रमाणात वेळ अ‍ॅडजस्ट करावा लागेल. अधिक माहितीसाठी हे वाचावे. स्वाती

In reply to by मधुरा देशपांडे

रिकोटा चीजचा मावा केला ग, नाहीतर इथे कुठला मावा मिळायाला.. आणि कधीही ये की खायला.. फोन करुन तू येईपर्यंत केक तयार.. :) स्वाती

स्पंदना 19/07/2014 - 17:16
ही रेसेपी फार म्हणजे फार शोधत होते. जवळ जवळ २० वर्षापुर्वी एकदा केला होता, पण लिहुन नव्हती ठेवली. आता मात्र ही चुक करणार नाही. फंटास्टिक चव असते. अन स्लाईसेस काय दिसताहेत स्वातीताई!! सल्युट!!

एका नॉनस्टीकपॅनमध्ये रिकोटा चीज घाला व मध्यम आचेवर परता. सारखे परतावे लागते. साधारण २५-३० मिनिटे तरी लागतात.आधी चीज पात्तळ होते ,निराश न होता ढवळत रहा. नंतर हळूहळू घट्ट होऊन खवा होतो. साधारण जेवढे चीज असेल त्याच्या निम्मा मावा होतो. स्वाती

In reply to by हवालदार

स्पंदना 20/07/2014 - 23:23
गुलाबजामसाठी मी इव्हॅपोरेटेड मिल्कमध्ये मिल्क पावडर मिसळुन खवा करते. अगदी थोड अन्सॉल्टेड बटर मिसळायच अन मावेत १२ मिन्ट गरम करायच. दर २ मिनिटांनी ढवळायच.

रेवती 19/07/2014 - 18:29
फोटूत केक इतका लुसलुशीत दिसतोय की लगेच करावा असे वाटतेय. नेहमीप्रमाणेच पाकृ आवडली. रिकोटाचीजच खवा मी एकदा केला होता. चांगला झाला होता.

In reply to by मुक्त विहारि

ते म्हायत्ये हो........! :-/ पण माझ्यासारख्या अट्टलास असें वांटतें..कीं.. अंड्याशिंवायच्या क्येंकाची चंव ही आत्म्याशिवायच्या देंहां इतकिंच बेचंव असणार.................कसें........अंsssssssssss????? *biggrin* म्हणून म्हटलें..कंरावेंच एकदां पाप! =))

कसला लुसलूशीत दिसतोय केक ..यम्मी!!!! मावा केक खूप आवडतो आणितो मावा तू रिकोटा चीज वापरुन बनवलास हे उत्तम म्हणजे आता आम्हाला ही रिकोटा चीज वापरून हा केक बनवता येईल :)

नंदन 20/07/2014 - 02:30
'काफे उंड कुकन'साठी परफेक्ट! :) (अलीकडेच बंद झालेल्या 'मेरवान'च्या आठवणी पुन्हा छळून गेल्या.)

उदय के'सागर 22/07/2014 - 21:14
व्वा मस्तं दिसतोय केक. हाच केक मायक्रोवेव मधे करता येइल का? सोलो मायक्रोवेव मधे? मी साधे केक बनवतो तेंव्हा पाच किंवा सात मिनिटे हाय मोड़ वर केक बेक करतो आणि केक मऊ स्पौंजी होतो. तसाच हां मावा केक होउ शकेल का मायक्रोवेव मधे?

उदय के'सागर 22/07/2014 - 21:14
व्वा मस्तं दिसतोय केक. हाच केक मायक्रोवेव मधे करता येइल का? सोलो मायक्रोवेव मधे? मी साधे केक बनवतो तेंव्हा पाच किंवा सात मिनिटे हाय मोड़ वर केक बेक करतो आणि केक मऊ स्पौंजी होतो. तसाच हां मावा केक होउ शकेल का मायक्रोवेव मधे?

In reply to by उदय के'सागर

मला काही दिवसांपुर्वी मिपावर मिळालेली ही काही उत्तरे: १. मायक्रो मोड(हा एकच मोड आहे) मध्ये कोणते पदार्थ करता येतात?>>> या मोडमधे पदार्थ गर्म करण्याखेरीज रवा/ शेंगदाणे भाजणे, साबुदाण्याची खिचडी, गाजर हलवा वगैरे पदार्थ करता येतात. 'अन्न शिजवणे' या प्रक्रियेसाठी मायक्रोवेव मोड असतो. २. खूप पाककॄतींमध्ये ओवन ठराविक तापमानाला प्रीहीट करावा लागतो. आणि ठराविक तापमानाला ठराविक वेळ पदार्थ शिजवावा लागतो. पण या ओवन मध्ये तापमानाचं ऑप्शन नाहीये. २ मेकॅनिकल कंट्रोल आहेत. एकः पॉवर-min(२०% ), ४० (=डिफ्रॉस्ट), ६०, ८० आणि max(१००%=८०० Watts). दोनः टाईमर "१८० ला ३० मिन बेक करा" -हे या मायक्रोवेव्ह मध्ये कसं करावं?>>> हे यात होणार नाही. त्यासाठी मायक्रोवेवला कन्वेक्शन मोड असणे आवश्यक असते. ३. रोजच्या कोणत्या गोष्टी मायक्रोवेव्ह मध्ये करता येतात?(भाज्या, भात, वरण, चहा, पापड, अंडी, चिकन, मटन)>>> पापड मस्त एकसारखे भाजले जातात. अंडी मायक्रोवेवमधे उकडायला ठेवू नका, मायक्रोवेवमधे अंड्यांचा स्फोट होतो. चहा/ दूध गरम करता येईल. भाज्या करताना कडधान्ये, फ्लॉवर, गाजर, फरसबी, तोंडली इत्यादी भाज्या मायक्रोवेवमधे शिजवून घेऊन मग गॅसवर फोडणीला टाकता येतील. मायक्रोवेवमधे कमी वेळात भाज्या शिजतात. ४. इन्पुट पॉवर १२०० वॉट्स आहे. म्हणजे फुल्ल पॉवरला अंदाजे तासाला १.२ युनीट वीज=१०रुपये. सवलतीबाहेरच्या ९३० रु च्या गॅसच्या तुलनेत कितपत किफायतशीर आहे?>>> या प्रश्नाला पास (श्रेयाव्हेरः हसरी )

In reply to by तुषार काळभोर

उदय के'सागर 23/07/2014 - 13:03
धन्यवाद पैलवान.
"१८० ला ३० मिन बेक करा" -हे या मायक्रोवेव्ह मध्ये कसं करावं?>>> हे यात होणार नाही. त्यासाठी मायक्रोवेवला कन्वेक्शन मोड असणे आवश्यक असते.
मला हे फारसं पटलं नाही कारण वर म्हंटल्याप्रमाणे, मी ज्या काही केक च्या रेसेपी आहेत त्या सोलो मायक्रोवेव मधे हाय मोड वर ५-७ मिनीटे बेक करुन उत्तम केल्या आहेत, त्यामूळे ते अगदीच होणार नाही असं वाटत नाही. अर्थात कन्व्हेक्शन असल्यास ते अजून उत्तम दर्जाचं होत असेल ह्यात शंका नाही.

मायक्रोव्हेव -मायक्रोवेव + कनव्हेक्शन असेल तर कन्वेक्शन मोड वर ठेवून साध्या अवन प्रमाणे वापरणे.म्हणजेच साध्या अवन मध्ये जितका वेळ लागतो साधारण तितकाच वेळ त्यातही लागतो आणि केक उत्तम होतो. साध्या मायक्रोवेव (बिना कन्व्हेक्शनचा) मध्ये जर केक केला तर त्याला ब्राऊनिंग येत नाही आणि कधी कधी केक आतून होतो पण बाहेरुन सॉगी रहातो.(वाफ धरल्यामुळे) साध्या मायक्रोव्हेव अवन मध्ये केक करताना साधारण ८०० वॅट वर ६ मिनिटे वेळ लागतो. वॅटेज कमीजास्त असेल त्या प्रमाणात वेळ अ‍ॅडजस्ट करावा लागेल. अधिक माहितीसाठी हे वाचावे. स्वाती
साहित्य- १५० ग्राम मैदा १५० ग्राम मावा/खवा (मावा उपलब्ध नसल्यास रिकोटाचीज चा मावा बनवावा.) १२५ ग्राम तूप/लोणी २०० ग्राम साखर ४ अंडी १ चहाचा चमचा वॅनिला इसेन्स १ चहाचा चमचा बेकिंग पावडर पाव कप दूध १चिमूट मीठ कृती- मावा पुरणयंत्रातून मो़कळा करुन घ्या. मैदा,बेकिंग पावडर व मीठ एकत्र करुन घ्या आणि मोकळा केलेला मावा हलक्या हाताने त्यात मिक्स करा. तूप/लोणी फेटून घ्या. त्यात साखर घालून फेटा. अंडी घालून बिट करा. वॅनिला अर्क घाला ,२ मोठे चमचे दूध घाला. मैदा व माव्याचे मिश्रण थोडे थोडे घाला व हलक्या हाताने फेटा. मिश्रण घट्ट वाटले तर एखादा चमचा दूध घाला. सर्व मिश्रण एकजीव झाले पाहिजे. अवन १८० अंश से.

मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास

बॅटमॅन ·

प्रचेतस 19/07/2014 - 14:24
जबरी रे. 'पुलकित' लेखन आवडत नसल्याने हे पुस्तक वाचलेले नव्हते. आता मात्र वेगळ्या विषयामुळे हे वाचावे लागणार असे दिसत आहे. हे मुकुंदराज कवी बहुधा देवगिरीच्या यादवांचे दरबारी होते ना? सिंघण का कृष्णदेव यादव?

In reply to by प्रचेतस

मृगनयनी 19/07/2014 - 14:45
मस्त!!.. बॅटमन... थॅंन्क्स... काही गोष्टींच्या आपण शोधात असतो.. नन्तर विसरूनही जातो.. पण "अश्या" अचानक त्या समोर येतात... आणि आनन्द होतो... :) शेवटचा टाकलेला 'पॅरा' 'लय भारी'!!... :) .. :)

आतिवास 19/07/2014 - 15:09
माझं आवडतं पुस्तक. विडंबन करायचं तर केवढा अभ्यास लागतो याची जाणीव करून देणारं पुस्तक! हल्लीच्या अस्मिता नाजूक झालेल्या काळात पुल असं पुस्तक लिहू शकले नसते, त्यांना कदाचित हे पुस्तक मागे घ्यावं लागलं असतं ही जाणीव दु:खद आहे खरी. त्यातला माझी आवडती वाक्यं: 'दासबोध' हा समर्थांचा फार प्रसिद्ध ग्रंथ. व्याख्यानाच्या पूर्वतयारीला ह्या ग्रंथासारखा ग्रंथ नाही. 'यत्न तो देव जाणावा', 'सामर्थ्य आहे चळवळीचे', 'धटासी असावे धट' असे खूप तुकडे श्रोत्यांवर फेकण्यासाठी मिळण्याची इथे सोय आहे. ह्या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इतर लेखक समासाची जागा कोरी सोडतात; दासबोधात समास लिहून इतर जागा कोरी सोडली आहे. म्हणून दासबोधातील समास म्हणजे लिहिलेला भाग. पुष्कळ लोक दासबोध वाचून कोरे राहतात ह्याचे हेही कारण असेल.

In reply to by आतिवास

दासबोधातली मूर्खाची इतकी लक्षणं वाचल्यावर, नक्की शहाणा कुणाला म्हणायचं हा प्रश्न पडतो!

In reply to by संजय क्षीरसागर

प्रामाणिकपणे मागे वळून पाहिले तर प्रत्येकाला या जगात सर्वकाळ / सर्ववेळ शहाणा असा कोणीच नाही हेच दिसेल... ;)

In reply to by संजय क्षीरसागर

वरचं मत माझं स्वतःचं आहे :) आणि "मागे वळून पाहताना" म्हणजे "स्वतःच्या भूतकाळाकडे प्रामाणिकपणे पाहताना" असा साधा सरळ अर्थ आहे... काहीही गर्भित नाही. :D

In reply to by आतिवास

धन्या 21/07/2014 - 17:10
लोक ऊठता बसता "दासबोधाच्या अमक्या दशकाच्या तमक्या समासात असं असं म्हटले आहे" असं का म्हणतात याचे कारण आता कळले. घरी असलेली दासबोधाची प्रत अधून मधून वाचायला हवी.

विडंबन करायचं तर केवढा अभ्यास लागतो याची जाणीव करून देणारं पुस्तक! असेच म्हणते, स्वाती

लेख आणि दुव्यांसाठी धन्यवाद ! मराठीचा अभिमान असणार्‍यांकडूनही कळत नकळत मराठीकडे दुर्लक्ष होत असते हे या लेखावरून अधोरेखित होते हे नक्की. मात्र मराठीला केवळ राजभाषा (राज्यापुरती) म्हणून नव्हे तर अर्थकारणाची (भाषेच्या वापराने / अभ्यासाने बर्‍यापैकी सुखसमाधानाने राहण्याइतपत तरी अर्थार्जन होऊ शकेल अशी) भाषा म्हणून महत्व आल्याशिवाय तिच्यावर पुरेसे लक्ष केंद्रित होणार नाही हेही तितकेच नक्की. असो. "मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास" कुठे मिळू शकेल का ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रचेतस 19/07/2014 - 17:53
हे पुस्तक अप्पा बळवंत चौकातील दुकानांत, कुठल्याही मराठी पुस्तक प्रदर्शनात किंवा बुकगंगावर मिळू शकेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मनीषा 19/07/2014 - 18:21
तुम्ही पुण्यात असाल तर , अत्रे हॉल जवळ 'अक्षरधारा' , किंवा डेक्कन जिमखन्यावर 'पॉप्युलर' इथे मिळू शकेल कदाचित

मनीषा 19/07/2014 - 17:39
गाळीव इतिहास वाचलेलं आहेच . त्या काळात असलेली सांस्कृतिक आणि साहित्यिक सहिष्णुता हल्ली कमी झाली आहे असे वाटते. तुम्ही दिलेल्या दुव्यांबद्दल आभार . @ आतिवास विडंबन करायचं तर केवढा अभ्यास लागतो याची जाणीव करून देणारं पुस्तक! +१

प्यारे१ 19/07/2014 - 18:13
वाचलंय. मुखपृष्ठावर वसंत सरवटेंचं चित्र आहे. पुलंचा सशाचे दात दाखवणारा मोठा चेहरा नि मागे बरीच पुस्तकं... असं काही! नीटसं आठवत नाही. नामदेव महाराजांच्या फॅमिलीबद्दल पण एक लेख आहे मोस्टलि. पुलंचं एक छान पुस्तक.

पुलंच्या सुप्परडुप्पर खेळीतली ही एक खेळी आहे. हा (खास पु.ल.श्टाइल) विडंबनाचा फॉर्मॅट इतका जब्बरदस्त आहे..की मूळ ग्रंथ वाचलेले नसतांन्नाही विडंबनातील प्रभावी उपहास आणि त्यातून पु.ल.काळातल्या साहित्य विश्वाला मारलेले मर्मभेदक बाण.. अशक्य कोट्या.. यामुळे आपण हसून हसून घायाळ होतो.(कै कै जणांची तर अत्यंत खतरनाक खांडोळी केलेली आहे! =)) ) माझ्यामते गद्य विडंबनातलं,हे एक श्रेष्ठतम स्वरुपाचं विडंबन आहे. माझ्यादृष्टीनी यातली उदाहरण/वेचे देणं, हा प्रकार ग्रंथाची ओळख सांगण्यासाठी ठीक.पण ओळख होण्यासाठी ते पुस्तक वाचण्याशिवाय दुसरा तरणोपायच नाही.त्याचा दुसरा भाग(क्रमशः र्‍हायलेला..! :( ) मला वाटतं-पुरचुंडी किंवा उरलं-सुरलं या पुस्तकात आलेला आहे. तो ही तेव्हढाच परिणाम कारक! पुलंचे साथिदार-वसंत सरवटे यांनी मुखपृष्ठावर काढलेलं व्यंगचित्र म्हणजे तर अशक्य..अफाट आहे! आत काय आणि कसल्या कडक दर्जाचं वाचायला मिळणार आहे,याचा ट्रेलरच आहे तो! http://www.bookganga.com/eBooks/Content/images/books/02ed3e7c227b4804a0697c4ffefc9848.jpg चित्र फोटो:- बुकगंगा..साभार!

चलत मुसाफिर 20/07/2014 - 00:31
१. लीळाचरित्राबद्दल लिहिताना पु. ल. म्हणतातः "सध्या विद्यापीठांत पी एच डी मिळवण्यासाठी चालणाय्रा लीळांच्या तुलनेत या चरित्रातील लीळा सपक आहेत." --- २. एलिचपूरच्या एका पोथीत ब्राह्मण-नापित संवाद आहे. ब्राह्मण, अशुद्ध मराठीत - "नापिता, क्षौर करावे एवं ईप्सा" नापित, शुद्ध मराठीत - "काय म्हंतोस रं बामना" ब्राह्मण(अभिनये वर्तवीत) - "क्षौर रे, नापिता !" नापित - "हात्त्याच्या! डुई करायची म्हना की भटजीबुवा, तिच्यायला..." (यापुढील शब्द आपल्याला लागत नाहीत. पण ब्राह्मणाला लागल्याशिवाय राहिले नसतील.)

किसन शिंदे 20/07/2014 - 00:40
पुलंचे पुस्तक वाचले नाही पण त्यातले काही उतारे वाचल्याचं आठवतंय. नवनीतबद्दल मागे दिड-दोन वर्षांपूर्वी तुझ्याशी बोलण्याच्या ओघात ऎकलं होतं तेव्हाच डाऊनलोड करून वाचलं होतं. अत्यंत सुंदर संग्रह आहे मराठीतल्या आद्यकवींचा. रच्याकने, हे असलं काही फार छान लिहितो रे तू!

अर्धवटराव 20/07/2014 - 00:47
अनेक वर्षे झाली हे पुस्तक वाचुन. मराठेशाहिचं श्राद्ध उरकुन मोतिचुराच्या ढिगावर तुटुन पडणारा ब्रह्मवृंद याच पुस्तकातला का ? आता नीट आठवत नाहि.

बॅटमॅन 20/07/2014 - 01:19
सर्वप्रथम, सर्व गाळीव चाहत्यांना एक 'हाय फाईव्ह'!!! स्पेसिफिकली हे पुस्तक आवडणारे बरेच लोक आहेत हे पाहून लय आनंद झाला लोकहो, बहुत धन्यवाद! वल्ली-हे एक पुस्तक तरी तू वाचलेच पाहिजेस. नाय हसून फुटलास तर ब्याटपॉड सोडीन. बाकी मुकुंदराज नक्की कुणाच्या पदरी होता हे ठाऊक नाही. पण त्याने ग्रंथरचनेबद्दल प्रेरणा व फंडिंग यासंबंधी उल्लेख केलेला आहे तो म्हणजे - नृसिंहाचा बल्लाळू | तेयाचा कुमरू जयंतपाळू | तेणे करविला हा रोळू | ग्रंथरचनेचा ||. मॄगनयनी- धन्यवाद! टवाळ कार्टा, साती, स्पा, प्रशांत आवले, स्वाती दिनेश, वाडीचे सावंत, इस्पीकचा एक्का- धन्यवाद! आतिवास- अतिशय सहमत. प्रचंड अभ्यास आणि तितकीच बिंदुगामी बुद्धी असल्याशिवाय इतकं अफाट पुस्तक केवळ अशक्य आहे. अलीकडच्या अस्मितागळवी काळात मात्र हे जमणं शक्यच नव्हतं. बरं झालं पुलंनी हे अगोदरच लिहून ठेवलं ते. मनीषा- अगदी अगदी. तरी बरंय, किमान तेवढं तरी पदरात पडलं ते! अत्रुप्त आत्मा- खंप्लीट सहमत! सरवट्यांची चित्रे इतकी समर्पक आहेत की चित्रे आणि मजकूर दोन्हीही एकत्रच लक्षात राहतो. मग ती नामदेव कॉटेज इंडस्ट्री असेल नैतर तिसर्‍या अगर चौथ्या अगर नवव्या शतकातील शिलालेख नैतर मुक्तेश्वर आणि त्यांच्या गुरूंचा सुखसंवाद, त्याला तोड नाही. ब्रजवासी मिष्टान्नभांडारवाले वामनपंडित, घंगाळभर शाई रोज वापरणारे शायर दासोपंत, नुसत्या एका श्लोकाने कुणाचाही बोर्‍या वाजवणारा कवी भास्करभट्ट बोरीकर, यादवकालीन शुद्ध मराठी, भोपळ्याची 'फोड', अवजड आर्येकडून न होणारी पाकनिष्पत्तन, वामनपंडितांचे यमक फिटिंग, बाल राक्षसी, इ.इ.इ. काउंटलेस उल्लेख डोळ्यांसमोर उभे राहतात. पुलंनी या एका चिंधी पुस्तकात विनोदाचे जे चौकार षट्कार मारलेत त्याला तोड नाही. प्रत्येक बॉलवर सिक्सर आहे. म्याच अन हायलाईट यांत फरकच नाही. विजुभौ- ते एक चित्र मजेशीर आहे खरं =)) तर आता माझा अजूनेक आवडता उतारा: बाल राक्षसी च्या पहिल्या भागातला धडा: काका उठा जबडा उघडा हा रामा आला त्याचा फडशा पाडा फडशा, नरडे, टांग, गटागटा, इ. शब्द मराठीत राक्षसी भाषेकडून आले असावेत, तर इनाम, मानधन , वशिला, इ. शब्द 'पैशाची' भाषेतून आले असावेत. आज मागधी , शौरसेनी, इ. कुणॉ बोलत नाही, पण पैशाची भाषा मात्र सगळ्यांना समजते. यात 'पैशाची' वरची अप्रतीम कोटी पुलंच करू जाणे. चलत मुसाफिरः धन्यवाद! यादवकालीन शुद्ध मराठीचे उदा. लैच भन्नाट आहे ;) त्या संवादात पुढचे वाक्य असे- "च्यायला सरळ बोलायला काय होतं रे *ड*च्या" ;) किसनः धन्स रे. :) नवनीत वाचलेस हे उत्तम, आता जमेल तसे सारस्वतही वाच बघू. अर्धवटरावः भन्नाट पुस्तक खरेच. बाकी तो ब्रह्मवृंद यातला नव्हे. अलुपिष्टन साहेबाबद्दल आणि युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकावला त्याबद्दल एकदम औपरोधिक आणि मस्त लिहिले आहे, पण काही लाडू इ. उल्लेख असल्याचं आठवत नाही.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 22/07/2014 - 11:20
बाकी मुकुंदराज नक्की कुणाच्या पदरी होता हे ठाऊक नाही.
मुकुंदराजासंबंधी मराठी विश्वकोशातील माहिती रोचक आहे.
नृसिंहाचा बल्लाळू | तेयाचा कुमरू जयंतपाळू | तेणे करविला हा रोळू | ग्रंथरचनेचा ||.
बाकी हा नृसिंह बल्लाळ म्हणजे वाररंगळच्या काकतीय रूद्राचा पराक्रमी सेनापती का? हा काकतीय असेल तर मुकुंदराजाला ह्याने निधी देणे शक्य वाटत नाही. जैत्रपाळाचा पण उल्लेख आहे मला वाटतं. आता यादवांकडे जैत्रपाळ दोन. पाचव्या भिल्लमाचा सेनापती जैत्रपाळ हा होयसाळांबरोबरच्या युद्धात मारला गेला तर अजून एक जैत्रपाळ म्हणजे जैतुगी हा यादवसम्राट होता. महापराक्रमी सिंघणदेवाचा हा पिता.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 22/07/2014 - 12:21
धन्स रे. त्यासंबंधी वादच फार आहेत. अन हा बल्लाळ काकतीयच असेल असेही नाही. दुसराही कोणी असेल. हा कदाचित सेनापतीही असू शकेल.

मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास हे पुस्तक संग्रही आहे. आणि वाचलेले ही आहे. पुलंच्या कोट्या, विनोद बुद्धी, अभ्यास, आणि कोपरखळ्या ह्यांचा ठासून भरणा आहे. प्रत्येक पान अन पान वाचनानंद देऊन जाते. आता पुन्हा ते हुडकुन वाचायला घेतले पाहिजे. पुनर्वाचनानंतर अधिक भर घालू शकेन.

In reply to by प्रभाकर पेठकर

पाषाणभेद 21/07/2014 - 03:01
मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास हे पुस्तक माझ्याही संग्रही आहे. वेळोवेळी त्याचे वाचन केले आहे. प्रत्येक वेळी वाचतांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो. पुलंना तोड नाही.

वर दिलेल्या लिंकवर तर मोठा खजिनाच ठेवलेला आहे. बरेच उत्खनन करावे लागणार आहे. या साठी ब्याटम्यान यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. बाकी पु.लं. बद्दल काय लिहावे. प्रचंड बुध्दीमान आणि तेवढाच खट्याळ मनुष्य होता तो. या धाग्या निमित्त गाळीव इतिहास परत एकदा वाचायला घेतो. पैजारबुवा,

In reply to by मुक्त विहारि

खटपट्या 21/07/2014 - 01:37
हेच म्हणतो !! फार्फार वर्षापूर्वी वाचले होते. परत वाचावे लागेल. बाकी वसंत सरवटे खास पुलसाठीच तयार झालेत अशी चित्रे आहेत.

चित्रगुप्त 20/07/2014 - 15:57
वा ब्याम्याराव. महाराष्ट्र सारस्वत आणि नवनीतचा उत्तम परिचय करून दिलात. हे दोन्ही ग्रंथ अमूल्य आहेत, आणि आता नवीन-जुन्या पिढीने हे पुन्हा पुन्हा वाचले पाहिजेत. हे आता जालावर उपलब्ध आहेत हे छान झाले. या प्रकारच्या काव्यांवर आणखी कोणते ग्रंथ आहेत? खरेतर आता पुन्हा पंत-संत स्टाईलची फ्याशन यायला हवी, म्हणजे मंडळी वाचतील. 'गाळीव इतिहास' फार पूर्वी वाचल्याचे आठवते, पण त्यातले उतारे वगैरे सर्व विसरलो. चिं. वि. जोशी यांचा 'मुशियन वांग्मयाचा परिचय' देखील वाचनीय आहे. (वांन्ग्मय ? वांग्मय ? नेमके कसे टंकायचे कुणी सांगेल का?)

अजया 20/07/2014 - 16:25
कोण्कोणते उतारे टंकु? बॅटमॅना, तुझ्यामुळे परत वाचुन काढले ! उतारा आहे ,देवदास ,शिवराम्,जयराम वगैरे कवी हे कवी वामन पं च्या मागून राहायला आले असावे आणि पोटमाळे' कणग्या साफ करता करता त्यांना वामन पंडित अणि मंडळींने जमवलेले यमकांचे गट्ठे हाती लागले असावे. कारण यातल्या पंडित कवीच्या कवितेतली ओळ अशी आहे: हंसा मुंगसा वासा तरसा रिसा फणसा सिरसा सारसा सरसा अनारसा!( पहा : महाराष्ट्र सारस्वत, पृ ३९३)

अजया 20/07/2014 - 17:12
फादर गॅस्पार द मायगेलवर लिहिताना पुलं त्यांच्या ष्टायलीत अक्षरशः सुटले आहेत, तशीच नामदेव कॉटेज इंडस्ट्री !! याचे उतारे देण्यात मजा नाही राव!! ते वाचाच.

बॅटमॅन 20/07/2014 - 18:13
पैजारबुवा आणि मुवि- बहुत धन्यवाद! चित्रगुप्तः या प्रकारचे अजून काही ग्रंथ आहेत, उदा. मोरोपंतांचे एक ६०० पानी चरित्र १९०७ साली लिहिले गेले ते जालावर उपलब्ध आहे, पण त्याची लिंक मिळेना. पाहून सांगतो. बाकी वाङ्मय=vAGmay. अजया: गास्पार द मायगेलचं नीट आठवेना, जमल्यास एखादा उतारा टंका ना. बाकी वामन पंडित यमके कशी फिट करीत ते सरवट्यांनी काढलेले चित्रही एक नंबर जबराट आहे!

अजया 20/07/2014 - 20:36
गस्पार द माय्गेल ह्या फादरला कोकणीचा फार अभिमान.त्या ताणात त्याने कोकणीचे व्याकरण लिहिले.त्यामुळे " अँ! हँ कितँ रे " म्हणून बरेचसी गोयकार क्र्स्तांव परत हिंदु झाले.ते पाहून त्याचा वरिष्ठ फादर स्टीफन्स ह्याने गास्पारबाबाची दाढी खेचली.इगर्जीत व्याकरण शिकवतात हे ऐकुन पळापल सुरू झाली. व्याकरणामुळे झालेल्या ख्रिस्ती धर्माच्या नुकसानीची शिक्षा म्हणून फादर गास्पारला पुन्हा त्याच्या मदरकडे पाठवीन ,अशी धमकी दिल्यावर फादर गास्पार शुद्धीवर आला ... मग त्याने पोर्तुगीज इण्टू कोन्कणी शब्दकोश लिहिला.आकाशवाणीच्या कोकणी कार्यवळीत तोच वापरीत असत. ती सतराव्या शतकातली कोंकणी असल्याने फक्त पोर्तुगीजांना कळत असे. कारण रात्रीचे पावणे नऊ वाजले आणि ट्याँ ट टीट्याँ हे संगीत वाजपी वाजवू लागले की लिस्बनला सालाझार वगैरे कोकणी इण्टू पोर्तूगीज शब्दकोश उघडून बसत.पण हे कोकणी गोंयच्या क्रिस्तावांना आणि हिंदूंना कळत नसे.पोर्तुगीज गेल्यावर नवी कोकणी सुरू झाली,ही मात्र मराठी लोकांनाच कळते!गोयकार क्रिस्ताव्, हिंदू आणि पोर्तुगीज ह्या तिघांनाही कळत नाही.... टीकाकाराला 'फाफडून उडौपी किंवा वैमानिकाला 'उडपी' वगैरे शब्द ऐकुन आमच्या मित्राची हा कार्यक्रम अश्लील असतो अशी समजूत झाली होती.पण कोकणीत ,आजन्म अविवाहित राहाण्याची प्रतिज्ञा करणार्‍याला "फादर" म्हणतात्,त्यामुळे इथे अश्लीलतेला जागाच उरत नाही ,हे सांगुन त्याला गप्प केले...

आदिजोशी 21/07/2014 - 13:38
पुलंच्या माझ्या लिस्ट मधील टॉपच्या कलाकॄतींमधे हे पुस्तक आहे. हे आणि अघळ पघळ ची पारायणं झाली आहेत. दर वेळी तितकीच मजा येते :)

धमाल मुलगा 21/07/2014 - 15:43
काय काय म्हणून लिहावं? कायच्या काय सुटलेयत पी.येल. गाळीव इतिहासात. पण मला गाळीव इतिहास म्हणलं की पहिल्यांदा डोळ्यापुढं येतात ती सरवट्यांची अशक्य भारी चित्रं. :) पु.लं.नी लिहावं, आणि सरवट्यांनी त्याला चित्राची खमंग फोडणी द्यावी असा झक्क बेत जमून आलेला आहे. :) बाकी, तत्कालीन लोक आजच्या काळातल्यासारखे हगल्यापादल्या गोष्टींनी भावना दुखावण्याइतके बेअक्कल नव्हते हे आपलं नशीबच म्हणायचं.

In reply to by धमाल मुलगा

हाडक्या 21/07/2014 - 16:55
'हगल्या-मुतल्या' गोष्टींनी असा वाक्प्रचार असताना 'हगल्यापादल्या गोष्टींनी' असे लिहून आमच्या भावना दुखावल्याबद्दल 'विशुद्ध मराठी अस्मिता' संघटनेतर्फे तुमचा सार्वजनिक निषेध!!

In reply to by हाडक्या

धमाल मुलगा 21/07/2014 - 17:39
मराठी भाषेतली बोली दर बारा कोसांवर बदलते असं जाणकार सांगतात. तस्मात, सदरहु मुद्दा आणि त्या अनुशंगाने निषेध कोलल्या गेला आहे. ;)

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 24/07/2014 - 00:35
दर बारा कोसांवर बदलते
त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे बारामतीत हा अस्साच निसर्ग क्रम असतो म्हणे...... ;) तेथे गोष्टी याच क्रमाने येतात म्हणे

बॅटमॅन 21/07/2014 - 16:00
ररागुर्जी- धन्स! धमुशेठ- पूर्ण प्रतिसादाशी सहमत, त्यातही शेवटच्या वाक्याशी तर अजूनच जास्ती सहमत! या अस्मितांची टच्च भरलेली गळवे टाचणी लावून फोडली तर बर्राच मोठ्ठा पू वाहून समाजाचे आरोग्य बर्‍यापैकी जास्ती सुधारेल यात संशय नाही. मदनबाणः वाचा ओ लौक्करात लौक्कर वाचा. पुलंचे 'सुटणे' म्हणजे काय असते त्याचा सर्वोत्तम नमुना!

In reply to by बॅटमॅन

@ तर बर्राच मोठ्ठा पू वाहून समाजाचे आरोग्य बर्‍यापैकी जास्ती सुधारेल यात संशय नाही.>>> +++++++++++++++++++११११११११११११११११११११११११११११११

विटेकर 22/07/2014 - 14:20
त्यातला " आलोडन " हा शब्द लै मन्जे लै च आवडला होता. येथे मिपावर कधीतरी वापरलाही होता. बाकी ब्याट्मन साहेबानी हे लिखाण हाती घ्यावे हे स्वाभाविकच ! ट्वाळा आवडे विनोद ! दुसरे काय ? ( संक्षी..आली बर का समर्थ ओवी .. खूष का ?)

पैसा 02/08/2014 - 23:22
हे पुस्तक कित्तीदा वाचले आहे! मात्र नमुने कोणते द्यावेत आणि कोणते मागे ठेवावेत, हेच समजत नाही!

प्रचेतस 19/07/2014 - 14:24
जबरी रे. 'पुलकित' लेखन आवडत नसल्याने हे पुस्तक वाचलेले नव्हते. आता मात्र वेगळ्या विषयामुळे हे वाचावे लागणार असे दिसत आहे. हे मुकुंदराज कवी बहुधा देवगिरीच्या यादवांचे दरबारी होते ना? सिंघण का कृष्णदेव यादव?

In reply to by प्रचेतस

मृगनयनी 19/07/2014 - 14:45
मस्त!!.. बॅटमन... थॅंन्क्स... काही गोष्टींच्या आपण शोधात असतो.. नन्तर विसरूनही जातो.. पण "अश्या" अचानक त्या समोर येतात... आणि आनन्द होतो... :) शेवटचा टाकलेला 'पॅरा' 'लय भारी'!!... :) .. :)

आतिवास 19/07/2014 - 15:09
माझं आवडतं पुस्तक. विडंबन करायचं तर केवढा अभ्यास लागतो याची जाणीव करून देणारं पुस्तक! हल्लीच्या अस्मिता नाजूक झालेल्या काळात पुल असं पुस्तक लिहू शकले नसते, त्यांना कदाचित हे पुस्तक मागे घ्यावं लागलं असतं ही जाणीव दु:खद आहे खरी. त्यातला माझी आवडती वाक्यं: 'दासबोध' हा समर्थांचा फार प्रसिद्ध ग्रंथ. व्याख्यानाच्या पूर्वतयारीला ह्या ग्रंथासारखा ग्रंथ नाही. 'यत्न तो देव जाणावा', 'सामर्थ्य आहे चळवळीचे', 'धटासी असावे धट' असे खूप तुकडे श्रोत्यांवर फेकण्यासाठी मिळण्याची इथे सोय आहे. ह्या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इतर लेखक समासाची जागा कोरी सोडतात; दासबोधात समास लिहून इतर जागा कोरी सोडली आहे. म्हणून दासबोधातील समास म्हणजे लिहिलेला भाग. पुष्कळ लोक दासबोध वाचून कोरे राहतात ह्याचे हेही कारण असेल.

In reply to by आतिवास

दासबोधातली मूर्खाची इतकी लक्षणं वाचल्यावर, नक्की शहाणा कुणाला म्हणायचं हा प्रश्न पडतो!

In reply to by संजय क्षीरसागर

प्रामाणिकपणे मागे वळून पाहिले तर प्रत्येकाला या जगात सर्वकाळ / सर्ववेळ शहाणा असा कोणीच नाही हेच दिसेल... ;)

In reply to by संजय क्षीरसागर

वरचं मत माझं स्वतःचं आहे :) आणि "मागे वळून पाहताना" म्हणजे "स्वतःच्या भूतकाळाकडे प्रामाणिकपणे पाहताना" असा साधा सरळ अर्थ आहे... काहीही गर्भित नाही. :D

In reply to by आतिवास

धन्या 21/07/2014 - 17:10
लोक ऊठता बसता "दासबोधाच्या अमक्या दशकाच्या तमक्या समासात असं असं म्हटले आहे" असं का म्हणतात याचे कारण आता कळले. घरी असलेली दासबोधाची प्रत अधून मधून वाचायला हवी.

विडंबन करायचं तर केवढा अभ्यास लागतो याची जाणीव करून देणारं पुस्तक! असेच म्हणते, स्वाती

लेख आणि दुव्यांसाठी धन्यवाद ! मराठीचा अभिमान असणार्‍यांकडूनही कळत नकळत मराठीकडे दुर्लक्ष होत असते हे या लेखावरून अधोरेखित होते हे नक्की. मात्र मराठीला केवळ राजभाषा (राज्यापुरती) म्हणून नव्हे तर अर्थकारणाची (भाषेच्या वापराने / अभ्यासाने बर्‍यापैकी सुखसमाधानाने राहण्याइतपत तरी अर्थार्जन होऊ शकेल अशी) भाषा म्हणून महत्व आल्याशिवाय तिच्यावर पुरेसे लक्ष केंद्रित होणार नाही हेही तितकेच नक्की. असो. "मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास" कुठे मिळू शकेल का ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रचेतस 19/07/2014 - 17:53
हे पुस्तक अप्पा बळवंत चौकातील दुकानांत, कुठल्याही मराठी पुस्तक प्रदर्शनात किंवा बुकगंगावर मिळू शकेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मनीषा 19/07/2014 - 18:21
तुम्ही पुण्यात असाल तर , अत्रे हॉल जवळ 'अक्षरधारा' , किंवा डेक्कन जिमखन्यावर 'पॉप्युलर' इथे मिळू शकेल कदाचित

मनीषा 19/07/2014 - 17:39
गाळीव इतिहास वाचलेलं आहेच . त्या काळात असलेली सांस्कृतिक आणि साहित्यिक सहिष्णुता हल्ली कमी झाली आहे असे वाटते. तुम्ही दिलेल्या दुव्यांबद्दल आभार . @ आतिवास विडंबन करायचं तर केवढा अभ्यास लागतो याची जाणीव करून देणारं पुस्तक! +१

प्यारे१ 19/07/2014 - 18:13
वाचलंय. मुखपृष्ठावर वसंत सरवटेंचं चित्र आहे. पुलंचा सशाचे दात दाखवणारा मोठा चेहरा नि मागे बरीच पुस्तकं... असं काही! नीटसं आठवत नाही. नामदेव महाराजांच्या फॅमिलीबद्दल पण एक लेख आहे मोस्टलि. पुलंचं एक छान पुस्तक.

पुलंच्या सुप्परडुप्पर खेळीतली ही एक खेळी आहे. हा (खास पु.ल.श्टाइल) विडंबनाचा फॉर्मॅट इतका जब्बरदस्त आहे..की मूळ ग्रंथ वाचलेले नसतांन्नाही विडंबनातील प्रभावी उपहास आणि त्यातून पु.ल.काळातल्या साहित्य विश्वाला मारलेले मर्मभेदक बाण.. अशक्य कोट्या.. यामुळे आपण हसून हसून घायाळ होतो.(कै कै जणांची तर अत्यंत खतरनाक खांडोळी केलेली आहे! =)) ) माझ्यामते गद्य विडंबनातलं,हे एक श्रेष्ठतम स्वरुपाचं विडंबन आहे. माझ्यादृष्टीनी यातली उदाहरण/वेचे देणं, हा प्रकार ग्रंथाची ओळख सांगण्यासाठी ठीक.पण ओळख होण्यासाठी ते पुस्तक वाचण्याशिवाय दुसरा तरणोपायच नाही.त्याचा दुसरा भाग(क्रमशः र्‍हायलेला..! :( ) मला वाटतं-पुरचुंडी किंवा उरलं-सुरलं या पुस्तकात आलेला आहे. तो ही तेव्हढाच परिणाम कारक! पुलंचे साथिदार-वसंत सरवटे यांनी मुखपृष्ठावर काढलेलं व्यंगचित्र म्हणजे तर अशक्य..अफाट आहे! आत काय आणि कसल्या कडक दर्जाचं वाचायला मिळणार आहे,याचा ट्रेलरच आहे तो! http://www.bookganga.com/eBooks/Content/images/books/02ed3e7c227b4804a0697c4ffefc9848.jpg चित्र फोटो:- बुकगंगा..साभार!

चलत मुसाफिर 20/07/2014 - 00:31
१. लीळाचरित्राबद्दल लिहिताना पु. ल. म्हणतातः "सध्या विद्यापीठांत पी एच डी मिळवण्यासाठी चालणाय्रा लीळांच्या तुलनेत या चरित्रातील लीळा सपक आहेत." --- २. एलिचपूरच्या एका पोथीत ब्राह्मण-नापित संवाद आहे. ब्राह्मण, अशुद्ध मराठीत - "नापिता, क्षौर करावे एवं ईप्सा" नापित, शुद्ध मराठीत - "काय म्हंतोस रं बामना" ब्राह्मण(अभिनये वर्तवीत) - "क्षौर रे, नापिता !" नापित - "हात्त्याच्या! डुई करायची म्हना की भटजीबुवा, तिच्यायला..." (यापुढील शब्द आपल्याला लागत नाहीत. पण ब्राह्मणाला लागल्याशिवाय राहिले नसतील.)

किसन शिंदे 20/07/2014 - 00:40
पुलंचे पुस्तक वाचले नाही पण त्यातले काही उतारे वाचल्याचं आठवतंय. नवनीतबद्दल मागे दिड-दोन वर्षांपूर्वी तुझ्याशी बोलण्याच्या ओघात ऎकलं होतं तेव्हाच डाऊनलोड करून वाचलं होतं. अत्यंत सुंदर संग्रह आहे मराठीतल्या आद्यकवींचा. रच्याकने, हे असलं काही फार छान लिहितो रे तू!

अर्धवटराव 20/07/2014 - 00:47
अनेक वर्षे झाली हे पुस्तक वाचुन. मराठेशाहिचं श्राद्ध उरकुन मोतिचुराच्या ढिगावर तुटुन पडणारा ब्रह्मवृंद याच पुस्तकातला का ? आता नीट आठवत नाहि.

बॅटमॅन 20/07/2014 - 01:19
सर्वप्रथम, सर्व गाळीव चाहत्यांना एक 'हाय फाईव्ह'!!! स्पेसिफिकली हे पुस्तक आवडणारे बरेच लोक आहेत हे पाहून लय आनंद झाला लोकहो, बहुत धन्यवाद! वल्ली-हे एक पुस्तक तरी तू वाचलेच पाहिजेस. नाय हसून फुटलास तर ब्याटपॉड सोडीन. बाकी मुकुंदराज नक्की कुणाच्या पदरी होता हे ठाऊक नाही. पण त्याने ग्रंथरचनेबद्दल प्रेरणा व फंडिंग यासंबंधी उल्लेख केलेला आहे तो म्हणजे - नृसिंहाचा बल्लाळू | तेयाचा कुमरू जयंतपाळू | तेणे करविला हा रोळू | ग्रंथरचनेचा ||. मॄगनयनी- धन्यवाद! टवाळ कार्टा, साती, स्पा, प्रशांत आवले, स्वाती दिनेश, वाडीचे सावंत, इस्पीकचा एक्का- धन्यवाद! आतिवास- अतिशय सहमत. प्रचंड अभ्यास आणि तितकीच बिंदुगामी बुद्धी असल्याशिवाय इतकं अफाट पुस्तक केवळ अशक्य आहे. अलीकडच्या अस्मितागळवी काळात मात्र हे जमणं शक्यच नव्हतं. बरं झालं पुलंनी हे अगोदरच लिहून ठेवलं ते. मनीषा- अगदी अगदी. तरी बरंय, किमान तेवढं तरी पदरात पडलं ते! अत्रुप्त आत्मा- खंप्लीट सहमत! सरवट्यांची चित्रे इतकी समर्पक आहेत की चित्रे आणि मजकूर दोन्हीही एकत्रच लक्षात राहतो. मग ती नामदेव कॉटेज इंडस्ट्री असेल नैतर तिसर्‍या अगर चौथ्या अगर नवव्या शतकातील शिलालेख नैतर मुक्तेश्वर आणि त्यांच्या गुरूंचा सुखसंवाद, त्याला तोड नाही. ब्रजवासी मिष्टान्नभांडारवाले वामनपंडित, घंगाळभर शाई रोज वापरणारे शायर दासोपंत, नुसत्या एका श्लोकाने कुणाचाही बोर्‍या वाजवणारा कवी भास्करभट्ट बोरीकर, यादवकालीन शुद्ध मराठी, भोपळ्याची 'फोड', अवजड आर्येकडून न होणारी पाकनिष्पत्तन, वामनपंडितांचे यमक फिटिंग, बाल राक्षसी, इ.इ.इ. काउंटलेस उल्लेख डोळ्यांसमोर उभे राहतात. पुलंनी या एका चिंधी पुस्तकात विनोदाचे जे चौकार षट्कार मारलेत त्याला तोड नाही. प्रत्येक बॉलवर सिक्सर आहे. म्याच अन हायलाईट यांत फरकच नाही. विजुभौ- ते एक चित्र मजेशीर आहे खरं =)) तर आता माझा अजूनेक आवडता उतारा: बाल राक्षसी च्या पहिल्या भागातला धडा: काका उठा जबडा उघडा हा रामा आला त्याचा फडशा पाडा फडशा, नरडे, टांग, गटागटा, इ. शब्द मराठीत राक्षसी भाषेकडून आले असावेत, तर इनाम, मानधन , वशिला, इ. शब्द 'पैशाची' भाषेतून आले असावेत. आज मागधी , शौरसेनी, इ. कुणॉ बोलत नाही, पण पैशाची भाषा मात्र सगळ्यांना समजते. यात 'पैशाची' वरची अप्रतीम कोटी पुलंच करू जाणे. चलत मुसाफिरः धन्यवाद! यादवकालीन शुद्ध मराठीचे उदा. लैच भन्नाट आहे ;) त्या संवादात पुढचे वाक्य असे- "च्यायला सरळ बोलायला काय होतं रे *ड*च्या" ;) किसनः धन्स रे. :) नवनीत वाचलेस हे उत्तम, आता जमेल तसे सारस्वतही वाच बघू. अर्धवटरावः भन्नाट पुस्तक खरेच. बाकी तो ब्रह्मवृंद यातला नव्हे. अलुपिष्टन साहेबाबद्दल आणि युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकावला त्याबद्दल एकदम औपरोधिक आणि मस्त लिहिले आहे, पण काही लाडू इ. उल्लेख असल्याचं आठवत नाही.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 22/07/2014 - 11:20
बाकी मुकुंदराज नक्की कुणाच्या पदरी होता हे ठाऊक नाही.
मुकुंदराजासंबंधी मराठी विश्वकोशातील माहिती रोचक आहे.
नृसिंहाचा बल्लाळू | तेयाचा कुमरू जयंतपाळू | तेणे करविला हा रोळू | ग्रंथरचनेचा ||.
बाकी हा नृसिंह बल्लाळ म्हणजे वाररंगळच्या काकतीय रूद्राचा पराक्रमी सेनापती का? हा काकतीय असेल तर मुकुंदराजाला ह्याने निधी देणे शक्य वाटत नाही. जैत्रपाळाचा पण उल्लेख आहे मला वाटतं. आता यादवांकडे जैत्रपाळ दोन. पाचव्या भिल्लमाचा सेनापती जैत्रपाळ हा होयसाळांबरोबरच्या युद्धात मारला गेला तर अजून एक जैत्रपाळ म्हणजे जैतुगी हा यादवसम्राट होता. महापराक्रमी सिंघणदेवाचा हा पिता.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 22/07/2014 - 12:21
धन्स रे. त्यासंबंधी वादच फार आहेत. अन हा बल्लाळ काकतीयच असेल असेही नाही. दुसराही कोणी असेल. हा कदाचित सेनापतीही असू शकेल.

मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास हे पुस्तक संग्रही आहे. आणि वाचलेले ही आहे. पुलंच्या कोट्या, विनोद बुद्धी, अभ्यास, आणि कोपरखळ्या ह्यांचा ठासून भरणा आहे. प्रत्येक पान अन पान वाचनानंद देऊन जाते. आता पुन्हा ते हुडकुन वाचायला घेतले पाहिजे. पुनर्वाचनानंतर अधिक भर घालू शकेन.

In reply to by प्रभाकर पेठकर

पाषाणभेद 21/07/2014 - 03:01
मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास हे पुस्तक माझ्याही संग्रही आहे. वेळोवेळी त्याचे वाचन केले आहे. प्रत्येक वेळी वाचतांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो. पुलंना तोड नाही.

वर दिलेल्या लिंकवर तर मोठा खजिनाच ठेवलेला आहे. बरेच उत्खनन करावे लागणार आहे. या साठी ब्याटम्यान यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. बाकी पु.लं. बद्दल काय लिहावे. प्रचंड बुध्दीमान आणि तेवढाच खट्याळ मनुष्य होता तो. या धाग्या निमित्त गाळीव इतिहास परत एकदा वाचायला घेतो. पैजारबुवा,

In reply to by मुक्त विहारि

खटपट्या 21/07/2014 - 01:37
हेच म्हणतो !! फार्फार वर्षापूर्वी वाचले होते. परत वाचावे लागेल. बाकी वसंत सरवटे खास पुलसाठीच तयार झालेत अशी चित्रे आहेत.

चित्रगुप्त 20/07/2014 - 15:57
वा ब्याम्याराव. महाराष्ट्र सारस्वत आणि नवनीतचा उत्तम परिचय करून दिलात. हे दोन्ही ग्रंथ अमूल्य आहेत, आणि आता नवीन-जुन्या पिढीने हे पुन्हा पुन्हा वाचले पाहिजेत. हे आता जालावर उपलब्ध आहेत हे छान झाले. या प्रकारच्या काव्यांवर आणखी कोणते ग्रंथ आहेत? खरेतर आता पुन्हा पंत-संत स्टाईलची फ्याशन यायला हवी, म्हणजे मंडळी वाचतील. 'गाळीव इतिहास' फार पूर्वी वाचल्याचे आठवते, पण त्यातले उतारे वगैरे सर्व विसरलो. चिं. वि. जोशी यांचा 'मुशियन वांग्मयाचा परिचय' देखील वाचनीय आहे. (वांन्ग्मय ? वांग्मय ? नेमके कसे टंकायचे कुणी सांगेल का?)

अजया 20/07/2014 - 16:25
कोण्कोणते उतारे टंकु? बॅटमॅना, तुझ्यामुळे परत वाचुन काढले ! उतारा आहे ,देवदास ,शिवराम्,जयराम वगैरे कवी हे कवी वामन पं च्या मागून राहायला आले असावे आणि पोटमाळे' कणग्या साफ करता करता त्यांना वामन पंडित अणि मंडळींने जमवलेले यमकांचे गट्ठे हाती लागले असावे. कारण यातल्या पंडित कवीच्या कवितेतली ओळ अशी आहे: हंसा मुंगसा वासा तरसा रिसा फणसा सिरसा सारसा सरसा अनारसा!( पहा : महाराष्ट्र सारस्वत, पृ ३९३)

अजया 20/07/2014 - 17:12
फादर गॅस्पार द मायगेलवर लिहिताना पुलं त्यांच्या ष्टायलीत अक्षरशः सुटले आहेत, तशीच नामदेव कॉटेज इंडस्ट्री !! याचे उतारे देण्यात मजा नाही राव!! ते वाचाच.

बॅटमॅन 20/07/2014 - 18:13
पैजारबुवा आणि मुवि- बहुत धन्यवाद! चित्रगुप्तः या प्रकारचे अजून काही ग्रंथ आहेत, उदा. मोरोपंतांचे एक ६०० पानी चरित्र १९०७ साली लिहिले गेले ते जालावर उपलब्ध आहे, पण त्याची लिंक मिळेना. पाहून सांगतो. बाकी वाङ्मय=vAGmay. अजया: गास्पार द मायगेलचं नीट आठवेना, जमल्यास एखादा उतारा टंका ना. बाकी वामन पंडित यमके कशी फिट करीत ते सरवट्यांनी काढलेले चित्रही एक नंबर जबराट आहे!

अजया 20/07/2014 - 20:36
गस्पार द माय्गेल ह्या फादरला कोकणीचा फार अभिमान.त्या ताणात त्याने कोकणीचे व्याकरण लिहिले.त्यामुळे " अँ! हँ कितँ रे " म्हणून बरेचसी गोयकार क्र्स्तांव परत हिंदु झाले.ते पाहून त्याचा वरिष्ठ फादर स्टीफन्स ह्याने गास्पारबाबाची दाढी खेचली.इगर्जीत व्याकरण शिकवतात हे ऐकुन पळापल सुरू झाली. व्याकरणामुळे झालेल्या ख्रिस्ती धर्माच्या नुकसानीची शिक्षा म्हणून फादर गास्पारला पुन्हा त्याच्या मदरकडे पाठवीन ,अशी धमकी दिल्यावर फादर गास्पार शुद्धीवर आला ... मग त्याने पोर्तुगीज इण्टू कोन्कणी शब्दकोश लिहिला.आकाशवाणीच्या कोकणी कार्यवळीत तोच वापरीत असत. ती सतराव्या शतकातली कोंकणी असल्याने फक्त पोर्तुगीजांना कळत असे. कारण रात्रीचे पावणे नऊ वाजले आणि ट्याँ ट टीट्याँ हे संगीत वाजपी वाजवू लागले की लिस्बनला सालाझार वगैरे कोकणी इण्टू पोर्तूगीज शब्दकोश उघडून बसत.पण हे कोकणी गोंयच्या क्रिस्तावांना आणि हिंदूंना कळत नसे.पोर्तुगीज गेल्यावर नवी कोकणी सुरू झाली,ही मात्र मराठी लोकांनाच कळते!गोयकार क्रिस्ताव्, हिंदू आणि पोर्तुगीज ह्या तिघांनाही कळत नाही.... टीकाकाराला 'फाफडून उडौपी किंवा वैमानिकाला 'उडपी' वगैरे शब्द ऐकुन आमच्या मित्राची हा कार्यक्रम अश्लील असतो अशी समजूत झाली होती.पण कोकणीत ,आजन्म अविवाहित राहाण्याची प्रतिज्ञा करणार्‍याला "फादर" म्हणतात्,त्यामुळे इथे अश्लीलतेला जागाच उरत नाही ,हे सांगुन त्याला गप्प केले...

आदिजोशी 21/07/2014 - 13:38
पुलंच्या माझ्या लिस्ट मधील टॉपच्या कलाकॄतींमधे हे पुस्तक आहे. हे आणि अघळ पघळ ची पारायणं झाली आहेत. दर वेळी तितकीच मजा येते :)

धमाल मुलगा 21/07/2014 - 15:43
काय काय म्हणून लिहावं? कायच्या काय सुटलेयत पी.येल. गाळीव इतिहासात. पण मला गाळीव इतिहास म्हणलं की पहिल्यांदा डोळ्यापुढं येतात ती सरवट्यांची अशक्य भारी चित्रं. :) पु.लं.नी लिहावं, आणि सरवट्यांनी त्याला चित्राची खमंग फोडणी द्यावी असा झक्क बेत जमून आलेला आहे. :) बाकी, तत्कालीन लोक आजच्या काळातल्यासारखे हगल्यापादल्या गोष्टींनी भावना दुखावण्याइतके बेअक्कल नव्हते हे आपलं नशीबच म्हणायचं.

In reply to by धमाल मुलगा

हाडक्या 21/07/2014 - 16:55
'हगल्या-मुतल्या' गोष्टींनी असा वाक्प्रचार असताना 'हगल्यापादल्या गोष्टींनी' असे लिहून आमच्या भावना दुखावल्याबद्दल 'विशुद्ध मराठी अस्मिता' संघटनेतर्फे तुमचा सार्वजनिक निषेध!!

In reply to by हाडक्या

धमाल मुलगा 21/07/2014 - 17:39
मराठी भाषेतली बोली दर बारा कोसांवर बदलते असं जाणकार सांगतात. तस्मात, सदरहु मुद्दा आणि त्या अनुशंगाने निषेध कोलल्या गेला आहे. ;)

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 24/07/2014 - 00:35
दर बारा कोसांवर बदलते
त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे बारामतीत हा अस्साच निसर्ग क्रम असतो म्हणे...... ;) तेथे गोष्टी याच क्रमाने येतात म्हणे

बॅटमॅन 21/07/2014 - 16:00
ररागुर्जी- धन्स! धमुशेठ- पूर्ण प्रतिसादाशी सहमत, त्यातही शेवटच्या वाक्याशी तर अजूनच जास्ती सहमत! या अस्मितांची टच्च भरलेली गळवे टाचणी लावून फोडली तर बर्राच मोठ्ठा पू वाहून समाजाचे आरोग्य बर्‍यापैकी जास्ती सुधारेल यात संशय नाही. मदनबाणः वाचा ओ लौक्करात लौक्कर वाचा. पुलंचे 'सुटणे' म्हणजे काय असते त्याचा सर्वोत्तम नमुना!

In reply to by बॅटमॅन

@ तर बर्राच मोठ्ठा पू वाहून समाजाचे आरोग्य बर्‍यापैकी जास्ती सुधारेल यात संशय नाही.>>> +++++++++++++++++++११११११११११११११११११११११११११११११

विटेकर 22/07/2014 - 14:20
त्यातला " आलोडन " हा शब्द लै मन्जे लै च आवडला होता. येथे मिपावर कधीतरी वापरलाही होता. बाकी ब्याट्मन साहेबानी हे लिखाण हाती घ्यावे हे स्वाभाविकच ! ट्वाळा आवडे विनोद ! दुसरे काय ? ( संक्षी..आली बर का समर्थ ओवी .. खूष का ?)

पैसा 02/08/2014 - 23:22
हे पुस्तक कित्तीदा वाचले आहे! मात्र नमुने कोणते द्यावेत आणि कोणते मागे ठेवावेत, हेच समजत नाही!
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुलंची अनेक पुस्तके अनेकांनी वाचली असतील आणि त्यातील बरेच उतारे कैकांच्या लक्षात असतील. पण टिपिकल 'पु.ल. कॅनन' मध्ये 'मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास' या छोटेखानी परंतु अप्रतीम पुस्तकाचा समावेश होत नाही. तुलनेने या पुस्तकाचे वाचक कमी आहेत असे चर्चेवरून लक्षात आले. मिपाकरांपैकी बर्‍याच जणांना हे पुस्तक नक्की माहिती असेल यात शंका नाहीच, पण सामान्यतः या पुस्तकाबद्दल व्हावी तितकी चर्चा होताना दिसत नाही हेही तितकेच खरे. तस्मात हा धागा या पुस्तकाबद्दल चर्चा करण्यासाठी काढलेला आहे. या पुस्तकातील आवडते उतारे, याची प्रेरणास्थाने, इ.इ. सर्व प्रकारची चर्चा होणे इथे अपेक्षित आहे.

पहाटे येणारी नर्स

विवेकपटाईत ·

नोबेल अन् सह्याद्री.... सगळं फुटकळ!! आयला....माणसानं असं र्‍हायला पायजे. ४ दिस झाले असतील नसतील आपरेशनला, यांच्या प्रतिभेला पाझर फुटायला लागले!!

पोस्टऑप पिरियडमध्येही तुमच्या प्रतिभेला धुमारे फुटत आहेत म्हणजे तुम्ही लवकरच खडखडीत बरे होणार असा प्रोग्नोसिस दिसत आहे ! शुभेच्छा !! ;) असेच लिहीत रहा आणि लवकर खडखडीत बरे व्हा ! :)

व्वा! पुन्हा 'कार्यरत' झाल्याचे वाचून आनंद झाला. >>>> या हॉस्पिटलमध्ये जवळपास सर्व नर्सेस भारत देशातील स्वर्ग म्हणून ओळखणार्या केरळ या राज्यातील होत्या. केरळी नर्सेस खुपच सेवाभावी असतात. त्या मानाने मराठी नर्सेस मध्ये एव्हढी सेवाभावी नर्स मिळणं नशिबाचा भाग असतो हा माझाही अनुभव आहे. मराठी मामा आणि मावश्या (दिनानाथ मंगेशकर रुग्णालय) बर्‍यापैकी उर्मटच भेटले. असो. तरीपण एकंदरीत रुग्णालयातलं वातावरण, आपण रुग्ण असताना, फारसं उत्साहवर्धक नसतच. त्यातून रात्री, गोळ्या घेऊनही, झोप येत नसेल आणि मिनिट मिनिट पहाट होण्याची वाट पाहावी लागत असेल तर होणारा मानसिक त्रास अवर्णनियच म्हणावा लागेल.

धन्या 19/07/2014 - 23:38
पृथ्वीवर अवतरली अमृतघट घेउनी अप्सरा शापित कुणी. रोगग्रस्त जीवांना पाजला रस चैतन्याचा जगण्याचा आनंद दिला
अतिशय हृदयस्पर्शी काव्य.

आशु जोग 20/07/2014 - 15:57
विवेकचूडामणी >> कोल्हटकरांचे पुस्तक का असो कुठेतरी एका लेखकानी लिहीलय... तो लिहीत असे पुढे लेखन त्याचे व्यसन बनले. त्याचा मुलगा दगावला. त्याला चितेवर पेटवलेले असतानाही त्याच्या मनात मात्र या सगळ्या अनुभवावर लिहायच्या लेखाची जुळवाजुळव चालू होती...

arunjoshi123 20/07/2014 - 23:33
शुभेच्छा.
बाकी सर्व मनातले विचार आहेत.
अस्सं होय? आठवतं. आठवतं. आपले सुपुत्र आपलं मिपावरचं सारं लेखन वाचतात असं म्हणालेले. :)

रेवती 21/07/2014 - 06:13
सर्जरी झालीये (किंवा होणार आहे) हे माहित नव्हते. आता लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा! केरळी नर्सेस चांगल्या असतात हे मीही ऐकून आहे. जर रात्री झोप येत नसेल तर पेशंटला वाचनाची परवानगी नसते का?असेल ते असो, तुम्ही मात्र लवकर बरे व्हा!

नोबेल अन् सह्याद्री.... सगळं फुटकळ!! आयला....माणसानं असं र्‍हायला पायजे. ४ दिस झाले असतील नसतील आपरेशनला, यांच्या प्रतिभेला पाझर फुटायला लागले!!

पोस्टऑप पिरियडमध्येही तुमच्या प्रतिभेला धुमारे फुटत आहेत म्हणजे तुम्ही लवकरच खडखडीत बरे होणार असा प्रोग्नोसिस दिसत आहे ! शुभेच्छा !! ;) असेच लिहीत रहा आणि लवकर खडखडीत बरे व्हा ! :)

व्वा! पुन्हा 'कार्यरत' झाल्याचे वाचून आनंद झाला. >>>> या हॉस्पिटलमध्ये जवळपास सर्व नर्सेस भारत देशातील स्वर्ग म्हणून ओळखणार्या केरळ या राज्यातील होत्या. केरळी नर्सेस खुपच सेवाभावी असतात. त्या मानाने मराठी नर्सेस मध्ये एव्हढी सेवाभावी नर्स मिळणं नशिबाचा भाग असतो हा माझाही अनुभव आहे. मराठी मामा आणि मावश्या (दिनानाथ मंगेशकर रुग्णालय) बर्‍यापैकी उर्मटच भेटले. असो. तरीपण एकंदरीत रुग्णालयातलं वातावरण, आपण रुग्ण असताना, फारसं उत्साहवर्धक नसतच. त्यातून रात्री, गोळ्या घेऊनही, झोप येत नसेल आणि मिनिट मिनिट पहाट होण्याची वाट पाहावी लागत असेल तर होणारा मानसिक त्रास अवर्णनियच म्हणावा लागेल.

धन्या 19/07/2014 - 23:38
पृथ्वीवर अवतरली अमृतघट घेउनी अप्सरा शापित कुणी. रोगग्रस्त जीवांना पाजला रस चैतन्याचा जगण्याचा आनंद दिला
अतिशय हृदयस्पर्शी काव्य.

आशु जोग 20/07/2014 - 15:57
विवेकचूडामणी >> कोल्हटकरांचे पुस्तक का असो कुठेतरी एका लेखकानी लिहीलय... तो लिहीत असे पुढे लेखन त्याचे व्यसन बनले. त्याचा मुलगा दगावला. त्याला चितेवर पेटवलेले असतानाही त्याच्या मनात मात्र या सगळ्या अनुभवावर लिहायच्या लेखाची जुळवाजुळव चालू होती...

arunjoshi123 20/07/2014 - 23:33
शुभेच्छा.
बाकी सर्व मनातले विचार आहेत.
अस्सं होय? आठवतं. आठवतं. आपले सुपुत्र आपलं मिपावरचं सारं लेखन वाचतात असं म्हणालेले. :)

रेवती 21/07/2014 - 06:13
सर्जरी झालीये (किंवा होणार आहे) हे माहित नव्हते. आता लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा! केरळी नर्सेस चांगल्या असतात हे मीही ऐकून आहे. जर रात्री झोप येत नसेल तर पेशंटला वाचनाची परवानगी नसते का?असेल ते असो, तुम्ही मात्र लवकर बरे व्हा!
लेखनविषय:
लेखनप्रकार
हॉस्पिटल म्हंटले कि नर्सेस या आल्याच! या हॉस्पिटलमध्ये जवळपास सर्व नर्सेस भारत देशातील स्वर्ग म्हणून ओळखणार्या केरळ या राज्यातील होत्या. शिवाय म्हणतात न खुदा मेहरबान तो गधा पेहलवान, या धर्तीवर माझ्या रूम मध्ये येणाऱ्या सर्वच नर्सेस पंचविसिच्या आतल्या आणि सुंदरच होत्या. भल्या पहाटे पाच सव्वा-पाचच्या सुमारास येणारी नर्सच्या बाबतीत काय म्हणावं, तिचे मोठे काळे डोळे, लांब सडक केस, सरळ नाक, सुबक देहयष्टी व शिवाय उजळ रंग. जणू स्वर्गातील अप्सराच. बाय पास सर्जरी झालेली, छातीत लागलेय टाक्यांमुळे वेदना या होत्याच त्यात भर म्हणून साठी दोन्ही पायातून नासा काढल्या मुळे, पायांना ही टाके लागलेले.

खारवलेले शेँगदाणे

कंजूस ·

रेवती 19/07/2014 - 07:05
खारे दाणे नक्की कसे करतात हे माहित नव्हते ते समजले. धन्यवाद. फोटू दिला असतात तर बरे झाले असते. अवांतर- मी खारेदाणे तूनळीवरील कृतीप्रमाणे मावेमध्ये करते. तेही चाम्गले होतात.

कंजूस 19/07/2014 - 08:10
बाजारात मिळतात ते 'खारे 'दाणे करण्यासाठी खाऱ्या पाण्याने प्रथम दाणे एक दिवस भिजवून नंतर एका रोळीत (बांबूची करंडी )अथवा चाळणीत टाकून निथळवतात .एका लोखंडी कढ ईत मीठात(अथवा वाळूत) जलद फोडतात .एका तारेच्या झाऱ्यानेच जलद हलवतात .पटकन झाऱ्याने मीठ वेगळे करत बाजूला टाकतात .मीठ दाण्यांच्या आतमध्ये मुरलेले राहते .चणे फोडण्यासाठी हीच पध्दत वापरतात .महाबळेश्वरात पाहता येईल .या पध्दतीत दाणे दुप्पट मोठे होतात पण त्यांची मूळची चव थोडी बदलते (भुजनो खारा सिंग).चणे ,दाणे ,लाह्या फोडणाऱ्यांना भडभुंजे म्हणतात . वाण्यांकडून 'खवट' व्हायला आलेले दाणे हे भडभुंजे कधीकधी स्वस्तात घेऊन वापरतात . इथे थोडी पटकन होणारी कृती दिली आहे .पावसाळ्यात खारे दाणे खायची हुक्की आली तर तासाभरात गरमागरम तयार . सालंवाले काजूंचं जमल्यास त्या सालांचाही चिकटपणा जातो आणि चविष्ट लागतात .

कंजूस 19/07/2014 - 10:05
होय लै भारी.दाणे ,लाह्या वगैरे 'फुटतात' तेव्हा त्यात एक वेगळीच चव येते आणि ही क्रिया तापलेल्या वाळूत (=भट्टीत) उत्तम होते .परंतू वाळूचे कण आत राहीले की नकोसे वाटते .

त्यात दाणे भट्टीसारखे उत्तम भाजले जातात. मीठ-पाण्यात दाणे दिवसभर भिजवून, नंतर वाळवून, त्यात भाजायचे अशी कृती आहे. इंटरेस्टेड लोकांनी ते मशिन (`सकाळ' प्रदर्शन लागल्यावर) जरुर पाहावे, अशी शिफारस करतो.

सूचनांच्या सूचीत अ, ब, आणि ड सूचना आहेत. (क) सूचना लपविली आहे. ते कांही व्यावसायिक रहस्य आहे का? असो. माझी बायको मिठ विरघळविलेले पाणी हाताशी ठेवते आणि शेंगदाणे भाजल्यावर कढईतच ते पाणी टाकून परतते. चांगले होतात. वरीलप्रमाणे कृती करून पाहीन.

In reply to by प्रभाकर पेठकर

कंजूस 20/07/2014 - 15:18
(क) चे रहस्य .दाणे फुटल्यानंतर ची तीन चार मिनीटे महत्त्वाची आहेत .झटकन ते लाला होतात आणि जळतात . असे होऊन ते वाया जाण्यापेक्षा आपण ते जरा लवकर काढतो आणि मीठाच्या पाण्यात घोळवल्यावर लक्षात येते की जरा मऊ राहिले आहेत .अशावेळी ते पुन्हा कढईतल्या गरम मीठात ठेवून एका वर्तमानपत्राने झाकून ठेवले की कुरकुरीत होतील . मी खारे दाण्यांवर बरेच प्रयोग केले त्यातली ही कृती खात्रीशिर आहे .भाजतांनाच मीठाचे पाणी मारतांना गरम कढईवर उडून भोके पडतात .काळजीपूर्वक करावे लागते .

In reply to by कंजूस

ह्म्म्म! (क) चे रहस्य उघड केल्याबद्दल धन्यवाद. खारे शेंगदाणे मी कधी केले नाहीत. पण वरील एका प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे माझी सौ. ते बनविते. आणि विश्वास ठेवा गेल्या ३० वर्षात कधी कढई बदलण्याची वेळ नाही आली.

पुण्यात मंडईच्या मागे बुरुड आळीत घरून नेलेले दाणे आणि धान्य (लाह्या) भाजून देणार्‍यांची दुकाने आहेत. काळ्या वाळूवर मोठमोठ्या घमेल्यांमध्ये मस्त भाजून मिळतात. अनिल अवचटांच्या "पुण्याची अपुर्वाई" या पुस्तकामध्ये पण यावर एक लेख आहे.

कंजूस 20/07/2014 - 22:57
आमची धाव शेंगदाण्यापर्यँतच आणि श्रावण जवळच आलाय ना . मी खारे दाणेच म्हणायचो परंतू आमच्या एका वर्धाच्या मित्राने सांगितले याला खारवलेले म्हणा . लहानपणी मामाच्या गावाला (सांगलीजवळ ,साठ पासष्ट साली )जायचो तेव्हा गावात दहा बारा चणे -फुटाणे -मुरमुरे-बत्ताशे-चिक्कीची दुकाने होती .मुलांचा खाऊ हाच होता .ऐंशी सालात ती सर्व दुकाने जाऊन तिथे मेडिकलची आली .निरोगी राहण्याचे गुपित याच चणेफुटाण्यांत दडलं होतं का ?आता गावागावांत मधुमेह पसरलेला दिसतो आहे .संध्याकाळी गल्ल्यावरून उदबत्ती फिरवतांना हा मेडिकलवाला देवाजवळ मनोभावे रोज काय बरं मागत असेल ?(---सहज सुचलं म्हणून ) .

रेवती 19/07/2014 - 07:05
खारे दाणे नक्की कसे करतात हे माहित नव्हते ते समजले. धन्यवाद. फोटू दिला असतात तर बरे झाले असते. अवांतर- मी खारेदाणे तूनळीवरील कृतीप्रमाणे मावेमध्ये करते. तेही चाम्गले होतात.

कंजूस 19/07/2014 - 08:10
बाजारात मिळतात ते 'खारे 'दाणे करण्यासाठी खाऱ्या पाण्याने प्रथम दाणे एक दिवस भिजवून नंतर एका रोळीत (बांबूची करंडी )अथवा चाळणीत टाकून निथळवतात .एका लोखंडी कढ ईत मीठात(अथवा वाळूत) जलद फोडतात .एका तारेच्या झाऱ्यानेच जलद हलवतात .पटकन झाऱ्याने मीठ वेगळे करत बाजूला टाकतात .मीठ दाण्यांच्या आतमध्ये मुरलेले राहते .चणे फोडण्यासाठी हीच पध्दत वापरतात .महाबळेश्वरात पाहता येईल .या पध्दतीत दाणे दुप्पट मोठे होतात पण त्यांची मूळची चव थोडी बदलते (भुजनो खारा सिंग).चणे ,दाणे ,लाह्या फोडणाऱ्यांना भडभुंजे म्हणतात . वाण्यांकडून 'खवट' व्हायला आलेले दाणे हे भडभुंजे कधीकधी स्वस्तात घेऊन वापरतात . इथे थोडी पटकन होणारी कृती दिली आहे .पावसाळ्यात खारे दाणे खायची हुक्की आली तर तासाभरात गरमागरम तयार . सालंवाले काजूंचं जमल्यास त्या सालांचाही चिकटपणा जातो आणि चविष्ट लागतात .

कंजूस 19/07/2014 - 10:05
होय लै भारी.दाणे ,लाह्या वगैरे 'फुटतात' तेव्हा त्यात एक वेगळीच चव येते आणि ही क्रिया तापलेल्या वाळूत (=भट्टीत) उत्तम होते .परंतू वाळूचे कण आत राहीले की नकोसे वाटते .

त्यात दाणे भट्टीसारखे उत्तम भाजले जातात. मीठ-पाण्यात दाणे दिवसभर भिजवून, नंतर वाळवून, त्यात भाजायचे अशी कृती आहे. इंटरेस्टेड लोकांनी ते मशिन (`सकाळ' प्रदर्शन लागल्यावर) जरुर पाहावे, अशी शिफारस करतो.

सूचनांच्या सूचीत अ, ब, आणि ड सूचना आहेत. (क) सूचना लपविली आहे. ते कांही व्यावसायिक रहस्य आहे का? असो. माझी बायको मिठ विरघळविलेले पाणी हाताशी ठेवते आणि शेंगदाणे भाजल्यावर कढईतच ते पाणी टाकून परतते. चांगले होतात. वरीलप्रमाणे कृती करून पाहीन.

In reply to by प्रभाकर पेठकर

कंजूस 20/07/2014 - 15:18
(क) चे रहस्य .दाणे फुटल्यानंतर ची तीन चार मिनीटे महत्त्वाची आहेत .झटकन ते लाला होतात आणि जळतात . असे होऊन ते वाया जाण्यापेक्षा आपण ते जरा लवकर काढतो आणि मीठाच्या पाण्यात घोळवल्यावर लक्षात येते की जरा मऊ राहिले आहेत .अशावेळी ते पुन्हा कढईतल्या गरम मीठात ठेवून एका वर्तमानपत्राने झाकून ठेवले की कुरकुरीत होतील . मी खारे दाण्यांवर बरेच प्रयोग केले त्यातली ही कृती खात्रीशिर आहे .भाजतांनाच मीठाचे पाणी मारतांना गरम कढईवर उडून भोके पडतात .काळजीपूर्वक करावे लागते .

In reply to by कंजूस

ह्म्म्म! (क) चे रहस्य उघड केल्याबद्दल धन्यवाद. खारे शेंगदाणे मी कधी केले नाहीत. पण वरील एका प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे माझी सौ. ते बनविते. आणि विश्वास ठेवा गेल्या ३० वर्षात कधी कढई बदलण्याची वेळ नाही आली.

पुण्यात मंडईच्या मागे बुरुड आळीत घरून नेलेले दाणे आणि धान्य (लाह्या) भाजून देणार्‍यांची दुकाने आहेत. काळ्या वाळूवर मोठमोठ्या घमेल्यांमध्ये मस्त भाजून मिळतात. अनिल अवचटांच्या "पुण्याची अपुर्वाई" या पुस्तकामध्ये पण यावर एक लेख आहे.

कंजूस 20/07/2014 - 22:57
आमची धाव शेंगदाण्यापर्यँतच आणि श्रावण जवळच आलाय ना . मी खारे दाणेच म्हणायचो परंतू आमच्या एका वर्धाच्या मित्राने सांगितले याला खारवलेले म्हणा . लहानपणी मामाच्या गावाला (सांगलीजवळ ,साठ पासष्ट साली )जायचो तेव्हा गावात दहा बारा चणे -फुटाणे -मुरमुरे-बत्ताशे-चिक्कीची दुकाने होती .मुलांचा खाऊ हाच होता .ऐंशी सालात ती सर्व दुकाने जाऊन तिथे मेडिकलची आली .निरोगी राहण्याचे गुपित याच चणेफुटाण्यांत दडलं होतं का ?आता गावागावांत मधुमेह पसरलेला दिसतो आहे .संध्याकाळी गल्ल्यावरून उदबत्ती फिरवतांना हा मेडिकलवाला देवाजवळ मनोभावे रोज काय बरं मागत असेल ?(---सहज सुचलं म्हणून ) .
खारवलेले शेंगदाणे साहित्य: शेंगदाणे ,मीठ (+अर्धीवाटी भाजण्यासाठी) .स्टीलची चाळण ,जुनी अॅल्यु०ची कढई इ० कृती : (१)वाटीभर दाणे बोलमध्ये घेऊन एक छोटा चमचाभर पाणी टाका .मिसळून अर्धाएक तास ठेवल्यावर सर्व पाणी शोषले जाईल .ओलसरपणा गेला पाहिजे . (२)दोन चमचे पाण्यात चमचाभर मीठ टाकून विरघळवा .थोडे तसेच राहील .हे एक चमचा पाणी एका मोठ्या थाळ्यात टाकून बाजूला ठेवा .

गवार फाँड्यु.... एक कधीच न केलेली पा.क्रु.....

मुक्त विहारि ·

रामपुरी 18/07/2014 - 22:42
अरेरेरे! पडवळ, दोडका, दुधी आणले नाहीत? पुढच्या वेळी नक्की खाऊन बघा आणि (जगला वाचलात तर) आम्हालाही सांगा कसे लागते.

रामपुरी 18/07/2014 - 22:45
हा कोबीच्या खिरीवर उतारा दिसतोय. आता बियर-भात वगैरे येऊ द्या

In reply to by रामपुरी

एकदा एका मित्राने त्याची बियर चिकन-बिर्याणीत सांडली. आणि मग वडीलांचे कष्ट असे वाया जायला नकोत म्हणून, म्हणून ती बियर-चिकन-बिर्याणी ओरपली.अगदी भुरके मारत मारत. पण शिवाय काही लोक टोस्ट पण विस्कीत बडवून मग एक-मेकांना टोस्ट करतात, असे ऐकिवात आहे.

आयुर्हित 18/07/2014 - 23:10
आरोग्यदायी व वर्ल्ड डेंटिस्ट असोशियन अवार्ड विनींग पाकॄ लिहिल्याबद्दल मनापासुन अभिनंदन! आत्ताच अतिंद्रिय शक्ती लेख वाचता वाचताच मला ते सर्व दिवस डोळ्यासमोर दिसत आहेत, १)कारलीफाँड्यु ला अमेरिकन डायबेटिक असोशियनचा पुरस्कार घेतांना मुवी, २)गवार फाँड्यु अवार्ड विनींग "मोस्ट बिझिनेस गिविंग पाकॄ फॉर वर्ल्ड डेंटिस्ट असोशियन" २)मुवी आणि शेफ विकास खन्ना पार्टनरशिपमध्ये Twist of Taste TV channel सुरु करत आहात आणि फोक्स ट्रॅव्हलरचे मालक रडत आहेत.

फर्मास पाक्रु ! ही पाक्रू स्विस लोक चीज घालून बिघडवून टाकतात ! पण त्यांचा मार्केटींगमध्ये हातखंडा असल्यानेच केवळ त्यांचे फोंड्यू जगप्रसिद्ध आहे आणि आपले (मुवि आपलेच आहेत त्यामुळे त्यांच्या फोंड्यूवर हक्क सांगणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच ;) ) गवार फोंड्यू गवार... आपले गावठी समजले जाते आहे आणि तिचे चीज होत नाही. याबद्दल सगळ्या विश्वाचा टीव्र णीषेढ करून मी माझ्या चार ओळी संपवितो :) ता क : रशिया गवार-फोंड्यू व्होडकात बुडवून खाण्याच्या कृतीचे पेटंट घेण्याच्या प्रयत्नात आहे. तो प्रयत्न हाणून पाडायला जगाच्या केंद्रभागी असलेल्या डोंबोलीपासून एक अखिलवैश्विक चळवळ काढणे अत्यावश्यक आहे असे सुचवित आहे.

मुविकाकांच्या पुढच्या कट्ट्याचा बेत - गवार फाँड्यु आणि मुविकाका स्पेशल कुठल्यातरी वड्या आणि मध्यवर्ती डोंबोलीत मिळणारे (पण इतर ठिकाणांहून आयात केलेले) अजून काही खाद्यपदार्थ. तेव्हा पुढच्या कट्ट्याचा वृत्तांत आणि गवार फाँड्युचे फोटो असे एकत्र येतील अशी आशा करते. :)

दिपक.कुवेत 20/07/2014 - 14:23
मुविंनी हि पाकृ लिहिण्याचेच धाडस केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन....बोला मुवि तुम्हाला काय बक्षीस देउ? (गवार कधीच न आवडणारा) दिपक

रामपुरी 18/07/2014 - 22:42
अरेरेरे! पडवळ, दोडका, दुधी आणले नाहीत? पुढच्या वेळी नक्की खाऊन बघा आणि (जगला वाचलात तर) आम्हालाही सांगा कसे लागते.

रामपुरी 18/07/2014 - 22:45
हा कोबीच्या खिरीवर उतारा दिसतोय. आता बियर-भात वगैरे येऊ द्या

In reply to by रामपुरी

एकदा एका मित्राने त्याची बियर चिकन-बिर्याणीत सांडली. आणि मग वडीलांचे कष्ट असे वाया जायला नकोत म्हणून, म्हणून ती बियर-चिकन-बिर्याणी ओरपली.अगदी भुरके मारत मारत. पण शिवाय काही लोक टोस्ट पण विस्कीत बडवून मग एक-मेकांना टोस्ट करतात, असे ऐकिवात आहे.

आयुर्हित 18/07/2014 - 23:10
आरोग्यदायी व वर्ल्ड डेंटिस्ट असोशियन अवार्ड विनींग पाकॄ लिहिल्याबद्दल मनापासुन अभिनंदन! आत्ताच अतिंद्रिय शक्ती लेख वाचता वाचताच मला ते सर्व दिवस डोळ्यासमोर दिसत आहेत, १)कारलीफाँड्यु ला अमेरिकन डायबेटिक असोशियनचा पुरस्कार घेतांना मुवी, २)गवार फाँड्यु अवार्ड विनींग "मोस्ट बिझिनेस गिविंग पाकॄ फॉर वर्ल्ड डेंटिस्ट असोशियन" २)मुवी आणि शेफ विकास खन्ना पार्टनरशिपमध्ये Twist of Taste TV channel सुरु करत आहात आणि फोक्स ट्रॅव्हलरचे मालक रडत आहेत.

फर्मास पाक्रु ! ही पाक्रू स्विस लोक चीज घालून बिघडवून टाकतात ! पण त्यांचा मार्केटींगमध्ये हातखंडा असल्यानेच केवळ त्यांचे फोंड्यू जगप्रसिद्ध आहे आणि आपले (मुवि आपलेच आहेत त्यामुळे त्यांच्या फोंड्यूवर हक्क सांगणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच ;) ) गवार फोंड्यू गवार... आपले गावठी समजले जाते आहे आणि तिचे चीज होत नाही. याबद्दल सगळ्या विश्वाचा टीव्र णीषेढ करून मी माझ्या चार ओळी संपवितो :) ता क : रशिया गवार-फोंड्यू व्होडकात बुडवून खाण्याच्या कृतीचे पेटंट घेण्याच्या प्रयत्नात आहे. तो प्रयत्न हाणून पाडायला जगाच्या केंद्रभागी असलेल्या डोंबोलीपासून एक अखिलवैश्विक चळवळ काढणे अत्यावश्यक आहे असे सुचवित आहे.

मुविकाकांच्या पुढच्या कट्ट्याचा बेत - गवार फाँड्यु आणि मुविकाका स्पेशल कुठल्यातरी वड्या आणि मध्यवर्ती डोंबोलीत मिळणारे (पण इतर ठिकाणांहून आयात केलेले) अजून काही खाद्यपदार्थ. तेव्हा पुढच्या कट्ट्याचा वृत्तांत आणि गवार फाँड्युचे फोटो असे एकत्र येतील अशी आशा करते. :)

दिपक.कुवेत 20/07/2014 - 14:23
मुविंनी हि पाकृ लिहिण्याचेच धाडस केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन....बोला मुवि तुम्हाला काय बक्षीस देउ? (गवार कधीच न आवडणारा) दिपक
आज पर्यंत मिपाच्या आयुष्यात बर्‍याच पा.क्रु. आल्या. काही भाव खात अधून मधून येत राहिल्या, तर काही अतुल बेदाडे सारख्या एक-दोन डाव खेळून बाद झाल्या.पण त्या कुणीतरी करून बघीतल्या होत्या हे निश्चित.ही आजची पा.क्रु. मात्र फार अनवट आहे. कधी-कधी मिपावर बिना फोटोच्या पा.क्रु.