मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सत्याचा "बुरखा"फाश

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

खटपट्या Sun, 07/13/2014 - 22:28
तिनही भाग ऐकले. हे सगळे खरे असेल तर काय म्हणावे कळत नाहीये… त्यावेळच्या अत्त्याचाराच्या कथा ऐकून सुन्न झालोय गांधीवाद्यांचे/गांधी प्रेमींचे याबद्दल मत ऐकायला आवडेल.

In reply to by खटपट्या

हाडक्या Tue, 07/15/2014 - 21:00
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

शशिकांत ओक Sun, 07/13/2014 - 22:58
मित्रा, महात्मा गांधीजींची आणखी एक वैयक्तिक शोकांतिका. मुलांची त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली दबून राहिल्याने झालेली घुसमट... बऱ्याच वेळी मी विमाननगरहून आगाखान पॅलेस समोरून जाताना आईला भेटायला आलेल्या मुलाला८- ८ दिवस तेथील फाटकात अडवले जात होते. कस्तुरबा बाहेर येऊन त्याला आत घेऊन गेल्या. नंतर हटवादीपणा करून मद्रासला असताना तो इस्लामी धर्मात गेल्या वर त्याला परत आणायला आईला तिथे जावे लागले होते. आदि आठवून वाईट वाटत राहते..

नेत्रेश Mon, 07/14/2014 - 08:36
किर्तनकाराचे आख्यान, तद्दन प्रचारकी आणी नाटकी. गांधीजींचे तत्व ऐकण्याची जबरदस्ती ना गांधींनी केली, ना त्यांच्या सहकार्यानी. गांधीजींच्यामुळेच कदाचीत भारताची अवस्था पाकीस्तानसारखी झाली नाही.

In reply to by नेत्रेश

गांधीजींचे तत्व ऐकण्याची जबरदस्ती ना गांधींनी केली, ना त्यांच्या सहकार्यानी.
नक्की. नुसती जबरदस्ती नाही, लादला गेलाय गांधीवाद.
किर्तनकाराचे आख्यान, तद्दन प्रचारकी आणी नाटकी.
गांधीवादाएवढं नक्कीच नाही.

गांधीवाद म्हणजे थोतांड वगैरे अप-प्रचार नेहमी करण्यात येतो.महात्मा गांधी ह्या व्यक्तीमागे ईतके लोक- केवळ भारतातलेच नव्हेत तर परदेशातले देखील अगदी तुमचा तो आईन्स्ताईनदेखील का आकर्षित झाले ह्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करताना ही मंडळी दिसत नाहीत. फक्त गांधींमुळेच स्वातंत्र्य मिळाले असे तेव्हाही कोणी म्हंटले नव्हते व तसे आताही कोणी म्हणत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

फक्त गांधींमुळेच स्वातंत्र्य मिळाले असे तेव्हाही कोणी म्हंटले नव्हते व तसे आताही कोणी म्हणत नाही.
चला ,आता उचललेस तु मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असल्या कविता मोडीत काढायला हरकत नाही हे पाहुन आनंद झाला ! बाकी थोडी तरी प्रगती आहे विचारसरणीत ....हेही नसे थोडके ....!!

In reply to by प्रसाद गोडबोले

सुनील Mon, 07/14/2014 - 14:55
थोडी तरी प्रगती आहे विचारसरणीत
चला, एका पार्टीच्या विचारसरणीत थोडी प्रगती झाली. आता दुसर्‍या पार्टीच्या विचारसरणीत कधी प्रगती होणार? ;)

In reply to by सुनील

आता दुसर्‍या पार्टीच्या विचारसरणीत कधी प्रगती होणार?
>>> पहिली पार्टी संपुर्ण मतपरिवर्तन होवुन दुसर्‍या पार्टीस सामील झाल्यावर !! :)

In reply to by सुनील

ऋषिकेश Tue, 07/15/2014 - 15:15
आता दुसर्‍या पार्टीच्या विचारसरणीत कधी प्रगती होणार?
अहो त्यांनी गांधीवाद पूर्ण अंगिकारलाय बघितला नाहित? विरोधकांच्या हृदयपरिवर्तनावर विश्वास असल्यानेच तर हा धागा काढलाय ना? इथेच गांधीवाद जिंकला नै का?

In reply to by ऋषिकेश

विरोधकांच्या हृदयपरिवर्तनावर विश्वास असल्यानेच तर हा धागा काढलाय ना? इथेच गांधीवाद जिंकला नै का?
आँ ?
"शत्रुचेही हृदयपरिवर्तनकरता येते"
ह्या विचारसरणीचे क्रेडिट गांधींना ? गांधीच्या आधीपासुन "शत्रुचेही हृदयपरिवर्तनकरता येते" ही विचारसरणी अस्तित्वात आहे ...किमान हिंदुंच्यात तरी ! अंगदशिष्टाई... कृष्णशिष्टाई वगैरेंच्या अभ्यास केलेला दिसत नाहीये बहुधा ! साम दाम दंड भेद हेही ऐकले नाहीये काय ? ह्यातही पहिल्यांदा "साम" म्हणजे सामोपचार आहे ! ह्यात गांधीगिरी काही नाही उलट गांधीगिरी म्हणजे केवळ ह्यातील पहिली स्टेप आहे :) अवांतर : हिटलर आणि दुसरे महायुध्द झाले नसते तर गांधीनी विन्स्टन चर्चिल चे हृदयपरिवर्तन कसे केले असते हे पहायला मजा आली असती !

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या Tue, 07/15/2014 - 21:00
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रसाद१९७१ Tue, 09/09/2014 - 14:51
परदेशातले देखील अगदी तुमचा तो आईन्स्ताईनदेखील का आकर्षित झाले ह्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करताना ही मंडळी दिसत नाहीत.
त्यात काय विषेश हो. रजनिश च्या मागे सुद्धा भले भले गोरे लागलेच होते की. आईन्स्टाईन ला काय जातय अमेरिकेत राहुन काहीतरी बोलायला, त्याला कुठे भोगायला लागणार होते? तो कुठला आकर्षीत होयला, २-४ ठीकाणी तोंडदेखले बरे बोलला तर लागली इथले काँग्रेस्सी नाचायला. आणि युरोप अमेरिकेत पण अगदी कमी प्रमाणात असली तरी भारतातल्या सारखी निष्क्रीय आणि खाल्ल्या घरचे वासे मोजणारे आहेतच की.

मागे एकदा नथुराम गोडसेंच्या धाग्यावरुन बरीच शाब्दिक हाणामारी झालेली होती.
एकदा? जरा मिपाचा अभ्यास वाढवा अशी फुकटची सुचना देतो. मिपावर नथुराम विरूध्द गांधी, अस्तिक विरूध्द नास्तिक, मोदी विरूध्द केजरीवाल अशा विविध धाग्यांचे अनंतवेळा दळण झाले आहे :) ह.घ्या हे वेगळे सांगणे न लागे.

आदूबाळ Mon, 07/14/2014 - 20:44
ते सगळं जौंद्या. आफळेबुवा गातात बाकी मस्त. त्यांचा नाट्यसंगीताच्या वाटचालीवरचा एक कार्यक्रम आकाशवाणी पुणेवरून सादर व्हायचा तो फार भारी असे.

असे सत्तावन्न आफळे बघितले आहेत आजपर्यंत तरीही गांधींच्या तत्वज्ञानाची महती सर्वदूर पसरलेली आहेच. अशा आफळ्यांकडे दुर्लक्ष करणे सगळ्यात उत्तम.

आनन्दा Tue, 07/15/2014 - 15:06
मी या पुराव्यांबद्दल कोणीतरी काहीतरी बोलेल या आशेने कित्येक दिवस रोज हा धागा उघडून बघत आहे. पण हाय रे दैवा!! बाकी अली बंधूंबद्दल घेतलेल्या भूमिकेबद्दल मी गांधींना दोष देणार नाही. त्यांची चूक असलीच तर ही असेल की त्यांनी खिलाफत चळवळीबरोबर आघाडी केली. परंतु मला ही राजकीय अपरिहार्यता वाटते. आफळ्यांच्या कीर्तनावर धागा काढण्यासाठीच मी बराच सर्च केला होता, तेव्हा गांधींच्या या भूमिकेला माझ्या द्रुष्टीने योग्य ठरवणारे काही पुरावे माझ्या हाताला लागले होते. ते नेमके आता मिळत नाहीयेत, मिळाले की डकवतो. बाकीच्या विषयांमध्ये मात्र आफळेंचे मुद्दे मला योग्य वाटतात. एक धोरणी म्हणून गांधी बर्‍याच वेळेस चुकले आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल शंका यावी असे बरेच प्रसंग आहेत. गांधींच्या मुस्लिम अनुनयाबद्दल तर बोलूच नये असे बरेच प्रसंग सांगता येतील. मला व्यक्तिशः तो गांधींमधल्या राजकारण्याचा पराभव वाटतो. त्यांनी आपल्या राजकारणातील भविष्यकालीन धोके ओळखलेच नाहीत. त्यांना काँग्रेसमधील जनरेशन-२ ने मोठे केले, आणि त्यांच्या जीवावर आपली पोळी भाजून घेतली असे माझे मत आहे. जसे आपल्या राळेगणसिद्धीच्या गांधींबद्दल झाले तसे. बाकी गांधी त्यावेळेस असे का वागले हे सांगणे कठीण आहे. एव्हढे तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी म्हणून मिरवणारे टिळक, पण वेदोक्त प्रकरणात त्यांना देखील फटका बसलाच ना.

बॅटमॅन Tue, 07/15/2014 - 15:09
फाळणीस अनुमोदन देऊन ज्या गांधीजींनी मुस्लिम वरचष्मा पूर्णपणे मोडून काढला त्या गांधींना मुस्लिम अनुनयाबद्दल शिव्या घालणारे लोक पाहिले की हसू आवरत नाही. =)) असो, चालायचंच.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Tue, 07/15/2014 - 15:17
फाळणी झाली नसती तर काय झालं असतं त्या अखंड भारतात? अगोदरच विभक्त मतदारसंघ इ.इ. चा धोशा चाललेलाच होता, टिळकांनी सांगितले की तेवढं घेऊन का होईना जर इंग्रजांशी लढणार असाल तर ठीके म्हणून. ते सगळं जर पुढं गेलं असतं तर त्रांगडं झालं असतं विचित्र. त्याजागी फाळणी झालेला का होईना, एक धर्मनिरपेक्ष भारत मिळाला हे गांधीजींचे मोठे क्रेडिट आहे. शेषराव मोर्‍यांच्या 'अखंड भारत का नाकारला' की अशाच काहीशा नावाच्या पुस्तकात ही भूमिका विस्ताराने आलेली आहे.

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Tue, 07/15/2014 - 15:22
+१ टि़ळकांच्यावेळी लखनौ करार करावा लागला होता, विभक्त मतदारसंघ होते. फाळणीनंतर लखनौ कराराच्याही मागे भारत आला. विभक्त मतदारसंघ रद्द झाले, धर्मनिहाय आरक्षण येऊ दिले गेले नाही (व ते भारतात थांबलेल्या मुसलमानांनाही नको होते). मोर्‍यांचे लेखन ग्रेट आहे. कुरूंदकरांचेही या विषयाचे लेखन वाचनीय आहे.

In reply to by बॅटमॅन

धर्मनिरपेक्ष भारत म्हणजे काय भाऊ ? आज हिंदु मेजॉरिती मधे आहेत म्हणुन हा देश धर्मनिरपेक्ष आहे , इतर धर्मिय मेजॉरीतीत असलेला एक तरी धर्मनिरपेक्ष देश दाखवा ( आता लगेच तुर्कस्तान म्हणाल , पण तिथल्या खिलाफत चळवळीला मोडुन तो कमाल पाशा मुळे तो धर्मनिरपेक्ष आहे ...ज्या खिलाफत चळवळीला गांधीबाबा समर्थन देत होते ती हो =)) ) , धर्मनिरपेक्षता हा भारताचा नव्हे तर हिंदुंचा गुण आहे... हिंदुराष्ट्राचा गुण आहे...! ... जेव्हा इतर धर्मिय मेजॉरिटीमधे येतील तेव्हा पाहु भारत किती धर्मनिरपेक्ष राहतो ते ! बाकी अभ्यासासाठी : मिझोरम आणि नागालॅन्ड हे तुमच्या धर्मनिरपेक्ष भारतातील अधिकृत / डीक्लीयर्ड ख्रिश्चन स्टेट्स आहेत बरं का !!

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Tue, 07/15/2014 - 15:56
धर्मनिरपेक्षता हा भारताचा नव्हे तर हिंदुंचा गुण आहे... हिंदुराष्ट्राचा गुण आहे...! ... जेव्हा इतर धर्मिय मेजॉरिटीमधे येतील तेव्हा पाहु भारत किती धर्मनिरपेक्ष राहतो ते !
मग हिंदू मेजॉरिटीत राहतील अशी तरतूद गांधींनी केली असेच म्हणायला नको का ;)

In reply to by बॅटमॅन

मग हिंदू मेजॉरिटीत राहतील अशी तरतूद गांधींनी केली असेच म्हणायला नको का
अं हं ! तेही क्रेडीट देता येणार नाही ! तेव्हाच क्लीन स्वीप फाळणी झाली असती ... हिंदु अ‍ॅबसोलुट मेजॉरीटीत आले असते तर तसे क्रेडीट देता आले असते ... देशाचा तुकडा तोडला ते तोडला शिवाय प्रॉब्लेम सोल्व्ह झाला नाहीच ...प्रॉब्लेम जिथल्या तिथेच ! कुठे आहे समान नागरी कायदा ? कुठे आहे सर्वधर्मिय घटस्फोटितांना समान अधिकार ? कुठे आहे अमर जवानच्या स्मारकाला लाथ मारणार्यांवर कारवाई करायची धमक ? कुठे आहे आसामात घुसखोरी करणार्‍यांना धडा शिकवायची हिंम्मत ? कुठे आहे तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट द्यायची जिगर ? कुठे आहे निर्वासित कश्मीरी पंडीतांना सुरक्षित पणे पर कस्मीरमधे पुनर्वसन करण्याची शक्ती ? येवढचं कशाला ...तर जो काश्मीर तुम्ही नकाशावर दाखवताना तो ही जिंकुन घेता येत नाही ह्याचे खरे कारण देशाबाहेर नाहे तर देशाआतच आहे! मान्य करा राव , धर्मनिरपेक्षता आमच्यात आधीपासुनच होती ...अगदी सातवाहन काला पासुन ते १८५७ च्या जिहाद मधे खांद्याला खांदा लावुन लढे पर्यंत , गांधीचेकाही क्रेडीट नाही त्याबाबत !! अवांतर : बाकी फाळणीविषयी क्लीनस्वीप फाळणी व्हाव्ही असे आंबेडकरांचेही मत होते असे ऐकुन आहे , कन्फर्म करुन कळवतो !

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Tue, 07/15/2014 - 16:14
धर्मनिरपेक्षता आधीपासूनच होती, मात्र ती झाकोळू पाहत होती त्याचा यशस्वी प्रतिबंध गांधीजींनी केला हे मानलेच पाहिजे. असो, बाकी वाईड बॉलबद्दल बोलायचे तर औरंगजेबाच्या कृत्यांबद्दल अकबराला शिव्या घालण्यापैकी आहे हे.

In reply to by बॅटमॅन

आनन्दा Tue, 07/15/2014 - 16:19
धर्मनिरपेक्षता आधीपासूनच होती, मात्र ती झाकोळू पाहत होती त्याचा यशस्वी प्रतिबंध गांधीजींनी केला हे मानलेच पाहिजे.
ऑं? म्हणजे गांधींच्या समकालीन विरोधकांमध्ये धर्मनिरपेक्षता नव्हतीच की काय? अहो ज्या नथुरामने गांधींना मारले त्याचा इतिहास देखील धर्मनिरपेक्षतेचाच आहे, हां पण ती धर्मनिरपेक्षता आणि गांधी/ काँग्रेसची धर्मनिरपेक्षता यात फरक आहे. तुम्ही काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलत असाल तर मात्र आपला पास.

In reply to by बॅटमॅन

मात्र ती झाकोळू पाहत होती
>>> कुणामुळे ? हिंदुंमुळे ? फाळणीच्यावेळी भारत +पाकिस्तान अशी फाळणी झालीये ... भारत + हिंदुस्तान + पाकिस्तान अशी नाही ! ह्यावरुनच कळते की धर्मनिरपेक्षता कोणामुळे झाकोलत होती ते ! अकबराविषयी मते बनावताना जोधा अकबर ह्या चित्रपटाचा आधार घेवु नये !आअकबरही औरंगजेबा इतकाच क्रुर होता होता फक्त त्याच्या लवकर लक्षात आले की इतक्या सगळ्या हिंदुंना मारणे शक्य नाही , त्याची धर्मनिरपेक्षता आगतिकतेतुन आलेली आहे स्वेच्छेतुन नव्हे ! (मुघलांच्यात धर्मनिरपेक्ष म्हणता येईल असा एकच माणुस झाला तो म्हणजे दाराशिकोव्ह )!

In reply to by प्रसाद गोडबोले

आनन्दा Tue, 07/15/2014 - 16:25
अकबरही औरंगजेबा इतकाच क्रुर होता होता फक्त त्याच्या लवकर लक्षात आले की इतक्या सगळ्या हिंदुंना मारणे शक्य नाही , त्याची धर्मनिरपेक्षता आगतिकतेतुन आलेली आहे स्वेच्छेतुन नव्हे !
भारीच. + १००. अकबर हा पूर्वायुष्यात फार क्रूर होता. परंतु उत्तरायुष्यात त्याला प्रेषित व्हायची इच्छा होती असे ऐकून आहे. त्यातूनच हे सारे राजकारण झाले असावे.

In reply to by बॅटमॅन

ल्ज्याला तुम्ही वाईड बॉल म्हणता आहात त्या बद्दल अजुन थोडे ....
समान नागरी कायदा ? सर्वधर्मिय घटस्फोटितांना समान अधिकार ? अमर जवानच्या स्मारकाला लाथ मारणार्यांवर कारवाई? आसामात घुसखोरी करणार्‍यांना धडा ? तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट? निर्वासित कश्मीरी पंडीतांना सुरक्षित पणे पर कस्मीरमधे पुनर्वसन?
ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ततहाकथित धर्मनिरपेक्ष भारतात करता येत नाहीत ह्याला एकमेव कारण आहे ... एका विषिष्ठ समाजाचा विरोध / रोष होण्याची भीति ! जर भारत खरच धर्मनिरपेक्ष असता तर त्याने नक्कीच असला विरोध न जुमानता न्याय ते केले असते !! असो. अवांतर: शेनवॉर्नचा एक अप्रतिम लेगस्पिन चेंडु आठवला ... बॅट्स्मॅनने वाईड बॉल म्हणुन सोडुन दिला तो टप्पा पडल्यावर जवळ जवळ ४५ अंश वळुन मिडल स्टंपवर आदळला ...बोल्ड ! *biggrin* सोडा राव धर्मफर्मनिरपेक्षता ...आपण क्रिकेटची मॅच बघु :)

In reply to by बॅटमॅन

हाडक्या Tue, 07/15/2014 - 21:01
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

In reply to by प्रसाद गोडबोले

आनन्दा Tue, 07/15/2014 - 16:21
कुठे आहे तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट द्यायची जिगर ?
असहमत. बाकी चलू द्या.

In reply to by आनन्दा

कुठे आहे तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट द्यायची जिगर ?
अहो आता कराची एयरपोर्ट बॉम्बब्लास्ट नंतर खुद्द पाकिस्तानही तालिबानशी लढायला अमेरिकेला साथ देईल अशी चिन्हे आहेत ! तुम्ही घ्या तुमचे पांघरुण ओढुन तोंडावर ! =))

In reply to by बॅटमॅन

आनन्दा Tue, 07/15/2014 - 15:30
बादवे, माझ्या शरीराचे तुकडे होऊन मगच फाळणी होईल हे देखील त्याच गांधींचे वाक्य आहे ना? गांधींनी फाळणीला दिलेली मान्यता ही त्यांची राजकीय अप्रिहार्यता होती. आणि त्यानंतर मुस्लिम पाकिस्तानातून धर्मनिरपेक्ष भारतात येऊ इच्छिणार्‍यांची काळजी घेणे हेदेखील एक नेता म्हणून त्यांचे कर्तव्य होते, नाही का? थोडे गूगलून आणखीन थोडे दुवे देतो, जमले तर. फाळणीबद्दल मला सावरकरांचे जास्त पटते. लोकसंख्येची शांततापूर्ण अदलाबदल झाली की मगच फाळणी करावी असे काहीसे त्यांचे मत होते बहुधा. हिंदू नेत्यांमध्ये द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत प्रथम त्यांनीच मांडला बहुधा.

In reply to by बॅटमॅन

आनन्दा Tue, 07/15/2014 - 16:13
बाकी गांधींच्या मुस्लिम अनुनयाबद्दल - he pahaa गोपीनाथ सहा बद्दल गांधींची मते इथे वाचायला मिळतील. याच गांधींनी अब्दुल रशीद चा भाई अब्दुल रशीद म्हणून सन्मान केलेला आहे, पुढच्या ६ महिन्यातच. त्याचे पुरावे हवे असल्यास सांगा.

In reply to by बॅटमॅन

फाळणीस अनुमोदन देऊन ज्या गांधीजींनी मुस्लिम वरचष्मा पूर्णपणे मोडून काढला त्या गांधींना मुस्लिम अनुनयाबद्दल शिव्या घालणारे लोक पाहिले की हसू आवरत नाही. Lol असो, चालायचंच.
फाळणीनंतरच्या दंगलीत झालेल्या हिंदुच्या कत्तलीत हिंदुना शांत बसा असं म्हणणारे कोण होते? बलात्कारीत स्त्रियांना असाल तिथे सुखानी राहा किंवा तुम्ही विरोध करु नका असं सांगणारं कोण होतं? आता ह्याचे पुरावे नाहीत असं तुम्ही म्हणु शकत नाही. हा धागा मुस्लिम विरोधी नाही. हा धागा हिप्पोक्रसी विरोधी आहे. सत्तेच्या हव्यासापोटी क्रांतीकारकांचे बळी जाऊ देण्याविषयी आहे. स्वातंत्र्याच सगळं क्रेडीट स्वतःला घेण्याला आहे. पद्धतशीर पणे पुढच्या पिढीच ब्रेन वॉशिंग करणार्‍या वृत्ती विरोधी आहे. असो. चालायचचं. :)

In reply to by बॅटमॅन

हाडक्या Tue, 07/15/2014 - 20:59
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

हाडक्या Tue, 07/15/2014 - 20:59
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

In reply to by हाडक्या

देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!
प्रचंड ! गांधींना इतिहासाच्या अअभ्यासक्रमा घातल्याने ते फार लहानपणीच लोकांच्या डोक्यात शिरतात , तिथुन मग त्यांना बाहेर काढायला फार वेळ लागणारच ! आपण जगाच्या इतिहासाचा अभ्यास करत रहावा ... हिटलर , स्टॅलिन ,मुसोलिनी ह्यांचे क्रौर्य पहावे त्यापुढे मिळमिळीत अहिंसा टिकली असती का ह्याचा विचार करावा चर्चिल , लिंकन ह्यांचा अभ्यास करावा देषाच्या साठी वट्टेल त्या लेव्हल ला जावुन विजय मिळवण्याची त्यांची वृत्ती पहावी . अमेरिकेच्या स्वातंत्रयुध्दातील "स्व्तःचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य्जे आपल्याला वसाहत समजतात त्यांच्या विरुध्द युध्द पुकारणे "...आणि आपल्या इथल्या "अहो थोदे तरी स्वातंत्र्य द्या की" ह्या वृत्तींचा तुलनात्मक अभ्यास करावा ... हळु हळु हे जग काही फेरीलॅन्ड नाही तर एक वॉरलॅन्ड आहे हे उमजेल मग लोकांचा असल्या भ्रामक कल्पनांवरील विश्वास आपोआप उडेल ! आपला आदर्श चाणक्य असला पाहिजे ... चाणक्य !

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या Wed, 07/16/2014 - 14:52
@ प्रगो, या ना शेंडा ना बुडख्याच्या चर्चा संपणार नाहीत आणि तेच तेच परत येत राहणार हेच चार-पाच वेळा एकच प्रतिक्रिया लिहून सुचवायचं होतं.. पण असो. रच्याकने, (वादात न पडता) एवढेच सांगतो, तुम्ही जे सांगत आहात तेच तुम्हालाही लागू पडते असे दूसर्‍या बाजूचे लोक म्हणत असतील तर काय वो? पंचाईतच की.. *biggrin*

In reply to by हाडक्या

या ना शेंडा ना बुडख्याच्या चर्चा संपणार नाहीत
>>निराशावाद !इतके निराश होवुन नका हाडुकराव ... सत्याचा नेहमीच विजय होतो आपण कायम आपली / आपल्याला जे सत्य वाटते ती बाजु माम्डत रहावी ... फरक तो पडता है भै !एक उदाहरण देतो ...एक काळ असा होता जेव्हा लोकं डारविनला यड्यात काढत असत .... पण वारंवार चर्चांमुळे आता डारविनच योग्य होता हे लोकांना पतले आहे ... जुने विचार विचारसरणी बदलालयला वेळ लागतो ... ह्या ५-५० वर्षात होणार्‍या गोष्टी नव्हेत ...थिन्क अबाऊट १००-५०० इयर्स होरायझन ! आपल्या म्हातारपणा पर्यंत "गांधी तुमच्या आमच्या सारखाच मातीचा माणुस होता त्यांच्या कडुनही चुका , गंभीर चुका झाल्या" इतके जर लोकांना पटले तरी खुप होईल !! बाकी ... तुम्ही भवभुतीचा श्लोक उत्तररामचरितातील वाचला नाहीये काय ? ये नाम केचिदिह न: प्रथयन्त्यवज्ञां जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्नः | उत्पत्स्यतेऽस्ति मम कोऽपि समानधर्मा कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी || भवभूति ||

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या Wed, 07/16/2014 - 20:02
हाडुकराव
एवढा आदर पाहून सद्गदून आले हो. ;) . असो. निराशावाद नाही हो.
तुम्ही भवभुतीचा श्लोक उत्तररामचरितातील वाचला नाहीये काय ?
वाचलाय तो, पण त्याचा संदर्भ इथे देता येईल असे वाटत नाही. (context वेगळा आहे!)
आपण कायम आपली / आपल्याला जे सत्य वाटते ती बाजु माम्डत रहावी
म्हणजे दूसर्‍याची मते (ती सत्य नाहीत हे आधीच निश्चित आहे ना!) आपण विचारात घ्यायची नाहीत आणि आपण आपले घोडे दामटत रहायचे, असे काय ? ;) मग चालू द्यात. गेल्या प्रतिसादातील आमच्या प्रश्नाचे उत्तर राहिले तुमचे राव.! (बादवे, सातार्‍याला कधी जाताय? पाऊस सुरु झालाय आता, ठोसेघरला पाणी वाढलेलं असणारे :) )

In reply to by हाडक्या

भवभुती म्हणतो की जे आमच्या विषयी काहीच्या बाही बोलत असतील त्यांना बोलुद्या कारण आमचा प्रयत्न त्यांच्यासाठी नाहीये , आमचे विचार समजुन घेणारा कोणीना कोणीतरी समान धर्मा नक्कीच कुठे ना कुठे जन्माला येईल कारण काळ अनंत आहे अन पृथ्वीही विशाल आहे !! धिस इज एक्झ्यॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू से ! बाकी आपलेच घोडे दामटणे हा प्रकार गांधीवाद्यांनीच चालवलाय स्वातंत्र्यापासुन ... उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया किंव्वा दे दी हमे आजादी बिना ख्ड्ग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल ...वगैरे ऐकले नाही काय ? जणु काही एका काँग्रेस अन गांधी मुळेच देषाला स्वातंत्र मिळालय ... इतकच कशाला सोप्पं पहा ना आपल्या नोटेवर कोणा एका माणसाचाच चेहरा छापलाय नाही का ! एव्हन सौदी अरेबियाच्या नोटांवरही वेगवेगळ्या राजांचे फोटो असतात !! सत्याची कास धरणे आणि आपलेच घोडे दामटणे ह्यातील फरक लक्षात आला का आता ? अवांतर : गेल्या प्रतिसादातील आमच्या प्रश्नाचे उत्तर राहिले तुमचे राव.! >>> कोणता प्रश्न ? मला जे इर्रीलेव्हन्ट वाटतं त्याच्या वर मी सहसा प्रतिसाद देत नाही ... अर्थात अफवाद :काश्मीर करायचा मुड नसला तर *biggrin* !!

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या गुरुवार, 07/17/2014 - 15:23
एवढेच सांगतो, तुम्ही जे सांगत आहात तेच तुम्हालाही लागू पडते असे दूसर्‍या बाजूचे लोक म्हणत असतील तर काय वो?
हा तो प्रश्न .. आणि भवभूती जे म्हणतोय ते तुम्हाला लागू पडत नाही कारण दुसरी बाजू देखील हाच दावा करू शकते हे म्हणायचे होते. (आम्हाला थोडे फार संस्कृत समजतय वो तरी पण भाषांतराबद्दल धन्स.. :) ) तुमचे मुद्दे मान्य की अमान्य यावर मी काहीही भाष्य करत नाहीये ( आणि करू इच्छित नाहीये.) पण हा आमचा मूळ मुद्दा देखील तुम्ही इर्रीलेव्हन्ट समजत असाल तर मग असोच..

In reply to by हाडक्या

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 16:15
तुमचा मुद्दा फार अनक्लीयर आहे राव ... दुसरी बाजु काय दावा करु शकते हेच कळत नाहीये ... जरा उलगडुन लिहिलत तर चर्छा करता येइळ !

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या गुरुवार, 07/17/2014 - 20:06
दुसरी बाजु काय दावा करु शकते हेच कळत नाहीये
हाच तर कळीचा मुद्दा आहे ! असो, एकदा समजावण्याचा प्रयत्न करतो,
गांधींना इतिहासाच्या अभ्यासक्रमात घातल्याने ते फार लहानपणीच लोकांच्या डोक्यात शिरतात , तिथुन मग त्यांना बाहेर काढायला फार वेळ लागणारच !
हेच गांधी-द्वेषाबाबत देखील म्हणता येईल. अनेकजण विना-अभ्यास गांधी-टिका झोडत असतात. त्यांच्या डोक्यातून गांधी-द्वेष बाहेर काढायला वेळ लागणारच !
आपण जगाच्या इतिहासाचा अभ्यास करत रहावा...
हिटलर , स्टॅलिन ,मुसोलिनी ह्यांचे क्रौर्य पहावे त्यापुढे मिळमिळीत अहिंसा टिकली असती का ह्याचा विचार करावा
'जर्रा अभ्यास वाढवावा' असेच दुसरी बाजू पण तुम्हाला म्हणू शकते ना ! :)
हळु हळु हे जग काही फेरीलॅन्ड नाही तर एक वॉरलॅन्ड आहे हे उमजेल मग लोकांचा असल्या भ्रामक कल्पनांवरील विश्वास आपोआप उडेल !
'जग हे वॉरलॅन्ड आहे' हा स्वतंत्र चर्चेचा विषय होवू शकतो. तूर्तास या तुमच्या भ्रामक कल्पना आहेत असे दुसरी बाजू म्हणू शकते ना.!! आता असोच.. बाकी चर्चेला येतानाच तुमच्या मनात लक्ख प्रकाश आहे, तुमच्या मुद्द्यांना तुम्ही अटळ अंतिम सत्य म्हणून संपूर्ण मान्यता दिली आहे आणि त्यामुळे कोणी प्रतिवाद करण्याचा आणि केला तरी तुम्ही त्यावर विचारदेखील करण्याची अपेक्षा करण्याचा प्रश्नच येत नाही, हे आधीच स्पष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला कोणी गांधीवादी भेटो आणि तुम्हाला त्यांचे ह्रदयपरिवर्तन करण्याची सुसंधी मिळो यासाठी शुभेच्छा ..

In reply to by हाडक्या

हे लॉगिक चुकीचे आहे कारण ...
हेच गांधी-द्वेषाबाबत देखील म्हणता येईल. अनेकजण विना-अभ्यास गांधी-टिका झोडत असतात. त्यांच्या डोक्यातून गांधी-द्वेष बाहेर काढायला वेळ लागणारच
गांधीद्वेष हा कोणत्याच अभ्यासक्रमातुन शिकवला जात नाही रादर गांधी हेच कसे स्वातंत्र्यसंग्रामातील मेन कॅरॅक्टर होते हे शिकवले जाते त्यांचा चुका कोठेच शालेय इतिहासातही गांधीवर ६-७ धडे त्यांच्या आधीच्या टिळक, दादाभाई वगैरेंवर १-२ आणि क्रांतिकारकांवर फक्त १ धडा आहे ... मग लोक स्वतःहुन हा माणुस इतका कसा काय देवासारखा असु शकतो मग फाळणी , खिलाफत चळवळीला सपोर्ट , पुणेकरारा आंबेडकरांना वेठीस पकडणे , ३ वेळा नेताजींन्कडुन काँग्रेस मधे हरल्यावर मागल्यादारुन पॉलिटिक्स चालवणे , श्रीयुत.जीनांना प्रधानमंत्री पद ऑफर करणे वगैरे गोष्टी अभ्यासात आल्यावर गांधी किती सामन्य माणुस होता हे लक्षात येते ! प्लीज नोट : सामान्यता लक्षात येणे म्हणजे द्वेष नव्हे !
'जर्रा अभ्यास वाढवावा' असेच दुसरी बाजू पण तुम्हाला म्हणू शकते ना
अभ्यासवाढवायला आपण कधीही तयार आहे ! फक्त दुसर्‍याबाजुने फक्त कोणत्या रेफरन्स मधे अभ्यास वाढवावा हे सांगावे . पोकळ अहिंसेने अन नुसत्या उपासमारीने जगात काहीतरी घडले आहे अशी एक तरी घटना दाखवुन द्यावी ...आपण त्याचा सविस्तर अभ्यास करु !
त्यामुळे तुम्हाला कोणी गांधीवादी भेटो आणि तुम्हाला त्यांचे ह्रदयपरिवर्तन करण्याची सुसंधी मिळो यासाठी शुभेच्छा .
>>> माझा एक मित्र कटटर गांधीवादी आहे (सध्या आप साठी काम करत आहे.) त्याच्याशीही "दुसरे महायुध्द होवुन ब्रिटिश साम्राज्य कमकुवत झाले नसते तर अजुन ५०-१०० वर्षे स्वातंत्य्र मिलाले नसते " ह्यावर एकमत झाले आहे ! असो अजुन कोणीही गांधीवादीशी चर्चा करायला आपली कधीही तयारी आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या Fri, 07/18/2014 - 16:18
लॉगिक
हॅ हॅ हॅ .. लॉगिक चुकीचे असेल तर असू द्या हो, पण 'लॉजिक' किमान असावे तरी. पुन्हा सांगतो की तुमच्या मुद्द्यांच्याबद्दल मी सहमत वा असहमत यावर काहीही भाष्य करत नाहीये.. हे मी आधीच स्पष्ट केलंय.
तुमचे मुद्दे मान्य की अमान्य यावर मी काहीही भाष्य करत नाहीये ( आणि करू इच्छित नाहीये.)
माझा मुद्दा तुमचा अभिनिवेश जो की 'मीच एकटा एक अंतिम सत्य सांगतोय' असा होता आणि आहे त्याकडे निर्देश करणारा होता.
बाकी चर्चेला येतानाच तुमच्या मनात लक्ख प्रकाश आहे, तुमच्या मुद्द्यांना तुम्ही अटळ अंतिम सत्य म्हणून संपूर्ण मान्यता दिली आहे आणि त्यामुळे कोणी प्रतिवाद करण्याचा आणि केला तरी तुम्ही त्यावर विचारदेखील करण्याची अपेक्षा करण्याचा प्रश्नच येत नाही, हे आधीच स्पष्ट आहे.
तुमच्या मित्राला या वरच्या विधानाचा प्रत्यय आला असेल आणि मनातल्या मनात 'बर बाबा, तुझीच XXX लाल' म्हणून गप झाला असेल भौ.. *lol* अवांतर : 'दुसरे महायुध्द झाले नसते तर' हा लई इंटरेष्टिंग चर्चा विषय होऊ शकतो असे वाटते आहे.. ;) ---- "It is not coincidence that rubbish and non-sense is usually used to justify Bullshits " ----

In reply to by हाडक्या

तुमचा अभिनिवेश जो की 'मीच एकटा एक अंतिम सत्य सांगतोय'
हा माझा अभिनिवेश नाहीये , इतिहासाची पुस्तके चाळुन पहा म्हणजे कळेल की स्वातंत्र्याचा इतिहासा कोणाच्या अभिविषाने भरलेला आहे ते !
तुमच्या मित्राला या वरच्या विधानाचा प्रत्यय आला असेल आणि मनातल्या मनात 'बर बाबा, तुझीच XXX लाल' म्हणून गप झाला असेल भौ.
>>> ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ! हे लोगिकही चुकीचे आहे ! तर्काधिष्टीत वादविवादात स्वतःचे मत मांडता आले नाही की लोक असल्या पळवाटा शोधतात .( आमचा मित्र गांधीवादी असला तरीही पळवाटा शोध्दणारा नक्कीच नाही ) .... बाकी ह्यावरुन एक घटना आठवली : आचार्यांनी जेव्हा वादविवादात बौध्दमतखंडन केले तेव्हा बौध्द भिक्कु असेच सिमिलर लाईन्स वर म्हणत होते र्की "मती दौर्बल्यमेतत न मत दौर्बल्यं " आमच्या मति दौर्बल्यामुळे आमचा पराभव होत आहे , हे आमच्या मताचे दौर्बल्य नव्हे ... पुढल्या पाच पन्नास वर्षात बौध्द धर्म पुर्ण नामशेष झाला मग त्यांना कलाले मती दुर्बल होती की मत ते *biggrin* इथे घाई कुणाला आहे ? मी आधीच म्हणालो आहे की १००-५०० वर्षाच्या होरायझनचा विचार करा...गांधीचा पोकळ आदर्श(?)वाद पुसला जायला इतका वेळ तर नक्कीच लागेल ... कालोह्यं निरवधिर विपुलाच प्रूथ्वी !!

In reply to by हाडक्या

आनन्दा Wed, 07/16/2014 - 13:21
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!
तुम्ही म.टा. वर पण प्रतिक्रिया देता का हो?

In reply to by आनन्दा

हाडक्या Wed, 07/16/2014 - 14:33
हॅ हॅ हॅ .. 'मटा' आणि 'टाईम्स ऑफ ईंडिया' वर बहिष्कार आहे आमचा. तुम्हाला असे वाटले हा आम्ही 'शाल जोडीतला' समजायचा का? ;)

In reply to by हाडक्या

आनन्दा Wed, 07/16/2014 - 18:46
तुम्हाला असे वाटले हा आम्ही 'शाल जोडीतला' समजायचा का?
अर्थात. एकच प्रतिक्रिया ३ वेळा टाकलीत म्हणून विचारले मी असे.

In reply to by आनन्दा

हाडक्या Wed, 07/16/2014 - 19:31
हा हा हा .. अस्सं होय. वोके वोके.. कारण आम्ही दुसर्‍या प्रतिसादात दिले आहे..
या ना शेंडा ना बुडख्याच्या चर्चा संपणार नाहीत आणि तेच तेच परत येत राहणार हेच चार-पाच वेळा एकच प्रतिक्रिया लिहून सुचवायचं होतं.. पण असो.

अवतार Tue, 07/15/2014 - 22:51
आणि त्या कृतीचे स्वत:ला सोयीस्कर दृष्टीकोनातून लावलेले अन्वयार्थ वेगळे. सोयीस्कर दृष्टीकोनातून लावलेले अन्वयार्थ आणि वस्तुस्थितीवर आधारित विश्लेषण ह्यात मुख्य फरक म्हणजे - पहिल्या पद्धतीत नेहमीच कोणातरी एका व्यक्तीवर किंवा गटावर सर्व अपयशाचे खापर फोडले जाते आणि ज्यांचा झेंडा खांद्यावर घेतला असेल त्यांना संपूर्ण निर्दोष ठरवले जाते. तर दुसऱ्या पद्धतीत प्रत्येक व्यक्ती आणि गट यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू मांडून तुलनात्मक विश्लेषण केले जाते. गांधींनी मंदिरात जाऊन कुराणाचे वाचन केले. मशिदीत जाऊन भगवद्गीतेचे वाचन केले नाही ! ह्या कृतीचा अर्थ ज्यांना कळतो त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाही; ज्यांना कळत नाही त्यांना स्पष्टीकरण देऊन काही उपयोग नाही; आणि जे कळूनही न कळल्यासारखे दाखवतात त्यांना स्पष्टीकरणाने काही फरक पडत नाही. सत्याच्या झेंड्याचा रंग हा सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ असतो. म्हणूनच त्या रंगात इतर सर्व रंग सामावलेले असतात.

मुक्त विहारि Wed, 07/16/2014 - 22:59
मशिदीत जाऊन भगवद्गीतेचे वाचन केले नाही !!!!! असेल, असे पण असू शकेल. बाद्वे, "गांधी" नावाच्या सिनेमांत हा प्रसंग दाखवला होता का?

In reply to by आनन्दा

प्यारे१ Fri, 07/18/2014 - 02:57
तसा अनुभव कमीच पण तरीही आमच्याक्डून हा प्रतिसाद हातभार म्हणून घेण्यात यावा. धन्या-वाद... आपलं धन्यवाद! ;)

मदनबाण Mon, 09/08/2014 - 08:46
आत्ताच नरसोबाच्या वाडीतुन परत आलोय... हा धागा जेव्हा पाहिला होता तेव्हा वाटलही नव्हत की चारुदत्त आफळ्यांचे किर्तन ऐकावयास मिळेल. परंतु गेले ३ दिवस वाडीत चारुदत्त आफळ्यांचे किर्तन चालु होते त्यातील २ दिवसांचे किर्तनाचा लाभ मला घेता आला :) विषय होता " सावरकरांचे थोरले बंधु :- गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर " किर्तनाचा अनुभव केवळ अवर्णीय होता ! कित्येक वर्षांनी अतिशय सुरेख किर्तन ऐकल्याचा अनुभव आणि आनंद मिळाला ! :) माझ्या मोबल्यातुन लांबुन फोटु काढले ते तितकेसे चांगले आणि स्पष्ट नाहीत, परंतु तरी सुद्धा ते इथे देत आहे :- गणपती बाप्पाला हार घालताना चारुदत्त आफळे. 1 चारुदत्त आफळे किर्तन करताना. 2 बाकी कॄष्णेच्या पाण्याचा स्तर बराच वर आलेला आहे, माझी एकदातरी दक्षिणद्वार घडावे अशी इच्छा आहे, बघु कधी तो योग येइल. 3 जाता जाता :- आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला अश्या असंख्य किर्तनकारांची आजच्या घडीला गरज आहे हे प्रकर्षाने जाणवले. {वाडीकर} :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom - Official Trailer

In reply to by मदनबाण

फोटोंबद्दल धन्यवाद मदनबाण :)....काय काय सांगीतलं आफळेबुवांनी त्याचा ईथे किंवा दुसरा धागा काढुन सांगितलतं तर बरं वाटेल. :)

मदनबाण Mon, 09/08/2014 - 13:04
काय काय सांगीतलं आफळेबुवांनी त्याचा ईथे किंवा दुसरा धागा काढुन सांगितलतं तर बरं वाटेल. रात्री ९:०० ते १२:३० इतका वेळ किर्तन चालले. :) सावरकर बंधुंचे आणि त्यांच्या घरातील स्त्रीयांनी केलेले देशकार्य. बाबाराव साबरकरांनी भोगलेल्या यातना,त्रास.त्यांच्या शारिरीक आजारा बद्धल आणि बरचं काही. :) हे सगळं लिहण्याची माझी क्षमता नाही ! शिवाय ऐकण्यात जे समाधान आहे ते वाचण्यात नाही. :) यात सुरुवातीला मुख्य विषयाची सुरुवात करण्याआधी कविराज भूषण आणि औरंगजेब यांच्या बद्धल सांगितलं, त्यात खाली दिलेला भाग थोडक्यात आला होता :- https://www.facebook.com/kavirajbhushan/posts/692220437481911

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom - Official Trailer

प्रभाकर पेठकर Tue, 09/09/2014 - 01:01
आम्ही लहानपणी ज्येष्ठ आफळे बुवांचे किर्तन ऐकलेले आहे. त्यामुळे 'आफळे' नांवाभोवती असणारे किर्तनाचे वलय प्रत्यक्ष अनुभवले आहे. धाकटे आफळे 'बापसे बेटा सवाई' असतिल ह्यात शंका नाही. घराण्याला ओघवत्या भाषेचे आणि ज्ञानाचे वरदान आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

हो काका. बापसे बेटा सवाई नक्की आहेत. सिनिअर आफळे बुवांच्या किर्तनाचं रेकोर्डींगच्या दोन कॅसेट मा़झ्या आजोबांकडे होत्या. त्यातली एक ऐकलं आहे (अर्धवट). ज्युनिअर आफळेबुवांची जिभ अजुन धारदार आहे. बाकी बुवा गातात जबरदस्त.

मदनबाण Tue, 09/09/2014 - 09:50
धाकटे आफळे 'बापसे बेटा सवाई' असतिल ह्यात शंका नाही. घराण्याला ओघवत्या भाषेचे आणि ज्ञानाचे वरदान आहे. अगदी असेच आहेत, चारुदत्त आफळे सुरेख गायन करतात आणि अर्थात भाषेवर प्रभुत्व आहेच ! :) ज्यांनी वरचे दुवे {लेखात दिलेले} अजुन ऐकले नसतील त्यांनी ते आवार्जुन ऐकावेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

प्रसाद१९७१ Tue, 09/09/2014 - 14:45
भारताच्या स्वातंत्र्याची मागणी ही भारतातल्या काही सत्ता पिपासू लोकांनी त्यांना सत्तेवर येण्यासाठी केली होती असे माझे मत बनत चालले आहे. १९०० सालाच्या आधी पासुन महानगर पालिके वर हिंदी लोक निवडुन येउन राज्य करत होते. राज्यांच्या विधानसभासुद्धा तीस च्या दशकात चालू झाल्या होत्या. संसद सुद्धा अस्तीत्वात आली होती १९४० च्या आसपास. पण ह्या चोरांना वाट्टेल तसे खायला ब्रिटीशांमुळे संधी मिळत नव्हती म्हणुन ह्यांना स्वातंत्र्य हवे होते. अगदी १९४५ पर्यंत लष्कर आणि पोलिस दल ब्रिटीशांना एकनिष्ठ राहीले. जगात कुठेच ज्या लोकांवर सो कॉल्ड राज्य करायचे त्याच लोकांचे ९०% लष्कर आहे असे दिसले नाहीये. ब्रिटिशांच्या काळातच सामान्य माणुस स्वतंत्र होता.

In reply to by बॅटमॅन

मदनबाण Tue, 09/09/2014 - 15:13
रा.रा. मदनबाण, तुम्ही वाडीकर हे ठौक न्हवते! अगदी शब्दशः वाडीकर नाही, पण वाडी प्राण आहे माझा. :) आता काही काळाने वयाची पस्तीशी गाठेन, त्यातली जवळपास ३३ वर्ष वाडीला जात आहे. :) बाकी मिरज वाडी रस्ता अगदी रद्दड आहे ! इतके वर्ष प्रवास करतोय पण रस्त्याला धड डांबर नाही, आपल्या महाराष्ट्रीची प्रगती असे रस्ते पाहुनच कळुन येते. :( सरकारने जनतेच्या पैशातुन जाहिरात करण्या ऐवजी धड रस्ते बांधावेत आधी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

मदनबाण Mon, 09/15/2014 - 14:59
नथुराम गोडसे यांच्यावर आता चित्रपट येत आहे. नव्या वादाची सुरुवात ? http://www.youtube.com/watch?v=l0d-MJ8lIHE

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण Mon, 09/15/2014 - 17:24
अच्छा... हे माहित नव्हते. तू-नळीवर असल्यास पाहण्याचा प्रयत्न करीन.तू-नळीवर नाटक आहे, ते सुद्धा पहायचे आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

In reply to by मदनबाण

प्रभाकर पेठकर Mon, 09/15/2014 - 21:52
तू नळीवर आहे. जोडणी: http://www.google.com/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=3&cad=rja&uact=8&ved=0CCwQtwIwAg&url=http%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DWA4AZWM75QA&ei=NM8WVMFGkvForfCB6Ak&usg=AFQjCNFh6xT8nMCNV7WzVfoHZXL4yt1hjQ&sig2=YM6hRDnppI2NP5btzJJBMw

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

खटपट्या Sun, 07/13/2014 - 22:28
तिनही भाग ऐकले. हे सगळे खरे असेल तर काय म्हणावे कळत नाहीये… त्यावेळच्या अत्त्याचाराच्या कथा ऐकून सुन्न झालोय गांधीवाद्यांचे/गांधी प्रेमींचे याबद्दल मत ऐकायला आवडेल.

In reply to by खटपट्या

हाडक्या Tue, 07/15/2014 - 21:00
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

शशिकांत ओक Sun, 07/13/2014 - 22:58
मित्रा, महात्मा गांधीजींची आणखी एक वैयक्तिक शोकांतिका. मुलांची त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली दबून राहिल्याने झालेली घुसमट... बऱ्याच वेळी मी विमाननगरहून आगाखान पॅलेस समोरून जाताना आईला भेटायला आलेल्या मुलाला८- ८ दिवस तेथील फाटकात अडवले जात होते. कस्तुरबा बाहेर येऊन त्याला आत घेऊन गेल्या. नंतर हटवादीपणा करून मद्रासला असताना तो इस्लामी धर्मात गेल्या वर त्याला परत आणायला आईला तिथे जावे लागले होते. आदि आठवून वाईट वाटत राहते..

नेत्रेश Mon, 07/14/2014 - 08:36
किर्तनकाराचे आख्यान, तद्दन प्रचारकी आणी नाटकी. गांधीजींचे तत्व ऐकण्याची जबरदस्ती ना गांधींनी केली, ना त्यांच्या सहकार्यानी. गांधीजींच्यामुळेच कदाचीत भारताची अवस्था पाकीस्तानसारखी झाली नाही.

In reply to by नेत्रेश

गांधीजींचे तत्व ऐकण्याची जबरदस्ती ना गांधींनी केली, ना त्यांच्या सहकार्यानी.
नक्की. नुसती जबरदस्ती नाही, लादला गेलाय गांधीवाद.
किर्तनकाराचे आख्यान, तद्दन प्रचारकी आणी नाटकी.
गांधीवादाएवढं नक्कीच नाही.

गांधीवाद म्हणजे थोतांड वगैरे अप-प्रचार नेहमी करण्यात येतो.महात्मा गांधी ह्या व्यक्तीमागे ईतके लोक- केवळ भारतातलेच नव्हेत तर परदेशातले देखील अगदी तुमचा तो आईन्स्ताईनदेखील का आकर्षित झाले ह्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करताना ही मंडळी दिसत नाहीत. फक्त गांधींमुळेच स्वातंत्र्य मिळाले असे तेव्हाही कोणी म्हंटले नव्हते व तसे आताही कोणी म्हणत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

फक्त गांधींमुळेच स्वातंत्र्य मिळाले असे तेव्हाही कोणी म्हंटले नव्हते व तसे आताही कोणी म्हणत नाही.
चला ,आता उचललेस तु मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असल्या कविता मोडीत काढायला हरकत नाही हे पाहुन आनंद झाला ! बाकी थोडी तरी प्रगती आहे विचारसरणीत ....हेही नसे थोडके ....!!

In reply to by प्रसाद गोडबोले

सुनील Mon, 07/14/2014 - 14:55
थोडी तरी प्रगती आहे विचारसरणीत
चला, एका पार्टीच्या विचारसरणीत थोडी प्रगती झाली. आता दुसर्‍या पार्टीच्या विचारसरणीत कधी प्रगती होणार? ;)

In reply to by सुनील

आता दुसर्‍या पार्टीच्या विचारसरणीत कधी प्रगती होणार?
>>> पहिली पार्टी संपुर्ण मतपरिवर्तन होवुन दुसर्‍या पार्टीस सामील झाल्यावर !! :)

In reply to by सुनील

ऋषिकेश Tue, 07/15/2014 - 15:15
आता दुसर्‍या पार्टीच्या विचारसरणीत कधी प्रगती होणार?
अहो त्यांनी गांधीवाद पूर्ण अंगिकारलाय बघितला नाहित? विरोधकांच्या हृदयपरिवर्तनावर विश्वास असल्यानेच तर हा धागा काढलाय ना? इथेच गांधीवाद जिंकला नै का?

In reply to by ऋषिकेश

विरोधकांच्या हृदयपरिवर्तनावर विश्वास असल्यानेच तर हा धागा काढलाय ना? इथेच गांधीवाद जिंकला नै का?
आँ ?
"शत्रुचेही हृदयपरिवर्तनकरता येते"
ह्या विचारसरणीचे क्रेडिट गांधींना ? गांधीच्या आधीपासुन "शत्रुचेही हृदयपरिवर्तनकरता येते" ही विचारसरणी अस्तित्वात आहे ...किमान हिंदुंच्यात तरी ! अंगदशिष्टाई... कृष्णशिष्टाई वगैरेंच्या अभ्यास केलेला दिसत नाहीये बहुधा ! साम दाम दंड भेद हेही ऐकले नाहीये काय ? ह्यातही पहिल्यांदा "साम" म्हणजे सामोपचार आहे ! ह्यात गांधीगिरी काही नाही उलट गांधीगिरी म्हणजे केवळ ह्यातील पहिली स्टेप आहे :) अवांतर : हिटलर आणि दुसरे महायुध्द झाले नसते तर गांधीनी विन्स्टन चर्चिल चे हृदयपरिवर्तन कसे केले असते हे पहायला मजा आली असती !

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या Tue, 07/15/2014 - 21:00
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रसाद१९७१ Tue, 09/09/2014 - 14:51
परदेशातले देखील अगदी तुमचा तो आईन्स्ताईनदेखील का आकर्षित झाले ह्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करताना ही मंडळी दिसत नाहीत.
त्यात काय विषेश हो. रजनिश च्या मागे सुद्धा भले भले गोरे लागलेच होते की. आईन्स्टाईन ला काय जातय अमेरिकेत राहुन काहीतरी बोलायला, त्याला कुठे भोगायला लागणार होते? तो कुठला आकर्षीत होयला, २-४ ठीकाणी तोंडदेखले बरे बोलला तर लागली इथले काँग्रेस्सी नाचायला. आणि युरोप अमेरिकेत पण अगदी कमी प्रमाणात असली तरी भारतातल्या सारखी निष्क्रीय आणि खाल्ल्या घरचे वासे मोजणारे आहेतच की.

मागे एकदा नथुराम गोडसेंच्या धाग्यावरुन बरीच शाब्दिक हाणामारी झालेली होती.
एकदा? जरा मिपाचा अभ्यास वाढवा अशी फुकटची सुचना देतो. मिपावर नथुराम विरूध्द गांधी, अस्तिक विरूध्द नास्तिक, मोदी विरूध्द केजरीवाल अशा विविध धाग्यांचे अनंतवेळा दळण झाले आहे :) ह.घ्या हे वेगळे सांगणे न लागे.

आदूबाळ Mon, 07/14/2014 - 20:44
ते सगळं जौंद्या. आफळेबुवा गातात बाकी मस्त. त्यांचा नाट्यसंगीताच्या वाटचालीवरचा एक कार्यक्रम आकाशवाणी पुणेवरून सादर व्हायचा तो फार भारी असे.

असे सत्तावन्न आफळे बघितले आहेत आजपर्यंत तरीही गांधींच्या तत्वज्ञानाची महती सर्वदूर पसरलेली आहेच. अशा आफळ्यांकडे दुर्लक्ष करणे सगळ्यात उत्तम.

आनन्दा Tue, 07/15/2014 - 15:06
मी या पुराव्यांबद्दल कोणीतरी काहीतरी बोलेल या आशेने कित्येक दिवस रोज हा धागा उघडून बघत आहे. पण हाय रे दैवा!! बाकी अली बंधूंबद्दल घेतलेल्या भूमिकेबद्दल मी गांधींना दोष देणार नाही. त्यांची चूक असलीच तर ही असेल की त्यांनी खिलाफत चळवळीबरोबर आघाडी केली. परंतु मला ही राजकीय अपरिहार्यता वाटते. आफळ्यांच्या कीर्तनावर धागा काढण्यासाठीच मी बराच सर्च केला होता, तेव्हा गांधींच्या या भूमिकेला माझ्या द्रुष्टीने योग्य ठरवणारे काही पुरावे माझ्या हाताला लागले होते. ते नेमके आता मिळत नाहीयेत, मिळाले की डकवतो. बाकीच्या विषयांमध्ये मात्र आफळेंचे मुद्दे मला योग्य वाटतात. एक धोरणी म्हणून गांधी बर्‍याच वेळेस चुकले आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल शंका यावी असे बरेच प्रसंग आहेत. गांधींच्या मुस्लिम अनुनयाबद्दल तर बोलूच नये असे बरेच प्रसंग सांगता येतील. मला व्यक्तिशः तो गांधींमधल्या राजकारण्याचा पराभव वाटतो. त्यांनी आपल्या राजकारणातील भविष्यकालीन धोके ओळखलेच नाहीत. त्यांना काँग्रेसमधील जनरेशन-२ ने मोठे केले, आणि त्यांच्या जीवावर आपली पोळी भाजून घेतली असे माझे मत आहे. जसे आपल्या राळेगणसिद्धीच्या गांधींबद्दल झाले तसे. बाकी गांधी त्यावेळेस असे का वागले हे सांगणे कठीण आहे. एव्हढे तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी म्हणून मिरवणारे टिळक, पण वेदोक्त प्रकरणात त्यांना देखील फटका बसलाच ना.

बॅटमॅन Tue, 07/15/2014 - 15:09
फाळणीस अनुमोदन देऊन ज्या गांधीजींनी मुस्लिम वरचष्मा पूर्णपणे मोडून काढला त्या गांधींना मुस्लिम अनुनयाबद्दल शिव्या घालणारे लोक पाहिले की हसू आवरत नाही. =)) असो, चालायचंच.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Tue, 07/15/2014 - 15:17
फाळणी झाली नसती तर काय झालं असतं त्या अखंड भारतात? अगोदरच विभक्त मतदारसंघ इ.इ. चा धोशा चाललेलाच होता, टिळकांनी सांगितले की तेवढं घेऊन का होईना जर इंग्रजांशी लढणार असाल तर ठीके म्हणून. ते सगळं जर पुढं गेलं असतं तर त्रांगडं झालं असतं विचित्र. त्याजागी फाळणी झालेला का होईना, एक धर्मनिरपेक्ष भारत मिळाला हे गांधीजींचे मोठे क्रेडिट आहे. शेषराव मोर्‍यांच्या 'अखंड भारत का नाकारला' की अशाच काहीशा नावाच्या पुस्तकात ही भूमिका विस्ताराने आलेली आहे.

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Tue, 07/15/2014 - 15:22
+१ टि़ळकांच्यावेळी लखनौ करार करावा लागला होता, विभक्त मतदारसंघ होते. फाळणीनंतर लखनौ कराराच्याही मागे भारत आला. विभक्त मतदारसंघ रद्द झाले, धर्मनिहाय आरक्षण येऊ दिले गेले नाही (व ते भारतात थांबलेल्या मुसलमानांनाही नको होते). मोर्‍यांचे लेखन ग्रेट आहे. कुरूंदकरांचेही या विषयाचे लेखन वाचनीय आहे.

In reply to by बॅटमॅन

धर्मनिरपेक्ष भारत म्हणजे काय भाऊ ? आज हिंदु मेजॉरिती मधे आहेत म्हणुन हा देश धर्मनिरपेक्ष आहे , इतर धर्मिय मेजॉरीतीत असलेला एक तरी धर्मनिरपेक्ष देश दाखवा ( आता लगेच तुर्कस्तान म्हणाल , पण तिथल्या खिलाफत चळवळीला मोडुन तो कमाल पाशा मुळे तो धर्मनिरपेक्ष आहे ...ज्या खिलाफत चळवळीला गांधीबाबा समर्थन देत होते ती हो =)) ) , धर्मनिरपेक्षता हा भारताचा नव्हे तर हिंदुंचा गुण आहे... हिंदुराष्ट्राचा गुण आहे...! ... जेव्हा इतर धर्मिय मेजॉरिटीमधे येतील तेव्हा पाहु भारत किती धर्मनिरपेक्ष राहतो ते ! बाकी अभ्यासासाठी : मिझोरम आणि नागालॅन्ड हे तुमच्या धर्मनिरपेक्ष भारतातील अधिकृत / डीक्लीयर्ड ख्रिश्चन स्टेट्स आहेत बरं का !!

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Tue, 07/15/2014 - 15:56
धर्मनिरपेक्षता हा भारताचा नव्हे तर हिंदुंचा गुण आहे... हिंदुराष्ट्राचा गुण आहे...! ... जेव्हा इतर धर्मिय मेजॉरिटीमधे येतील तेव्हा पाहु भारत किती धर्मनिरपेक्ष राहतो ते !
मग हिंदू मेजॉरिटीत राहतील अशी तरतूद गांधींनी केली असेच म्हणायला नको का ;)

In reply to by बॅटमॅन

मग हिंदू मेजॉरिटीत राहतील अशी तरतूद गांधींनी केली असेच म्हणायला नको का
अं हं ! तेही क्रेडीट देता येणार नाही ! तेव्हाच क्लीन स्वीप फाळणी झाली असती ... हिंदु अ‍ॅबसोलुट मेजॉरीटीत आले असते तर तसे क्रेडीट देता आले असते ... देशाचा तुकडा तोडला ते तोडला शिवाय प्रॉब्लेम सोल्व्ह झाला नाहीच ...प्रॉब्लेम जिथल्या तिथेच ! कुठे आहे समान नागरी कायदा ? कुठे आहे सर्वधर्मिय घटस्फोटितांना समान अधिकार ? कुठे आहे अमर जवानच्या स्मारकाला लाथ मारणार्यांवर कारवाई करायची धमक ? कुठे आहे आसामात घुसखोरी करणार्‍यांना धडा शिकवायची हिंम्मत ? कुठे आहे तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट द्यायची जिगर ? कुठे आहे निर्वासित कश्मीरी पंडीतांना सुरक्षित पणे पर कस्मीरमधे पुनर्वसन करण्याची शक्ती ? येवढचं कशाला ...तर जो काश्मीर तुम्ही नकाशावर दाखवताना तो ही जिंकुन घेता येत नाही ह्याचे खरे कारण देशाबाहेर नाहे तर देशाआतच आहे! मान्य करा राव , धर्मनिरपेक्षता आमच्यात आधीपासुनच होती ...अगदी सातवाहन काला पासुन ते १८५७ च्या जिहाद मधे खांद्याला खांदा लावुन लढे पर्यंत , गांधीचेकाही क्रेडीट नाही त्याबाबत !! अवांतर : बाकी फाळणीविषयी क्लीनस्वीप फाळणी व्हाव्ही असे आंबेडकरांचेही मत होते असे ऐकुन आहे , कन्फर्म करुन कळवतो !

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Tue, 07/15/2014 - 16:14
धर्मनिरपेक्षता आधीपासूनच होती, मात्र ती झाकोळू पाहत होती त्याचा यशस्वी प्रतिबंध गांधीजींनी केला हे मानलेच पाहिजे. असो, बाकी वाईड बॉलबद्दल बोलायचे तर औरंगजेबाच्या कृत्यांबद्दल अकबराला शिव्या घालण्यापैकी आहे हे.

In reply to by बॅटमॅन

आनन्दा Tue, 07/15/2014 - 16:19
धर्मनिरपेक्षता आधीपासूनच होती, मात्र ती झाकोळू पाहत होती त्याचा यशस्वी प्रतिबंध गांधीजींनी केला हे मानलेच पाहिजे.
ऑं? म्हणजे गांधींच्या समकालीन विरोधकांमध्ये धर्मनिरपेक्षता नव्हतीच की काय? अहो ज्या नथुरामने गांधींना मारले त्याचा इतिहास देखील धर्मनिरपेक्षतेचाच आहे, हां पण ती धर्मनिरपेक्षता आणि गांधी/ काँग्रेसची धर्मनिरपेक्षता यात फरक आहे. तुम्ही काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलत असाल तर मात्र आपला पास.

In reply to by बॅटमॅन

मात्र ती झाकोळू पाहत होती
>>> कुणामुळे ? हिंदुंमुळे ? फाळणीच्यावेळी भारत +पाकिस्तान अशी फाळणी झालीये ... भारत + हिंदुस्तान + पाकिस्तान अशी नाही ! ह्यावरुनच कळते की धर्मनिरपेक्षता कोणामुळे झाकोलत होती ते ! अकबराविषयी मते बनावताना जोधा अकबर ह्या चित्रपटाचा आधार घेवु नये !आअकबरही औरंगजेबा इतकाच क्रुर होता होता फक्त त्याच्या लवकर लक्षात आले की इतक्या सगळ्या हिंदुंना मारणे शक्य नाही , त्याची धर्मनिरपेक्षता आगतिकतेतुन आलेली आहे स्वेच्छेतुन नव्हे ! (मुघलांच्यात धर्मनिरपेक्ष म्हणता येईल असा एकच माणुस झाला तो म्हणजे दाराशिकोव्ह )!

In reply to by प्रसाद गोडबोले

आनन्दा Tue, 07/15/2014 - 16:25
अकबरही औरंगजेबा इतकाच क्रुर होता होता फक्त त्याच्या लवकर लक्षात आले की इतक्या सगळ्या हिंदुंना मारणे शक्य नाही , त्याची धर्मनिरपेक्षता आगतिकतेतुन आलेली आहे स्वेच्छेतुन नव्हे !
भारीच. + १००. अकबर हा पूर्वायुष्यात फार क्रूर होता. परंतु उत्तरायुष्यात त्याला प्रेषित व्हायची इच्छा होती असे ऐकून आहे. त्यातूनच हे सारे राजकारण झाले असावे.

In reply to by बॅटमॅन

ल्ज्याला तुम्ही वाईड बॉल म्हणता आहात त्या बद्दल अजुन थोडे ....
समान नागरी कायदा ? सर्वधर्मिय घटस्फोटितांना समान अधिकार ? अमर जवानच्या स्मारकाला लाथ मारणार्यांवर कारवाई? आसामात घुसखोरी करणार्‍यांना धडा ? तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट? निर्वासित कश्मीरी पंडीतांना सुरक्षित पणे पर कस्मीरमधे पुनर्वसन?
ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ततहाकथित धर्मनिरपेक्ष भारतात करता येत नाहीत ह्याला एकमेव कारण आहे ... एका विषिष्ठ समाजाचा विरोध / रोष होण्याची भीति ! जर भारत खरच धर्मनिरपेक्ष असता तर त्याने नक्कीच असला विरोध न जुमानता न्याय ते केले असते !! असो. अवांतर: शेनवॉर्नचा एक अप्रतिम लेगस्पिन चेंडु आठवला ... बॅट्स्मॅनने वाईड बॉल म्हणुन सोडुन दिला तो टप्पा पडल्यावर जवळ जवळ ४५ अंश वळुन मिडल स्टंपवर आदळला ...बोल्ड ! *biggrin* सोडा राव धर्मफर्मनिरपेक्षता ...आपण क्रिकेटची मॅच बघु :)

In reply to by बॅटमॅन

हाडक्या Tue, 07/15/2014 - 21:01
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

In reply to by प्रसाद गोडबोले

आनन्दा Tue, 07/15/2014 - 16:21
कुठे आहे तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट द्यायची जिगर ?
असहमत. बाकी चलू द्या.

In reply to by आनन्दा

कुठे आहे तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट द्यायची जिगर ?
अहो आता कराची एयरपोर्ट बॉम्बब्लास्ट नंतर खुद्द पाकिस्तानही तालिबानशी लढायला अमेरिकेला साथ देईल अशी चिन्हे आहेत ! तुम्ही घ्या तुमचे पांघरुण ओढुन तोंडावर ! =))

In reply to by बॅटमॅन

आनन्दा Tue, 07/15/2014 - 15:30
बादवे, माझ्या शरीराचे तुकडे होऊन मगच फाळणी होईल हे देखील त्याच गांधींचे वाक्य आहे ना? गांधींनी फाळणीला दिलेली मान्यता ही त्यांची राजकीय अप्रिहार्यता होती. आणि त्यानंतर मुस्लिम पाकिस्तानातून धर्मनिरपेक्ष भारतात येऊ इच्छिणार्‍यांची काळजी घेणे हेदेखील एक नेता म्हणून त्यांचे कर्तव्य होते, नाही का? थोडे गूगलून आणखीन थोडे दुवे देतो, जमले तर. फाळणीबद्दल मला सावरकरांचे जास्त पटते. लोकसंख्येची शांततापूर्ण अदलाबदल झाली की मगच फाळणी करावी असे काहीसे त्यांचे मत होते बहुधा. हिंदू नेत्यांमध्ये द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत प्रथम त्यांनीच मांडला बहुधा.

In reply to by बॅटमॅन

आनन्दा Tue, 07/15/2014 - 16:13
बाकी गांधींच्या मुस्लिम अनुनयाबद्दल - he pahaa गोपीनाथ सहा बद्दल गांधींची मते इथे वाचायला मिळतील. याच गांधींनी अब्दुल रशीद चा भाई अब्दुल रशीद म्हणून सन्मान केलेला आहे, पुढच्या ६ महिन्यातच. त्याचे पुरावे हवे असल्यास सांगा.

In reply to by बॅटमॅन

फाळणीस अनुमोदन देऊन ज्या गांधीजींनी मुस्लिम वरचष्मा पूर्णपणे मोडून काढला त्या गांधींना मुस्लिम अनुनयाबद्दल शिव्या घालणारे लोक पाहिले की हसू आवरत नाही. Lol असो, चालायचंच.
फाळणीनंतरच्या दंगलीत झालेल्या हिंदुच्या कत्तलीत हिंदुना शांत बसा असं म्हणणारे कोण होते? बलात्कारीत स्त्रियांना असाल तिथे सुखानी राहा किंवा तुम्ही विरोध करु नका असं सांगणारं कोण होतं? आता ह्याचे पुरावे नाहीत असं तुम्ही म्हणु शकत नाही. हा धागा मुस्लिम विरोधी नाही. हा धागा हिप्पोक्रसी विरोधी आहे. सत्तेच्या हव्यासापोटी क्रांतीकारकांचे बळी जाऊ देण्याविषयी आहे. स्वातंत्र्याच सगळं क्रेडीट स्वतःला घेण्याला आहे. पद्धतशीर पणे पुढच्या पिढीच ब्रेन वॉशिंग करणार्‍या वृत्ती विरोधी आहे. असो. चालायचचं. :)

In reply to by बॅटमॅन

हाडक्या Tue, 07/15/2014 - 20:59
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

हाडक्या Tue, 07/15/2014 - 20:59
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

In reply to by हाडक्या

देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!
प्रचंड ! गांधींना इतिहासाच्या अअभ्यासक्रमा घातल्याने ते फार लहानपणीच लोकांच्या डोक्यात शिरतात , तिथुन मग त्यांना बाहेर काढायला फार वेळ लागणारच ! आपण जगाच्या इतिहासाचा अभ्यास करत रहावा ... हिटलर , स्टॅलिन ,मुसोलिनी ह्यांचे क्रौर्य पहावे त्यापुढे मिळमिळीत अहिंसा टिकली असती का ह्याचा विचार करावा चर्चिल , लिंकन ह्यांचा अभ्यास करावा देषाच्या साठी वट्टेल त्या लेव्हल ला जावुन विजय मिळवण्याची त्यांची वृत्ती पहावी . अमेरिकेच्या स्वातंत्रयुध्दातील "स्व्तःचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य्जे आपल्याला वसाहत समजतात त्यांच्या विरुध्द युध्द पुकारणे "...आणि आपल्या इथल्या "अहो थोदे तरी स्वातंत्र्य द्या की" ह्या वृत्तींचा तुलनात्मक अभ्यास करावा ... हळु हळु हे जग काही फेरीलॅन्ड नाही तर एक वॉरलॅन्ड आहे हे उमजेल मग लोकांचा असल्या भ्रामक कल्पनांवरील विश्वास आपोआप उडेल ! आपला आदर्श चाणक्य असला पाहिजे ... चाणक्य !

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या Wed, 07/16/2014 - 14:52
@ प्रगो, या ना शेंडा ना बुडख्याच्या चर्चा संपणार नाहीत आणि तेच तेच परत येत राहणार हेच चार-पाच वेळा एकच प्रतिक्रिया लिहून सुचवायचं होतं.. पण असो. रच्याकने, (वादात न पडता) एवढेच सांगतो, तुम्ही जे सांगत आहात तेच तुम्हालाही लागू पडते असे दूसर्‍या बाजूचे लोक म्हणत असतील तर काय वो? पंचाईतच की.. *biggrin*

In reply to by हाडक्या

या ना शेंडा ना बुडख्याच्या चर्चा संपणार नाहीत
>>निराशावाद !इतके निराश होवुन नका हाडुकराव ... सत्याचा नेहमीच विजय होतो आपण कायम आपली / आपल्याला जे सत्य वाटते ती बाजु माम्डत रहावी ... फरक तो पडता है भै !एक उदाहरण देतो ...एक काळ असा होता जेव्हा लोकं डारविनला यड्यात काढत असत .... पण वारंवार चर्चांमुळे आता डारविनच योग्य होता हे लोकांना पतले आहे ... जुने विचार विचारसरणी बदलालयला वेळ लागतो ... ह्या ५-५० वर्षात होणार्‍या गोष्टी नव्हेत ...थिन्क अबाऊट १००-५०० इयर्स होरायझन ! आपल्या म्हातारपणा पर्यंत "गांधी तुमच्या आमच्या सारखाच मातीचा माणुस होता त्यांच्या कडुनही चुका , गंभीर चुका झाल्या" इतके जर लोकांना पटले तरी खुप होईल !! बाकी ... तुम्ही भवभुतीचा श्लोक उत्तररामचरितातील वाचला नाहीये काय ? ये नाम केचिदिह न: प्रथयन्त्यवज्ञां जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्नः | उत्पत्स्यतेऽस्ति मम कोऽपि समानधर्मा कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी || भवभूति ||

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या Wed, 07/16/2014 - 20:02
हाडुकराव
एवढा आदर पाहून सद्गदून आले हो. ;) . असो. निराशावाद नाही हो.
तुम्ही भवभुतीचा श्लोक उत्तररामचरितातील वाचला नाहीये काय ?
वाचलाय तो, पण त्याचा संदर्भ इथे देता येईल असे वाटत नाही. (context वेगळा आहे!)
आपण कायम आपली / आपल्याला जे सत्य वाटते ती बाजु माम्डत रहावी
म्हणजे दूसर्‍याची मते (ती सत्य नाहीत हे आधीच निश्चित आहे ना!) आपण विचारात घ्यायची नाहीत आणि आपण आपले घोडे दामटत रहायचे, असे काय ? ;) मग चालू द्यात. गेल्या प्रतिसादातील आमच्या प्रश्नाचे उत्तर राहिले तुमचे राव.! (बादवे, सातार्‍याला कधी जाताय? पाऊस सुरु झालाय आता, ठोसेघरला पाणी वाढलेलं असणारे :) )

In reply to by हाडक्या

भवभुती म्हणतो की जे आमच्या विषयी काहीच्या बाही बोलत असतील त्यांना बोलुद्या कारण आमचा प्रयत्न त्यांच्यासाठी नाहीये , आमचे विचार समजुन घेणारा कोणीना कोणीतरी समान धर्मा नक्कीच कुठे ना कुठे जन्माला येईल कारण काळ अनंत आहे अन पृथ्वीही विशाल आहे !! धिस इज एक्झ्यॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू से ! बाकी आपलेच घोडे दामटणे हा प्रकार गांधीवाद्यांनीच चालवलाय स्वातंत्र्यापासुन ... उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया किंव्वा दे दी हमे आजादी बिना ख्ड्ग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल ...वगैरे ऐकले नाही काय ? जणु काही एका काँग्रेस अन गांधी मुळेच देषाला स्वातंत्र मिळालय ... इतकच कशाला सोप्पं पहा ना आपल्या नोटेवर कोणा एका माणसाचाच चेहरा छापलाय नाही का ! एव्हन सौदी अरेबियाच्या नोटांवरही वेगवेगळ्या राजांचे फोटो असतात !! सत्याची कास धरणे आणि आपलेच घोडे दामटणे ह्यातील फरक लक्षात आला का आता ? अवांतर : गेल्या प्रतिसादातील आमच्या प्रश्नाचे उत्तर राहिले तुमचे राव.! >>> कोणता प्रश्न ? मला जे इर्रीलेव्हन्ट वाटतं त्याच्या वर मी सहसा प्रतिसाद देत नाही ... अर्थात अफवाद :काश्मीर करायचा मुड नसला तर *biggrin* !!

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या गुरुवार, 07/17/2014 - 15:23
एवढेच सांगतो, तुम्ही जे सांगत आहात तेच तुम्हालाही लागू पडते असे दूसर्‍या बाजूचे लोक म्हणत असतील तर काय वो?
हा तो प्रश्न .. आणि भवभूती जे म्हणतोय ते तुम्हाला लागू पडत नाही कारण दुसरी बाजू देखील हाच दावा करू शकते हे म्हणायचे होते. (आम्हाला थोडे फार संस्कृत समजतय वो तरी पण भाषांतराबद्दल धन्स.. :) ) तुमचे मुद्दे मान्य की अमान्य यावर मी काहीही भाष्य करत नाहीये ( आणि करू इच्छित नाहीये.) पण हा आमचा मूळ मुद्दा देखील तुम्ही इर्रीलेव्हन्ट समजत असाल तर मग असोच..

In reply to by हाडक्या

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 16:15
तुमचा मुद्दा फार अनक्लीयर आहे राव ... दुसरी बाजु काय दावा करु शकते हेच कळत नाहीये ... जरा उलगडुन लिहिलत तर चर्छा करता येइळ !

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या गुरुवार, 07/17/2014 - 20:06
दुसरी बाजु काय दावा करु शकते हेच कळत नाहीये
हाच तर कळीचा मुद्दा आहे ! असो, एकदा समजावण्याचा प्रयत्न करतो,
गांधींना इतिहासाच्या अभ्यासक्रमात घातल्याने ते फार लहानपणीच लोकांच्या डोक्यात शिरतात , तिथुन मग त्यांना बाहेर काढायला फार वेळ लागणारच !
हेच गांधी-द्वेषाबाबत देखील म्हणता येईल. अनेकजण विना-अभ्यास गांधी-टिका झोडत असतात. त्यांच्या डोक्यातून गांधी-द्वेष बाहेर काढायला वेळ लागणारच !
आपण जगाच्या इतिहासाचा अभ्यास करत रहावा...
हिटलर , स्टॅलिन ,मुसोलिनी ह्यांचे क्रौर्य पहावे त्यापुढे मिळमिळीत अहिंसा टिकली असती का ह्याचा विचार करावा
'जर्रा अभ्यास वाढवावा' असेच दुसरी बाजू पण तुम्हाला म्हणू शकते ना ! :)
हळु हळु हे जग काही फेरीलॅन्ड नाही तर एक वॉरलॅन्ड आहे हे उमजेल मग लोकांचा असल्या भ्रामक कल्पनांवरील विश्वास आपोआप उडेल !
'जग हे वॉरलॅन्ड आहे' हा स्वतंत्र चर्चेचा विषय होवू शकतो. तूर्तास या तुमच्या भ्रामक कल्पना आहेत असे दुसरी बाजू म्हणू शकते ना.!! आता असोच.. बाकी चर्चेला येतानाच तुमच्या मनात लक्ख प्रकाश आहे, तुमच्या मुद्द्यांना तुम्ही अटळ अंतिम सत्य म्हणून संपूर्ण मान्यता दिली आहे आणि त्यामुळे कोणी प्रतिवाद करण्याचा आणि केला तरी तुम्ही त्यावर विचारदेखील करण्याची अपेक्षा करण्याचा प्रश्नच येत नाही, हे आधीच स्पष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला कोणी गांधीवादी भेटो आणि तुम्हाला त्यांचे ह्रदयपरिवर्तन करण्याची सुसंधी मिळो यासाठी शुभेच्छा ..

In reply to by हाडक्या

हे लॉगिक चुकीचे आहे कारण ...
हेच गांधी-द्वेषाबाबत देखील म्हणता येईल. अनेकजण विना-अभ्यास गांधी-टिका झोडत असतात. त्यांच्या डोक्यातून गांधी-द्वेष बाहेर काढायला वेळ लागणारच
गांधीद्वेष हा कोणत्याच अभ्यासक्रमातुन शिकवला जात नाही रादर गांधी हेच कसे स्वातंत्र्यसंग्रामातील मेन कॅरॅक्टर होते हे शिकवले जाते त्यांचा चुका कोठेच शालेय इतिहासातही गांधीवर ६-७ धडे त्यांच्या आधीच्या टिळक, दादाभाई वगैरेंवर १-२ आणि क्रांतिकारकांवर फक्त १ धडा आहे ... मग लोक स्वतःहुन हा माणुस इतका कसा काय देवासारखा असु शकतो मग फाळणी , खिलाफत चळवळीला सपोर्ट , पुणेकरारा आंबेडकरांना वेठीस पकडणे , ३ वेळा नेताजींन्कडुन काँग्रेस मधे हरल्यावर मागल्यादारुन पॉलिटिक्स चालवणे , श्रीयुत.जीनांना प्रधानमंत्री पद ऑफर करणे वगैरे गोष्टी अभ्यासात आल्यावर गांधी किती सामन्य माणुस होता हे लक्षात येते ! प्लीज नोट : सामान्यता लक्षात येणे म्हणजे द्वेष नव्हे !
'जर्रा अभ्यास वाढवावा' असेच दुसरी बाजू पण तुम्हाला म्हणू शकते ना
अभ्यासवाढवायला आपण कधीही तयार आहे ! फक्त दुसर्‍याबाजुने फक्त कोणत्या रेफरन्स मधे अभ्यास वाढवावा हे सांगावे . पोकळ अहिंसेने अन नुसत्या उपासमारीने जगात काहीतरी घडले आहे अशी एक तरी घटना दाखवुन द्यावी ...आपण त्याचा सविस्तर अभ्यास करु !
त्यामुळे तुम्हाला कोणी गांधीवादी भेटो आणि तुम्हाला त्यांचे ह्रदयपरिवर्तन करण्याची सुसंधी मिळो यासाठी शुभेच्छा .
>>> माझा एक मित्र कटटर गांधीवादी आहे (सध्या आप साठी काम करत आहे.) त्याच्याशीही "दुसरे महायुध्द होवुन ब्रिटिश साम्राज्य कमकुवत झाले नसते तर अजुन ५०-१०० वर्षे स्वातंत्य्र मिलाले नसते " ह्यावर एकमत झाले आहे ! असो अजुन कोणीही गांधीवादीशी चर्चा करायला आपली कधीही तयारी आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या Fri, 07/18/2014 - 16:18
लॉगिक
हॅ हॅ हॅ .. लॉगिक चुकीचे असेल तर असू द्या हो, पण 'लॉजिक' किमान असावे तरी. पुन्हा सांगतो की तुमच्या मुद्द्यांच्याबद्दल मी सहमत वा असहमत यावर काहीही भाष्य करत नाहीये.. हे मी आधीच स्पष्ट केलंय.
तुमचे मुद्दे मान्य की अमान्य यावर मी काहीही भाष्य करत नाहीये ( आणि करू इच्छित नाहीये.)
माझा मुद्दा तुमचा अभिनिवेश जो की 'मीच एकटा एक अंतिम सत्य सांगतोय' असा होता आणि आहे त्याकडे निर्देश करणारा होता.
बाकी चर्चेला येतानाच तुमच्या मनात लक्ख प्रकाश आहे, तुमच्या मुद्द्यांना तुम्ही अटळ अंतिम सत्य म्हणून संपूर्ण मान्यता दिली आहे आणि त्यामुळे कोणी प्रतिवाद करण्याचा आणि केला तरी तुम्ही त्यावर विचारदेखील करण्याची अपेक्षा करण्याचा प्रश्नच येत नाही, हे आधीच स्पष्ट आहे.
तुमच्या मित्राला या वरच्या विधानाचा प्रत्यय आला असेल आणि मनातल्या मनात 'बर बाबा, तुझीच XXX लाल' म्हणून गप झाला असेल भौ.. *lol* अवांतर : 'दुसरे महायुध्द झाले नसते तर' हा लई इंटरेष्टिंग चर्चा विषय होऊ शकतो असे वाटते आहे.. ;) ---- "It is not coincidence that rubbish and non-sense is usually used to justify Bullshits " ----

In reply to by हाडक्या

तुमचा अभिनिवेश जो की 'मीच एकटा एक अंतिम सत्य सांगतोय'
हा माझा अभिनिवेश नाहीये , इतिहासाची पुस्तके चाळुन पहा म्हणजे कळेल की स्वातंत्र्याचा इतिहासा कोणाच्या अभिविषाने भरलेला आहे ते !
तुमच्या मित्राला या वरच्या विधानाचा प्रत्यय आला असेल आणि मनातल्या मनात 'बर बाबा, तुझीच XXX लाल' म्हणून गप झाला असेल भौ.
>>> ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ! हे लोगिकही चुकीचे आहे ! तर्काधिष्टीत वादविवादात स्वतःचे मत मांडता आले नाही की लोक असल्या पळवाटा शोधतात .( आमचा मित्र गांधीवादी असला तरीही पळवाटा शोध्दणारा नक्कीच नाही ) .... बाकी ह्यावरुन एक घटना आठवली : आचार्यांनी जेव्हा वादविवादात बौध्दमतखंडन केले तेव्हा बौध्द भिक्कु असेच सिमिलर लाईन्स वर म्हणत होते र्की "मती दौर्बल्यमेतत न मत दौर्बल्यं " आमच्या मति दौर्बल्यामुळे आमचा पराभव होत आहे , हे आमच्या मताचे दौर्बल्य नव्हे ... पुढल्या पाच पन्नास वर्षात बौध्द धर्म पुर्ण नामशेष झाला मग त्यांना कलाले मती दुर्बल होती की मत ते *biggrin* इथे घाई कुणाला आहे ? मी आधीच म्हणालो आहे की १००-५०० वर्षाच्या होरायझनचा विचार करा...गांधीचा पोकळ आदर्श(?)वाद पुसला जायला इतका वेळ तर नक्कीच लागेल ... कालोह्यं निरवधिर विपुलाच प्रूथ्वी !!

In reply to by हाडक्या

आनन्दा Wed, 07/16/2014 - 13:21
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!
तुम्ही म.टा. वर पण प्रतिक्रिया देता का हो?

In reply to by आनन्दा

हाडक्या Wed, 07/16/2014 - 14:33
हॅ हॅ हॅ .. 'मटा' आणि 'टाईम्स ऑफ ईंडिया' वर बहिष्कार आहे आमचा. तुम्हाला असे वाटले हा आम्ही 'शाल जोडीतला' समजायचा का? ;)

In reply to by हाडक्या

आनन्दा Wed, 07/16/2014 - 18:46
तुम्हाला असे वाटले हा आम्ही 'शाल जोडीतला' समजायचा का?
अर्थात. एकच प्रतिक्रिया ३ वेळा टाकलीत म्हणून विचारले मी असे.

In reply to by आनन्दा

हाडक्या Wed, 07/16/2014 - 19:31
हा हा हा .. अस्सं होय. वोके वोके.. कारण आम्ही दुसर्‍या प्रतिसादात दिले आहे..
या ना शेंडा ना बुडख्याच्या चर्चा संपणार नाहीत आणि तेच तेच परत येत राहणार हेच चार-पाच वेळा एकच प्रतिक्रिया लिहून सुचवायचं होतं.. पण असो.

अवतार Tue, 07/15/2014 - 22:51
आणि त्या कृतीचे स्वत:ला सोयीस्कर दृष्टीकोनातून लावलेले अन्वयार्थ वेगळे. सोयीस्कर दृष्टीकोनातून लावलेले अन्वयार्थ आणि वस्तुस्थितीवर आधारित विश्लेषण ह्यात मुख्य फरक म्हणजे - पहिल्या पद्धतीत नेहमीच कोणातरी एका व्यक्तीवर किंवा गटावर सर्व अपयशाचे खापर फोडले जाते आणि ज्यांचा झेंडा खांद्यावर घेतला असेल त्यांना संपूर्ण निर्दोष ठरवले जाते. तर दुसऱ्या पद्धतीत प्रत्येक व्यक्ती आणि गट यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू मांडून तुलनात्मक विश्लेषण केले जाते. गांधींनी मंदिरात जाऊन कुराणाचे वाचन केले. मशिदीत जाऊन भगवद्गीतेचे वाचन केले नाही ! ह्या कृतीचा अर्थ ज्यांना कळतो त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाही; ज्यांना कळत नाही त्यांना स्पष्टीकरण देऊन काही उपयोग नाही; आणि जे कळूनही न कळल्यासारखे दाखवतात त्यांना स्पष्टीकरणाने काही फरक पडत नाही. सत्याच्या झेंड्याचा रंग हा सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ असतो. म्हणूनच त्या रंगात इतर सर्व रंग सामावलेले असतात.

मुक्त विहारि Wed, 07/16/2014 - 22:59
मशिदीत जाऊन भगवद्गीतेचे वाचन केले नाही !!!!! असेल, असे पण असू शकेल. बाद्वे, "गांधी" नावाच्या सिनेमांत हा प्रसंग दाखवला होता का?

In reply to by आनन्दा

प्यारे१ Fri, 07/18/2014 - 02:57
तसा अनुभव कमीच पण तरीही आमच्याक्डून हा प्रतिसाद हातभार म्हणून घेण्यात यावा. धन्या-वाद... आपलं धन्यवाद! ;)

मदनबाण Mon, 09/08/2014 - 08:46
आत्ताच नरसोबाच्या वाडीतुन परत आलोय... हा धागा जेव्हा पाहिला होता तेव्हा वाटलही नव्हत की चारुदत्त आफळ्यांचे किर्तन ऐकावयास मिळेल. परंतु गेले ३ दिवस वाडीत चारुदत्त आफळ्यांचे किर्तन चालु होते त्यातील २ दिवसांचे किर्तनाचा लाभ मला घेता आला :) विषय होता " सावरकरांचे थोरले बंधु :- गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर " किर्तनाचा अनुभव केवळ अवर्णीय होता ! कित्येक वर्षांनी अतिशय सुरेख किर्तन ऐकल्याचा अनुभव आणि आनंद मिळाला ! :) माझ्या मोबल्यातुन लांबुन फोटु काढले ते तितकेसे चांगले आणि स्पष्ट नाहीत, परंतु तरी सुद्धा ते इथे देत आहे :- गणपती बाप्पाला हार घालताना चारुदत्त आफळे. 1 चारुदत्त आफळे किर्तन करताना. 2 बाकी कॄष्णेच्या पाण्याचा स्तर बराच वर आलेला आहे, माझी एकदातरी दक्षिणद्वार घडावे अशी इच्छा आहे, बघु कधी तो योग येइल. 3 जाता जाता :- आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला अश्या असंख्य किर्तनकारांची आजच्या घडीला गरज आहे हे प्रकर्षाने जाणवले. {वाडीकर} :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom - Official Trailer

In reply to by मदनबाण

फोटोंबद्दल धन्यवाद मदनबाण :)....काय काय सांगीतलं आफळेबुवांनी त्याचा ईथे किंवा दुसरा धागा काढुन सांगितलतं तर बरं वाटेल. :)

मदनबाण Mon, 09/08/2014 - 13:04
काय काय सांगीतलं आफळेबुवांनी त्याचा ईथे किंवा दुसरा धागा काढुन सांगितलतं तर बरं वाटेल. रात्री ९:०० ते १२:३० इतका वेळ किर्तन चालले. :) सावरकर बंधुंचे आणि त्यांच्या घरातील स्त्रीयांनी केलेले देशकार्य. बाबाराव साबरकरांनी भोगलेल्या यातना,त्रास.त्यांच्या शारिरीक आजारा बद्धल आणि बरचं काही. :) हे सगळं लिहण्याची माझी क्षमता नाही ! शिवाय ऐकण्यात जे समाधान आहे ते वाचण्यात नाही. :) यात सुरुवातीला मुख्य विषयाची सुरुवात करण्याआधी कविराज भूषण आणि औरंगजेब यांच्या बद्धल सांगितलं, त्यात खाली दिलेला भाग थोडक्यात आला होता :- https://www.facebook.com/kavirajbhushan/posts/692220437481911

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom - Official Trailer

प्रभाकर पेठकर Tue, 09/09/2014 - 01:01
आम्ही लहानपणी ज्येष्ठ आफळे बुवांचे किर्तन ऐकलेले आहे. त्यामुळे 'आफळे' नांवाभोवती असणारे किर्तनाचे वलय प्रत्यक्ष अनुभवले आहे. धाकटे आफळे 'बापसे बेटा सवाई' असतिल ह्यात शंका नाही. घराण्याला ओघवत्या भाषेचे आणि ज्ञानाचे वरदान आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

हो काका. बापसे बेटा सवाई नक्की आहेत. सिनिअर आफळे बुवांच्या किर्तनाचं रेकोर्डींगच्या दोन कॅसेट मा़झ्या आजोबांकडे होत्या. त्यातली एक ऐकलं आहे (अर्धवट). ज्युनिअर आफळेबुवांची जिभ अजुन धारदार आहे. बाकी बुवा गातात जबरदस्त.

मदनबाण Tue, 09/09/2014 - 09:50
धाकटे आफळे 'बापसे बेटा सवाई' असतिल ह्यात शंका नाही. घराण्याला ओघवत्या भाषेचे आणि ज्ञानाचे वरदान आहे. अगदी असेच आहेत, चारुदत्त आफळे सुरेख गायन करतात आणि अर्थात भाषेवर प्रभुत्व आहेच ! :) ज्यांनी वरचे दुवे {लेखात दिलेले} अजुन ऐकले नसतील त्यांनी ते आवार्जुन ऐकावेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

प्रसाद१९७१ Tue, 09/09/2014 - 14:45
भारताच्या स्वातंत्र्याची मागणी ही भारतातल्या काही सत्ता पिपासू लोकांनी त्यांना सत्तेवर येण्यासाठी केली होती असे माझे मत बनत चालले आहे. १९०० सालाच्या आधी पासुन महानगर पालिके वर हिंदी लोक निवडुन येउन राज्य करत होते. राज्यांच्या विधानसभासुद्धा तीस च्या दशकात चालू झाल्या होत्या. संसद सुद्धा अस्तीत्वात आली होती १९४० च्या आसपास. पण ह्या चोरांना वाट्टेल तसे खायला ब्रिटीशांमुळे संधी मिळत नव्हती म्हणुन ह्यांना स्वातंत्र्य हवे होते. अगदी १९४५ पर्यंत लष्कर आणि पोलिस दल ब्रिटीशांना एकनिष्ठ राहीले. जगात कुठेच ज्या लोकांवर सो कॉल्ड राज्य करायचे त्याच लोकांचे ९०% लष्कर आहे असे दिसले नाहीये. ब्रिटिशांच्या काळातच सामान्य माणुस स्वतंत्र होता.

In reply to by बॅटमॅन

मदनबाण Tue, 09/09/2014 - 15:13
रा.रा. मदनबाण, तुम्ही वाडीकर हे ठौक न्हवते! अगदी शब्दशः वाडीकर नाही, पण वाडी प्राण आहे माझा. :) आता काही काळाने वयाची पस्तीशी गाठेन, त्यातली जवळपास ३३ वर्ष वाडीला जात आहे. :) बाकी मिरज वाडी रस्ता अगदी रद्दड आहे ! इतके वर्ष प्रवास करतोय पण रस्त्याला धड डांबर नाही, आपल्या महाराष्ट्रीची प्रगती असे रस्ते पाहुनच कळुन येते. :( सरकारने जनतेच्या पैशातुन जाहिरात करण्या ऐवजी धड रस्ते बांधावेत आधी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

मदनबाण Mon, 09/15/2014 - 14:59
नथुराम गोडसे यांच्यावर आता चित्रपट येत आहे. नव्या वादाची सुरुवात ? http://www.youtube.com/watch?v=l0d-MJ8lIHE

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण Mon, 09/15/2014 - 17:24
अच्छा... हे माहित नव्हते. तू-नळीवर असल्यास पाहण्याचा प्रयत्न करीन.तू-नळीवर नाटक आहे, ते सुद्धा पहायचे आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

In reply to by मदनबाण

प्रभाकर पेठकर Mon, 09/15/2014 - 21:52
तू नळीवर आहे. जोडणी: http://www.google.com/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=3&cad=rja&uact=8&ved=0CCwQtwIwAg&url=http%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DWA4AZWM75QA&ei=NM8WVMFGkvForfCB6Ak&usg=AFQjCNFh6xT8nMCNV7WzVfoHZXL4yt1hjQ&sig2=YM6hRDnppI2NP5btzJJBMw
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर मित्रमंडळींनो. मागे एकदा नथुराम गोडसेंच्या धाग्यावरुन बरीच शाब्दिक हाणामारी झालेली होती. त्यावेळेला काही गांधींच्या समर्थक बुद्धीवादी मंडळींनी आंधळ्या गांधीवादाखातर बरीच शाब्दिक हिंसा केली होती (अर्बन डिक्शनरीमधे हिप्पोक्रसी चा नवा अर्थ टाकता येईल काय?) असो. त्यावेळी पुरावा द्या, पुरावा द्या असा 'सत्याग्रह' काही गांधीवाद्यांनी केला होता. आपल्या मौलिक वेळातला फक्त दिड तास काढुन हे नक्की बघा किंवा ऐका. ज्या गोष्टींचे पुरावे अस्तित्वात आहेत आणि कोणालाही बघता येतील अश्या स्थितीत आहेत त्यावरुन "गांधीवादः एक थोतांड" हा मुद्दा अधोरेखित केला जाऊ शकेल.

पाऊस दाटलेला

स्पा ·

प्रभाकर पेठकर Sun, 07/13/2014 - 11:30
फार सुंदर तर्‍हेने व्यक्त झालाय पाऊसमित्र. >>>>मी निघताना त्याने माझ्या खिशात शंभर रुपये कोंबले, लागतील म्हणुन. >>>>घरी तोंड दाखवल्यावर आइने देवाला साखरच ठेवली. >>>>तीन वर्षांनी अशाच एका संध्याकाळी, जेव्हा ती मला सोडुन गेली, तेव्हा पठ्ठ्या हजर झाला. ही वाक्य मनाला विशेष स्पर्शून गेली.

वाडीचे सावंत Sun, 07/13/2014 - 11:49
तीन वर्षांनी अशाच एका संध्याकाळी जेव्हा ती मला सोडुन गेली.तेव्हा पठ्ठ्या हजर झाला. भिजता,भिजता डोळ्यातले अश्रु आपोआप लपले गेले.
+११११

प्यारे१ Sun, 07/13/2014 - 15:39
___/\___ क्लास्स्स्स. बाकी काही गोष्टी मागच्या मागं सोडून देणं रास्त ठरतं. वर्तमान हाती धरण्यासाठी भूतकाळ सोडावाच लागेल. विशेषतः काहीच करणं आपल्या हाती नस्तं तेव्हा ते श्रेयस्कर देखील ठरतं.

In reply to by प्यारे१

वपाडाव Sun, 07/13/2014 - 20:23
तेच तर धुवुन-पुसुन टाकावं म्हणौन पौस येतो ना, प्यारेकाका... स्पावड्या टच असलेला... चिंब (चिंब या शब्दावरुन इंट्या आठौला)

कंजूस Sun, 07/13/2014 - 16:00
शब्दच नाहीत .पुन्हा पुन्हा वाचतोय .तुझा पाऊस सुखदु:खांनी दाटलाय .एकदम ते सर्व अनुभव उफाळून आलेत . धरण फुटलंय .खोट्या बेगडी उपमा न लिहिता खरंखुरं मनाला भिडणारं गेल्या वर्षभरातलं सर्वोत्तम शब्दचित्र आहे स्पा .

सुबोध खरे Sun, 07/13/2014 - 16:10
स्पा साहेब तुमच्याच शब्दात "आयुष्य पुढे जातच राहीलं". तस म्हणतो आता "आपली" कोणीतरी शोधा म्हणजे पावसाचा अर्थ परत नव्याने कळेल (किंवा नवीन अर्थ. लेख सुरेख आहेच पण कुठेतरी एकटेपणाची जाणीव करून देतो असे वाटले( कदाचित मनाचे खेळ असतील पण पावसात एकटेपणाची जाणीव तीव्र होते).

In reply to by सुबोध खरे

बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 15:09
( कदाचित मनाचे खेळ असतील पण पावसात एकटेपणाची जाणीव तीव्र होते).
मनाचेच खेळ असतील तर कालिदासाच्या मनाचेही असेच खेळ होते. तो मेघदूतात नेमके हेच म्हणतो: "मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्तिचेतः कण्ठाश्लेषप्रणयिनिजने, किं पुनर्दूरसंस्थे????" "आकाशात एकदा ढग दाटून आले की सुखी माणसाचेही चित्त सैरभैर होते आणि आपल्या कंठाला मिठी मारणार्‍या प्रिय व्यक्तीची आठवण येते. प्रिय व्यक्तीपासून दुरावलेल्यांची तर काय गत होत असेल??"

मी निघताना त्याने माझ्या खिशात शंभर रुपये कोंबले, लागतील म्हणुन. आणि पावसावरचं प्रेम काही कमी झालं नाही. योगायोगाने एके वर्षी चक्क फेब्रुवारीत पाउस पडला. त्याच संध्याकाळी नेमका तिने होकार दिला.त्यानेही मुहुर्त साधुन हजेरी लावली. कलिना कॅम्पस मध्ये भिजत किती वेळ गप्पा मारल्या असतील. साला टायमिंग हवं तर असं त्याने दोस्ती निभावली पण,तीन वर्षांनी अशाच एका संध्याकाळी जेव्हा ती मला सोडुन गेली.तेव्हा पठ्ठ्या हजर झाला. भिजता,भिजता डोळ्यातले अश्रु आपोआप लपले गेले. ये यार...असं नै लिहायचं मला त्रास होतो. पाऊस दाटला ना भो....! -दिलीप बिरुटे

राही Sun, 07/13/2014 - 21:21
सुंदर लेख. २६ जुलै प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.

In reply to by राही

सखी Mon, 07/14/2014 - 18:59
सुंदर लेख स्पा! सुखदुखा:त बघितलेला छान उतरला आहे लेखणीतुन. राहीजी: २६ जुलै प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.- हे कळले नाही, २६ जुलै ज्यांनी अनुभवलेला आहे त्यांना परत तसा नकोच यायला अशी भावना असेल असे मला वाटत होते.

पैसा Sun, 07/13/2014 - 23:58
वाचताना तू टॅबवर टाईप केलं आहेस हे लक्षात आलंच. पाऊस असतोच. मात्र तो सगळ्यांना भेटतो असं नाही. तुला भेटलाय तो, नशीबवान आहेस! पावसाळी पाखरं येतात आणि जातात पण उन्हापावसात घर बांधणारी चिऊ भेटेलच कधीतरी. पावसाला मात्र विसरू नको.

नगरीनिरंजन Mon, 07/14/2014 - 01:04
लेखन खूप आवडले. बाहेर धो-धो पाऊस पडताना मनात दाटून आलेले मळभ लेखात अलगद उतरले आहे. त्यामुळे लेखाला कातरवेळच्या पावसाची एक हुरहुर लावणारी डूब मिळाली आहे. मस्त!

मराठी कथालेखक Mon, 07/14/2014 - 12:25
पाऊस हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, प्रत्येकाच्या आठवणी आणि दाटून येणार्‍या भावना मात्र निराळ्या. अर्थात पुढे मागे ही भावूकता कधी कमी होवू लागते. मग असा एखादा सुंदर लेख आठवणी आणि भावना जागवतो. बाकी "पाऊस दाटलेला" शिवाय दुसरं काही उत्तम शीर्षक होवूच शकलं नसतं. गारवातलं सगळ्यात अप्रतिम आणि वेड लावणारं गाणं. सौमित्रच्या आवाजात असलेल्या गद्दातल्या ओळी भारावून टाकत (पण आजकाल कधी कधी त्या ओळींची खिल्ली पण उडवतो.. वाढत्या वयाबरोबर हरवलेली भावूकता !!) अजून लिहा...

सौरभ उप्स Mon, 07/14/2014 - 14:45
व्वा सुपर्ब …। दोन्ही वेळा पावसाने हजेरी लावली, खर्या अर्थाने मैत्री निभावली त्याने…. बाकी प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिलाच नेहमी प्रमाणे… अन आमच्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या ….

सौरभ उप्स Mon, 07/14/2014 - 14:45
व्वा सुपर्ब …। दोन्ही वेळा पावसाने हजेरी लावली, खर्या अर्थाने मैत्री निभावली त्याने…. बाकी प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिलाच नेहमी प्रमाणे… अन आमच्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या ….

शिद Mon, 07/14/2014 - 15:09
मस्तच लिहलंय... आवडलं. आम्हीपण शाळेत असताना शाळेचा मागच्या बाजुला उतारावर धरण बांधायचो आणि वह्यांची पानं फाडून छोट्या होड्या बनवून त्यात सोडायचो. ज्या मुलाची कागदी होडी सगळ्यांत शेवटी बुडेल तो जिंकला...मस्त धमाल आठवणी.

माधुरी विनायक Mon, 07/14/2014 - 16:21
ट्रेनच्या त्याच डब्यात बसून तुमच्याच तोंडून या आठवणी ऐकत असल्यासारखं वाटत राहिलं... खूप सहज सुंदर आणि उत्स्फूर्त... खूप आवडलं...

सौन्दर्य गुरुवार, 09/24/2015 - 08:18
अतिशय सुंदर, हळवं करणारं लिखाण. उफाळलेल्या दर्यासारखा कोसळणारा पाउस देखील मनाचा ठाव घेतो. तुम्ही ते सर्व फार छान मांडलत.

बोका-ए-आझम गुरुवार, 09/24/2015 - 09:41
पाऊस आवडत नाही, पण लेख अतिशय आवडला. मलाही २६ जुलैच्या पावसात भायखळा ते दादर चालत यावं लागलं होतं. तीवाठवण परत जागी झाली.

बरखा Wed, 07/04/2018 - 21:17
मस्त लेख, आवडला. पाऊस सुरू झाला की आपोआप मन जुन्या आठवणीत हरवत जात. एका मागून एक आठवणी डोळ्यासमोर तरळून जातात.

प्रभाकर पेठकर Sun, 07/13/2014 - 11:30
फार सुंदर तर्‍हेने व्यक्त झालाय पाऊसमित्र. >>>>मी निघताना त्याने माझ्या खिशात शंभर रुपये कोंबले, लागतील म्हणुन. >>>>घरी तोंड दाखवल्यावर आइने देवाला साखरच ठेवली. >>>>तीन वर्षांनी अशाच एका संध्याकाळी, जेव्हा ती मला सोडुन गेली, तेव्हा पठ्ठ्या हजर झाला. ही वाक्य मनाला विशेष स्पर्शून गेली.

वाडीचे सावंत Sun, 07/13/2014 - 11:49
तीन वर्षांनी अशाच एका संध्याकाळी जेव्हा ती मला सोडुन गेली.तेव्हा पठ्ठ्या हजर झाला. भिजता,भिजता डोळ्यातले अश्रु आपोआप लपले गेले.
+११११

प्यारे१ Sun, 07/13/2014 - 15:39
___/\___ क्लास्स्स्स. बाकी काही गोष्टी मागच्या मागं सोडून देणं रास्त ठरतं. वर्तमान हाती धरण्यासाठी भूतकाळ सोडावाच लागेल. विशेषतः काहीच करणं आपल्या हाती नस्तं तेव्हा ते श्रेयस्कर देखील ठरतं.

In reply to by प्यारे१

वपाडाव Sun, 07/13/2014 - 20:23
तेच तर धुवुन-पुसुन टाकावं म्हणौन पौस येतो ना, प्यारेकाका... स्पावड्या टच असलेला... चिंब (चिंब या शब्दावरुन इंट्या आठौला)

कंजूस Sun, 07/13/2014 - 16:00
शब्दच नाहीत .पुन्हा पुन्हा वाचतोय .तुझा पाऊस सुखदु:खांनी दाटलाय .एकदम ते सर्व अनुभव उफाळून आलेत . धरण फुटलंय .खोट्या बेगडी उपमा न लिहिता खरंखुरं मनाला भिडणारं गेल्या वर्षभरातलं सर्वोत्तम शब्दचित्र आहे स्पा .

सुबोध खरे Sun, 07/13/2014 - 16:10
स्पा साहेब तुमच्याच शब्दात "आयुष्य पुढे जातच राहीलं". तस म्हणतो आता "आपली" कोणीतरी शोधा म्हणजे पावसाचा अर्थ परत नव्याने कळेल (किंवा नवीन अर्थ. लेख सुरेख आहेच पण कुठेतरी एकटेपणाची जाणीव करून देतो असे वाटले( कदाचित मनाचे खेळ असतील पण पावसात एकटेपणाची जाणीव तीव्र होते).

In reply to by सुबोध खरे

बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 15:09
( कदाचित मनाचे खेळ असतील पण पावसात एकटेपणाची जाणीव तीव्र होते).
मनाचेच खेळ असतील तर कालिदासाच्या मनाचेही असेच खेळ होते. तो मेघदूतात नेमके हेच म्हणतो: "मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्तिचेतः कण्ठाश्लेषप्रणयिनिजने, किं पुनर्दूरसंस्थे????" "आकाशात एकदा ढग दाटून आले की सुखी माणसाचेही चित्त सैरभैर होते आणि आपल्या कंठाला मिठी मारणार्‍या प्रिय व्यक्तीची आठवण येते. प्रिय व्यक्तीपासून दुरावलेल्यांची तर काय गत होत असेल??"

मी निघताना त्याने माझ्या खिशात शंभर रुपये कोंबले, लागतील म्हणुन. आणि पावसावरचं प्रेम काही कमी झालं नाही. योगायोगाने एके वर्षी चक्क फेब्रुवारीत पाउस पडला. त्याच संध्याकाळी नेमका तिने होकार दिला.त्यानेही मुहुर्त साधुन हजेरी लावली. कलिना कॅम्पस मध्ये भिजत किती वेळ गप्पा मारल्या असतील. साला टायमिंग हवं तर असं त्याने दोस्ती निभावली पण,तीन वर्षांनी अशाच एका संध्याकाळी जेव्हा ती मला सोडुन गेली.तेव्हा पठ्ठ्या हजर झाला. भिजता,भिजता डोळ्यातले अश्रु आपोआप लपले गेले. ये यार...असं नै लिहायचं मला त्रास होतो. पाऊस दाटला ना भो....! -दिलीप बिरुटे

राही Sun, 07/13/2014 - 21:21
सुंदर लेख. २६ जुलै प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.

In reply to by राही

सखी Mon, 07/14/2014 - 18:59
सुंदर लेख स्पा! सुखदुखा:त बघितलेला छान उतरला आहे लेखणीतुन. राहीजी: २६ जुलै प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.- हे कळले नाही, २६ जुलै ज्यांनी अनुभवलेला आहे त्यांना परत तसा नकोच यायला अशी भावना असेल असे मला वाटत होते.

पैसा Sun, 07/13/2014 - 23:58
वाचताना तू टॅबवर टाईप केलं आहेस हे लक्षात आलंच. पाऊस असतोच. मात्र तो सगळ्यांना भेटतो असं नाही. तुला भेटलाय तो, नशीबवान आहेस! पावसाळी पाखरं येतात आणि जातात पण उन्हापावसात घर बांधणारी चिऊ भेटेलच कधीतरी. पावसाला मात्र विसरू नको.

नगरीनिरंजन Mon, 07/14/2014 - 01:04
लेखन खूप आवडले. बाहेर धो-धो पाऊस पडताना मनात दाटून आलेले मळभ लेखात अलगद उतरले आहे. त्यामुळे लेखाला कातरवेळच्या पावसाची एक हुरहुर लावणारी डूब मिळाली आहे. मस्त!

मराठी कथालेखक Mon, 07/14/2014 - 12:25
पाऊस हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, प्रत्येकाच्या आठवणी आणि दाटून येणार्‍या भावना मात्र निराळ्या. अर्थात पुढे मागे ही भावूकता कधी कमी होवू लागते. मग असा एखादा सुंदर लेख आठवणी आणि भावना जागवतो. बाकी "पाऊस दाटलेला" शिवाय दुसरं काही उत्तम शीर्षक होवूच शकलं नसतं. गारवातलं सगळ्यात अप्रतिम आणि वेड लावणारं गाणं. सौमित्रच्या आवाजात असलेल्या गद्दातल्या ओळी भारावून टाकत (पण आजकाल कधी कधी त्या ओळींची खिल्ली पण उडवतो.. वाढत्या वयाबरोबर हरवलेली भावूकता !!) अजून लिहा...

सौरभ उप्स Mon, 07/14/2014 - 14:45
व्वा सुपर्ब …। दोन्ही वेळा पावसाने हजेरी लावली, खर्या अर्थाने मैत्री निभावली त्याने…. बाकी प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिलाच नेहमी प्रमाणे… अन आमच्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या ….

सौरभ उप्स Mon, 07/14/2014 - 14:45
व्वा सुपर्ब …। दोन्ही वेळा पावसाने हजेरी लावली, खर्या अर्थाने मैत्री निभावली त्याने…. बाकी प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिलाच नेहमी प्रमाणे… अन आमच्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या ….

शिद Mon, 07/14/2014 - 15:09
मस्तच लिहलंय... आवडलं. आम्हीपण शाळेत असताना शाळेचा मागच्या बाजुला उतारावर धरण बांधायचो आणि वह्यांची पानं फाडून छोट्या होड्या बनवून त्यात सोडायचो. ज्या मुलाची कागदी होडी सगळ्यांत शेवटी बुडेल तो जिंकला...मस्त धमाल आठवणी.

माधुरी विनायक Mon, 07/14/2014 - 16:21
ट्रेनच्या त्याच डब्यात बसून तुमच्याच तोंडून या आठवणी ऐकत असल्यासारखं वाटत राहिलं... खूप सहज सुंदर आणि उत्स्फूर्त... खूप आवडलं...

सौन्दर्य गुरुवार, 09/24/2015 - 08:18
अतिशय सुंदर, हळवं करणारं लिखाण. उफाळलेल्या दर्यासारखा कोसळणारा पाउस देखील मनाचा ठाव घेतो. तुम्ही ते सर्व फार छान मांडलत.

बोका-ए-आझम गुरुवार, 09/24/2015 - 09:41
पाऊस आवडत नाही, पण लेख अतिशय आवडला. मलाही २६ जुलैच्या पावसात भायखळा ते दादर चालत यावं लागलं होतं. तीवाठवण परत जागी झाली.

बरखा Wed, 07/04/2018 - 21:17
मस्त लेख, आवडला. पाऊस सुरू झाला की आपोआप मन जुन्या आठवणीत हरवत जात. एका मागून एक आठवणी डोळ्यासमोर तरळून जातात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
Guess what? शेवटच्या ट्रेन मध्ये आहे, कर्जत.१२.४० करी रोड वरुन बसलेलो, आत्ता जेमतेम कुर्ल्यापर्यंत गाडी आलीये.अ.... आत्ता वाजलेत १.३०. तासभर होत आलाय.गाडी हलायची चिन्ह नाहीत.डब्यात जेमतेम चार डोकी.बाहेर मजबुत पाऊस पडतोय.डोळे मिटुन बसलोय.बाकी काहीच करू शकत नाही.पाउस निवांत एकतोय.आज सकाळी पण भिजलो, आत्ता येताना पण भिजलो,छत्री असुन नसल्यासारखी अख्ख्या मुंबइला वाकडा तिकडा कसाही धुतोय.डबा मस्त गार पडलाय.बाहेरुन पाउस आत गळतोय, मला काकडायला होतयं.डोंबोली अजुन लय लांब , त्यात ही शेवटची ट्रेन.कधी सुटेल पत्ता नाही.डोळे पेंगायला लागलेत..

कठीण समय येता कोणही कामास येतो

बुडबुडा ·

प्रभाकर पेठकर Sun, 07/13/2014 - 01:11
>>>>कठीण समय येता कोण कामास येतो अस कुणीतरी म्हटलयं.. मला विचारलच कुणी तर मी ‘रबर’ असं मात्र नक्कीच सांगेन. हे बाकी खासंच, बर का!छ

नंदन Sun, 07/13/2014 - 04:30
मस्त! मात्र -
कठीण समय येता कोण कामास येतो अस कुणीतरी म्हटलयं.. मला विचारलच कुणी तर मी ‘रबर’ असं मात्र नक्कीच सांगेन. Wink
अमेरिकन विंग्रजीत हे विधान वेगळ्या संदर्भात खरं ठरू शकेल म्हणा :). (आता या विनोदी निरीक्षणास 'बिलो द बेल्ट' म्हणावं तरी पंचाईत ;)) अवांतर - प्रतिक्रियेच्या विषयाचा संदर्भ

In reply to by यशोधरा

रेवती Tue, 07/15/2014 - 01:16
हैला! मेले! मी मकी समजून प्रतिसाद दिला होता. तरी म्हटलं बाईसाहेबांना चेष्टा करायची लहर का आलिये! देवा!

In reply to by यशोधरा

प्रभाकर पेठकर Tue, 07/15/2014 - 01:20
>>>>मस्त कलंदर आणि मस्त कलन्दर ह्या वेगळ्या आयडी आहेत. अशा साधर्म्य असणारी सदस्य नांवे संपादक मंडळ किंवा जी कांही सक्षम व्यवस्था असेल ती, का बरे स्विकारतात? ह्यातून सामान्य सदस्यांचा गोंधळ होण्याचीच शक्यता जास्त.

In reply to by प्रभाकर पेठकर

कंजूस Tue, 07/15/2014 - 13:03
आता यापुढे आईडीला ओळखत असलोतरी ओळख ठेवून प्रतिसाद देणार नाही .लेखाच्या मजकुरास योग्य इतकाच प्रतिसाद देणार . कोणी 'प्रभाकरन पेठकर' नाव घेतलेला बंदूक घेऊन माझ्यामागे लागला तर काय करणार ?

वाडीचे सावंत Sun, 07/13/2014 - 11:59
कठीण समय येता कोण कामास येतो अस कुणीतरी म्हटलयं.. मला विचारलच कुणी तर मी ‘रबर’ असं मात्र नक्कीच सांगेन
श्लेष अलंकार चांगला साधलाय :)

In reply to by बुडबुडा

समिर१२३ Tue, 07/15/2014 - 04:49
रबर- १. रबर ब्यान्ड= वस्तु एकत्र बान्धण्यासाठि वापरतात तो रबर २. खोड रबर= पेन्सिल/ पेन नि लिहिलेल खोडण्यासाठि वापरतात तो रबर ३. रबर= लोकसनख्या नियन्त्रणासाठि वापरतात तो रबर - स्ल्य्न्ग / इन्फोर्मल भाषेमध्ये वाचकान्च्या विचार परिघावर नियन्त्रण नसेल तेथे एक्सप्लिसिट भाषा वापरणे बरे.

सुनील Mon, 07/14/2014 - 13:16
आवडला! मागे एकदा बटनाने दगा दिला होता तेव्हा बेल्टने तगवले होते, त्याची आठवण झाली!

vikramaditya Mon, 07/14/2014 - 20:10
वाल्या प्यांटीची इतर बटणे तुटल्यावर उरलेल्या बटणावर येते ती "जबाबदारी" अनुभव छान लिहिलात.

In reply to by प्रभाकर पेठकर

सखी Tue, 07/15/2014 - 22:13
ही समस्या आहे खरी, मीही बराच वेळ मकी स्टाईल का वाटत नाही याचा विचार करत होते, वर काहींनी सांगितल्यावर खुलासा झाला. पण नाव बदलुन बदलुन किती बदलता येणार असा प्रश्नही आला, माझ्याच नावाच्या जवळ जाणारे (आणि सखाराम (गटणेचे)) इतके पर्याय आले बघा. *

बुडबुडा Tue, 07/15/2014 - 21:50
मागच्या वेळी पण हाच लोच्या झाला होता..ज्या कुणाला आयडी बदलण्याचे अधिकार असतील त्यांनी कृपया माझा आयडी बदलावा..लोकांचे गैरसमज तरी होणार नाहीत..आणि मला माझ्या खर्डेघाशीवरचे खरे प्रतिसाद कळतील.

योगविवेक Wed, 07/16/2014 - 13:15
अहो मला ही असेच एकदा फिरताना झिपच्या रनरनी दगा दिला ऐनवेळी. करंगळी वरकरून रांगेने उभे रागाने पहायला लागले इतका वेळ का लागतोय म्हणून.... कठिण समयाला वाढवलेले नख कामी आले व वेळ निभावली झालं.

प्रभाकर पेठकर Sun, 07/13/2014 - 01:11
>>>>कठीण समय येता कोण कामास येतो अस कुणीतरी म्हटलयं.. मला विचारलच कुणी तर मी ‘रबर’ असं मात्र नक्कीच सांगेन. हे बाकी खासंच, बर का!छ

नंदन Sun, 07/13/2014 - 04:30
मस्त! मात्र -
कठीण समय येता कोण कामास येतो अस कुणीतरी म्हटलयं.. मला विचारलच कुणी तर मी ‘रबर’ असं मात्र नक्कीच सांगेन. Wink
अमेरिकन विंग्रजीत हे विधान वेगळ्या संदर्भात खरं ठरू शकेल म्हणा :). (आता या विनोदी निरीक्षणास 'बिलो द बेल्ट' म्हणावं तरी पंचाईत ;)) अवांतर - प्रतिक्रियेच्या विषयाचा संदर्भ

In reply to by यशोधरा

रेवती Tue, 07/15/2014 - 01:16
हैला! मेले! मी मकी समजून प्रतिसाद दिला होता. तरी म्हटलं बाईसाहेबांना चेष्टा करायची लहर का आलिये! देवा!

In reply to by यशोधरा

प्रभाकर पेठकर Tue, 07/15/2014 - 01:20
>>>>मस्त कलंदर आणि मस्त कलन्दर ह्या वेगळ्या आयडी आहेत. अशा साधर्म्य असणारी सदस्य नांवे संपादक मंडळ किंवा जी कांही सक्षम व्यवस्था असेल ती, का बरे स्विकारतात? ह्यातून सामान्य सदस्यांचा गोंधळ होण्याचीच शक्यता जास्त.

In reply to by प्रभाकर पेठकर

कंजूस Tue, 07/15/2014 - 13:03
आता यापुढे आईडीला ओळखत असलोतरी ओळख ठेवून प्रतिसाद देणार नाही .लेखाच्या मजकुरास योग्य इतकाच प्रतिसाद देणार . कोणी 'प्रभाकरन पेठकर' नाव घेतलेला बंदूक घेऊन माझ्यामागे लागला तर काय करणार ?

वाडीचे सावंत Sun, 07/13/2014 - 11:59
कठीण समय येता कोण कामास येतो अस कुणीतरी म्हटलयं.. मला विचारलच कुणी तर मी ‘रबर’ असं मात्र नक्कीच सांगेन
श्लेष अलंकार चांगला साधलाय :)

In reply to by बुडबुडा

समिर१२३ Tue, 07/15/2014 - 04:49
रबर- १. रबर ब्यान्ड= वस्तु एकत्र बान्धण्यासाठि वापरतात तो रबर २. खोड रबर= पेन्सिल/ पेन नि लिहिलेल खोडण्यासाठि वापरतात तो रबर ३. रबर= लोकसनख्या नियन्त्रणासाठि वापरतात तो रबर - स्ल्य्न्ग / इन्फोर्मल भाषेमध्ये वाचकान्च्या विचार परिघावर नियन्त्रण नसेल तेथे एक्सप्लिसिट भाषा वापरणे बरे.

सुनील Mon, 07/14/2014 - 13:16
आवडला! मागे एकदा बटनाने दगा दिला होता तेव्हा बेल्टने तगवले होते, त्याची आठवण झाली!

vikramaditya Mon, 07/14/2014 - 20:10
वाल्या प्यांटीची इतर बटणे तुटल्यावर उरलेल्या बटणावर येते ती "जबाबदारी" अनुभव छान लिहिलात.

In reply to by प्रभाकर पेठकर

सखी Tue, 07/15/2014 - 22:13
ही समस्या आहे खरी, मीही बराच वेळ मकी स्टाईल का वाटत नाही याचा विचार करत होते, वर काहींनी सांगितल्यावर खुलासा झाला. पण नाव बदलुन बदलुन किती बदलता येणार असा प्रश्नही आला, माझ्याच नावाच्या जवळ जाणारे (आणि सखाराम (गटणेचे)) इतके पर्याय आले बघा. *

बुडबुडा Tue, 07/15/2014 - 21:50
मागच्या वेळी पण हाच लोच्या झाला होता..ज्या कुणाला आयडी बदलण्याचे अधिकार असतील त्यांनी कृपया माझा आयडी बदलावा..लोकांचे गैरसमज तरी होणार नाहीत..आणि मला माझ्या खर्डेघाशीवरचे खरे प्रतिसाद कळतील.

योगविवेक Wed, 07/16/2014 - 13:15
अहो मला ही असेच एकदा फिरताना झिपच्या रनरनी दगा दिला ऐनवेळी. करंगळी वरकरून रांगेने उभे रागाने पहायला लागले इतका वेळ का लागतोय म्हणून.... कठिण समयाला वाढवलेले नख कामी आले व वेळ निभावली झालं.
लेखनविषय:
आपण ज्याला जमेतही धरत नाही अशा अनेक गोष्टी आपल्याला नेमक्या वेळी कामास येतात आणि मजा येते जगण्याला..आपलचं आपल्याला हसू येत राहतं.. आज सकाळचीच मजा..९.३०चं ऑफिस..घरातच ९.२०वाजलेले..आता अशा घाई गडबडीच्या वेळी ट्राफिकमध्ये अडकायला नको म्हणून आवरायची गडबड.. आणि अशावेळी माझं नेहमीप्रमाणे स्वगत चालू. “नशीब आज विकेंड आहे..फोर्मल घालायची गरज नाही..” जीन्स चढवली..बेल्ट लावायला लागलो..आणि ‘कट्ट्’ असा आवाज झाला आणि बेल्टच्या बक्कलची स्प्रिंग तुटून खाली पडली.. “आईचा घो याच्या”. आता आली का पंचाईत..

मॅकीनॉ आयलंड आणि पिक्चर्ड रॉक्स - भाग १‏

सखी ·

एस Sat, 07/12/2014 - 20:52
मस्त फोटो आणि तितकेच छान वर्णन...

छान लिहिले आहेस. मुख्य सगळं तूच लिहिलंस आणि. एक दोन शब्दांपलीकडे माझं काही नाही त्यात. तेव्हा आभार वगैरे कसले त्यात.. फोटो पण मस्तच.

In reply to by यशोधरा

सखी Sat, 07/12/2014 - 23:59
थॅंक्स यशो, खरतर तुझ्या 'लिही' या प्रतिसादानेही पाठबळ दिलं लिहायचं. :) हे वर्णन अमेरिकतल्या लोकांना कदाचित विशेष वाटणार नाही, पण इतरांना थोडेफार वाटेल असे वाटुन (जर जास्तच?) लिहीले गेले. :)

रेवती Sun, 07/13/2014 - 02:57
अरे वा!! तुमच्याकडे ४ जुलै साजरा झाला म्हणायचा! फोटो आणि वर्णन छान आहे. आमच्याकडे पावसामुळे आतषबाजी बघायला मिळाली नाही. ३ तारखेला काही ठिकाणी केली असे ऐकले.

स्रुजा Sun, 07/13/2014 - 07:42
वाह सुंदर ! कविता तर अप्रतिम … इकडच्या भटकंतीत जागा किती सुंदर आणि स्वच्छ हे तू म्हणालीस तसं सगळ्यांना नवीन वाटणार नाही . पण अशा ठिकाणी आलो आणि आजू बाजूचा सौंदर्य बघून चटकन एखादी कविता आठवते , एखादं जुनं गाणं पिछा सोडत नाही. मला वाटतं हे फिलिंग तू सुंदर मांडलंस .

दिपक.कुवेत Sun, 07/13/2014 - 11:53
छोटासा, आटोपशीर सहलीचा वृत्तांत फोटोसहित आवडला. दिव्यांनी झगमगणार्‍या पुलाचा फोटो तर विशेष आवडुन गेलाय. अजुन अशीच भटकंती येउदे.

सखी Mon, 07/14/2014 - 17:01
स्वॅप्स, मधुरा, यशोधरा, खटपट्या, रेवती, स्रुजा, अजया, मदणबाण, अ.आ., दिपक.कुवेत, स्वाती, मितान, मराठे, इशा१२३, सूड तुम्हा सर्वांचेच आभार! पुढचा भाग टाकनेच लवकर :)

रायनची आई Mon, 07/14/2014 - 17:06
खुप छान लिहिलय्..निळाई चे फोटो बघून तर डोळे निवले..अस वाटल की आपल्या देशात पण लहान मुलाना घेउन जायला शहराच्या जवळपास अशी एखादी प्रदूषणमुक्त , निवांत जागा का नाही? जिथे गाड्यांच्या भीती शिवाय मुले साइकल चलवू शकतील, धावू पळु शकतील, बागड्तील...

मस्तानी Mon, 07/14/2014 - 20:05
सखी … तू म्हणालीस कि "हे वर्णन अमेरिकतल्या लोकांना कदाचित विशेष वाटणार नाही, पण इतरांना थोडेफार वाटेल असे वाटुन (जर जास्तच?) लिहीले गेले." … अगं, तू खरच खूप छान लिहिलं आहेस. या दोन्ही जागा पाहिल्या असल्याने बोरकरांची कविता किती चपखल आहे त्या निळाईचे वर्णन करायला हे मनापासून पटलं. पिक्चर्ड रॉक्स चं निसर्गसौंदर्य वेगळंच आहे, त्याबद्दल तू लिहिलेलं वाचायला आवडेल. (मी केला होता एकदा छोटासा प्रयत्न :)

सखी Mon, 07/14/2014 - 20:09
पुनःश्च धन्यवाद रा.आई, पिरा, माझीही शॅम्पेन, प्रशांत आवले. रा.आई - अगदी भावना पोचल्या, मागे एकदा चीनमधल्या प्रदुषणाबद्दल एक बातमी वाचली होती, ती आठवली. माझीही शॅम्पेन - येस! यु गेस्ड इट राईट! खरचं एकदा जंगी कट्टा करायला हवा, या पुण्या-मुंबई-जर्मनी लोकांची कट्टावर्णन ऐकुन इनो तरी किती घ्यायचा माणसानं. तुम्ही पुढच्या वेळी कधी येणार ते कळवा फक्त. प्रशांत आवले - नाही हो निळाई अजिबात प्रोसेस्ड नाही त्यामुळे अगदी वेडावलं मन तिथं गेल्यावर.

In reply to by सखी

हो नक्कीच मी काही दिवस ट्रॉय आणि काही दिवस आबर्न हिल्स होतो , सध्या ब्रज़िल >> भारत >> इटली >> अमेरिका (आबर्न हिल्स) असा क्रम आहे :)

In reply to by माझीही शॅम्पेन

सखी Tue, 07/15/2014 - 00:11
अरे वा! म्हणजे खूप लांब नाही, तुमचं जागतिक भ्रमण झालं की कळवा :) मस्तानी - धन्यवाद गं, आपले दोघींचे प्रतिसाद एका वेळेस पडल्याचे दिसतयं त्यामुळे तुझा प्रतिसाद आधी वाचला नव्हता. पिक्चर्ड रॉक्स चं निसर्गसौंदर्य वेगळंच आहे - हे अगदी खरयं, तुझाही प्रयत्न आवडला.

रामपुरी Tue, 07/15/2014 - 22:45
"त्या" सदरासाठी चपखल लेख. मनोरंजक प्रतिक्रियांचा नुस्ता खच

एस Sat, 07/12/2014 - 20:52
मस्त फोटो आणि तितकेच छान वर्णन...

छान लिहिले आहेस. मुख्य सगळं तूच लिहिलंस आणि. एक दोन शब्दांपलीकडे माझं काही नाही त्यात. तेव्हा आभार वगैरे कसले त्यात.. फोटो पण मस्तच.

In reply to by यशोधरा

सखी Sat, 07/12/2014 - 23:59
थॅंक्स यशो, खरतर तुझ्या 'लिही' या प्रतिसादानेही पाठबळ दिलं लिहायचं. :) हे वर्णन अमेरिकतल्या लोकांना कदाचित विशेष वाटणार नाही, पण इतरांना थोडेफार वाटेल असे वाटुन (जर जास्तच?) लिहीले गेले. :)

रेवती Sun, 07/13/2014 - 02:57
अरे वा!! तुमच्याकडे ४ जुलै साजरा झाला म्हणायचा! फोटो आणि वर्णन छान आहे. आमच्याकडे पावसामुळे आतषबाजी बघायला मिळाली नाही. ३ तारखेला काही ठिकाणी केली असे ऐकले.

स्रुजा Sun, 07/13/2014 - 07:42
वाह सुंदर ! कविता तर अप्रतिम … इकडच्या भटकंतीत जागा किती सुंदर आणि स्वच्छ हे तू म्हणालीस तसं सगळ्यांना नवीन वाटणार नाही . पण अशा ठिकाणी आलो आणि आजू बाजूचा सौंदर्य बघून चटकन एखादी कविता आठवते , एखादं जुनं गाणं पिछा सोडत नाही. मला वाटतं हे फिलिंग तू सुंदर मांडलंस .

दिपक.कुवेत Sun, 07/13/2014 - 11:53
छोटासा, आटोपशीर सहलीचा वृत्तांत फोटोसहित आवडला. दिव्यांनी झगमगणार्‍या पुलाचा फोटो तर विशेष आवडुन गेलाय. अजुन अशीच भटकंती येउदे.

सखी Mon, 07/14/2014 - 17:01
स्वॅप्स, मधुरा, यशोधरा, खटपट्या, रेवती, स्रुजा, अजया, मदणबाण, अ.आ., दिपक.कुवेत, स्वाती, मितान, मराठे, इशा१२३, सूड तुम्हा सर्वांचेच आभार! पुढचा भाग टाकनेच लवकर :)

रायनची आई Mon, 07/14/2014 - 17:06
खुप छान लिहिलय्..निळाई चे फोटो बघून तर डोळे निवले..अस वाटल की आपल्या देशात पण लहान मुलाना घेउन जायला शहराच्या जवळपास अशी एखादी प्रदूषणमुक्त , निवांत जागा का नाही? जिथे गाड्यांच्या भीती शिवाय मुले साइकल चलवू शकतील, धावू पळु शकतील, बागड्तील...

मस्तानी Mon, 07/14/2014 - 20:05
सखी … तू म्हणालीस कि "हे वर्णन अमेरिकतल्या लोकांना कदाचित विशेष वाटणार नाही, पण इतरांना थोडेफार वाटेल असे वाटुन (जर जास्तच?) लिहीले गेले." … अगं, तू खरच खूप छान लिहिलं आहेस. या दोन्ही जागा पाहिल्या असल्याने बोरकरांची कविता किती चपखल आहे त्या निळाईचे वर्णन करायला हे मनापासून पटलं. पिक्चर्ड रॉक्स चं निसर्गसौंदर्य वेगळंच आहे, त्याबद्दल तू लिहिलेलं वाचायला आवडेल. (मी केला होता एकदा छोटासा प्रयत्न :)

सखी Mon, 07/14/2014 - 20:09
पुनःश्च धन्यवाद रा.आई, पिरा, माझीही शॅम्पेन, प्रशांत आवले. रा.आई - अगदी भावना पोचल्या, मागे एकदा चीनमधल्या प्रदुषणाबद्दल एक बातमी वाचली होती, ती आठवली. माझीही शॅम्पेन - येस! यु गेस्ड इट राईट! खरचं एकदा जंगी कट्टा करायला हवा, या पुण्या-मुंबई-जर्मनी लोकांची कट्टावर्णन ऐकुन इनो तरी किती घ्यायचा माणसानं. तुम्ही पुढच्या वेळी कधी येणार ते कळवा फक्त. प्रशांत आवले - नाही हो निळाई अजिबात प्रोसेस्ड नाही त्यामुळे अगदी वेडावलं मन तिथं गेल्यावर.

In reply to by सखी

हो नक्कीच मी काही दिवस ट्रॉय आणि काही दिवस आबर्न हिल्स होतो , सध्या ब्रज़िल >> भारत >> इटली >> अमेरिका (आबर्न हिल्स) असा क्रम आहे :)

In reply to by माझीही शॅम्पेन

सखी Tue, 07/15/2014 - 00:11
अरे वा! म्हणजे खूप लांब नाही, तुमचं जागतिक भ्रमण झालं की कळवा :) मस्तानी - धन्यवाद गं, आपले दोघींचे प्रतिसाद एका वेळेस पडल्याचे दिसतयं त्यामुळे तुझा प्रतिसाद आधी वाचला नव्हता. पिक्चर्ड रॉक्स चं निसर्गसौंदर्य वेगळंच आहे - हे अगदी खरयं, तुझाही प्रयत्न आवडला.

रामपुरी Tue, 07/15/2014 - 22:45
"त्या" सदरासाठी चपखल लेख. मनोरंजक प्रतिक्रियांचा नुस्ता खच
बरेच दिवस घरातील सर्वांनाच कुठेतरी बाहेर जायचं होतं, कुठं ते नक्की ठरत नव्हतं. जुनच्या दुस-या/तिस-या आठवड्यापासुन इथं अमेरीकेत शाळांना सुट्ट्या लागतात, या वर्षी ४ जुलै अमेरीकेचा स्वातंत्र्यदिन शुक्रवारीच आला त्यामुळे बहुतेक कार्यालयांना एक सुट्टी मिळतेच, या सुट्टीचं विशेष म्हणजे हा दिवस ज्या दिवशी येईल त्याच दिवशी सुट्टी दिली जाते. बाकी सगळ्या सुट्ट्या या आठवड्याच्या अधेमधे आल्या तरी सोमवारी नाहीतर शुक्रवारी दिल्या जातात, उद्देश हा की लोकांना सलग ३ दिवसांचा मोठा विकांत मिळावा.

तद्दनबाई गेली...................................!

प्रदीप ·

सुबोध खरे Sat, 07/12/2014 - 20:19
तुमची लता का फत्ता तिचा तो पात्तळ आवाज
पटले नाही. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसर्याची रेषा लहान करणे हि कोती मनोवृत्ती आहे.

सन्जोप राव Sat, 07/12/2014 - 20:57
हे 'टंग इन चीक' स्फुट आहे असा संशय आहे. अर्थात असे पंचाखेचू प्रयोग पूर्वी झाले आहेतच म्हणा! यावरून 'रम्य भूतकाळ' ची जुनी घिसीपिटी रेकॉर्ड लावणारे एक तज्ज्ञ आठवले आणि मन सैरभैर झाले.

रमेश आठवले Sat, 07/12/2014 - 22:15
जोहराबाईचे नाव जोहराबाई अम्बावली नसून अंबालावाली असे होते. त्या वेळच्या बर्याच गायिकांना लेखन-वाचन करता येत नसे आणि, म्हणून की काय, त्यांच्या रेकॉर्ड मध्ये त्यांचे गाणे सम्पल्यावर त्या स्वताचे नाव आणि गाव सांगत असत. एक उदाहरण म्हणजे सुंदराबाई यांच्या 'तुम्ही माझे सावकार'. असे धृपद असलेल्या गाण्याच्या शेवटी मेरा नाम सुंदराबाई पूनावाली असे तांनी रेकॉर्ड मध्ये सांगितले आहे..

आदूबाळ Sun, 07/13/2014 - 00:49
तद्दनबाईंसारखे कलाकार खरं तर विस्मृतीत दडपून जायचे, "नाही चिरा नाही पणती" यासम गत व्हायची, पण आज प्रदीप यांच्यासारख्या तद्दन रसिकोत्तमाने त्यांची आठवण जागवली म्हणून आज एक मिपाकर म्हणून ऊर आनंदाने भरून आला. तद्दनबाईंचे चरित्र प्रा. बभ्रुवाहन झिगराजी नाळगुंदे यांनी लिहिले होते, पण पानशेतच्या पुरात ... मराठी अक्षर वाङ्मयाची अपरिमित आणि न भरून येणारी हानी ... वगैरे

तिमा Sun, 07/13/2014 - 10:02
प्रदीपजी, तुम्ही जी मज्जा केली आहे तिला चक्क, खरेसाहेब गंडल्याचं बघून आश्चर्य वाटलं. पण लताला नावं ठेवणारे मी बघितले आहेत. एक बंगाली बुजुर्ग दांपत्य कायम लताला नावं ठेवत 'ज्युतिका रे' ची स्तुती करत. परवाच, सुमन कल्याणपूर यांचं 'ए मेरे वतनके लोगो' बद्दलचं वक्तव्य वाचलं. पण, माझ्या मते, सी. रामचंद्र, यांना देवाने सुबुद्धी दिली आणि हे गाणं सुमनताई किंवा आशाच्या वाट्याला गेलं नाही. नाहीतर ते असं अजरामर झालंच नसतं.

साती Sun, 07/13/2014 - 10:43
मस्तं! गेले ते दिवस! राहिल्या त्या आठवणी. तद्दनबाईंच्या जमान्यात तुमचे वय उणे ३० ते उणे ४० च्या दरम्यान असेल नै! :)

चौकटराजा Sun, 07/13/2014 - 11:39
त्या "बेगमी "तसेच "बाई" बाजाच्या आवाजाचे ज्याना वेड होते त्यानी लता की फता हे म्हणणे स्वाभविक आहे. विशेषतः लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाणारी बहुतशी लता " किंचाळणारी" वाटणे शक्य आहे. पण लताबाई- मदनमोहन, लताबाई- रोशन, लताबाई सी- रामचंद्र ,लताबाई-सलील चौधरी या चार संकरांची दोनशे एक गाणी संग्रही ठेवा बास ! सगळे बाकी फिके फिके वाटू लागेल.

चित्रगुप्त Sun, 07/13/2014 - 16:07
'श्रावन गगने घोर घनघटा' (रविन्द्रनाथ ठाकुर यांचे) हे गीत कणिका बंदोपाध्याय यांच्या आवाजात, आणि लताच्या आवाजात ऐकावे, म्हणजे 'लता का फत्ता' असेही का म्हटले जाऊ शकते हे कळेल. कणिका बंदोपाध्याय: http://www.youtube.com/watch?v=EtuygiXKiac लता: http://www.youtube.com/watch?v=kfLJbf0y9lI लताच्या या गायनात व्यावसायिक सफाई असली, तरी कणीका यांच्या गायनात समर्थतेने व्यक्त झालेल्या विरहिणी राधेच्या आर्त व्याकुळतेचा लवलेशही नाही. 'भानुशिंगेर पदावली' या रविंद्रनाथांच्या अगदी सुरुवातीच्या काळातील रचनांवर एक धागाच काढायचे फार दिवसांपासून मनात आहे, पण अजून ते जमून आलेले नाही.

प्रदीप Sun, 07/13/2014 - 18:29
प्रशांत आवलेंनी दर्शवल्याप्रमाणे ह्या लेखाची कॅटेगरी 'विनोद' अशी होती. सन्जोप राव, पैसा, नंदन, अनुप ढेरे, तिमा व साती ह्यांनी लेखाची नस अचूक पकडली. सातींनी 'तद्दन'च्या मूकपटांच्या जमान्यात तरूण असलेल्या लेखकाचे वय तेव्हा उणे ३० ते उणे ४० च्या दरम्यान असावे, असा सही अंदाज मांडला आहे. तो जमाना सुमारे १९३५- ४० च्या दरम्यान संपला असे मानले, तर हा सदरहू लेखक आता नव्वदीत आला असावा! मी स्वतः तर अजून काका दशेतच आहे, नव्वदीत नाही!तेव्हा 'तो मी नव्हेच!' लेखात किमान एक अतिशयोक्त उल्लेखही आहे, तो म्हणजे ऑपेरा हाऊसमधे गात असलेल्या 'तद्दन' चा आवाज थेट स्वस्तिकमधे पोहोचायचा! दोघांतील अंतर सुमारे अर्धा किलोमीटर आहे, आणि स्वस्तिक आता कसे आहे, किंबहुना ते अस्तित्वात आहे की नाही, हेही मला ठाऊक नाही. पूर्वी आम्ही (म्हणजे आजचे 'काक'लोक) मॅटिनीस तिथे जात असू तेव्हा बाल्कनीस तोलून धरणारे खांब, खालील मजल्यावरील मागच्या 'रो'जच्या मधे येत. सरावाने कुठल्या सीटा घेऊ नयेत, हे आम्ही शिकलो होतो. म्हणाजे स्वस्तिक सत्तरीच्या दशकांत इतके वाईट असले, तरीही बाहेरील आवाज थेट आत येईल, इतके वाईट ते मूकपटाच्या जमान्यातही नसावे!! 'लता का फत्ता' असल्या थाटाचा उल्लेख आमच्या एका दूरच्या, आत्ता हयात असते तर शंभरीच्या पलिकडे असते अशा वयाच्या काकांनी केलेला होता असे आठवते. दर पिढीस पुढील पिढीचे संगीत, त्यांचे साहित्य, किंबहुना त्यांचे सगळेच सर्वसाधारणपणे आवडत नाही, त्याचे हे एक प्रतिबिंब होते. लताच्या गाण्याबद्दल इतकेच नव्हे तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल माझी जी काही अत्यंत जिव्हाळ्याची मते आहेत, ती येथे अनेकदा वेळोवेळी मी प्रकाशित केलेली आहेतच.

In reply to by प्रदीप

राजेश घासकडवी Wed, 07/16/2014 - 00:51
माझ्या मते हा प्रतिसाद यायला नको होता. विशेषतः इतर काही वाचकांनी गंमत ओळखलेली असताना असा बचाव करण्याची गरज नव्हती. काही लोकांना हे खरं वाटणं हेच टंग इन चीक विनोदाच्या यशाचं गमक आहे. 'वा म्हाराजा, काय ते दिवस होते' असं म्हणणारे अनेक जण 'ह्याः आताचं सगळं फालतू आहे' असं म्हणतात. याची खिल्ली फारच छान उडवलेली आहे.

आतिवास Sun, 07/13/2014 - 18:41
शीर्षक वाचून 'तद्दनबाई' चा गुगल सर्च करायचा बेत होता. पण म्हटलं आधी लेख वाचावा. लेख वाचून शंका फिटली पण काही प्रतिसाद वाचून ती पुन्हा निर्माण झाली ;-)

विकास Sun, 07/13/2014 - 19:16
मस्तच! जरी वाचायला सुरवात केल्यावर गाडी कुठे चालली आहे याचा अंदाज आला होता तरी लता बद्दलचे वक्तव्य वाचून एक तर विरंगुळा/विडंबन आहे अथवा आय डी हॅक झाला आहे हे समजले! :)

नगरीनिरंजन Sun, 07/13/2014 - 19:31
झकास! याला म्हणतात सटल्टी. जद्दनबाई असं नाव ऐकलं होतं पण तद्दनबाई हे नाव वाचतानाच थोडी गंमत वाटली आणि लेख वाचल्यावर दोनेल मिनीटं मात्र गोंधळलो इतकं बेमालूम लिहीलं आहे. फारच आवडलं. तद्दनबाई हे नाव पर्फेक्ट!

प्यारे१ Sun, 07/13/2014 - 22:37
झोहरा सहगल आजी गेल्या त्यांच्यावर काही लिहीलंय की काय असं आधी वाटलेलं. तसं काही न दिसल्यानं लेख वरुन खाली नि खालून वर वाचला. प्रकरण काय ते समजायला जरा उशीर लागला म्हणा!

धमाल मुलगा Tue, 07/15/2014 - 14:43
लेखाची ब्याकग्राऊंड, कारणं वगैरे ठाऊक नाहीत, पण एकदम सटल प्रकारात केलेली ब्याटिंग लै आवडली. :) बर्‍याच काळानं प्रदीप ह्यांनी लेखणीवरची धूळ झटकलेली पाहून आनंदही झाला.

In reply to by विकास

प्यारे१ Wed, 07/16/2014 - 02:01
ज्येष्ठांनी असं अवांतर केलेलं पाहून एक कनिष्ठ मिपाकर म्हणून......... आनंद झाला. बाकी घासकडवी सरांच्या ह्या धाग्यावरील मतास ;) सहमती आहे.

विजुभाऊ Tue, 07/15/2014 - 15:38
बर्‍याच काळानं प्रदीप ह्यांनी लेखणीवरची धूळ झटकलेली पाहून आनंदही झाला
हे श्री श्री श्री धमाल याम्च्याबातीतही व्हावे ही इच्छा.

सुबोध खरे Sat, 07/12/2014 - 20:19
तुमची लता का फत्ता तिचा तो पात्तळ आवाज
पटले नाही. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसर्याची रेषा लहान करणे हि कोती मनोवृत्ती आहे.

सन्जोप राव Sat, 07/12/2014 - 20:57
हे 'टंग इन चीक' स्फुट आहे असा संशय आहे. अर्थात असे पंचाखेचू प्रयोग पूर्वी झाले आहेतच म्हणा! यावरून 'रम्य भूतकाळ' ची जुनी घिसीपिटी रेकॉर्ड लावणारे एक तज्ज्ञ आठवले आणि मन सैरभैर झाले.

रमेश आठवले Sat, 07/12/2014 - 22:15
जोहराबाईचे नाव जोहराबाई अम्बावली नसून अंबालावाली असे होते. त्या वेळच्या बर्याच गायिकांना लेखन-वाचन करता येत नसे आणि, म्हणून की काय, त्यांच्या रेकॉर्ड मध्ये त्यांचे गाणे सम्पल्यावर त्या स्वताचे नाव आणि गाव सांगत असत. एक उदाहरण म्हणजे सुंदराबाई यांच्या 'तुम्ही माझे सावकार'. असे धृपद असलेल्या गाण्याच्या शेवटी मेरा नाम सुंदराबाई पूनावाली असे तांनी रेकॉर्ड मध्ये सांगितले आहे..

आदूबाळ Sun, 07/13/2014 - 00:49
तद्दनबाईंसारखे कलाकार खरं तर विस्मृतीत दडपून जायचे, "नाही चिरा नाही पणती" यासम गत व्हायची, पण आज प्रदीप यांच्यासारख्या तद्दन रसिकोत्तमाने त्यांची आठवण जागवली म्हणून आज एक मिपाकर म्हणून ऊर आनंदाने भरून आला. तद्दनबाईंचे चरित्र प्रा. बभ्रुवाहन झिगराजी नाळगुंदे यांनी लिहिले होते, पण पानशेतच्या पुरात ... मराठी अक्षर वाङ्मयाची अपरिमित आणि न भरून येणारी हानी ... वगैरे

तिमा Sun, 07/13/2014 - 10:02
प्रदीपजी, तुम्ही जी मज्जा केली आहे तिला चक्क, खरेसाहेब गंडल्याचं बघून आश्चर्य वाटलं. पण लताला नावं ठेवणारे मी बघितले आहेत. एक बंगाली बुजुर्ग दांपत्य कायम लताला नावं ठेवत 'ज्युतिका रे' ची स्तुती करत. परवाच, सुमन कल्याणपूर यांचं 'ए मेरे वतनके लोगो' बद्दलचं वक्तव्य वाचलं. पण, माझ्या मते, सी. रामचंद्र, यांना देवाने सुबुद्धी दिली आणि हे गाणं सुमनताई किंवा आशाच्या वाट्याला गेलं नाही. नाहीतर ते असं अजरामर झालंच नसतं.

साती Sun, 07/13/2014 - 10:43
मस्तं! गेले ते दिवस! राहिल्या त्या आठवणी. तद्दनबाईंच्या जमान्यात तुमचे वय उणे ३० ते उणे ४० च्या दरम्यान असेल नै! :)

चौकटराजा Sun, 07/13/2014 - 11:39
त्या "बेगमी "तसेच "बाई" बाजाच्या आवाजाचे ज्याना वेड होते त्यानी लता की फता हे म्हणणे स्वाभविक आहे. विशेषतः लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाणारी बहुतशी लता " किंचाळणारी" वाटणे शक्य आहे. पण लताबाई- मदनमोहन, लताबाई- रोशन, लताबाई सी- रामचंद्र ,लताबाई-सलील चौधरी या चार संकरांची दोनशे एक गाणी संग्रही ठेवा बास ! सगळे बाकी फिके फिके वाटू लागेल.

चित्रगुप्त Sun, 07/13/2014 - 16:07
'श्रावन गगने घोर घनघटा' (रविन्द्रनाथ ठाकुर यांचे) हे गीत कणिका बंदोपाध्याय यांच्या आवाजात, आणि लताच्या आवाजात ऐकावे, म्हणजे 'लता का फत्ता' असेही का म्हटले जाऊ शकते हे कळेल. कणिका बंदोपाध्याय: http://www.youtube.com/watch?v=EtuygiXKiac लता: http://www.youtube.com/watch?v=kfLJbf0y9lI लताच्या या गायनात व्यावसायिक सफाई असली, तरी कणीका यांच्या गायनात समर्थतेने व्यक्त झालेल्या विरहिणी राधेच्या आर्त व्याकुळतेचा लवलेशही नाही. 'भानुशिंगेर पदावली' या रविंद्रनाथांच्या अगदी सुरुवातीच्या काळातील रचनांवर एक धागाच काढायचे फार दिवसांपासून मनात आहे, पण अजून ते जमून आलेले नाही.

प्रदीप Sun, 07/13/2014 - 18:29
प्रशांत आवलेंनी दर्शवल्याप्रमाणे ह्या लेखाची कॅटेगरी 'विनोद' अशी होती. सन्जोप राव, पैसा, नंदन, अनुप ढेरे, तिमा व साती ह्यांनी लेखाची नस अचूक पकडली. सातींनी 'तद्दन'च्या मूकपटांच्या जमान्यात तरूण असलेल्या लेखकाचे वय तेव्हा उणे ३० ते उणे ४० च्या दरम्यान असावे, असा सही अंदाज मांडला आहे. तो जमाना सुमारे १९३५- ४० च्या दरम्यान संपला असे मानले, तर हा सदरहू लेखक आता नव्वदीत आला असावा! मी स्वतः तर अजून काका दशेतच आहे, नव्वदीत नाही!तेव्हा 'तो मी नव्हेच!' लेखात किमान एक अतिशयोक्त उल्लेखही आहे, तो म्हणजे ऑपेरा हाऊसमधे गात असलेल्या 'तद्दन' चा आवाज थेट स्वस्तिकमधे पोहोचायचा! दोघांतील अंतर सुमारे अर्धा किलोमीटर आहे, आणि स्वस्तिक आता कसे आहे, किंबहुना ते अस्तित्वात आहे की नाही, हेही मला ठाऊक नाही. पूर्वी आम्ही (म्हणजे आजचे 'काक'लोक) मॅटिनीस तिथे जात असू तेव्हा बाल्कनीस तोलून धरणारे खांब, खालील मजल्यावरील मागच्या 'रो'जच्या मधे येत. सरावाने कुठल्या सीटा घेऊ नयेत, हे आम्ही शिकलो होतो. म्हणाजे स्वस्तिक सत्तरीच्या दशकांत इतके वाईट असले, तरीही बाहेरील आवाज थेट आत येईल, इतके वाईट ते मूकपटाच्या जमान्यातही नसावे!! 'लता का फत्ता' असल्या थाटाचा उल्लेख आमच्या एका दूरच्या, आत्ता हयात असते तर शंभरीच्या पलिकडे असते अशा वयाच्या काकांनी केलेला होता असे आठवते. दर पिढीस पुढील पिढीचे संगीत, त्यांचे साहित्य, किंबहुना त्यांचे सगळेच सर्वसाधारणपणे आवडत नाही, त्याचे हे एक प्रतिबिंब होते. लताच्या गाण्याबद्दल इतकेच नव्हे तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल माझी जी काही अत्यंत जिव्हाळ्याची मते आहेत, ती येथे अनेकदा वेळोवेळी मी प्रकाशित केलेली आहेतच.

In reply to by प्रदीप

राजेश घासकडवी Wed, 07/16/2014 - 00:51
माझ्या मते हा प्रतिसाद यायला नको होता. विशेषतः इतर काही वाचकांनी गंमत ओळखलेली असताना असा बचाव करण्याची गरज नव्हती. काही लोकांना हे खरं वाटणं हेच टंग इन चीक विनोदाच्या यशाचं गमक आहे. 'वा म्हाराजा, काय ते दिवस होते' असं म्हणणारे अनेक जण 'ह्याः आताचं सगळं फालतू आहे' असं म्हणतात. याची खिल्ली फारच छान उडवलेली आहे.

आतिवास Sun, 07/13/2014 - 18:41
शीर्षक वाचून 'तद्दनबाई' चा गुगल सर्च करायचा बेत होता. पण म्हटलं आधी लेख वाचावा. लेख वाचून शंका फिटली पण काही प्रतिसाद वाचून ती पुन्हा निर्माण झाली ;-)

विकास Sun, 07/13/2014 - 19:16
मस्तच! जरी वाचायला सुरवात केल्यावर गाडी कुठे चालली आहे याचा अंदाज आला होता तरी लता बद्दलचे वक्तव्य वाचून एक तर विरंगुळा/विडंबन आहे अथवा आय डी हॅक झाला आहे हे समजले! :)

नगरीनिरंजन Sun, 07/13/2014 - 19:31
झकास! याला म्हणतात सटल्टी. जद्दनबाई असं नाव ऐकलं होतं पण तद्दनबाई हे नाव वाचतानाच थोडी गंमत वाटली आणि लेख वाचल्यावर दोनेल मिनीटं मात्र गोंधळलो इतकं बेमालूम लिहीलं आहे. फारच आवडलं. तद्दनबाई हे नाव पर्फेक्ट!

प्यारे१ Sun, 07/13/2014 - 22:37
झोहरा सहगल आजी गेल्या त्यांच्यावर काही लिहीलंय की काय असं आधी वाटलेलं. तसं काही न दिसल्यानं लेख वरुन खाली नि खालून वर वाचला. प्रकरण काय ते समजायला जरा उशीर लागला म्हणा!

धमाल मुलगा Tue, 07/15/2014 - 14:43
लेखाची ब्याकग्राऊंड, कारणं वगैरे ठाऊक नाहीत, पण एकदम सटल प्रकारात केलेली ब्याटिंग लै आवडली. :) बर्‍याच काळानं प्रदीप ह्यांनी लेखणीवरची धूळ झटकलेली पाहून आनंदही झाला.

In reply to by विकास

प्यारे१ Wed, 07/16/2014 - 02:01
ज्येष्ठांनी असं अवांतर केलेलं पाहून एक कनिष्ठ मिपाकर म्हणून......... आनंद झाला. बाकी घासकडवी सरांच्या ह्या धाग्यावरील मतास ;) सहमती आहे.

विजुभाऊ Tue, 07/15/2014 - 15:38
बर्‍याच काळानं प्रदीप ह्यांनी लेखणीवरची धूळ झटकलेली पाहून आनंदही झाला
हे श्री श्री श्री धमाल याम्च्याबातीतही व्हावे ही इच्छा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
शीर्षकांत शेवटी पूर्णविरामांची लांबलचक गाडी असल्याशिवाय वाचकांना लेख उघडून पहावासा वाटणार नाही, अशी भीती इथे अनेक लेखकांच्या मनात आहे असे अलिकडे दिसून येते. ह्याच भीतीचा कासरा धरून, मीही तसेच केले आहे. तर तद्दनबाई गेली. कधी ना कधीतरी ती, आपल्या सर्वांप्रमाणे जाणार होतीच. पण तरीही तिचे जाणे मात्र माझ्या मनाला लागले. कारण एक जमाना तिने काय गाजवलाय म्हणता! तो मूकपटांचा जमाना होता. मुंबईत इनमिन चार- पाच सिनेमा हॉल तेव्हा होते. त्यातील ऑपेरा हाऊस व स्वस्तिक आम्हा मध्यमवर्गीय गिरगावकरांच्या सोयीचे!

गुप्त भिमाशंकर नेचर ट्रेल

नांदेडीअन ·

नांदेडीअन Sat, 07/12/2014 - 17:41
गेल्या महिन्याभरापासून ‘कलादालन’ विभागात हा धागा काढण्याचा प्रयत्न करत होतो, पण एरर येत होता. EntityMalformedException: Missing bundle property on entity of type taxonomy_term. in entity_extract_ids() (line 7734 of /home/misalone/public_html/includes/common.inc). म्हणून आज ‘भटकंती’ विभागातच टाकल्या फोटो.

कंजूस Sat, 07/12/2014 - 18:52
कस्तुर आवडला .या ट्रेलला पक्षी ऐकू येतात फार ,दिसतात कमी .खाली झाडीच्या वाटेला दिसतात .७ जूननंतर शेकरू दूर जातात कच्ची फळे संपल्यामुळे .

In reply to by कंजूस

प्रचेतस Sun, 07/13/2014 - 20:48
आजच पाहिलंय. दोन वेळा. एकदा झाडाच्या उंच फांदीवर आणि दुसर्‍यांदा अगदी समोर जेमतेम ५ फूटांवर...ते ही अगदी निर्धास्तपणे फळे खात असताना तेही अगदी ७/८ मिनिटे. :)

मदनबाण Sun, 07/13/2014 - 09:46
सुरेख... फोटो एडिटिंग सुरेख केलं आहे. :) या एडिटिंग विषयी सुद्धा लिहता आलं तर नक्की लिहा. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- "Independent Women Part 1" (With Lyrics) :- Destinys Child

नांदेडीअन Sun, 07/13/2014 - 15:46
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. @ मदनबाण पहिल्यांदाच कुणीतरी मला फोटो एडिटिंगबद्दल प्रोत्साहन देतंय. धन्यवाद. :) यात पहिल्या, दुसर्‍या आणि शेवटच्या फोटोंमध्ये HDR चा प्रयत्न केलाय. बाकी सगळ्या फोटोंमध्ये लेव्हल ऍडजस्टमेंट, सॅच्युरेशन आणि शार्पनेसवर काम केलेलं आहे.

In reply to by नांदेडीअन

मदनबाण Fri, 07/18/2014 - 07:00
शेवटच्या फोटोंमध्ये HDR चा प्रयत्न केलाय. हो ते लगेच कळलं आणि म्हणुनच एडिटिंगबद्दल सुद्धा लिहावं अशी विनंती केली. :) जालावर एचडीआर फोटोच्या नावावर फोटोंची अशी काही लेव्हल करुन ठेवली असते की ते फोटो पाहु सुद्धा नये असे वाटते. पण तुमच्या एचडीआरच्या फोटोत तो भडकपणा जाणवला नाही. :) ज्यावेळी एचडीआरवर प्रयोग करत होतो त्यावेळी एचडीआरसाठीच असलेले Photomatix चे नाव बर्‍यापैकी वाचनात आले होते..... तुम्ही कशाचा वापर केला आहेत ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Malaysia jet crashes in east Ukraine conflict zone

इरसाल Mon, 07/14/2014 - 12:17
शेकरु बाबतीत मय बहुतच लकी हय. एकदा भीमाशंकरला तर एकदा अतिरापल्ली/अथिरापल्ली वॉटरफॉल केरळ इथे मनसोक्त पहायला मिळालाय.

नांदेडीअन Sat, 07/12/2014 - 17:41
गेल्या महिन्याभरापासून ‘कलादालन’ विभागात हा धागा काढण्याचा प्रयत्न करत होतो, पण एरर येत होता. EntityMalformedException: Missing bundle property on entity of type taxonomy_term. in entity_extract_ids() (line 7734 of /home/misalone/public_html/includes/common.inc). म्हणून आज ‘भटकंती’ विभागातच टाकल्या फोटो.

कंजूस Sat, 07/12/2014 - 18:52
कस्तुर आवडला .या ट्रेलला पक्षी ऐकू येतात फार ,दिसतात कमी .खाली झाडीच्या वाटेला दिसतात .७ जूननंतर शेकरू दूर जातात कच्ची फळे संपल्यामुळे .

In reply to by कंजूस

प्रचेतस Sun, 07/13/2014 - 20:48
आजच पाहिलंय. दोन वेळा. एकदा झाडाच्या उंच फांदीवर आणि दुसर्‍यांदा अगदी समोर जेमतेम ५ फूटांवर...ते ही अगदी निर्धास्तपणे फळे खात असताना तेही अगदी ७/८ मिनिटे. :)

मदनबाण Sun, 07/13/2014 - 09:46
सुरेख... फोटो एडिटिंग सुरेख केलं आहे. :) या एडिटिंग विषयी सुद्धा लिहता आलं तर नक्की लिहा. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- "Independent Women Part 1" (With Lyrics) :- Destinys Child

नांदेडीअन Sun, 07/13/2014 - 15:46
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. @ मदनबाण पहिल्यांदाच कुणीतरी मला फोटो एडिटिंगबद्दल प्रोत्साहन देतंय. धन्यवाद. :) यात पहिल्या, दुसर्‍या आणि शेवटच्या फोटोंमध्ये HDR चा प्रयत्न केलाय. बाकी सगळ्या फोटोंमध्ये लेव्हल ऍडजस्टमेंट, सॅच्युरेशन आणि शार्पनेसवर काम केलेलं आहे.

In reply to by नांदेडीअन

मदनबाण Fri, 07/18/2014 - 07:00
शेवटच्या फोटोंमध्ये HDR चा प्रयत्न केलाय. हो ते लगेच कळलं आणि म्हणुनच एडिटिंगबद्दल सुद्धा लिहावं अशी विनंती केली. :) जालावर एचडीआर फोटोच्या नावावर फोटोंची अशी काही लेव्हल करुन ठेवली असते की ते फोटो पाहु सुद्धा नये असे वाटते. पण तुमच्या एचडीआरच्या फोटोत तो भडकपणा जाणवला नाही. :) ज्यावेळी एचडीआरवर प्रयोग करत होतो त्यावेळी एचडीआरसाठीच असलेले Photomatix चे नाव बर्‍यापैकी वाचनात आले होते..... तुम्ही कशाचा वापर केला आहेत ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Malaysia jet crashes in east Ukraine conflict zone

इरसाल Mon, 07/14/2014 - 12:17
शेकरु बाबतीत मय बहुतच लकी हय. एकदा भीमाशंकरला तर एकदा अतिरापल्ली/अथिरापल्ली वॉटरफॉल केरळ इथे मनसोक्त पहायला मिळालाय.
शेकरूने यावेळीसुद्धा दगा दिला. अगदी ५० फुटांपेक्षाही जवळून आवाज येत होता, पण दर्शन मात्र झाले नाही.

बात करनी मुझे मुश्किल, कभी ऐसी तो न थी

संजय क्षीरसागर ·

सौंदाळा Fri, 07/11/2014 - 12:18
मुजरा स्विकारा. जबरदस्त चालु आहे गजलांचे रसग्रहण. अजुन येऊ देत

> हे इथे इन्शाल्लाच अपेक्षीत आहे का ? इन्शाल्ला म्हणजे जर त्याची (अल्लाह ची) इच्छा असेल तर. "माशाल्लाह" ठीक वाटलं असतं. बाकी मस्तच !

In reply to by उन्मेष दिक्षीत

In sha'Allah is said when speaking about plans and events expected to occur in the future. The phrase also acknowledges submission to God, with the speaker putting him or herself into God's hands.
आणि माशाल्लाह म्हणजे घटना घडलीये :
The literal English translation is "God has willed it
ग़ज़ल सुरु होतीये म्हणून `इन्शाल्ला' आणि संपली की `माशाल्लाह' !

चित्रगुप्त Sat, 07/12/2014 - 17:58
सुंदर रसग्रहण. 'सखी' च्या ऐवजी 'नियती' ला उद्देशून ही गझल आहे, असे मानूनही अर्थ लावून बघितला, तोही र्हदयस्पर्शी वाटला.

In reply to by चित्रगुप्त

त्यामुळे त्या ग़ज़लांना `सूफ़ीयाना क़लाम' म्हणतात. ही ग़ज़ल मात्र प्रियकर आणि प्रेयसीतली गुफ्तगू आहे. `महेफिल' `चश्म-ए-क़ातिल' `अक्स-ए-रुख-ए-यार' ही सर्व शब्दयोजना, सखीसाठी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक असा की, सूफ़ी अस्तिवाची हरेक अदा झेलतो. It is a rarest approach to Spirituality. त्यामुळे तो, `क्या सबब तू जो बिगड़ता है, ज़फर से हर बार' असं कधीही म्हणणार नाही.

सौंदाळा Fri, 07/11/2014 - 12:18
मुजरा स्विकारा. जबरदस्त चालु आहे गजलांचे रसग्रहण. अजुन येऊ देत

> हे इथे इन्शाल्लाच अपेक्षीत आहे का ? इन्शाल्ला म्हणजे जर त्याची (अल्लाह ची) इच्छा असेल तर. "माशाल्लाह" ठीक वाटलं असतं. बाकी मस्तच !

In reply to by उन्मेष दिक्षीत

In sha'Allah is said when speaking about plans and events expected to occur in the future. The phrase also acknowledges submission to God, with the speaker putting him or herself into God's hands.
आणि माशाल्लाह म्हणजे घटना घडलीये :
The literal English translation is "God has willed it
ग़ज़ल सुरु होतीये म्हणून `इन्शाल्ला' आणि संपली की `माशाल्लाह' !

चित्रगुप्त Sat, 07/12/2014 - 17:58
सुंदर रसग्रहण. 'सखी' च्या ऐवजी 'नियती' ला उद्देशून ही गझल आहे, असे मानूनही अर्थ लावून बघितला, तोही र्हदयस्पर्शी वाटला.

In reply to by चित्रगुप्त

त्यामुळे त्या ग़ज़लांना `सूफ़ीयाना क़लाम' म्हणतात. ही ग़ज़ल मात्र प्रियकर आणि प्रेयसीतली गुफ्तगू आहे. `महेफिल' `चश्म-ए-क़ातिल' `अक्स-ए-रुख-ए-यार' ही सर्व शब्दयोजना, सखीसाठी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक असा की, सूफ़ी अस्तिवाची हरेक अदा झेलतो. It is a rarest approach to Spirituality. त्यामुळे तो, `क्या सबब तू जो बिगड़ता है, ज़फर से हर बार' असं कधीही म्हणणार नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक उदासीचा महौल, बहादुरशा जफ़रचा सिद्धहस्त कलाम, आणि मेहदी हसन साहेबांची पेशकश! नकोनकोशी वाटणारी उदासी देखिल किती कलात्मकपणे मांडता येते, याची कमाल म्हणजे ही ग़ज़ल. पावसाळी कुंद हवेत या ग़ज़लची जादू असा काही रंग घेते की इन्शाल्ला, आपण नि:शब्द होऊन जातो! संदीप म्हणतो : बरा बोलता बोलता स्तब्द्ध होतो, कशी शांतता शून्य, शब्दात येते. आताशा असे हे मला काय होते कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते । ती शून्य शांतता, तो असहाय्यतेचा, बेकसीचा रंग, बोलणं मुश्कील झालं असतांना, ते शब्दात उतरवणं, ही उस्ताद बहादुरशा ज़फ़रची कमाल.

'विठोबा'

drsunilahirrao ·

सोड गाभारा, अता घे वीट हाती झोड जी झोडायची माथी, विठोबा देहभर पाण्यात तरला जन्म देवा तू खरा निष्णात नावाडी, विठोबा ! खास...!!! -दिलीप बिरुटे

सोड गाभारा, अता घे वीट हाती झोड जी झोडायची माथी, विठोबा देहभर पाण्यात तरला जन्म देवा तू खरा निष्णात नावाडी, विठोबा ! खास...!!! -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
काव्यरस
टीचभर ही भूक सांभाळी, विठोबा जन्मभर होतीच आषाढी, विठोबा मोजली कोणी अशी ही पापपुण्ये चांगला तू आण मापारी, विठोबा पारखोनी घे जरासे भक्त आता हे तुला विकतील व्यापारी, विठोबा शेवटी आलास ना गोत्यात तूही माणसे असतात थापाडी, विठोबा सोड गाभारा, अता घे वीट हाती झोड जी झोडायची माथी, विठोबा देहभर पाण्यात तरला जन्म देवा तू खरा निष्णात नावाडी, विठोबा ! डॉ.सुनील अहिरराव

गरुडघरटे

स्वाती दिनेश ·

सुंदर ! फोटो इतके लहान का टाकले ? लहान फोटोत बारकावे दिसत नाहीत आणि भव्य गोष्टीही तितक्या प्रभावी वाटत नाही. त्यामुळे मोठे फोटो असते तर जागेचे अजून चांगले दर्शन झाले असते.

हे ठिकाण भेट देण्याच्या यादीत आहेच. बघूया कधी जमतंय. ही अशी ठिकाणे पाहताना उदास व्हायला होतं खरं. पण तेवढाच अविस्मरणीय अनुभव असतो.

In reply to by मधुरा देशपांडे

प्रभाकर पेठकर Fri, 07/11/2014 - 01:51
ठरवा एखादा कट्टा. इस्पिकचा एक्का साहेब आहेतच, मीही येईन, निनाद, दिव्यश्री, स्वाती दिनेशही पुन्हा येतील (आपल्याला गाईड लागेलच) अजून कोणी येणार असेल तर उत्तमच. एक मस्त कट्टा करू.

In reply to by प्रभाकर पेठकर

कट्ट्याची कल्पना मस्तच. जर्मनीतले मिपाकर येतील आणि तुम्ही आणि इए काका, वाह. तुम्ही फक्त कधी येताय सांगा. इथल्या सगळ्यांना जमविण्याची आणि कट्टा नियोजनाची जबाबदारी माझी. :)

In reply to by रेवती

सखी Mon, 07/14/2014 - 17:51
वृत्तांत व फोटू आवडले. हिटलर आवडत नसल्याने तो सोडून बाकी सगळे चांगले आहे. आता प्रव लिहिणे थांबवू नकोस स्वातीताई. छान वाटते वाचायला! +१ अगदी रेवतीसारखेच म्हणते.

In reply to by रेवती

स्वाती दिनेश Mon, 07/14/2014 - 21:56
हिटलर बद्दल बोलायला सर्वसामान्य जर्मन नाखूष असतो. एकंदरीतच दुसर्‍या महायुध्दाचा विषय त्यामध्ये होरपळलेल्या जुन्या पिढीला नको असतो.. आणि तरुणांना त्यात फारसा रस नसतो..त्याचे छायाचित्र कोठेही दिसत नाही, लाइपझिशच्या एका टूअर मध्ये त्याचा आणि महायुध्दाचा नुसता पुसटसा विषय आला तरी तिथे असलेल्या लोकांची पांगापांग झाली.. बर्लिन मध्ये ज्या बंकरमध्ये त्याने स्वतःला संपवले तेथे त्या बंकर्सची एक ऐतिहासिक वास्तू म्हणून कसलीही नामोनिषाणी नाही तर तेथे चक्क एक हाउसिंग कॉप्लेक्स आहे.. अशा पार्श्वभूमीवर येथील बंकर्स, त्याचे मोठ्ठे छायाचित्र अशा दचकवून गेले आणि त्या खूणांचा हात धरुन आपोआपच त्या काळात मन पोहोचले. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मिसळपाव गुरुवार, 09/28/2017 - 17:40
आताच्या परिस्थितीत (मर्केल पुन्हा निवडून आल्येय पण त्याचबरोबर कडव्या उजव्यांच्या पाठीराख्यातपण चांगलीच भर पडल्येय) यात काही बदल तुम्हाला जाणवतो का? होपफूली, उजवे लोकं हिटलरचे पाठीराखे नसून दुसर्‍या युद्धातल्या जर्मनांच्या विजिगिषू वृत्तीचे पाठीराखे असतील.

मदनबाण Fri, 07/11/2014 - 07:25
लिहत राहा... फोटोत डीडींना पाहुन बरे वाटले. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Ishq Samundar :- Kaante

पैसा Fri, 08/01/2014 - 22:40
किती छान लिहिले आहेस ग! आणि फोटो नेहमीप्रमाणेच अप्रतिम!

रुपी गुरुवार, 09/28/2017 - 02:39
छान लिहिले आहे. कुठल्याही गोष्टीचे वर्णन करायची स्वातीताईची शैली मस्तच... वाचणार्‍याला स्वतः तिथे असल्याचाच अनुभव येतो अगदी! या लेखाच्या दुव्यासाठी पद्मावतिला धन्यवाद.

सुंदर ! फोटो इतके लहान का टाकले ? लहान फोटोत बारकावे दिसत नाहीत आणि भव्य गोष्टीही तितक्या प्रभावी वाटत नाही. त्यामुळे मोठे फोटो असते तर जागेचे अजून चांगले दर्शन झाले असते.

हे ठिकाण भेट देण्याच्या यादीत आहेच. बघूया कधी जमतंय. ही अशी ठिकाणे पाहताना उदास व्हायला होतं खरं. पण तेवढाच अविस्मरणीय अनुभव असतो.

In reply to by मधुरा देशपांडे

प्रभाकर पेठकर Fri, 07/11/2014 - 01:51
ठरवा एखादा कट्टा. इस्पिकचा एक्का साहेब आहेतच, मीही येईन, निनाद, दिव्यश्री, स्वाती दिनेशही पुन्हा येतील (आपल्याला गाईड लागेलच) अजून कोणी येणार असेल तर उत्तमच. एक मस्त कट्टा करू.

In reply to by प्रभाकर पेठकर

कट्ट्याची कल्पना मस्तच. जर्मनीतले मिपाकर येतील आणि तुम्ही आणि इए काका, वाह. तुम्ही फक्त कधी येताय सांगा. इथल्या सगळ्यांना जमविण्याची आणि कट्टा नियोजनाची जबाबदारी माझी. :)

In reply to by रेवती

सखी Mon, 07/14/2014 - 17:51
वृत्तांत व फोटू आवडले. हिटलर आवडत नसल्याने तो सोडून बाकी सगळे चांगले आहे. आता प्रव लिहिणे थांबवू नकोस स्वातीताई. छान वाटते वाचायला! +१ अगदी रेवतीसारखेच म्हणते.

In reply to by रेवती

स्वाती दिनेश Mon, 07/14/2014 - 21:56
हिटलर बद्दल बोलायला सर्वसामान्य जर्मन नाखूष असतो. एकंदरीतच दुसर्‍या महायुध्दाचा विषय त्यामध्ये होरपळलेल्या जुन्या पिढीला नको असतो.. आणि तरुणांना त्यात फारसा रस नसतो..त्याचे छायाचित्र कोठेही दिसत नाही, लाइपझिशच्या एका टूअर मध्ये त्याचा आणि महायुध्दाचा नुसता पुसटसा विषय आला तरी तिथे असलेल्या लोकांची पांगापांग झाली.. बर्लिन मध्ये ज्या बंकरमध्ये त्याने स्वतःला संपवले तेथे त्या बंकर्सची एक ऐतिहासिक वास्तू म्हणून कसलीही नामोनिषाणी नाही तर तेथे चक्क एक हाउसिंग कॉप्लेक्स आहे.. अशा पार्श्वभूमीवर येथील बंकर्स, त्याचे मोठ्ठे छायाचित्र अशा दचकवून गेले आणि त्या खूणांचा हात धरुन आपोआपच त्या काळात मन पोहोचले. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मिसळपाव गुरुवार, 09/28/2017 - 17:40
आताच्या परिस्थितीत (मर्केल पुन्हा निवडून आल्येय पण त्याचबरोबर कडव्या उजव्यांच्या पाठीराख्यातपण चांगलीच भर पडल्येय) यात काही बदल तुम्हाला जाणवतो का? होपफूली, उजवे लोकं हिटलरचे पाठीराखे नसून दुसर्‍या युद्धातल्या जर्मनांच्या विजिगिषू वृत्तीचे पाठीराखे असतील.

मदनबाण Fri, 07/11/2014 - 07:25
लिहत राहा... फोटोत डीडींना पाहुन बरे वाटले. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Ishq Samundar :- Kaante

पैसा Fri, 08/01/2014 - 22:40
किती छान लिहिले आहेस ग! आणि फोटो नेहमीप्रमाणेच अप्रतिम!

रुपी गुरुवार, 09/28/2017 - 02:39
छान लिहिले आहे. कुठल्याही गोष्टीचे वर्णन करायची स्वातीताईची शैली मस्तच... वाचणार्‍याला स्वतः तिथे असल्याचाच अनुभव येतो अगदी! या लेखाच्या दुव्यासाठी पद्मावतिला धन्यवाद.
(मागच्या वेळी भ्रमणमंडळ जेव्हा बेरेष्टेसगार्टनला गेले होते तेव्हा खराब हवेमुळे इगल्सनेस्ट ला भेट द्यायची राहिली होती, नंतर जेव्हा जेव्हा त्या भागात गेलो तेव्हा मुद्दाम केहलष्टाइनहाउस ला जाऊन आलो..) ओबेरसाल्झबुर्ग आणि बेरेष्टेसगार्टन! पृथ्वीवरच्या स्वर्गातील एक बाग जणू.. ह्याच ओबेरसाल्झबुर्ग मध्ये केहलष्टाइन हाउसच्या पायथ्याशी लपले आहेत हिटलरचे बंकर्स.. तेथे परत जाउन नव्याने उमगल्या काही गोष्टी..

मनमोहक बाली : ०९ : महानाट्य बाली अगुंग आणि इतर काही थोडेसे... इकडचे-तिकडचे (समाप्त)

डॉ सुहास म्हात्रे ·

प्रचेतस Fri, 07/11/2014 - 09:49
अतिशय सुंदर लेखमाला. सुरेख मंदिरे, भव्य पुतळे, देखणे समुद्रकिनारे, नेत्रसुखद हिरवाई, रंगेबिरंगी लोकनृत्ये खरंच कमालीचा सुंदर देश.

पामर Fri, 07/11/2014 - 10:19
खुप मस्त वर्णन! फोटो पण अप्रतिम ! अगदी घरबसल्या बाली अनुभवता आली...तुम्हाला पुढील प्रवासाला शुभेच्छा ! रामाचा पुतळा विशेष आवडला..त्याच्या शेजारचा पुतळा बकासुरापेक्षा कुंभकर्णाचा वाट्टोय हो..त्याच्या अवाढव्य शरीरावर चढ्लेली लांब शेपटीची वानरं आहेत बहुतेक...

पामर Fri, 07/11/2014 - 10:38
एक्का साहेब खुप मस्त वर्णन..अगदी घरबसल्या बाली फिरवुन आणलीत की ! पुढील प्रवासाला शुभेच्छा!...रामाचा पुतळा विशेष आवडला !! पण तो दुसरा पुतळा बकासुरापेक्षा कुंभकर्णाचा वाट्टोय हो..त्याच्या अवाढ्व्य शरीरावर चढ्लेली लांब शेपट्यांची वानरं आहेत बहुतेक...

एस Fri, 07/11/2014 - 12:34
काय मस्त लिहिलंय तुम्ही! प्रवासवर्णनांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या प्रदेशाची नुसतीच कोरडी ओळख करून देणारी चकचकीत माहितीपुस्तिका आणि प्रवासवर्णनांमध्ये फरक असतो. प्रवासवर्णनात त्या व्यक्तीच्या डोळ्यांनी आपण तो प्रदेश, तिथले लोक, संस्कृती, निसर्ग इत्यादी बघत असतो. त्यामुळे यशस्वी प्रवासवर्णनात त्या व्यक्तीतील लेखकाचे लेखनकौशल्य जितके तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे असते तितकेच त्या व्यक्तीतला माणूस त्या प्रदेशाशी एकरूप होणे आणि ते समत्व मग लेखनातही उतरणे परिणामकारक असते. तरच मग प्रवासवर्णन हे वाचकांच्या हृदयात घर करू शकते. तुमच्या लेखमालांमधून आम्हांला किती लाभ होतोय हेवेसांनल. चला, पुलेमाप्र. :-)

In reply to by एस

सविस्तर उत्साहवर्धक प्रतिसादासाठी धन्यवाद ! तुमच्यासारख्या रसिक वाचकांमुळेच मला ही प्रवासवर्णने लिहायला मजा येत आहे.

दिपक.कुवेत Sat, 07/12/2014 - 15:12
आवडुन गेलेय आणि हे सगळं अनुभवायला एकदा तरी तीथे नक्कि जाणार. भाग ८ मधे सांगीतल्याप्रमाणे बाली पार्कची भेट संस्मरणीय का झाली ते सांगणार होतात ना???

मुक्त विहारि Sun, 07/13/2014 - 00:40
दादा, आता पुस्तक काढाच. (आता आमच्या फसलेल्या नेपाळ ट्रिपचे काय घंटा वर्णन करणार?)

मधुरा देशपांडे, रेवती, वल्ली, एसमाळी, स्पा, अजया, खटपट्या, स्वाती दिनेश, चित्रगुप्त, मुक्त विहारि, अत्रुप्त आत्मा आणि मदनबाण : अनेक धन्यवाद !

बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 13:03
च्यामारी यांची लोकेषन्स भारी, लेखन भारी अन फटूबी भारीच! यांचं सगळंच लय भारी!!!! ही लेखमाला फार मनापासून अन निगुतीने लिहिलेली आहे हे जाणवतंय. फार आवडली.

प्यारे१ Mon, 07/14/2014 - 14:39
खूप खूप आभार! ह्या सगळ्या लेखमालांची पुस्तकं करावीत असं सुचवतो. (आधीच कुणी सुचवलं असल्यास त्याला सविनय अनुमोदन)

शिद Mon, 07/14/2014 - 15:19
झकासच झाली तुमची बाली ट्रिप आणि तुमच्या लेखनाद्वारे आमची सुध्दा... धन्यवाद.
खरी बाली बघायची असली तर, तिची सहल करायची नसते... पूर्णपणे झोकून देऊन, बालीनीज बनून, बाली अनुभवायची असते. मग बाली तुमच्या मनात कायमचे घर करून राहते... सतत आठवत राहते... परतण्यासाठी सतत खुणावत राहते !
क्या बात!!!

जय२७८१ Tue, 07/15/2014 - 15:28
तुमचे बालीचे वर्णन वाचून,फोटो पाहून बाली मला खूपच आवडले.तुमचे लिखाण हि अप्रतिमच ........बाली पाहण्याची मला हि इच्छा आहे.कृपया साधारण एका माणसाला किती खर्च आला मला सांगाल का ?

बाली पर्यटन दृष्ट्या सुधारलेले आहे. तेथे स्वस्तापासून ते पंचतारांकित हॉटेल-रिसॉर्ट्स आणि वाहतूकव्यवस्था उपलबध आहे. त्यामुळे होणारा खर्च प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे बराच कमी-जास्त होऊ शकतो. स्थानिक आकर्षणांची संख्या आणि राहण्याचे दिवस इ. प्रमाणे खर्च वरखाली होतो हेवेसान. विमानप्रवासाचा खर्चही सहल करण्याच्या वेळेप्रमाणे बराच बदलू शकतो. शिवाय तुमच्या ठरवलेल्या वेळेस खास ऑफर्स चालू असल्यास खर्चात बरीच बचत होऊ शकते. सुदैवाने, आपल्या इच्छेप्रमाणे (वेळ, दिवस, हॉटेल, इ) सहल केल्यास किती खर्च होईल ते प्रत्येकाने जालावरून शोधून काठणे सहज शक्य आहे. माझ्या माहितीची काही संस्थळे खाली देत आहे... yatra.com MakeMyTrip.com windmillholidays.in बाली टुरीझमच्या या संस्थळाला जरूर भेट द्या. जालावर अजूनही बरीच संस्थळे सापडू शकतील. निर्णय पक्का करण्याअगोदर त्यांच्यवरही जरूर नजर टाका.

सखी Tue, 07/15/2014 - 20:58
सुरेख लेखमाला, सगळे लेख आता निवांत वाचुन काढले, अनेक धन्यवाद. आयुष्यात एकदा जीवाची बाली करुन बघायची इच्छा आहे. वर्णन छानच, त्यांच्या संस्कृतीची डिटेल ओळख आवडली, निसर्ग भरभरुन असला तरी त्या लोकांनी त्याची घेतलेली काळजी, बहुतेक ठिकाणची स्वच्छता जाणवते. फोटो सगळे एक-से-एक आहेत. थोडं फार खादाडीचं वर्णन चाललं असतं, किंवा काही मिळतं नाही असं आहे का? मुख्य म्हणजे गवती पाला खाणा-यांना कारण त्यांच्याही जेवणात भात+मासे असं प्रमाण अधिक असतं ना?

In reply to by सखी

जेव्हा हा प्रवास केला तेव्हा मिपावर वावर नव्हता. त्यामुळे खादाडीच्या फोटोंना इतके महत्व असेल असे वाटले नव्हते :) यानंतर केल्या जाण्यार्‍या सहलींमध्ये ये गुस्ताखी नही होंगी... प्रॉमिस ! बालीनीज शाकाहारी आणि मांसाहारी हे दोन्ही प्रकार चवदार असतात आणि सहज मिळतात, त्यामुळे काळजी नसावी.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सखी Wed, 07/16/2014 - 23:45
खादाडीच्या फोटोंना इतके महत्व असेल असे वाटले नव्हते - नाही फक्त त्यासाठीच नाही फक्त एक अंदाज यायला तिथलं जेवण कशाप्रकारचं असेल. दोन्ही प्रकार चवदार असतात आणि सहज मिळतात - धन्यवाद एक्कासाहेब.

एका सुंदर देशाची तेवढीच सुंदर ओळख. सर्व फोटो अतिशय सुंदर आणि त्या बरोबरीने येणारे वर्णन तर केवळ अप्रतिम. संपुर्ण लेख मालिका अत्यंत उत्कंठावर्धक होती. वाखु साठवल्यागेली आहे. पुलेशु पैजारबुवा,

कोट्या धीश Tue, 07/22/2014 - 14:09
नेहमी सारखीच सुरेख लेखमाला वाचल्याचे आणि अनुभवल्याचे सुख & संपल्याची खंत तुमच्या लिखाण मधला एकमेव न आवडणारा शब्द म्हणजे "(समाप्त)" एक्का काका , आता पर्यंत तुमचे सगळे प्रवासवर्णने वाचून काढली आहेत , १ विनंती आहे - तुम्ही जो आनंद फक्त MI PAकरांना देता, तो बाकी खूप लोकां पर्यंत का नाही पोचवत ?? तुमची लेखन शैली इतकी छान आहे कि तुम्ही तुमचे सर्व प्रवासवर्णने पुस्तक रुपात सर्वांच्या भेटीस का नाही आणत ?? अर्थात - हे माझे म्हणणे आहे , तुम्ही या वर विचार कराल ( माझ्या बद्दल काहीही राग न ठेवता ) अशी आशा करतो

In reply to by कोट्या धीश

तुमच्या खूपच उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद ! पुस्तकाबद्दल अजून काही नक्की नाही. अगदी मराठीत लिहीणेही दीडएक वर्षापूर्वी अगदी मनातही नसलेली गोष्ट होती. पण तुमच्यासारख्या रसिक वाचकांच्या प्रोत्साहनामुळे मिपावर लिहायला मजा येत आहे, त्यातच सध्या खूष आहे. नंतर केव्हा जर या लेखनात छापून प्रकाशित करण्या इतका दम आहे असा विश्वास वाटला तर बघू :)

प्रचेतस Fri, 07/11/2014 - 09:49
अतिशय सुंदर लेखमाला. सुरेख मंदिरे, भव्य पुतळे, देखणे समुद्रकिनारे, नेत्रसुखद हिरवाई, रंगेबिरंगी लोकनृत्ये खरंच कमालीचा सुंदर देश.

पामर Fri, 07/11/2014 - 10:19
खुप मस्त वर्णन! फोटो पण अप्रतिम ! अगदी घरबसल्या बाली अनुभवता आली...तुम्हाला पुढील प्रवासाला शुभेच्छा ! रामाचा पुतळा विशेष आवडला..त्याच्या शेजारचा पुतळा बकासुरापेक्षा कुंभकर्णाचा वाट्टोय हो..त्याच्या अवाढव्य शरीरावर चढ्लेली लांब शेपटीची वानरं आहेत बहुतेक...

पामर Fri, 07/11/2014 - 10:38
एक्का साहेब खुप मस्त वर्णन..अगदी घरबसल्या बाली फिरवुन आणलीत की ! पुढील प्रवासाला शुभेच्छा!...रामाचा पुतळा विशेष आवडला !! पण तो दुसरा पुतळा बकासुरापेक्षा कुंभकर्णाचा वाट्टोय हो..त्याच्या अवाढ्व्य शरीरावर चढ्लेली लांब शेपट्यांची वानरं आहेत बहुतेक...

एस Fri, 07/11/2014 - 12:34
काय मस्त लिहिलंय तुम्ही! प्रवासवर्णनांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या प्रदेशाची नुसतीच कोरडी ओळख करून देणारी चकचकीत माहितीपुस्तिका आणि प्रवासवर्णनांमध्ये फरक असतो. प्रवासवर्णनात त्या व्यक्तीच्या डोळ्यांनी आपण तो प्रदेश, तिथले लोक, संस्कृती, निसर्ग इत्यादी बघत असतो. त्यामुळे यशस्वी प्रवासवर्णनात त्या व्यक्तीतील लेखकाचे लेखनकौशल्य जितके तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे असते तितकेच त्या व्यक्तीतला माणूस त्या प्रदेशाशी एकरूप होणे आणि ते समत्व मग लेखनातही उतरणे परिणामकारक असते. तरच मग प्रवासवर्णन हे वाचकांच्या हृदयात घर करू शकते. तुमच्या लेखमालांमधून आम्हांला किती लाभ होतोय हेवेसांनल. चला, पुलेमाप्र. :-)

In reply to by एस

सविस्तर उत्साहवर्धक प्रतिसादासाठी धन्यवाद ! तुमच्यासारख्या रसिक वाचकांमुळेच मला ही प्रवासवर्णने लिहायला मजा येत आहे.

दिपक.कुवेत Sat, 07/12/2014 - 15:12
आवडुन गेलेय आणि हे सगळं अनुभवायला एकदा तरी तीथे नक्कि जाणार. भाग ८ मधे सांगीतल्याप्रमाणे बाली पार्कची भेट संस्मरणीय का झाली ते सांगणार होतात ना???

मुक्त विहारि Sun, 07/13/2014 - 00:40
दादा, आता पुस्तक काढाच. (आता आमच्या फसलेल्या नेपाळ ट्रिपचे काय घंटा वर्णन करणार?)

मधुरा देशपांडे, रेवती, वल्ली, एसमाळी, स्पा, अजया, खटपट्या, स्वाती दिनेश, चित्रगुप्त, मुक्त विहारि, अत्रुप्त आत्मा आणि मदनबाण : अनेक धन्यवाद !

बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 13:03
च्यामारी यांची लोकेषन्स भारी, लेखन भारी अन फटूबी भारीच! यांचं सगळंच लय भारी!!!! ही लेखमाला फार मनापासून अन निगुतीने लिहिलेली आहे हे जाणवतंय. फार आवडली.

प्यारे१ Mon, 07/14/2014 - 14:39
खूप खूप आभार! ह्या सगळ्या लेखमालांची पुस्तकं करावीत असं सुचवतो. (आधीच कुणी सुचवलं असल्यास त्याला सविनय अनुमोदन)

शिद Mon, 07/14/2014 - 15:19
झकासच झाली तुमची बाली ट्रिप आणि तुमच्या लेखनाद्वारे आमची सुध्दा... धन्यवाद.
खरी बाली बघायची असली तर, तिची सहल करायची नसते... पूर्णपणे झोकून देऊन, बालीनीज बनून, बाली अनुभवायची असते. मग बाली तुमच्या मनात कायमचे घर करून राहते... सतत आठवत राहते... परतण्यासाठी सतत खुणावत राहते !
क्या बात!!!

जय२७८१ Tue, 07/15/2014 - 15:28
तुमचे बालीचे वर्णन वाचून,फोटो पाहून बाली मला खूपच आवडले.तुमचे लिखाण हि अप्रतिमच ........बाली पाहण्याची मला हि इच्छा आहे.कृपया साधारण एका माणसाला किती खर्च आला मला सांगाल का ?

बाली पर्यटन दृष्ट्या सुधारलेले आहे. तेथे स्वस्तापासून ते पंचतारांकित हॉटेल-रिसॉर्ट्स आणि वाहतूकव्यवस्था उपलबध आहे. त्यामुळे होणारा खर्च प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे बराच कमी-जास्त होऊ शकतो. स्थानिक आकर्षणांची संख्या आणि राहण्याचे दिवस इ. प्रमाणे खर्च वरखाली होतो हेवेसान. विमानप्रवासाचा खर्चही सहल करण्याच्या वेळेप्रमाणे बराच बदलू शकतो. शिवाय तुमच्या ठरवलेल्या वेळेस खास ऑफर्स चालू असल्यास खर्चात बरीच बचत होऊ शकते. सुदैवाने, आपल्या इच्छेप्रमाणे (वेळ, दिवस, हॉटेल, इ) सहल केल्यास किती खर्च होईल ते प्रत्येकाने जालावरून शोधून काठणे सहज शक्य आहे. माझ्या माहितीची काही संस्थळे खाली देत आहे... yatra.com MakeMyTrip.com windmillholidays.in बाली टुरीझमच्या या संस्थळाला जरूर भेट द्या. जालावर अजूनही बरीच संस्थळे सापडू शकतील. निर्णय पक्का करण्याअगोदर त्यांच्यवरही जरूर नजर टाका.

सखी Tue, 07/15/2014 - 20:58
सुरेख लेखमाला, सगळे लेख आता निवांत वाचुन काढले, अनेक धन्यवाद. आयुष्यात एकदा जीवाची बाली करुन बघायची इच्छा आहे. वर्णन छानच, त्यांच्या संस्कृतीची डिटेल ओळख आवडली, निसर्ग भरभरुन असला तरी त्या लोकांनी त्याची घेतलेली काळजी, बहुतेक ठिकाणची स्वच्छता जाणवते. फोटो सगळे एक-से-एक आहेत. थोडं फार खादाडीचं वर्णन चाललं असतं, किंवा काही मिळतं नाही असं आहे का? मुख्य म्हणजे गवती पाला खाणा-यांना कारण त्यांच्याही जेवणात भात+मासे असं प्रमाण अधिक असतं ना?

In reply to by सखी

जेव्हा हा प्रवास केला तेव्हा मिपावर वावर नव्हता. त्यामुळे खादाडीच्या फोटोंना इतके महत्व असेल असे वाटले नव्हते :) यानंतर केल्या जाण्यार्‍या सहलींमध्ये ये गुस्ताखी नही होंगी... प्रॉमिस ! बालीनीज शाकाहारी आणि मांसाहारी हे दोन्ही प्रकार चवदार असतात आणि सहज मिळतात, त्यामुळे काळजी नसावी.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सखी Wed, 07/16/2014 - 23:45
खादाडीच्या फोटोंना इतके महत्व असेल असे वाटले नव्हते - नाही फक्त त्यासाठीच नाही फक्त एक अंदाज यायला तिथलं जेवण कशाप्रकारचं असेल. दोन्ही प्रकार चवदार असतात आणि सहज मिळतात - धन्यवाद एक्कासाहेब.

एका सुंदर देशाची तेवढीच सुंदर ओळख. सर्व फोटो अतिशय सुंदर आणि त्या बरोबरीने येणारे वर्णन तर केवळ अप्रतिम. संपुर्ण लेख मालिका अत्यंत उत्कंठावर्धक होती. वाखु साठवल्यागेली आहे. पुलेशु पैजारबुवा,

कोट्या धीश Tue, 07/22/2014 - 14:09
नेहमी सारखीच सुरेख लेखमाला वाचल्याचे आणि अनुभवल्याचे सुख & संपल्याची खंत तुमच्या लिखाण मधला एकमेव न आवडणारा शब्द म्हणजे "(समाप्त)" एक्का काका , आता पर्यंत तुमचे सगळे प्रवासवर्णने वाचून काढली आहेत , १ विनंती आहे - तुम्ही जो आनंद फक्त MI PAकरांना देता, तो बाकी खूप लोकां पर्यंत का नाही पोचवत ?? तुमची लेखन शैली इतकी छान आहे कि तुम्ही तुमचे सर्व प्रवासवर्णने पुस्तक रुपात सर्वांच्या भेटीस का नाही आणत ?? अर्थात - हे माझे म्हणणे आहे , तुम्ही या वर विचार कराल ( माझ्या बद्दल काहीही राग न ठेवता ) अशी आशा करतो

In reply to by कोट्या धीश

तुमच्या खूपच उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद ! पुस्तकाबद्दल अजून काही नक्की नाही. अगदी मराठीत लिहीणेही दीडएक वर्षापूर्वी अगदी मनातही नसलेली गोष्ट होती. पण तुमच्यासारख्या रसिक वाचकांच्या प्रोत्साहनामुळे मिपावर लिहायला मजा येत आहे, त्यातच सध्या खूष आहे. नंतर केव्हा जर या लेखनात छापून प्रकाशित करण्या इतका दम आहे असा विश्वास वाटला तर बघू :)
=================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...