मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विसंगती - सुसंगती

आतिवास ·

आतिवास Wed, 07/16/2014 - 14:03
'पाशिचमात्य' ऐवजी 'पाश्चिमात्य' असे वाचावे. क्षमस्व. कितीही तपासून पाहिले लेखन, तरी काही चुका नंतरच दिसतात!!

विवेकानंद आचार्य किंवा आध्यात्मीक गुरु न वाटता, खांद्यावर हात ठेवत बोलणार्‍या जिवाभावाच्या मित्रा सारखे वाटतात. प्रत्येक गोष्ट ते तर्काने पटवुन देतात. याच मुळे तरुणवयातच त्यांच्या कडे आकर्षीत झालेले बरेच जण भेटतात. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आतिवास Fri, 07/18/2014 - 20:38
प्रत्येक गोष्ट ते तर्काने पटवुन देतात. याविषयी किंचित असहमती. माझ्या मते विवेकानंद अनेकदा भावनेला आवाहन करतात. पण अर्थात वाचकांना विवेकानंदांच्या शब्दांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा हक्क आहे - अशा विविधतेमुळे बिघडत काहीच नाही; उलट वेगळा दृष्टिकोन मिळतो.

In reply to by आतिवास

प्रत्येक गोष्ट ते तर्काने पटवुन देतात.
याचे सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे "ज्ञानयोग". हं.. काही वेळा त्यांचे व्याख्यान भावनीक वाटते खरे, पण ते बहुदा काळाची गरज म्हणुन असावे. पैजारबुवा,

In reply to by प्रभाकर पेठकर

आतिवास Wed, 07/16/2014 - 18:09
माझ्या स्मरणानुसार तुम्ही उल्लेख केलेले पुस्तक स्वामी शिवानंद यांचे असावे. विवेकानंद यांचे या शीर्षकाचे पुस्तक माझ्या पाहण्यात नाही - असल्यास मला कल्पना नाही.

भृशुंडी Wed, 07/16/2014 - 23:26
छान आहे लेख.
आयुष्याबद्दल विचार करणा-यांच्या वाटेवर बहुधा विवेकानंद नावाचा हा टप्पा कधी ना कधी येतोच.
अगदी! काही कालखंड असा असतो जेव्हा विवेकानंद तुम्हाला भारून टाकतात. विद्यार्थी असताना जर विवेकानंदांनी झपाटलं, तर परिणाम काहीसे अनपेक्षित असू शकतात. वैयक्तिक अनुभवावरून तरी असं जाणवलंय की त्यांची भाषा ही कमालीची सरळ आणि अभिनिवेशरहित आहे. तत्वज्ञान वगैरे काहीतरी अगम्य वाचतो आहोत, असं अजीबात वाटत नाही. एखादा शिक्षक समोरच्या विद्यार्थ्याला जसा समजावून (उदाहरणांसहित) सांगतो, तसं काहीसं वाटतं. आणि सर्वात भावते ती गोष्ट म्हणजे तुम्ही लेखात लिहिल्याप्रमाणे "विवेकानंदांचा व्यावहारीक दृष्टीकोन"!

प्यारे१ Fri, 07/18/2014 - 03:12
खूपच छान आढावा. स्वामी विवेकानंदांच्या विचारांची खोली नि उंची दोन्ही अफाट होतं एवढंच म्हणू शकतो. नतमस्तक!

आतिवास Mon, 07/21/2014 - 10:50
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. आपण पुस्तक वाचल्यास त्यावरचा अभिप्राय (बरा अथवा वाईट कसाही) मला अवश्य कळवावा म्हणजे माझ्या यापुढील लेखनात सुधारणा होण्याची शक्यता वाढेल.

मदनबाण Mon, 07/21/2014 - 11:36
स्वांमींच्या बद्धल काही बोलण्याची पात्रता नाही,त्यांच्या विषयी वाचण्यास त्यांचे Quotes कारणीभूत ठरले. अनेक वर्षांपूर्वी मी रिलायन्स इन्फोकॉम मधे कंत्राटी पद्धतीने कामावर होतो, तेव्हा तिथल्या एका व्यक्तीच्या डेस्कवर त्यांचे काही Quotes असलेली एक प्रिंट आउट होती, त्यांना मी विचारले जर तुमची परवानगी असेल तर याची एक कॉपी मी काढुन घेउ का ? त्यांनी आनंदाने ती प्रिंट आउट दिली, ही कॉपी अनेक वर्ष माझ्या जवळ होती आणि तिथुनच त्यांच्या विषयी वाचण्याची प्रेरणा मला मिळाली. :) आताही त्यांचा एक Quote देतो... You have to grow from the inside out. None can teach you, none can make you spiritual. There is no other teacher but your own soul. Swami Vivekananda आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा

In reply to by मदनबाण

आतिवास Tue, 07/22/2014 - 09:51
अशा ब-याच ठिकाणी स्वामी विवेकानंदांचे quotes वाचायला मिळतात. रामकृष्ण मठाने १९८७ मध्ये 'संचयनी' नामक विवेकानंद साहित्याचे संकलन (स्वामीजींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त) प्रसिद्ध केले आहे. ते मिळाले तर अवश्य वाचा. मग तुमच्या आवडीनुसार (आणि सवडीनुसार) इतरही साहित्य वाचता येईल.

आतिवास Wed, 07/16/2014 - 14:03
'पाशिचमात्य' ऐवजी 'पाश्चिमात्य' असे वाचावे. क्षमस्व. कितीही तपासून पाहिले लेखन, तरी काही चुका नंतरच दिसतात!!

विवेकानंद आचार्य किंवा आध्यात्मीक गुरु न वाटता, खांद्यावर हात ठेवत बोलणार्‍या जिवाभावाच्या मित्रा सारखे वाटतात. प्रत्येक गोष्ट ते तर्काने पटवुन देतात. याच मुळे तरुणवयातच त्यांच्या कडे आकर्षीत झालेले बरेच जण भेटतात. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आतिवास Fri, 07/18/2014 - 20:38
प्रत्येक गोष्ट ते तर्काने पटवुन देतात. याविषयी किंचित असहमती. माझ्या मते विवेकानंद अनेकदा भावनेला आवाहन करतात. पण अर्थात वाचकांना विवेकानंदांच्या शब्दांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा हक्क आहे - अशा विविधतेमुळे बिघडत काहीच नाही; उलट वेगळा दृष्टिकोन मिळतो.

In reply to by आतिवास

प्रत्येक गोष्ट ते तर्काने पटवुन देतात.
याचे सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे "ज्ञानयोग". हं.. काही वेळा त्यांचे व्याख्यान भावनीक वाटते खरे, पण ते बहुदा काळाची गरज म्हणुन असावे. पैजारबुवा,

In reply to by प्रभाकर पेठकर

आतिवास Wed, 07/16/2014 - 18:09
माझ्या स्मरणानुसार तुम्ही उल्लेख केलेले पुस्तक स्वामी शिवानंद यांचे असावे. विवेकानंद यांचे या शीर्षकाचे पुस्तक माझ्या पाहण्यात नाही - असल्यास मला कल्पना नाही.

भृशुंडी Wed, 07/16/2014 - 23:26
छान आहे लेख.
आयुष्याबद्दल विचार करणा-यांच्या वाटेवर बहुधा विवेकानंद नावाचा हा टप्पा कधी ना कधी येतोच.
अगदी! काही कालखंड असा असतो जेव्हा विवेकानंद तुम्हाला भारून टाकतात. विद्यार्थी असताना जर विवेकानंदांनी झपाटलं, तर परिणाम काहीसे अनपेक्षित असू शकतात. वैयक्तिक अनुभवावरून तरी असं जाणवलंय की त्यांची भाषा ही कमालीची सरळ आणि अभिनिवेशरहित आहे. तत्वज्ञान वगैरे काहीतरी अगम्य वाचतो आहोत, असं अजीबात वाटत नाही. एखादा शिक्षक समोरच्या विद्यार्थ्याला जसा समजावून (उदाहरणांसहित) सांगतो, तसं काहीसं वाटतं. आणि सर्वात भावते ती गोष्ट म्हणजे तुम्ही लेखात लिहिल्याप्रमाणे "विवेकानंदांचा व्यावहारीक दृष्टीकोन"!

प्यारे१ Fri, 07/18/2014 - 03:12
खूपच छान आढावा. स्वामी विवेकानंदांच्या विचारांची खोली नि उंची दोन्ही अफाट होतं एवढंच म्हणू शकतो. नतमस्तक!

आतिवास Mon, 07/21/2014 - 10:50
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. आपण पुस्तक वाचल्यास त्यावरचा अभिप्राय (बरा अथवा वाईट कसाही) मला अवश्य कळवावा म्हणजे माझ्या यापुढील लेखनात सुधारणा होण्याची शक्यता वाढेल.

मदनबाण Mon, 07/21/2014 - 11:36
स्वांमींच्या बद्धल काही बोलण्याची पात्रता नाही,त्यांच्या विषयी वाचण्यास त्यांचे Quotes कारणीभूत ठरले. अनेक वर्षांपूर्वी मी रिलायन्स इन्फोकॉम मधे कंत्राटी पद्धतीने कामावर होतो, तेव्हा तिथल्या एका व्यक्तीच्या डेस्कवर त्यांचे काही Quotes असलेली एक प्रिंट आउट होती, त्यांना मी विचारले जर तुमची परवानगी असेल तर याची एक कॉपी मी काढुन घेउ का ? त्यांनी आनंदाने ती प्रिंट आउट दिली, ही कॉपी अनेक वर्ष माझ्या जवळ होती आणि तिथुनच त्यांच्या विषयी वाचण्याची प्रेरणा मला मिळाली. :) आताही त्यांचा एक Quote देतो... You have to grow from the inside out. None can teach you, none can make you spiritual. There is no other teacher but your own soul. Swami Vivekananda आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा

In reply to by मदनबाण

आतिवास Tue, 07/22/2014 - 09:51
अशा ब-याच ठिकाणी स्वामी विवेकानंदांचे quotes वाचायला मिळतात. रामकृष्ण मठाने १९८७ मध्ये 'संचयनी' नामक विवेकानंद साहित्याचे संकलन (स्वामीजींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त) प्रसिद्ध केले आहे. ते मिळाले तर अवश्य वाचा. मग तुमच्या आवडीनुसार (आणि सवडीनुसार) इतरही साहित्य वाचता येईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
विवेकानंद साहित्य' वाचणे म्हणजे काहीतरी विशेष गोष्ट करणे असा आपल्याकडे आजही काही लोकांचा समज आहे. विवेकानंद साहित्य वाचणा-या व्यक्तीचे कौतुक तर होतेच पण ही व्यक्ती काहीतरी अवघड बाब करते आहे, असा समज होऊन त्या व्यक्तीकडे आदराने पाहण्याची प्रवृत्ती आजूबाजूच्या लोकांमध्ये निर्माण होताना दिसते. अर्थात काही लोक विवेकानंद 'वाचणे' ही निरर्थक कृतीही समजत असावेत – पण ला तरी असे लोक अपवादानेच भेटले आहेत. आयुष्याबद्दल विचार करणा-यांच्या वाटेवर बहुधा विवेकानंद नावाचा हा टप्पा कधी ना कधी येतोच. मला स्वत:ला विवेकानंद अवघड कधीच वाटले नव्हते, वाटत नाहीत.

द ईएमआय ट्रॅप

वेल्लाभट ·

काही अंशी खरे आहे तुमचे म्हणणे..पण असे बघा...आज मी कमावतोय...उद्याचे माहीत नाही. आत्ता वय आहे,हौस आहे,खरेदीची क्षमता आहे. (ईएम आय वर का होईना)वस्तू आत्ताच मिळाली तर त्याचा उपभोग घेउ शकतो.नाहीतर चणे आहेत तेव्हा दात नाहीत आणि दात आहेत तर चणे नाहीत असे व्हायचे. आणि हो..ईकॉनॉमी शुड बी रोलींग हे तत्वसुद्धा आहेच.त्यामुळे कही बाबतीत तरी ईएम आय ला पर्याय नाही. आणि मी पयला.हे राहीलेच

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

केदार-मिसळपाव गुरुवार, 07/17/2014 - 20:33
पण ते चणे ठिसुळ आहेत की लोखंडाचे ते तपासुन बघा नाहितर आपले दातच पडायचे खातांना. डिझायनर घड्याळाचे उदाहरण चपलख आहे इथे.

मराठी कथालेखक Wed, 07/16/2014 - 14:03
If you buy things you don't need, you will soon sell things you need. - Warren Buffett माझे काही मित्र Brand च्या प्रेमात बुडून प्रचंड पैसा खर्च करताना दिसतात... अर्थात अतिरेकी कंजुसपणा ही करु नये. मध्यममार्गी असावे. बचतीचे उद्दिष्ट असावेत. माझा एक अनुभव : मी चांगल्या mutual funds मध्ये वगैरे पैसे गुंतवले आणि मग जेव्हा ते छान वाढताना बघितलेत तेव्हा आपोआपच माझा खर्चिकपणा कमी झाला आणि बचतीकडे कल वाढला.

कवितानागेश Wed, 07/16/2014 - 14:12
हे सगळं ब्रॅन्ड्स्चे आणि इतर महागड्या गोष्टींचे वेड स्पर्धेतून निर्माण होतं. आणि स्पर्धा तर आपापल्या परीनी सगळेच निर्माण करतायत....... आपली स्वतःची 'गरज आणि कुवत' काय आहे याचा विचार करणं फार कठीण जातं , एकदा का तुलना करण्याचं भूत डोक्यावर बसलं की.

आदूबाळ Wed, 07/16/2014 - 14:15
कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑटोमोबाईल, बांधकाम हे उद्योग ईएमायच्या जिवावर फोफावतात. उद्या सगळ्यांनीच ईएमायवर या वस्तू घ्यायचं थांबवलं तर त्या क्षेत्रांत मंदी येईल. त्याचा स्पिलओव्हर इफेक्ट म्हणून नोकर्‍या जातील, कर्जचुकवेगिरी वाढेल, महागाई, वगैरे वगैरे. कर्जाऊ पैसे देण्याच्या माध्यमातूनच बँका अर्थव्यवस्थेत पैसे "निर्माण" करतात. तेही मंदावेल. माझ्यामते मुख्य मुद्दा उधळपट्टी, कॉन्स्पिक्युअस कंझम्प्शन बंद करायचा आहे. थोड्या घाऊक प्रमाणात बोलायचं तर अर्थसाक्षरतेचा आहे. फक्त ईएमायला दोष देऊन कसं भागेल? हे म्हणजे अपघात होतात म्हणून रस्त्याने चालणं बंद करण्यासारखं आहे.

In reply to by आदूबाळ

मराठी कथालेखक Wed, 07/16/2014 - 14:41
गरजेचा विचार करुन वस्तू विकत घेणं योग्य. उदा: जर मी बर्‍यापैकी भटकंती करुन फोटोग्राफी करणार असेन, मी खरंच चांगला फोटोग्राफर असेन (भले व्यावसायिक नसेन) तर मी महागडा कॅमेरा घेण्याचं समर्थन होतं अन्यथा घरगुती फोटो काढायला पाच-सात हजारांचा कॅमेराही चालू शकतो. आणि जर मी अशा प्रकारे निसर्गरम्य ठिकाणी भटकंती करण्यात जास्त (फावला) वेळ घालवत असेन तर मला दिखावूपणाची ,ब्रँडेड घड्याळ वा कपड्यांची फारशी गरज नाही मग त्या वस्तूंत मी पैसे वाचवणे योग्य. याउलट मला पार्टी ,समारंभ वगैरेंची जास्त आवड असेल तर मला महागडे कपडे, घड्याळ ई ची गरज अधिक भासेल पण अशा समारंभात माझा आणि माझ्या कुटूंबाचा जास्त वेळ जाणार असेल तर घरी ५२ ईंची ऐवजी ३२ इंची टीवी असून चालण्यासारखे आहे. थोडक्यात सांगायचे तर कुठे तरी समतोल साधावा.

चौकटराजा Wed, 07/16/2014 - 15:57
कशासाठी कर्ज घायचे कशासाठी नाही याचे सर्वसाधारण उत्तर असे असू शकते की स्थावर गोष्टीसाठी कर्ज घ्यावे. शिक्षणासाठी कर्ज घ्यावे. व्यवसायाचा भाग म्हणून कर्ज घ्यावे. उदा. अगदी सेकंड थर्ड कितवेही घर असेल तर कर्ज घ्यावे.उच्च शिक्षणाने पुढे चांगली अर्थप्राप्ती होते सबब कर्ज घेण्यास हरकत नाही. भारी क्यामेरा व्यवसायासाठी घ्यायचा असेल तरीही कर्ज घ्यावे. पण तोच हौस म्हणून घ्यायचा असेल तर कर्ज कशासाठी ?हे झाले सरळसोट अर्थशास्त्र पण हौस, प्रतिष्ठा यांचे प्रभावाखाली जे मन काम करणारे असते बहुदा मुर्खाचे असते. पण अर्थ्व्यवस्था चालण्यासाठी अशी माणसे आवश्यक असतात. बिशेषतः मुक्त अर्थ्व्यवस्थेत तर क्याबरे पहाणारे, वेश्येकडे जाणारे, शुभ क्र गाडीसाठी घेणारे, लगनात निमंत्रण पत्रिकेलाही लाखो खर्च करणारे, निरनिराळ्या रंगाचे प्रेशस स्टोन वापरणारे, व्यवसाय वृद्धी, संततिप्राप्ती साठी याग करणारे,पार्ट्या देणारे व घेणारे असे लोक असावे लागतातच. कारण त्यातून जाहिरात कंपन्या, बिल्डर. सेल्समन, वॉचमन हॉटेले ई अनेकाना रोजगार मिळणार असतो.समाजात सगळेच सुज्ञ लोक होणे यातून कल्याणा च्या कल्पनेबरोबर यादवीचा ही धोका संभवतो.

In reply to by चौकटराजा

मराठी कथालेखक Wed, 07/16/2014 - 16:57
तुमचे म्हणणे खरे असेल. पण ०% किंवा तत्सम अल्प व्याजदराने कर्ज मिळते म्हणून पण घेतले जाते. म्हणजे EMI ने ५०-६० हजारांचा camera घेणार्‍याकडे ५०-६० हजार कॅश (म्हणजे सेविंग, एफ डी ई) नसतीलच असे नाही पण एफ डी वर मिळणार्‍या व्याजापेक्षा कर्ज वा EMI स्वस्त पडत असेल तर तसे घेणे शहाणपणाचेच ठरते.

पगला गजोधर Wed, 07/16/2014 - 16:46
आमचे औरंगाबादचे बोकीलकाका म्हणतात, पूर्वीच्या काळी लोकं वर्तमान विकून भविष्य सुखी करायला बघायचे. (रेफ: निवृत्तिवेतनातूनच घर बांधायचे), आजच्या काळी लोक भविष्य विकून, वर्तमानात सुख विकत घ्यायला पाहतात (जे कि तुम्ही लेखात मांडलय) (मी पूर्वीची लोक बरोबर कि आजचे बरोबर, यावर भाष्य करत नाही आहे, कृपया हळू घ्या)

In reply to by पगला गजोधर

(दोन वेळा `कृपया हळू घ्या' म्हटलंय!) आणि पुढे डिस्क्लेमर टाकलायं : `मी पूर्वीची लोक बरोबर कि आजचे बरोबर, यावर भाष्य करत नाही आहे.' तुमचं बरोबर आहे. `वर्तमान स्वस्थ असला पाहिजे' ही मजेत जगण्यासाठी एकमेव कंडीशन आहे. भविष्य गहाण टाकून तुम्ही `वर्तमानात अस्वस्थ आहात', की `भविष्यात जगू' म्हणून `वर्तमान सोसतायं' यानं काही फरक पडत नाही.

आदिजोशी Wed, 07/16/2014 - 17:18
EMI हे एक बूमरँग आहे. वळून परत आल्यावर पकडायचा दम असेल तरच वापरावे :)

मराठे Wed, 07/16/2014 - 20:44
वपुंच्या 'दोंदे' ह्या कथेची थोडी आठवण झाली. त्यातच एक वाक्य आहे, की "कर्ज काढणं म्हणजे एक भला मोठा दगड डोंगरावरून खाली ढकलून देणं, आणि कर्ज फेडणं म्हणजे तोच दगड पुन्हा वर नेऊन ठेवणं".

स्पार्टाकस Wed, 07/16/2014 - 21:31
इएमआय हा घर, गाडी घेण्यासाठी काहीसा अविभाज भाग झालेला आहे. मात्रं अनेकदा या वस्तूंच्या दुप्पट किंमत आपण व्याजासकट भरत असतो. विशेषतः घर घेताना. एक उदाहरण : गृह कर्ज - ३० लाख व्याजदर - १० % फ्लोटींग.. हा नेहमी वाढतोच. मात्रं मूळ दरापेक्षा कमी कधीच होत नाही. कर्जचा कालावधी - २० वर्ष इएमआय - २८९५०/- आता २० वर्षांपर्यंत इएमाआय भरत बसलो तर परत केलेली रक्कम - २८९५० * १२ * २० = ६९,४८,०००/- म्हणजेच मूळ कर्जाच्या दुप्पटीपेक्षा जास्त पैसे इएमआय रुपाने परत केले !! अर्थात जर गृह कर्जाचे हप्ते पूर्ण वीस वर्ष भरत बसलो तरच. लवकर लोन बंद केले तर किती तरी प्रमाणात हे पैसे वाचू शकतात.

In reply to by स्पार्टाकस

राजेश घासकडवी Wed, 07/16/2014 - 22:23
अहो, ज्यांनी वीस वर्षांपूर्वी पाच-दहा लाखांना घरं घेतली, ते नक्की कुठच्या सापळ्यात अकडलेले आहेत? महिन्याला पाच दहा हजार रुपये इएमआय! अबबबबबबबब!!! तेच घर आज कितीपट किमतीला मिळेल? त्यांनी त्यावेळी कर्ज न घेता, घर न घेता बचत केली असती, तर आज ते घर परवडेल का? समजा परवडलं, तरी गेली वीस वर्षं कुठच्यातरी घरासाठी भाडं भरावं लागलंच असतं नाही का? उगाच सापळे वगैरे शब्द वापरायला काय जातंय? रास्त दराने कर्ज घेता येण्याचा सर्वसामान्य माणसाला फायदाच होतो. अतिरेक केला तर तोटा होतो हे बरोबरच. कर्ज हे एक साधन म्हणून वापरावं, आपल्या मर्यादेत रहावं वगैरे ठीक आहे. पण कर्ज काढण्याची प्रथाच वाईट वगैरे मूळ लेखातला टोन पटत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा Wed, 07/16/2014 - 23:40
पण कर्ज काढण्याची प्रथाच वाईट वगैरे मूळ लेखातला टोन पटत नाही. >> असा काही टोन जाणवला नाही, पण केवळ ब्रेंडच्या हव्यासापायी कुवतीपेक्षा आणि विनागरज आपलं बजेट केवळ इएमआय भरण्याची (फसवी) सोय उपलब्ध आहे म्हणून ताणू नये,असे म्हणणे असल्यासारखे वाटते. आता अर्थात, मूळ मुद्दा वगळून एमआय असतातच त्यासाठी वगैरे बरीच चर्चा होऊ शकतेच म्हणा. @ वेल्लाभट - लेख आवडला, पटला. धन्यवाद.

In reply to by स्पार्टाकस

खटपट्या गुरुवार, 07/17/2014 - 00:49
३० लाखाच्या घराची २० वर्षांनी किमंत किती झाली असेल ? समजा १ करोड झाली. मला तरी सौदा फायद्याचाच वाटतोय.

In reply to by खटपट्या

अमेरिकन त्रिशंकू गुरुवार, 07/17/2014 - 03:41
३० लाखाचे २० वर्षात १ कोटी म्हणजे रेट ऑफ रिटर्न साधारण ६.२५% झाला. (१.०६२५^२०*३० = ३.३६*३० = १ कोटी). भारतातील चलनवाढ साधारण ८-९% धरली तरी सौदा घाट्यातलाच आहे. (१.०८५^२०*३० = १.५ कोटी) हेच पैसे एफ.डीमध्ये ८-९% नी ठेवले तर जास्त फायदा होईल. थोडक्यात काय तर घर हे राहाण्याकरता घ्या गुंतवणूक हे मुख्य ध्येय ठेवून घेउ नका. जेव्हाकेव्हा घर विकायची वेळ येईल (आलीच तर) तेव्हा फायदा झाला असेल तर उत्तमच पण नुसते ३० लाखाचे १ कोटी झाले म्हणजे गुंतवणूक चांगली असे नाही.

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

खटपट्या गुरुवार, 07/17/2014 - 05:30
काही अंशी तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण २० वर्षानंतर ३० लाखाच्या घराची किंमत १ करोड पेक्षा खूप जास्त असणार हे नक्की. कदाचित २ करोड पेक्षाही जास्त असू शकते पेठकर काकांच्या शेवटच्या प्रतिसादाशी सहमत

In reply to by खटपट्या

सुबोध खरे गुरुवार, 07/17/2014 - 10:26
लष्करातून निवृत्त होताना २००४ साली मी माझे घर मुंबईत (मुलुंड येथे )१८ लाख रुपयाला विकत घेतले (७५० चौ. फूट). त्या घराची आज किंमत ८५ लाख पर्यंत येते आहे. हिशेब करा परतावा किती टक्के मिळतो ते. सर्व व्यवहार धनादेशाने केलेला आहे. ( राहते घर विकत येत नाही पण म्हातारपणी रिव्हर्स मोर्तगेज ठेवून मरेपर्यंत पेन्शन सदृश्य दरमहा रक्कम मिळू शकते) ३ लाख माझ्या खिशातून आणि १५ लाख्रुपये एच डी एफ सी चे कर्ज. याचा महिन्याचा हप्ता(?) १४२०० रुपये आहे. यात मला २०,०००/- रुपये मुदलात आणि १,५०,०००/- व्याजात आयकरातून सुट मिळते. म्हणजे ५१,००० रुपये वर्षाला कर बचत. म्हणजे मला प्रत्यक्ष हप्ता रुपये १०,०००/- च पडतो हीच गोष्ट मी जर होंडा अकोर्ड तेंव्हा १८ लाखाला घेतली असती तर आज तिची किंमत १. ८ लाख आली असती वर त्याचा हप्ता तेंव्हा रुपये ५५, ००० पडला असता( मोटारीचे कर्ज फक्त ७ वर्षासाठी मिळते.) तात्पर्य आपण इ एम आय कशासाठी घेतो आहे आणि त्याचा फायदा काय आणि तोटा काय हे प्रत्येकाने तारतम्य ठेवून घ्यावे

In reply to by चौकटराजा

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 14:45
वीस वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या राहत्या घराची किंम आजच्या बाजारभावाने कितीही कोटी असली तरी ती कागदावरील किंमत असते. ती किंमत रुपयांमध्ये रुपांतरीत करावयाची झाल्यास ते राहते घर विकावे लागेल. राहते घर विकल्यानंतर राहण्यासाठी आपल्या घराच्या किंमतीत आपल्याच घरासारखे जुने घर विकत घेता येऊ शकते. नविन घर घ्यावयाचे झाल्यास आपल्या घराच्या किंमतीत निदान काही लाख तरी टाकावे लागतात. काय फायदा मग अशा वीस लाखाचे एखादा कोटी रुपये झाल्याचा? आपल्या घराची किंमत कोटीमध्ये आहे अशा धारणेपलिकडे त्याला काहीही अर्थ नाही. कुणी जर राहत्या घराबरोबरच गुंतवणूक म्हणून असे एखादे जास्त घर घेतले असेल तर त्या घरालाच हे "वीस लाखाचे एक कोटी" गणित लागू होते.

In reply to by धन्या

सुबोध खरे गुरुवार, 07/17/2014 - 18:43
धन्या साहेब राहते घर हे सुद्धा एक फार महत्त्वाचे साधन असू शकते. माझ्या ओळखीतील किंवा माहितीतील चार उदाहरणे अशी आहेत. १) ६० व्या वर्षी निवृत्त झाल्यावर निवृत्तीवेतन नव्हते फक्त फंड होता.मुल बाळ नसलेले जोडपे. व्याजदर कमी झाल्याने त्यात भागेना. त्यातुंन वैद्यकीय खर्च वाढत चाललेला. कोणाकडे हात पसरणार. शेवटी आमच्या सोसायटीतील ( मुलुंड चे) घर विकले २० लाख रुपये आले. तेवढेच घर पार्वती पायथ्याला पुण्यात तेंव्हा ११ लाखाला आले उरलेले ९ लाख रुपये व्याजावर ठेवून त्या जोडप्याचे उर्वरित आयुष्य समाधानात गेले. २) एक जोडपे बांद्र्याला राहत होते. निवृत्तीवेतन नाही. मुले अमेरिकेत. मुंबईत राहून काय करायचे? बांद्र्याचे घर विकले ४० लाखाला. १२ लाखाला कोथरूडला भावाच्या शेजारी ३ बेडरूमचे घर घेतले. उरलेले २८ लाख ब्यांकेत ठेवून आपल्या भावन्डान्सोबत आनंदात आहेत. शिवाय मुले अमेरिकेतून येतात त्यांच्यासाठी मोठे घरहि झाले. अशी अजून २ उदाहरणे आहेत. असो. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेंव्हा लोकसंख्या ४० कोटी होती. भारताचे क्षेत्रफळ वाढले नाही पण लोकसंख्या तिप्पटी हून जास्त झाली आहे. तेंव्हा घराच्या किमती कमी होण्याची शक्यता नाही. केंव्हाही स्वतःचे घर असणे हे उत्तम. त्याहून जास्त पैसे असतील तर दुसरे घर घ्यावे भाड्याने द्यावे. आणि जेंव्हा परवडेनासे होईल तेंव्हा मोडून खावे.

In reply to by धन्या

बेकार तरुण Fri, 07/18/2014 - 07:29
अपवादात्मक परिस्थितिच होत अस वाटत नाहि मला. घर घेण हे गुंतवणुक म्हणुन असु दे वा रहायला असु दे, त्याचि किंमत वाढण हे जरि कागदि असलं तरि याचाच अर्थ असाहि होतो कि त्या भागातिल घरांचि भाडि देखिल साधारण त्याच रेट मधे वाढलि आहेत. सो स्वतचे घर नसेल तर भाडे हि तेवढेच वाढेल. सो झेपेल तेवढे कर्ज घेउन स्वताचे घर घेणे शहाणपणाचे ठरु शकते. आणि एक म्हंणजे अनेक ईकॉनोमिक सायकल्स आल्या आणी गेल्या पण घराच्या किमति वाढतच राहिल्या आहेत. आपला ई एम आय तोच राहिल (थोड्या फार फरकाने) पण आपले भाडे नक्किच वाढत राहिल. बाकि मूळ लेखातिल मुद्द्याशि सहमत आहे. घड्याळ हे उदाहरण पण चपखल आहे.

In reply to by बेकार तरुण

आदूबाळ Fri, 07/18/2014 - 14:09
नाही, भाड्याची घरं हे स्वतंत्र मार्केट आहे. घरं (residential property) भाड्याने देण्यात ५-७% च्या वर रिटर्न मिळत असेल असं वाटत नाही. (अपवादः कॉट बेसिस, सर्विस अपार्टमेंटस वगैरे. पण ती प्युअर टेनंसी नव्हे.) घर विकत घेऊन त्याचा ईएमाय आलेल्या भाड्याच्या पैशांत बसला आहे असं उदाहरण माझ्यातरी पहाण्यात नाही. (तुमच्या असल्यास सांगा - लगेच इन्वेस्ट करू!)

In reply to by आदूबाळ

प्रभाकर पेठकर Fri, 07/18/2014 - 14:12
घर घेऊन भाड्याने देण्यापेक्षा दुकान घेऊन (मोक्याच्या ठिकाणचं) भाड्याने देणं जास्त सोयिस्कर. सगळा ईएमाय गेला नाही तरी बराच रिलिफ मिळतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

बाबा पाटील Sat, 07/19/2014 - 10:40
बायकोने साठ लाखाचे दुकान विकत घेतले त्याचे भाडे मिळते १५०००. आता विचार करा ह्याच साठ लाखाची पुन्यापासुन ४० ते ५० किमी च्या परिसरात साधारण ४ ते ५ एकर जिरायत जमिन सरासरी १२ ते १५ लाख रु एकर ने आली असती त्यात विहिर खोदन्याचा मोटार पाइपलाइनचा खर्च २ ते ३ लाख. व फळ झाडे लावण्याचा खर्च २ लाख या वरच्या खर्चालाही शासकिय अनुदान आहे, व कालावधी १ ते दिड वर्ष आता दिड वर्षाने या जमिनीची विक्री करावयाची ठरवली तर साधारण फळबाग बागायत जमिनिची एकरी किंमत कमित कमी २५ लाख रुपये एकर चालु आहे व्यवहार बसता बसता सहा महिने गेले तरी दोन वर्षांनी जमिनीची किंमत येते येते १.१० ते १.२५ कोटी मग हे जे दुकान घेतले त्याची वाढुन वाढुन दोन वर्षांनी किंमत किती वाढेल्,समजा स्वतःकडेच ठेवले तर त्याचे भाडे किती येइल.

In reply to by बाबा पाटील

प्रभाकर पेठकर Sat, 07/19/2014 - 14:30
माझ्या प्रतिसादातील '(मोक्याच्या ठिकाणी)' हा मुद्दा आपण लक्षात घेतलेला दिसत नाहिये. ६० लाखात घेतलेले दुकान कुठल्या गावात, परिसरात आणि किती चौरस फुटाचे आहे हे लिहीलेले नाही. पण पुण्यात जिथे मी उपहारगृह चालवत होतो तिथे २५० चौरस फुटाच दुकानाचे भाडे २००००/- रुपये होते ते दुका॑न मालकाने ८ की १० लाखात घेतले होते. शहरातील मुख्य उलाढालीच्या केंद्राजवळ दुकानांचा प्रत्येक चौरस फुटाचा खरेदी दर आणि त्यातून मिळणार्‍या भाड्याच्या रकमेचा परतावा दोन्ही जास्त असतात. अशा केंद्रापासून जेवढे दूर जाल तेवढे प्रत्येक चौरस फुटाचा खरेदी दर कमी असतो (म्हणजे तेव्हढ्याच पैशात जास्त जागा मिळते) तसेच भाडेही कमी मिळते पण जागा जास्त असल्याने फायदाच होतो. ह्यातून कर्जाचा संपूर्ण ईएमाय निघत नाही पण बर्‍यापैकी रिलिफ मिळतो. आणि कालांतराने दुकानाची संपूर्ण मालकी तुमच्याकडे येऊन वाढीव भाडे (वाढत्या महागाई नुसार) कायम तुम्हास मिळते.

In reply to by प्रभाकर पेठकर

बाबा पाटील Sat, 07/19/2014 - 19:30
तरी सरळ वैद्यकिय व्यवसायाचा विचार केला तर त्यातुन संपुर्ण परतावा मिळण्यासाठी म्हातारपण उजाडावे लागेल. त्याच्या उलट सध्या पुण्याच्या जवळपास ५०-६० कि.मी.च्या परिसरात जरी एकरामध्ये जमिन घेतली तर त्वरित खेळते भांडवल उपलब्ध होते. सध्या माझ्या भागात २२०० ते २८०० रु स्के.फु. चा जागेचा भाव आहे,बिल्डरला डेव्हलपमेंट साठी लागतात सरासरी १५०० रु. म्हणजे त्याचा खर्च होतो ४००० रु प्रती स्के.फुट , प्रत्यक्षात यापेक्षाही बराच कमी खर्च लागतो. सध्या दुकानाचा भाव चालु आहे १० ते १८ हजार प्रती स्के. फु.म्बायकोने घेतलेले दुकान आहे ४८० स्के.फु. प्रत्यक्षात मोजल्यावर भरते २८ * १२=३३६ म्हणजे कारपेट आणी बिल्ट अप मधला फरक मला तरी कळला नाही. मग या दुकानामागचा हिशोब कसा पडला तुम्हीच सांगा. या पेक्षा असे म्हातारपणाचा विचार करुन असे फुकट भांडवल अडकवुन ठेवण्यापेक्षा ते इतर धंद्यात लावले अथवा शेतजमिनित लावले तर मिळणारा परतावा कित्येक पटीने अधिक असतो. नशिब याच्यात तिने कुठेही किरकोळ कर्ज सोडले तर व्यवसायिक कर्ज घेतले नाही म्हणुन काही वाटत नाही पण हिच गोष्ट जर कर्जाने केली असती तर..... आता मी माझा विचार सांगतो. थोडी थोडी बचत रेग्युलर करत जा. दोन तिन वर्षात पुरेसे पैसे साठतात्,त्यावेळी टोकन अमाउंट टाकुन एखादा जमिनिचा व्यवहार पक्का करा,ज्या दिवशी कागद होइल त्याच्या दुसर्‍या दिवशी त्याला गिर्हाइक पाहायला सुरुवात करा हा यात कधी कधी मसल पॉवर वापरावी लागते.तर कधी अंगावर आले तर लगेच पुर्ण खरेदी खताची तयारी ठेवा. कर्ज काढुन नव्हे. त्यांन्तर जमिन पुढच्या पार्टीला फिरवा १० रुपाचे अगदी २० हजार नाही तरी कमित कमी १५ ते १८ रुपये नक्की होतात्,हिच रक्कम जेंव्हा लाखात असते त्यावेळी फरक खुप मोठा पडतो.

In reply to by बाबा पाटील

प्रभाकर पेठकर Sat, 07/19/2014 - 20:59
माझी उपहारगृहाची जागा कोथरुडात होती. तिथे २००००/- हा भाड्याचा दर होता. तुमच्या परिसराची मला कल्पना नाही. त्यामुळे कदाचित तुमची गणितं तुमच्या व्यवसायासाठी बरोबर की चुक मी ठरवू शकत नाही. तेंव्हा असो.माझ्या अनुभवानुसार शहरातील व्यवसायाची जागाच मला जास्त फायदेशिर वाटते. भविष्यातील माझी गुंतवणूक त्या दृष्टीनेच असेल.

In reply to by आदूबाळ

अनुप ढेरे Fri, 07/18/2014 - 14:59
सहमत. जास्तीत जास्त कर्ज काढलं तर २० वर्षाच्या ईएमायच्या अर्ध भाडं येईल साधारण असं बर्‍याच ठीकाणी दिस्तं. पण हळूहळू भाडं वाढवता पण येईल. ईएमाय तेव्ढाच रहाणार आहे. कधीतरी हे फायद्यात येईलच.

In reply to by आदूबाळ

आजानुकर्ण Sat, 07/19/2014 - 21:40
राहण्यासाठी स्वतःचे घर असावे. इतपत रियल इस्टेट सामान्य माणसांना पुरेशी आहे. गुंतवणूक म्हणून रियल इस्टेटकडे पाहणे हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे हे कर्ज-व्याज-उत्पन्न-भाडं यांची साधी आकडेमोड करुन कळते. अमुकतमुकाने १० लाखात घेतलेल्या घराची आता १ कोटी किंमत आहे ह्या सांगोवांगीच्या माहितीवर विश्वास ठेवून गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नयेत असे वाटते. कायदेशीर व्हाईट मनी कमावणाऱ्याला म्युच्युअल फंडांसारखी टॅक्स एफिशियन्ट साधने उपलब्ध आहेत. एनपीएससारख्या उत्तम पेन्शन योजना आहेत. सेबीसारख्या संस्था या गोष्टींवर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवून आहेत. हवे असल्यास अगदी ३ दिवसात खात्यात पैसे येतील इतकी चांगली लिक्विडिटी आहे. ऐपतीप्रमाणे गुंतवणूक करता येते. कर्जाच्या जाळ्यापासून बाहेर राहता येते. अधिक धाडस करण्याची इच्छा असेल तर थेट शेअर बाजारात गुंतवणूक करु शकता. याउलट घराच्या बाबतीत ब्रोकरपासून, सोसायटी, महापालिका हजार कटकटी असतात. सरकार व्हॅटसारखा पूर्वलक्ष्यी बांबू लावतं. घराच्या कायदेशीरपणाबाबत अनेकदा आपण अंधारात असतो. शिवाय घराच्या बाबतीत होऊ शकणारा बहुतेक फायदा आधीच बिल्डरने घशात घातलेला असतो. प्रचंड प्रमाणात काळा पैसा, आणि स्पेक्युलेशन याच्यावर विश्वास ठेवून हे मार्केट सुरु आहे मात्र तरीही शेअर बाजाराच्या तुलनेत मिळणाऱ्या रिटर्न्समध्ये फारसा फरक नाही. जमिनीच्या व्यवहारात तर शहाण्या माणसाने अजिबात पडू नये.

In reply to by सुबोध खरे

बाबा पाटील Sat, 07/19/2014 - 10:21
मी २००५ ला पुन्यात साडेतिन लाखात अडीच गुंठे जागा घेतली त्यावर २००८ ला २८ लाख खर्च करुन घर बांधले त्याच्या साठी सहा लाखाचे कर्ज काढले त्याचा हप्ता १० हजार,पण आता घराची किंमत आहे सरासरी दिड ते दोन कोटी. नक्कीच फायद्याचा सौदा आहे, पण २००८ ला च पहिली अल्टो विकुन इंडिगो घेतली त्यानंतर २०११ ला ती विकुन जवळ जवळ १७ हजार हप्त्याने लक्झरी लिनिया घेतली त्यानंतर दोन वेळा सिग्नला थांबलो असताना अपघात झाले त्यात समोरच्या गाड्यांची पुर्ण मोडतोड झाली माझ्या गाडीची बाहेरच्या भागाची दैनिय अवस्था होती पण आतमध्ये मला हलकासा धक्का बसण्याव्यतिरिक्त काहिही जाणवले नाही,मी एकच विचार केला जर तेथे मि अल्टो अथवा इंडिगो मध्ये असतो तर........... माझे या गाडीत गेलेले अतिरिक्त पैसे नक्की वसुल झाले होते. कारण जो पर्यंत मी चालतो फिरतो आहे तोपर्यंत माझा व्यवसाय चालु आहे.मी खुर्चीत नसेल तर तेथे कुत्र फिरकणार नाही त्यामुळे हाय एंड सेप्टी फिचर्स असलेली गाडी हि माझी गरज आहे,त्यामुळे या गोष्टींचा वेगळा विचार होवु शकतो.

In reply to by स्पार्टाकस

स्रुजा Fri, 07/18/2014 - 00:49
इएमआय हा घर, गाडी घेण्यासाठी काहीसा अविभाज भाग झालेला आहे. मात्रं अनेकदा या वस्तूंच्या दुप्पट किंमत आपण व्याजासकट भरत असतो.
पण त्यावर सुद्धा जास्त पैसे भरून व्याज वाचवता येतं . तुम्हाला तुमच्या प्राप्तीकरा वर मिळणारी सूट आणि तुम्ही भरत असलेलं व्याज हे साधारण एका पातळीवर आलं की गृह कर्ज फेडून टाकण्यावर भर द्यावा आणि कर वाचान्व्ण्यासाठी दुसरे उपाय (अजून एखादं घर? ) शोधावेत. व्याज वाचवणं कधी ही आपल्या हातात असतं आणि दर महिन्याला हाती मिळणारी रक्कम या एकाच गोष्टीवर लक्ष न देत जर हफ्ते वाढवत राहिलो आपण तर गृह कर्ज खूप फायदेशीर ठरतं हा माझा वैयक्तिक अनुभव आहे . बाकी लेख खूप पटलाय . डिझायनर घड्याळा एवढं चपखल उदाहरण मला विचार करून ही सापडत नाहीये. माझ्या ही माहिती मध्ये असे खूप लोक आहेत जे घरातलं फर्निचर करायला पण वैयक्तिक कर्ज घेतात. या गोष्टी हळू हळू करण्यात पण मजा असते. मुख्य म्हणजे जेंव्हा करायचा तेंव्हा करेन पण छान च करेन असा जर एक विचार असला तर माणूस पिअर प्रेशर ला सहज सहजी बळी पडत नाही. आणि त्यांच्याकडून अशा चुका होत नाहीत असं माझं मत आहे.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 03:07
मोक्याच्या ठिकाणच्या स्थावर मालमत्तेसाठी काढलेले (परवडणारे) कर्ज स्वस्तच पडते. अगदी ठरवून ठराविक रक्कम शिल्लक टाकणे फार कमी लोकांना जमते. बहुतेकांच्या शिलकीला अनेक वाटा फुटतात आणि ध्येयप्राप्ती होत नाही. कर्ज घेतले असेल तर मारुनमुटकून परतफेड केली जाते आणि आपसुक पैसा मालमत्तेच्या स्वरुपात शिल्लक पडतो. जी माणसं खर्चिक असतात त्यांच्यासाठी पैसा साठविण्याचा हा सुलभ मार्ग आहे. 'ऋण काढून सण करु नये' असे जे आपले पूर्वज सांगत आले आहेत त्यात तथ्य आहे. सण साजरे करण्यासाठी, बडेजाव मिरविण्यासाठी कर्ज काढू नये. पण, मुलांचे शिक्षण आणि क्वचित अपरिहार्यतेतून येणारे आजारपणाचे खर्च उचलण्यासाठी कर्ज काढावे लागते. तसेच, सोन्या-चांदीचे भाव उतरले असताना थोडेफार कर्ज काढून केलेली खरेदीही यथायोग्यच म्हणायला हवी.

In reply to by सुबोध खरे

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/17/2014 - 13:33
पण ईथे फक्त वास्तू हा लेखाचा (ई एम आयचा) विषय नाहीये. एकुणच कर्ज वाईट असा सूर दिसतोय. सर्व प्रतिसाद बघता ज्या वस्तूंची किंमत दिवसागणिक वाढते (अ‍ॅप्रिसिएशन) ती ई एम आय वर घ्यायला हरकत नसावी. म्हणजे " वाजली तर वाजली नाहीतर मोडुन खाल्ली" डेप्रिसिएशनवाल्या वस्तूबाबत मात्र खरेच गरज आहे का ? हा विचार केला जावा.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आदिजोशी गुरुवार, 07/17/2014 - 14:14
पेठकर काका आणि मेहेंदळे काकांशी एकदम सहमत

पाषाणभेद गुरुवार, 07/17/2014 - 05:02
कार्य आहे घरचं, होवू दे खर्च समजा एखाद्या वस्तूचा इएमआय करायचाच असेल तर आपल्या गरजेच्या मॉडेलचा विचार करावा. उगाचच इएमआय मिळतो म्हणून २९ इंचाच्या टिव्हीऐवजी ५१ इंची टिव्ही घेवू नये.

मराठी कथालेखक गुरुवार, 07/17/2014 - 10:58
कर्जाला फायनान्सच्या भाषेत Financial Leverage म्हणतात कारण फायदेशीर व्यवसायात कर्ज घेवून व्यवसाय वृध्दींगत करणे योग्य ठरते (cost of capitalच्या तत्वानुसार). स्थावर मालमत्ता ही गुंतवणूक आहे आणि गरजही त्यामुळे त्याकरिता कर्ज घेणे योग्यच. पण ज्या वस्तूंच्या किमती (पुनर्विक्री) झपाट्याने कमीच होणार आहेत त्याकरिता कर्ज घेणे कदाचित फारसे योग्य होणार नाही. पण पुन्हा तुलना आहेच की एखाद्या विक्रेत्याने खप वाढावा वा विक्री उद्दिष्ट गाठता यावे याकरिता अगदी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन दिले असल्यास त्या पर्यायाचा विचार करण्यास हरकत नाही कारण तुमची गुंतवणूक तुम्हाला त्या व्याजापेक्षा अधिक परतावा देत असते. बाकी वस्तूच्या उपयूक्ततेचा विचार नेहमीच करावा अगदी जवळ नगद असेल , कर्ज घ्यायची गरज नसेल तरीही. कारण आपल्याला आवश्यक नसलेली वस्तू आपण उगाच विकत घेवून आपले मेहनतीने कमवलेले पैसे वाया का दवडावे ? एकूणातच तारतम्य महत्वाचे आणि काही वेळा चुका करुनच शहाणपण येते हे ही तितकेच खरे... (अनेकदा वस्तू घेतल्यावर काही काळाने वाटते आपण ही वस्तू उगाच घेतली.)

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 07/17/2014 - 11:45
मी तर म्हणतो कन्झ्युमरिझम हवा. त्यायोगे कंपन्या प्रॉफिट करतात. मी त्यांचे शेअर्स घेतो, ते वाढतात. बँका कर्ज देऊन मालदार होतात. मी त्यांचे शेअर्स घेतो, ते वाढतात. नातेवाईक आणि मित्रांना शक्यतो सांगतो की उधळपट्टी करू नका, काहीन्ना पटत नाही, मग सोडून देतो आणि अजून काही शेअर्स खरेदी करतो. मज्जानी लाईफ :-)

कपिलमुनी गुरुवार, 07/17/2014 - 13:24
अवांतर : सर्व प्रकारचे कर्ज घेताना त्याचा विमा काढावा .. जेणे करून तुमचा जॉब गेला किंवा मृत्यू झाला तर त्याचा फटका घरच्यांना बसणार नाही.. अगदी पर्सनल लोन ला सुद्धा जॉबलॉस चा विमा मिळतो.. बाकी सेव्हिंग , महिन्याचा खर्च , महिन्याचा पगार आणि ईएमआय याचे गुणोत्तर कसे असावे यावर वाचायला आवडेल.. म्हणजे पुढे गृहकर्ज काढताना काळजी घेता येइल

In reply to by कपिलमुनी

चित्रगुप्त गुरुवार, 07/17/2014 - 14:34
सर्व प्रकारचे कर्ज घेताना त्याचा विमा काढावा ..
कर्जाचा विमा' याबद्दल अधिक माहिती द्यावी. आधीच घेतलेल्या गृहकर्जाचा विमा होऊ शकतो का? साधारणतः किती प्रिमियम लागतो?

In reply to by चित्रगुप्त

स्रुजा Fri, 07/18/2014 - 01:25
आधीच घेतलेल्या गृह कर्जाचा पण विमा होऊ शकतो. साधारण पाने जर हा विमा केला असेल तर ज्या वेळी क्लेम करायची वेळ येईल त्या वेळेला उरलेली कर्ज रक्कम ही insured sum म्हणून दिली जाते. जर कर्जदार चा मृत्यू झाला असेल तर त्याच्या कुटुंबियांना मिळते . ते कर्ज फेडू शकतात. प्रिमियम हा रकमेवर अवलंबून असतो. साधारण कर्ज सुरु होताना हा पर्याय जर निवडला तर वन टाईम हफ्ता हा कर्जाच्या रकमेवर धरला जातो . कर्ज काढल्यावर काही काळाने जर विमा काढायचा असेल तर तेंव्हा सम insured साठी पर्याय पण निवडता येतो. उदा. दहा लाखांवर १५ वर्षांसाठी १०००० वन टाईम हफ्ता अथवा मंथली प्रिमियम. मंथली प्रिमियम अर्थात च महाग पडतं . माझ्या मते जर कर्जानंतर काही काळाने विमा काढायचा असेल तर त्या वेळी गृह कर्ज विम्य पेक्षा टर्म इन्शुरन्स जास्त आय्देशीर ठरतो. तो मोठ्या पल्ल्यासाठी आणि मोठ्या रकमे साठी अत्यंत कमी प्रिमियम मध्ये मिलतो. अर्थात क्लेम सेटलमेंट हिस्टरी बघून च विमा कंपनी निवडावी या इन्शुरन्स साठी.

In reply to by स्रुजा

आदूबाळ Fri, 07/18/2014 - 14:13
सृजातै माझ्या डोक्यात जरा कंफुजन आहे. विमा नक्की कशाचा काढायचा? "ऑब्जेक्ट इन्शुअर्ड" काय आहे? कर्जदार, की ज्यासाठी कर्ज घेतलंय ती (पक्षी: तारण ठेवलेली) मालमत्ता, की कर्ज (पर्यायाने बँकेची रीपेमेंट रिस्क?)

In reply to by स्रुजा

कवितानागेश Sat, 07/19/2014 - 09:05
अगदी बरोबर. टर्म इन्श्युरन्स केन्व्हाही जास्त चांगला. पण जॉबलॉससाठीपण काहीतरी सोय करुन ठेवावी लागते हल्ली.

आदिजोशी गुरुवार, 07/17/2014 - 13:35
प्लॅनींग आणि ऐपत ह्या नुसार कर्ज घेतले तर ते एक अतिशय चांगले रिसोर्स म्हणून वापरता येऊ शकते. ह्या दोन गोष्टींचा विचार न करता घेतलेले कर्ज बहुतेक करून घेणार्‍याला झोपवते.

सुनील गुरुवार, 07/17/2014 - 14:23
स्साला ह्ये घाटी लोकान्ला जगायचा कसा ते बी समजत नाय. आधी मस्त तंगडी ताणून झोपायचा आणि मग अंथरूण अ‍ॅडजस्ट करायचा हे पन ह्यान्ला कोणी शिकवलं नाय. ह्यांचा तुक्राम्म्हाराज सांगतो - ठेविले अनंते तैसेची रहावे! तो तरी काय करणार? तो बी घाटीच. बापजाद्यांनी ठेवलेले दुकान बी चालवता येईना. (शेवटी मारवाड्यानीच घेतलं असणार!) ;)

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 07/17/2014 - 15:53
कर्ज काढून केसरी वा थॉमस कूकच्या सहलीला जाणारा ह्यांचा एक मित्र होता.नंतर आजारपणात औषधासाठी चार ठिकाणी पैशासाठी फोन. चैनीच्या गोष्टींसाठी कर्ज नको.ऐपत असेल तरच अशा वस्तु घ्याव्यात.घर्,गाडीसाठी आवश्यक कर्ज घेण्यात गैर आहे असे वाटत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

चैनीच्या गोष्टींसाठी कर्ज नको. ऐपत असेल तरच अशा वस्तु घ्याव्यात. घर, गाडीसाठी आवश्यक कर्ज घेण्यात गैर आहे असे वाटत नाही.
दोन वाक्यात सर्व मथितार्थ! गाडी सुद्धा आवश्यक असेल तरच, म्हणजे रोज कामाला जायला लागत असेल तरच.

आदिजोशी गुरुवार, 07/17/2014 - 19:17
लोन घेऊन फायदा तसेच नुकसान झाल्याची ओळखीतली उदाहरणे आहेत का? ती इथे सांगितली तर नक्कीच फायदा होईल.

ईथे बहुतेक जणांचा सुर कर्ज हे प्रकरण वाईट आहे असा दिसतोय. गरजेच्या वस्तु (घर, अपवादात्मक स्थितीमधे गाडी ) घेण्यासाठी कर्ज घेणं नक्कीच वाईट नाही. पण गरज नसलेल्या आणि उगीच दुसर्‍याकडे आहे ते आपल्याकडे पाहिजेचं ह्या वृत्तीच्या लोकांचं मात्र मला हसु वाटतं आणि त्यातुनही क्रेडीट कार्डावरील खरेदी हा आख्खा वेगळा रिस्की प्रकार आहे. माझ्याकडे गेली ४-५ वर्ष क्रेडीट कार्ड्स असुन मी आजपर्यंत एकदाच त्यावरुन खरेदी केली आहे. जी आहेत ती सुद्धा मी कॅन्सल करुन घेणारे. आमच्याकडे कुठलीही महागाईची (चैनीची) वस्तु घ्यायची असेल तर त्यासाठी आम्ही प्लॅन करुन रिकरींग काढतो ते मॅचुअर झालं की वस्तु घेतो. भले काही महिने उशिरा मिळेल वस्तु पण डोक्याला ताप रहात नाही. घरासाठी कर्ज ही खरेकाकांनी म्हणल्याप्रमाणे उत्तम गुंतवणुक आहे. बा द वे, रिव्हर्स मॉर्गेजिंग काय प्रकार आहे?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चौकटराजा Fri, 07/18/2014 - 08:29
म्हणजे समजा आपल्याकडे एक फ्लॅट आहे व तो मोक्याच्या एरियात आहे. आपल्याला मूल नाही किंवा आपल्याला आपली मुले फारशी किमत देत नाहीत. अशा वेळी आपल्या म्हातारपणी आपल्याला केअर टेकर ठेवायचा आहे. त्याला महिन्याला रू. १५००० इतके वेतन देणे भाग आहे. आपल्याकडे आपले पेन्शन फक्त रू १००००इतकेच येते. अशावेळी त्याल वेतन काय देणार कप्पाळ ? आपल्याला हा फ्लॅट विकून तालुक्याच्या गावाला जाता येईल तिथे नव्याने घेतलेला फ्लॅट व आताचा विकलेला फ्लॅट यांच्या फरकाला मुदत बंद ठेवीत गुंतवून रू १०००० पेक्षा आपले मासिक उत्पन्न वाढविता येईल. पण मानसिक रित्या आपल्याला तालुक्याच्या गावाला जाणे शक्य नसेल तर आपल्या फ्लॅट ला बँकेकडे गहाण ठेवायचा त्या बदल्यात बॅ़क आपल्याला पेंशनसारखे वेतन देत जाईल. आपल्या पश्च्यात फ्लॅट बेंकेच्या मालकीचा. व आपल्याला न विचारणार्या पोरांच्या हातात धत्तूरा. याला म्हणतात रिवर्स मॉर्टगेज .

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सुबोध खरे Fri, 07/18/2014 - 09:49
रिव्हर्स मोर्टगेज म्हणजे जसे आपण आपले घर तारण ठेवून कर्ज घेतो तसे बँक आपले घर खरेदी करून आपल्याला दर महा हप्ता म्हणून पैसे देते. आपण आपले २० लाखाचे घर जर २० वर्षासाठी रिव्हर्स मोर्टगेज ठेवले. तर बँक आपल्याला वीस वर्षे पर्यंत साधारण २० ते २२ हजार रुपये देते. याच्या मधील कालावधीत आपला मृत्यू झाला तर जितकी रक्कम बँकेने आपल्याला दिली आहे तितकी रक्कम आपला वारस भरून ते घर ताब्यात घेऊ शकतो किंवा आपण घेतलेली रक्कम आणि घराचे सध्याचे मुली यातील फरक आपल्या वारसाला देऊन बँक घर ताब्यात घेते. आपल्या निवृत्ती वेतनाला हा एक पर्याय ठरू शकतो. हो आणि वरील वीस वर्षे आपण आपल्या घरात राहू शकता. फक्त ते आपल्याला विकत येत नाही.पण आपल्याकडे जर मधल्या कालावधीत पैसे आले तर आपण ते भरून या तारणातून आपले घर सोडवू शकता. वरील वीस ते बावीस हजारात व्याजाचा सुद्धा समावेश आहे असे मला वाटते. या बाबतीत शंका निरसन तज्ञ व्यक्तींनी करावे अशी मी विनंती करीत आहे.

In reply to by सुबोध खरे

संपत Sat, 07/19/2014 - 12:18
एकच सुधारणा. आपण त्या घरात स्वत: किंवा जोडीदार जिवंत असेपर्यंत राहू शकतो, केवळ २० वर्षे नाही. वीस वर्षानंतर उत्पन्न बंद होईल किंवा जागेच्या वाढलेल्या किमतीनुसार नवीन उत्पन्न चालू होऊ शकेल.

बाळ सप्रे Fri, 07/18/2014 - 10:08
एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज आहे का? किंवा हौस्,मौज म्हणून असल्यास परवडणारी आहे का? याचा विचार प्रत्येक खरेदीआधी केल्यास कर्ज, क्रेडीट कार्ड वापरून आपला फायदा करुन घेता येउ शकतो. मी फक्त गृहकर्ज घेतलय. जिथे शक्य असेल तिथे फक्त क्रेडीट कार्ड वापरून पेमेंट करतो. ०% असल्यास EMI ने पैसे भरतो. कुठलेही अरितिक्त चार्जेस नसलेले क्रेडीट कार्डच वापरतो. वेगवेगळ्या बिलिंग सायकलची २-३ कार्ड वापरून जास्तीत जास्त उशीरा पण न विसरता आणी लेट चार्ज लागण्यापूर्वी पेमेंट करतो.

In reply to by बाळ सप्रे

कार्ड रिसायकलींगनं उशीरा पैसे भरुन विषेश फायदा होत नाही, त्यापेक्षा लगेच पेमेंट करुन होणारी मानसिक सुटका जास्त श्रेयस आहे. करुन पाहा.

मराठी कथालेखक Fri, 07/18/2014 - 15:13
क्रेडिट कार्ड हे फक्त व्यहवाराचे सोयीस्कर साधन आहे असे समजावे (म्हणजे कॅश बाळगण्याची कटकट नाही वगैरे फायदे). याशिवाय पॉईंट्स मिळाल्याने होणारा फायदा , इतर ऑफर्स (सिनेमाच्या तिकिटाच्या वगैरे) यांचा अवश्य लाभ घ्यावा. पण लिमिट मोठे आहे म्हणुन खर्च करत सुटू नये. खरेतर लिमिटही कमीच ठेवावे. म्हणजे साधारण मासिक खर्चाच्या फारतर दीडपट-दुप्पट वगैरे. याचा अजून एक फायदा की आपल्या क्रेडीट कार्डाच्या बाबत काही फ्रॉड झालाच तरी होणारे नुकसान कमी असेल. शक्यतो क्रेडिट कार्डाचे पेमेंट लवकरच करावे कारण तसेही सेवींग खात्यात पगार आल्यावर ४% दराने मिळणारे व्याज फार काही मोठे नसते. शिवाय बँकेत पैसे असताना खर्चायचा मोह होत राहील. याशिवाय स्वतःला काही नियम घालावेत. उदा: घेतलेला मोबाईल किमान दोन वर्षे बदलणार नाही. नवीन मोबाईल घेताना आधी बजेट ठरवावे आणि त्यातच खरेदी करावी ई.

रामपुरी Sat, 07/19/2014 - 01:42
एकंदर (प्रतिसाद आणि लेख) दोन्हीकडे सूर असा दिसतोय कि फक्त "गरजेच्या" गोष्टींसाठी कर्ज काढायला हरकत नाही. माझ्यामते काही ठिकाणी चैनीच्या वस्तूंसाठी पण कर्ज काढायला हरकत नाही. उदा. मला ६०" टिव्ही घ्यायचा आहे पण आत्ता माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मला ०% व्याजाने दुकानदार २४ महिन्यांसाठी कर्ज द्यायला तयार आहे. आणि मला खात्री आहे की मी २४ नव्हे तर १२ महिन्यातच ते पैसे फेडू शकतो. तर मी तो टिव्ही आत्ताच का घेऊ नये? की "चैनीच्या वस्तूंसाठी कर्ज घ्यायचे नाही" एवढ्याच कारणासाठी मी १२ महिने वाट बघायची? आता यामध्ये मी फक्त एवढेच भान ठेवीन की माझे सगळे पैसे महिनाअखेरीला खर्च होत नाहीत आणि माझ्या महिन्याच्या बचतीवर नवीन कर्जाचा फार मोठा परिणाम होत नाही. जर योग्य मेळ जमवता आला तर चैन आणि बचत दोन्ही साधता येईल. क्रेडीट कार्ड हे सुद्धा एक प्रकारे कर्जच आहे. योग्य आर्थिक नियोजन करून त्याचा खूप चांगला वापर करून घेता येतो हा स्वानुभव.

In reply to by रामपुरी

थिओरेटिकली हे करणं सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात हा स्लिपरी स्लोप होउ शकतो. कधी थांबायचं हे कळलं तर जगातले खूपसे प्रॉब्लेम्स आलेच नसते.

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

रामपुरी Sat, 07/19/2014 - 02:29
थिओरेटिकलीच नव्हे पण प्रॅक्टीकली सुद्धा हे शक्य आहे. फक्त सगळे लगाम हातात घट्ट असले पाहीजेत.

In reply to by रामपुरी

खटपट्या Sat, 07/19/2014 - 03:09
२४ महिन्यासाठी बिनव्याजी कर्ज द्यायला दुकानदार तयार आहे. त्यासाठी त्याने आगोदरच किमत वाढवून ठेवली नाही आहे हे बघा. जुना माल गळ्यात मारत नाही ना याची खात्री करा. बाकी सौदा फायद्याचा आहे.

In reply to by रामपुरी

चित्रगुप्त Sat, 07/19/2014 - 03:34
मला ६०" टिव्ही घ्यायचा आहे
"घ्यायचा आहे" हा निश्चय झाला, म्हणजे ती तुमची गरज आहे. चैन नव्हे. प्रत्येकाची गरज आणि चैन यांची व्याख्या वेगवेगळी असू शकते. फक्त गरजा भागवत जगणे हे काय जगणे झाले? चैन ही हवीच.

In reply to by चित्रगुप्त

गरज म्हणजे ज्याच्याशिवाय पर्याय नाही असा खर्च आणि चैन म्हणजे असा खर्च, जो केला नाही तरी चालेल.
प्रत्येकाची गरज आणि चैन यांची व्याख्या वेगवेगळी असू शकते.
प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असली तरी व्याख्या सर्वांसाठी एकच आहे.
फक्त गरजा भागवत जगणे हे काय जगणे झाले? चैन ही हवीच
या अ‍ॅटिट्यूडमुळे आर्थिक पेच निर्माण होतो. मूळ गोष्ट मनःस्वास्थ्य आहे. तुमच्याकडे वस्तू कुठली आहे यापेक्षा, तुम्ही तिचा निवांतपणे उपभोग घेऊ शकत नसाल, तर वस्तूला अर्थ नाही. आनंद स्वास्थ्यपूर्ण उपभोगात आहे, वस्तूत नाही. फ्लॅट कितीही मोठा असला आणि तुम्हाला इएमायचं ओझं असेल तर बेचैनी कायम राहील. टिवी कितीही भारी असला तरी तो निवांतपणे पाहण्यात, हप्त्याचा विचार मधे येऊन सुख हिरावेल. आणि कार कितीही हायटेक असली तरी ड्रायवींगचा आनंद मिळणार नाही. वॉरेन बफेशी किमान एका गोष्टीत तरी मी संपूर्ण सहमत आहे: (हे रुपकात्मक असलं तरी अर्थपूर्ण आहे) अनावश्यक वस्तूंची खरेदी, आवश्यक वस्तू विकायला भाग पाडेल!

In reply to by संजय क्षीरसागर

पियू परी Sat, 07/19/2014 - 12:01
आमच्या माहितीत एकजण आहेत. नवरा बायको दोघेही नोकरी करतात. कर्ज काढुन खुप मोठे घर घेतले आहे. दोघांचा एकुलता एक मुलगा खुप लहान आहे. दोघे सकाळी ८ ला जातात ते रात्री ९-१०-११ कसेही परत येतात. मुलाचा सहवास मिळत नाही. जे घर घेतले आहे तिथे फक्त झोपायला येतात. आम्हालाच खुप वाईट वाटते ते बघुन (त्यांना वाटते कि नाही माहित नाही).

In reply to by पियू परी

धड येत नसेल. त्यात (स्वैपाक जमत नसल्यास) जेवणाची बोंब. घरी नोकरीची विवंचना आणि ऑफिसमधे मुलाची ओढ. अशी एकूण परिस्थिती आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

शिल्पा नाईक गुरुवार, 05/14/2015 - 17:53
पण स्वतःचे हक्काचे घर तर आहे. शिवाय थोडे नियोजन करुन पार्ट पेमेंट करुन लवकर सुटता येत. अन मग हवा तेवढा वेळ देता येइल मुलांना. (स्वानुभव)

शब्दबम्बाळ Wed, 05/13/2015 - 20:12
हा हा! अहो काही दिवसांपूर्वीच अरमानी च्या कपड्यांसाठी EMI ची योजना आलीये! :D म्हणजे आता न परवडणारे बूट, कपडेसुद्धा कर्ज काढून घ्यायची सोय झालीये लोकांची!! हि बघा लिंक.

In reply to by शब्दबम्बाळ

चला म्हणजे आता ह्या क्षेत्रातली डिफॉल्टर मंडळी लगेचं ओळखता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

gogglya गुरुवार, 05/14/2015 - 15:52
कर्ज हप्ते न भरल्यामुळे कार जप्त करणे ईत्यादी प्रकार ऐकुन होतो. आता परिधान केलेली वस्त्रे कोणी काढुन नेणार असेल तर कहरच होईल!

काही अंशी खरे आहे तुमचे म्हणणे..पण असे बघा...आज मी कमावतोय...उद्याचे माहीत नाही. आत्ता वय आहे,हौस आहे,खरेदीची क्षमता आहे. (ईएम आय वर का होईना)वस्तू आत्ताच मिळाली तर त्याचा उपभोग घेउ शकतो.नाहीतर चणे आहेत तेव्हा दात नाहीत आणि दात आहेत तर चणे नाहीत असे व्हायचे. आणि हो..ईकॉनॉमी शुड बी रोलींग हे तत्वसुद्धा आहेच.त्यामुळे कही बाबतीत तरी ईएम आय ला पर्याय नाही. आणि मी पयला.हे राहीलेच

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

केदार-मिसळपाव गुरुवार, 07/17/2014 - 20:33
पण ते चणे ठिसुळ आहेत की लोखंडाचे ते तपासुन बघा नाहितर आपले दातच पडायचे खातांना. डिझायनर घड्याळाचे उदाहरण चपलख आहे इथे.

मराठी कथालेखक Wed, 07/16/2014 - 14:03
If you buy things you don't need, you will soon sell things you need. - Warren Buffett माझे काही मित्र Brand च्या प्रेमात बुडून प्रचंड पैसा खर्च करताना दिसतात... अर्थात अतिरेकी कंजुसपणा ही करु नये. मध्यममार्गी असावे. बचतीचे उद्दिष्ट असावेत. माझा एक अनुभव : मी चांगल्या mutual funds मध्ये वगैरे पैसे गुंतवले आणि मग जेव्हा ते छान वाढताना बघितलेत तेव्हा आपोआपच माझा खर्चिकपणा कमी झाला आणि बचतीकडे कल वाढला.

कवितानागेश Wed, 07/16/2014 - 14:12
हे सगळं ब्रॅन्ड्स्चे आणि इतर महागड्या गोष्टींचे वेड स्पर्धेतून निर्माण होतं. आणि स्पर्धा तर आपापल्या परीनी सगळेच निर्माण करतायत....... आपली स्वतःची 'गरज आणि कुवत' काय आहे याचा विचार करणं फार कठीण जातं , एकदा का तुलना करण्याचं भूत डोक्यावर बसलं की.

आदूबाळ Wed, 07/16/2014 - 14:15
कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑटोमोबाईल, बांधकाम हे उद्योग ईएमायच्या जिवावर फोफावतात. उद्या सगळ्यांनीच ईएमायवर या वस्तू घ्यायचं थांबवलं तर त्या क्षेत्रांत मंदी येईल. त्याचा स्पिलओव्हर इफेक्ट म्हणून नोकर्‍या जातील, कर्जचुकवेगिरी वाढेल, महागाई, वगैरे वगैरे. कर्जाऊ पैसे देण्याच्या माध्यमातूनच बँका अर्थव्यवस्थेत पैसे "निर्माण" करतात. तेही मंदावेल. माझ्यामते मुख्य मुद्दा उधळपट्टी, कॉन्स्पिक्युअस कंझम्प्शन बंद करायचा आहे. थोड्या घाऊक प्रमाणात बोलायचं तर अर्थसाक्षरतेचा आहे. फक्त ईएमायला दोष देऊन कसं भागेल? हे म्हणजे अपघात होतात म्हणून रस्त्याने चालणं बंद करण्यासारखं आहे.

In reply to by आदूबाळ

मराठी कथालेखक Wed, 07/16/2014 - 14:41
गरजेचा विचार करुन वस्तू विकत घेणं योग्य. उदा: जर मी बर्‍यापैकी भटकंती करुन फोटोग्राफी करणार असेन, मी खरंच चांगला फोटोग्राफर असेन (भले व्यावसायिक नसेन) तर मी महागडा कॅमेरा घेण्याचं समर्थन होतं अन्यथा घरगुती फोटो काढायला पाच-सात हजारांचा कॅमेराही चालू शकतो. आणि जर मी अशा प्रकारे निसर्गरम्य ठिकाणी भटकंती करण्यात जास्त (फावला) वेळ घालवत असेन तर मला दिखावूपणाची ,ब्रँडेड घड्याळ वा कपड्यांची फारशी गरज नाही मग त्या वस्तूंत मी पैसे वाचवणे योग्य. याउलट मला पार्टी ,समारंभ वगैरेंची जास्त आवड असेल तर मला महागडे कपडे, घड्याळ ई ची गरज अधिक भासेल पण अशा समारंभात माझा आणि माझ्या कुटूंबाचा जास्त वेळ जाणार असेल तर घरी ५२ ईंची ऐवजी ३२ इंची टीवी असून चालण्यासारखे आहे. थोडक्यात सांगायचे तर कुठे तरी समतोल साधावा.

चौकटराजा Wed, 07/16/2014 - 15:57
कशासाठी कर्ज घायचे कशासाठी नाही याचे सर्वसाधारण उत्तर असे असू शकते की स्थावर गोष्टीसाठी कर्ज घ्यावे. शिक्षणासाठी कर्ज घ्यावे. व्यवसायाचा भाग म्हणून कर्ज घ्यावे. उदा. अगदी सेकंड थर्ड कितवेही घर असेल तर कर्ज घ्यावे.उच्च शिक्षणाने पुढे चांगली अर्थप्राप्ती होते सबब कर्ज घेण्यास हरकत नाही. भारी क्यामेरा व्यवसायासाठी घ्यायचा असेल तरीही कर्ज घ्यावे. पण तोच हौस म्हणून घ्यायचा असेल तर कर्ज कशासाठी ?हे झाले सरळसोट अर्थशास्त्र पण हौस, प्रतिष्ठा यांचे प्रभावाखाली जे मन काम करणारे असते बहुदा मुर्खाचे असते. पण अर्थ्व्यवस्था चालण्यासाठी अशी माणसे आवश्यक असतात. बिशेषतः मुक्त अर्थ्व्यवस्थेत तर क्याबरे पहाणारे, वेश्येकडे जाणारे, शुभ क्र गाडीसाठी घेणारे, लगनात निमंत्रण पत्रिकेलाही लाखो खर्च करणारे, निरनिराळ्या रंगाचे प्रेशस स्टोन वापरणारे, व्यवसाय वृद्धी, संततिप्राप्ती साठी याग करणारे,पार्ट्या देणारे व घेणारे असे लोक असावे लागतातच. कारण त्यातून जाहिरात कंपन्या, बिल्डर. सेल्समन, वॉचमन हॉटेले ई अनेकाना रोजगार मिळणार असतो.समाजात सगळेच सुज्ञ लोक होणे यातून कल्याणा च्या कल्पनेबरोबर यादवीचा ही धोका संभवतो.

In reply to by चौकटराजा

मराठी कथालेखक Wed, 07/16/2014 - 16:57
तुमचे म्हणणे खरे असेल. पण ०% किंवा तत्सम अल्प व्याजदराने कर्ज मिळते म्हणून पण घेतले जाते. म्हणजे EMI ने ५०-६० हजारांचा camera घेणार्‍याकडे ५०-६० हजार कॅश (म्हणजे सेविंग, एफ डी ई) नसतीलच असे नाही पण एफ डी वर मिळणार्‍या व्याजापेक्षा कर्ज वा EMI स्वस्त पडत असेल तर तसे घेणे शहाणपणाचेच ठरते.

पगला गजोधर Wed, 07/16/2014 - 16:46
आमचे औरंगाबादचे बोकीलकाका म्हणतात, पूर्वीच्या काळी लोकं वर्तमान विकून भविष्य सुखी करायला बघायचे. (रेफ: निवृत्तिवेतनातूनच घर बांधायचे), आजच्या काळी लोक भविष्य विकून, वर्तमानात सुख विकत घ्यायला पाहतात (जे कि तुम्ही लेखात मांडलय) (मी पूर्वीची लोक बरोबर कि आजचे बरोबर, यावर भाष्य करत नाही आहे, कृपया हळू घ्या)

In reply to by पगला गजोधर

(दोन वेळा `कृपया हळू घ्या' म्हटलंय!) आणि पुढे डिस्क्लेमर टाकलायं : `मी पूर्वीची लोक बरोबर कि आजचे बरोबर, यावर भाष्य करत नाही आहे.' तुमचं बरोबर आहे. `वर्तमान स्वस्थ असला पाहिजे' ही मजेत जगण्यासाठी एकमेव कंडीशन आहे. भविष्य गहाण टाकून तुम्ही `वर्तमानात अस्वस्थ आहात', की `भविष्यात जगू' म्हणून `वर्तमान सोसतायं' यानं काही फरक पडत नाही.

आदिजोशी Wed, 07/16/2014 - 17:18
EMI हे एक बूमरँग आहे. वळून परत आल्यावर पकडायचा दम असेल तरच वापरावे :)

मराठे Wed, 07/16/2014 - 20:44
वपुंच्या 'दोंदे' ह्या कथेची थोडी आठवण झाली. त्यातच एक वाक्य आहे, की "कर्ज काढणं म्हणजे एक भला मोठा दगड डोंगरावरून खाली ढकलून देणं, आणि कर्ज फेडणं म्हणजे तोच दगड पुन्हा वर नेऊन ठेवणं".

स्पार्टाकस Wed, 07/16/2014 - 21:31
इएमआय हा घर, गाडी घेण्यासाठी काहीसा अविभाज भाग झालेला आहे. मात्रं अनेकदा या वस्तूंच्या दुप्पट किंमत आपण व्याजासकट भरत असतो. विशेषतः घर घेताना. एक उदाहरण : गृह कर्ज - ३० लाख व्याजदर - १० % फ्लोटींग.. हा नेहमी वाढतोच. मात्रं मूळ दरापेक्षा कमी कधीच होत नाही. कर्जचा कालावधी - २० वर्ष इएमआय - २८९५०/- आता २० वर्षांपर्यंत इएमाआय भरत बसलो तर परत केलेली रक्कम - २८९५० * १२ * २० = ६९,४८,०००/- म्हणजेच मूळ कर्जाच्या दुप्पटीपेक्षा जास्त पैसे इएमआय रुपाने परत केले !! अर्थात जर गृह कर्जाचे हप्ते पूर्ण वीस वर्ष भरत बसलो तरच. लवकर लोन बंद केले तर किती तरी प्रमाणात हे पैसे वाचू शकतात.

In reply to by स्पार्टाकस

राजेश घासकडवी Wed, 07/16/2014 - 22:23
अहो, ज्यांनी वीस वर्षांपूर्वी पाच-दहा लाखांना घरं घेतली, ते नक्की कुठच्या सापळ्यात अकडलेले आहेत? महिन्याला पाच दहा हजार रुपये इएमआय! अबबबबबबबब!!! तेच घर आज कितीपट किमतीला मिळेल? त्यांनी त्यावेळी कर्ज न घेता, घर न घेता बचत केली असती, तर आज ते घर परवडेल का? समजा परवडलं, तरी गेली वीस वर्षं कुठच्यातरी घरासाठी भाडं भरावं लागलंच असतं नाही का? उगाच सापळे वगैरे शब्द वापरायला काय जातंय? रास्त दराने कर्ज घेता येण्याचा सर्वसामान्य माणसाला फायदाच होतो. अतिरेक केला तर तोटा होतो हे बरोबरच. कर्ज हे एक साधन म्हणून वापरावं, आपल्या मर्यादेत रहावं वगैरे ठीक आहे. पण कर्ज काढण्याची प्रथाच वाईट वगैरे मूळ लेखातला टोन पटत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा Wed, 07/16/2014 - 23:40
पण कर्ज काढण्याची प्रथाच वाईट वगैरे मूळ लेखातला टोन पटत नाही. >> असा काही टोन जाणवला नाही, पण केवळ ब्रेंडच्या हव्यासापायी कुवतीपेक्षा आणि विनागरज आपलं बजेट केवळ इएमआय भरण्याची (फसवी) सोय उपलब्ध आहे म्हणून ताणू नये,असे म्हणणे असल्यासारखे वाटते. आता अर्थात, मूळ मुद्दा वगळून एमआय असतातच त्यासाठी वगैरे बरीच चर्चा होऊ शकतेच म्हणा. @ वेल्लाभट - लेख आवडला, पटला. धन्यवाद.

In reply to by स्पार्टाकस

खटपट्या गुरुवार, 07/17/2014 - 00:49
३० लाखाच्या घराची २० वर्षांनी किमंत किती झाली असेल ? समजा १ करोड झाली. मला तरी सौदा फायद्याचाच वाटतोय.

In reply to by खटपट्या

अमेरिकन त्रिशंकू गुरुवार, 07/17/2014 - 03:41
३० लाखाचे २० वर्षात १ कोटी म्हणजे रेट ऑफ रिटर्न साधारण ६.२५% झाला. (१.०६२५^२०*३० = ३.३६*३० = १ कोटी). भारतातील चलनवाढ साधारण ८-९% धरली तरी सौदा घाट्यातलाच आहे. (१.०८५^२०*३० = १.५ कोटी) हेच पैसे एफ.डीमध्ये ८-९% नी ठेवले तर जास्त फायदा होईल. थोडक्यात काय तर घर हे राहाण्याकरता घ्या गुंतवणूक हे मुख्य ध्येय ठेवून घेउ नका. जेव्हाकेव्हा घर विकायची वेळ येईल (आलीच तर) तेव्हा फायदा झाला असेल तर उत्तमच पण नुसते ३० लाखाचे १ कोटी झाले म्हणजे गुंतवणूक चांगली असे नाही.

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

खटपट्या गुरुवार, 07/17/2014 - 05:30
काही अंशी तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण २० वर्षानंतर ३० लाखाच्या घराची किंमत १ करोड पेक्षा खूप जास्त असणार हे नक्की. कदाचित २ करोड पेक्षाही जास्त असू शकते पेठकर काकांच्या शेवटच्या प्रतिसादाशी सहमत

In reply to by खटपट्या

सुबोध खरे गुरुवार, 07/17/2014 - 10:26
लष्करातून निवृत्त होताना २००४ साली मी माझे घर मुंबईत (मुलुंड येथे )१८ लाख रुपयाला विकत घेतले (७५० चौ. फूट). त्या घराची आज किंमत ८५ लाख पर्यंत येते आहे. हिशेब करा परतावा किती टक्के मिळतो ते. सर्व व्यवहार धनादेशाने केलेला आहे. ( राहते घर विकत येत नाही पण म्हातारपणी रिव्हर्स मोर्तगेज ठेवून मरेपर्यंत पेन्शन सदृश्य दरमहा रक्कम मिळू शकते) ३ लाख माझ्या खिशातून आणि १५ लाख्रुपये एच डी एफ सी चे कर्ज. याचा महिन्याचा हप्ता(?) १४२०० रुपये आहे. यात मला २०,०००/- रुपये मुदलात आणि १,५०,०००/- व्याजात आयकरातून सुट मिळते. म्हणजे ५१,००० रुपये वर्षाला कर बचत. म्हणजे मला प्रत्यक्ष हप्ता रुपये १०,०००/- च पडतो हीच गोष्ट मी जर होंडा अकोर्ड तेंव्हा १८ लाखाला घेतली असती तर आज तिची किंमत १. ८ लाख आली असती वर त्याचा हप्ता तेंव्हा रुपये ५५, ००० पडला असता( मोटारीचे कर्ज फक्त ७ वर्षासाठी मिळते.) तात्पर्य आपण इ एम आय कशासाठी घेतो आहे आणि त्याचा फायदा काय आणि तोटा काय हे प्रत्येकाने तारतम्य ठेवून घ्यावे

In reply to by चौकटराजा

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 14:45
वीस वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या राहत्या घराची किंम आजच्या बाजारभावाने कितीही कोटी असली तरी ती कागदावरील किंमत असते. ती किंमत रुपयांमध्ये रुपांतरीत करावयाची झाल्यास ते राहते घर विकावे लागेल. राहते घर विकल्यानंतर राहण्यासाठी आपल्या घराच्या किंमतीत आपल्याच घरासारखे जुने घर विकत घेता येऊ शकते. नविन घर घ्यावयाचे झाल्यास आपल्या घराच्या किंमतीत निदान काही लाख तरी टाकावे लागतात. काय फायदा मग अशा वीस लाखाचे एखादा कोटी रुपये झाल्याचा? आपल्या घराची किंमत कोटीमध्ये आहे अशा धारणेपलिकडे त्याला काहीही अर्थ नाही. कुणी जर राहत्या घराबरोबरच गुंतवणूक म्हणून असे एखादे जास्त घर घेतले असेल तर त्या घरालाच हे "वीस लाखाचे एक कोटी" गणित लागू होते.

In reply to by धन्या

सुबोध खरे गुरुवार, 07/17/2014 - 18:43
धन्या साहेब राहते घर हे सुद्धा एक फार महत्त्वाचे साधन असू शकते. माझ्या ओळखीतील किंवा माहितीतील चार उदाहरणे अशी आहेत. १) ६० व्या वर्षी निवृत्त झाल्यावर निवृत्तीवेतन नव्हते फक्त फंड होता.मुल बाळ नसलेले जोडपे. व्याजदर कमी झाल्याने त्यात भागेना. त्यातुंन वैद्यकीय खर्च वाढत चाललेला. कोणाकडे हात पसरणार. शेवटी आमच्या सोसायटीतील ( मुलुंड चे) घर विकले २० लाख रुपये आले. तेवढेच घर पार्वती पायथ्याला पुण्यात तेंव्हा ११ लाखाला आले उरलेले ९ लाख रुपये व्याजावर ठेवून त्या जोडप्याचे उर्वरित आयुष्य समाधानात गेले. २) एक जोडपे बांद्र्याला राहत होते. निवृत्तीवेतन नाही. मुले अमेरिकेत. मुंबईत राहून काय करायचे? बांद्र्याचे घर विकले ४० लाखाला. १२ लाखाला कोथरूडला भावाच्या शेजारी ३ बेडरूमचे घर घेतले. उरलेले २८ लाख ब्यांकेत ठेवून आपल्या भावन्डान्सोबत आनंदात आहेत. शिवाय मुले अमेरिकेतून येतात त्यांच्यासाठी मोठे घरहि झाले. अशी अजून २ उदाहरणे आहेत. असो. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेंव्हा लोकसंख्या ४० कोटी होती. भारताचे क्षेत्रफळ वाढले नाही पण लोकसंख्या तिप्पटी हून जास्त झाली आहे. तेंव्हा घराच्या किमती कमी होण्याची शक्यता नाही. केंव्हाही स्वतःचे घर असणे हे उत्तम. त्याहून जास्त पैसे असतील तर दुसरे घर घ्यावे भाड्याने द्यावे. आणि जेंव्हा परवडेनासे होईल तेंव्हा मोडून खावे.

In reply to by धन्या

बेकार तरुण Fri, 07/18/2014 - 07:29
अपवादात्मक परिस्थितिच होत अस वाटत नाहि मला. घर घेण हे गुंतवणुक म्हणुन असु दे वा रहायला असु दे, त्याचि किंमत वाढण हे जरि कागदि असलं तरि याचाच अर्थ असाहि होतो कि त्या भागातिल घरांचि भाडि देखिल साधारण त्याच रेट मधे वाढलि आहेत. सो स्वतचे घर नसेल तर भाडे हि तेवढेच वाढेल. सो झेपेल तेवढे कर्ज घेउन स्वताचे घर घेणे शहाणपणाचे ठरु शकते. आणि एक म्हंणजे अनेक ईकॉनोमिक सायकल्स आल्या आणी गेल्या पण घराच्या किमति वाढतच राहिल्या आहेत. आपला ई एम आय तोच राहिल (थोड्या फार फरकाने) पण आपले भाडे नक्किच वाढत राहिल. बाकि मूळ लेखातिल मुद्द्याशि सहमत आहे. घड्याळ हे उदाहरण पण चपखल आहे.

In reply to by बेकार तरुण

आदूबाळ Fri, 07/18/2014 - 14:09
नाही, भाड्याची घरं हे स्वतंत्र मार्केट आहे. घरं (residential property) भाड्याने देण्यात ५-७% च्या वर रिटर्न मिळत असेल असं वाटत नाही. (अपवादः कॉट बेसिस, सर्विस अपार्टमेंटस वगैरे. पण ती प्युअर टेनंसी नव्हे.) घर विकत घेऊन त्याचा ईएमाय आलेल्या भाड्याच्या पैशांत बसला आहे असं उदाहरण माझ्यातरी पहाण्यात नाही. (तुमच्या असल्यास सांगा - लगेच इन्वेस्ट करू!)

In reply to by आदूबाळ

प्रभाकर पेठकर Fri, 07/18/2014 - 14:12
घर घेऊन भाड्याने देण्यापेक्षा दुकान घेऊन (मोक्याच्या ठिकाणचं) भाड्याने देणं जास्त सोयिस्कर. सगळा ईएमाय गेला नाही तरी बराच रिलिफ मिळतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

बाबा पाटील Sat, 07/19/2014 - 10:40
बायकोने साठ लाखाचे दुकान विकत घेतले त्याचे भाडे मिळते १५०००. आता विचार करा ह्याच साठ लाखाची पुन्यापासुन ४० ते ५० किमी च्या परिसरात साधारण ४ ते ५ एकर जिरायत जमिन सरासरी १२ ते १५ लाख रु एकर ने आली असती त्यात विहिर खोदन्याचा मोटार पाइपलाइनचा खर्च २ ते ३ लाख. व फळ झाडे लावण्याचा खर्च २ लाख या वरच्या खर्चालाही शासकिय अनुदान आहे, व कालावधी १ ते दिड वर्ष आता दिड वर्षाने या जमिनीची विक्री करावयाची ठरवली तर साधारण फळबाग बागायत जमिनिची एकरी किंमत कमित कमी २५ लाख रुपये एकर चालु आहे व्यवहार बसता बसता सहा महिने गेले तरी दोन वर्षांनी जमिनीची किंमत येते येते १.१० ते १.२५ कोटी मग हे जे दुकान घेतले त्याची वाढुन वाढुन दोन वर्षांनी किंमत किती वाढेल्,समजा स्वतःकडेच ठेवले तर त्याचे भाडे किती येइल.

In reply to by बाबा पाटील

प्रभाकर पेठकर Sat, 07/19/2014 - 14:30
माझ्या प्रतिसादातील '(मोक्याच्या ठिकाणी)' हा मुद्दा आपण लक्षात घेतलेला दिसत नाहिये. ६० लाखात घेतलेले दुकान कुठल्या गावात, परिसरात आणि किती चौरस फुटाचे आहे हे लिहीलेले नाही. पण पुण्यात जिथे मी उपहारगृह चालवत होतो तिथे २५० चौरस फुटाच दुकानाचे भाडे २००००/- रुपये होते ते दुका॑न मालकाने ८ की १० लाखात घेतले होते. शहरातील मुख्य उलाढालीच्या केंद्राजवळ दुकानांचा प्रत्येक चौरस फुटाचा खरेदी दर आणि त्यातून मिळणार्‍या भाड्याच्या रकमेचा परतावा दोन्ही जास्त असतात. अशा केंद्रापासून जेवढे दूर जाल तेवढे प्रत्येक चौरस फुटाचा खरेदी दर कमी असतो (म्हणजे तेव्हढ्याच पैशात जास्त जागा मिळते) तसेच भाडेही कमी मिळते पण जागा जास्त असल्याने फायदाच होतो. ह्यातून कर्जाचा संपूर्ण ईएमाय निघत नाही पण बर्‍यापैकी रिलिफ मिळतो. आणि कालांतराने दुकानाची संपूर्ण मालकी तुमच्याकडे येऊन वाढीव भाडे (वाढत्या महागाई नुसार) कायम तुम्हास मिळते.

In reply to by प्रभाकर पेठकर

बाबा पाटील Sat, 07/19/2014 - 19:30
तरी सरळ वैद्यकिय व्यवसायाचा विचार केला तर त्यातुन संपुर्ण परतावा मिळण्यासाठी म्हातारपण उजाडावे लागेल. त्याच्या उलट सध्या पुण्याच्या जवळपास ५०-६० कि.मी.च्या परिसरात जरी एकरामध्ये जमिन घेतली तर त्वरित खेळते भांडवल उपलब्ध होते. सध्या माझ्या भागात २२०० ते २८०० रु स्के.फु. चा जागेचा भाव आहे,बिल्डरला डेव्हलपमेंट साठी लागतात सरासरी १५०० रु. म्हणजे त्याचा खर्च होतो ४००० रु प्रती स्के.फुट , प्रत्यक्षात यापेक्षाही बराच कमी खर्च लागतो. सध्या दुकानाचा भाव चालु आहे १० ते १८ हजार प्रती स्के. फु.म्बायकोने घेतलेले दुकान आहे ४८० स्के.फु. प्रत्यक्षात मोजल्यावर भरते २८ * १२=३३६ म्हणजे कारपेट आणी बिल्ट अप मधला फरक मला तरी कळला नाही. मग या दुकानामागचा हिशोब कसा पडला तुम्हीच सांगा. या पेक्षा असे म्हातारपणाचा विचार करुन असे फुकट भांडवल अडकवुन ठेवण्यापेक्षा ते इतर धंद्यात लावले अथवा शेतजमिनित लावले तर मिळणारा परतावा कित्येक पटीने अधिक असतो. नशिब याच्यात तिने कुठेही किरकोळ कर्ज सोडले तर व्यवसायिक कर्ज घेतले नाही म्हणुन काही वाटत नाही पण हिच गोष्ट जर कर्जाने केली असती तर..... आता मी माझा विचार सांगतो. थोडी थोडी बचत रेग्युलर करत जा. दोन तिन वर्षात पुरेसे पैसे साठतात्,त्यावेळी टोकन अमाउंट टाकुन एखादा जमिनिचा व्यवहार पक्का करा,ज्या दिवशी कागद होइल त्याच्या दुसर्‍या दिवशी त्याला गिर्हाइक पाहायला सुरुवात करा हा यात कधी कधी मसल पॉवर वापरावी लागते.तर कधी अंगावर आले तर लगेच पुर्ण खरेदी खताची तयारी ठेवा. कर्ज काढुन नव्हे. त्यांन्तर जमिन पुढच्या पार्टीला फिरवा १० रुपाचे अगदी २० हजार नाही तरी कमित कमी १५ ते १८ रुपये नक्की होतात्,हिच रक्कम जेंव्हा लाखात असते त्यावेळी फरक खुप मोठा पडतो.

In reply to by बाबा पाटील

प्रभाकर पेठकर Sat, 07/19/2014 - 20:59
माझी उपहारगृहाची जागा कोथरुडात होती. तिथे २००००/- हा भाड्याचा दर होता. तुमच्या परिसराची मला कल्पना नाही. त्यामुळे कदाचित तुमची गणितं तुमच्या व्यवसायासाठी बरोबर की चुक मी ठरवू शकत नाही. तेंव्हा असो.माझ्या अनुभवानुसार शहरातील व्यवसायाची जागाच मला जास्त फायदेशिर वाटते. भविष्यातील माझी गुंतवणूक त्या दृष्टीनेच असेल.

In reply to by आदूबाळ

अनुप ढेरे Fri, 07/18/2014 - 14:59
सहमत. जास्तीत जास्त कर्ज काढलं तर २० वर्षाच्या ईएमायच्या अर्ध भाडं येईल साधारण असं बर्‍याच ठीकाणी दिस्तं. पण हळूहळू भाडं वाढवता पण येईल. ईएमाय तेव्ढाच रहाणार आहे. कधीतरी हे फायद्यात येईलच.

In reply to by आदूबाळ

आजानुकर्ण Sat, 07/19/2014 - 21:40
राहण्यासाठी स्वतःचे घर असावे. इतपत रियल इस्टेट सामान्य माणसांना पुरेशी आहे. गुंतवणूक म्हणून रियल इस्टेटकडे पाहणे हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे हे कर्ज-व्याज-उत्पन्न-भाडं यांची साधी आकडेमोड करुन कळते. अमुकतमुकाने १० लाखात घेतलेल्या घराची आता १ कोटी किंमत आहे ह्या सांगोवांगीच्या माहितीवर विश्वास ठेवून गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नयेत असे वाटते. कायदेशीर व्हाईट मनी कमावणाऱ्याला म्युच्युअल फंडांसारखी टॅक्स एफिशियन्ट साधने उपलब्ध आहेत. एनपीएससारख्या उत्तम पेन्शन योजना आहेत. सेबीसारख्या संस्था या गोष्टींवर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवून आहेत. हवे असल्यास अगदी ३ दिवसात खात्यात पैसे येतील इतकी चांगली लिक्विडिटी आहे. ऐपतीप्रमाणे गुंतवणूक करता येते. कर्जाच्या जाळ्यापासून बाहेर राहता येते. अधिक धाडस करण्याची इच्छा असेल तर थेट शेअर बाजारात गुंतवणूक करु शकता. याउलट घराच्या बाबतीत ब्रोकरपासून, सोसायटी, महापालिका हजार कटकटी असतात. सरकार व्हॅटसारखा पूर्वलक्ष्यी बांबू लावतं. घराच्या कायदेशीरपणाबाबत अनेकदा आपण अंधारात असतो. शिवाय घराच्या बाबतीत होऊ शकणारा बहुतेक फायदा आधीच बिल्डरने घशात घातलेला असतो. प्रचंड प्रमाणात काळा पैसा, आणि स्पेक्युलेशन याच्यावर विश्वास ठेवून हे मार्केट सुरु आहे मात्र तरीही शेअर बाजाराच्या तुलनेत मिळणाऱ्या रिटर्न्समध्ये फारसा फरक नाही. जमिनीच्या व्यवहारात तर शहाण्या माणसाने अजिबात पडू नये.

In reply to by सुबोध खरे

बाबा पाटील Sat, 07/19/2014 - 10:21
मी २००५ ला पुन्यात साडेतिन लाखात अडीच गुंठे जागा घेतली त्यावर २००८ ला २८ लाख खर्च करुन घर बांधले त्याच्या साठी सहा लाखाचे कर्ज काढले त्याचा हप्ता १० हजार,पण आता घराची किंमत आहे सरासरी दिड ते दोन कोटी. नक्कीच फायद्याचा सौदा आहे, पण २००८ ला च पहिली अल्टो विकुन इंडिगो घेतली त्यानंतर २०११ ला ती विकुन जवळ जवळ १७ हजार हप्त्याने लक्झरी लिनिया घेतली त्यानंतर दोन वेळा सिग्नला थांबलो असताना अपघात झाले त्यात समोरच्या गाड्यांची पुर्ण मोडतोड झाली माझ्या गाडीची बाहेरच्या भागाची दैनिय अवस्था होती पण आतमध्ये मला हलकासा धक्का बसण्याव्यतिरिक्त काहिही जाणवले नाही,मी एकच विचार केला जर तेथे मि अल्टो अथवा इंडिगो मध्ये असतो तर........... माझे या गाडीत गेलेले अतिरिक्त पैसे नक्की वसुल झाले होते. कारण जो पर्यंत मी चालतो फिरतो आहे तोपर्यंत माझा व्यवसाय चालु आहे.मी खुर्चीत नसेल तर तेथे कुत्र फिरकणार नाही त्यामुळे हाय एंड सेप्टी फिचर्स असलेली गाडी हि माझी गरज आहे,त्यामुळे या गोष्टींचा वेगळा विचार होवु शकतो.

In reply to by स्पार्टाकस

स्रुजा Fri, 07/18/2014 - 00:49
इएमआय हा घर, गाडी घेण्यासाठी काहीसा अविभाज भाग झालेला आहे. मात्रं अनेकदा या वस्तूंच्या दुप्पट किंमत आपण व्याजासकट भरत असतो.
पण त्यावर सुद्धा जास्त पैसे भरून व्याज वाचवता येतं . तुम्हाला तुमच्या प्राप्तीकरा वर मिळणारी सूट आणि तुम्ही भरत असलेलं व्याज हे साधारण एका पातळीवर आलं की गृह कर्ज फेडून टाकण्यावर भर द्यावा आणि कर वाचान्व्ण्यासाठी दुसरे उपाय (अजून एखादं घर? ) शोधावेत. व्याज वाचवणं कधी ही आपल्या हातात असतं आणि दर महिन्याला हाती मिळणारी रक्कम या एकाच गोष्टीवर लक्ष न देत जर हफ्ते वाढवत राहिलो आपण तर गृह कर्ज खूप फायदेशीर ठरतं हा माझा वैयक्तिक अनुभव आहे . बाकी लेख खूप पटलाय . डिझायनर घड्याळा एवढं चपखल उदाहरण मला विचार करून ही सापडत नाहीये. माझ्या ही माहिती मध्ये असे खूप लोक आहेत जे घरातलं फर्निचर करायला पण वैयक्तिक कर्ज घेतात. या गोष्टी हळू हळू करण्यात पण मजा असते. मुख्य म्हणजे जेंव्हा करायचा तेंव्हा करेन पण छान च करेन असा जर एक विचार असला तर माणूस पिअर प्रेशर ला सहज सहजी बळी पडत नाही. आणि त्यांच्याकडून अशा चुका होत नाहीत असं माझं मत आहे.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 03:07
मोक्याच्या ठिकाणच्या स्थावर मालमत्तेसाठी काढलेले (परवडणारे) कर्ज स्वस्तच पडते. अगदी ठरवून ठराविक रक्कम शिल्लक टाकणे फार कमी लोकांना जमते. बहुतेकांच्या शिलकीला अनेक वाटा फुटतात आणि ध्येयप्राप्ती होत नाही. कर्ज घेतले असेल तर मारुनमुटकून परतफेड केली जाते आणि आपसुक पैसा मालमत्तेच्या स्वरुपात शिल्लक पडतो. जी माणसं खर्चिक असतात त्यांच्यासाठी पैसा साठविण्याचा हा सुलभ मार्ग आहे. 'ऋण काढून सण करु नये' असे जे आपले पूर्वज सांगत आले आहेत त्यात तथ्य आहे. सण साजरे करण्यासाठी, बडेजाव मिरविण्यासाठी कर्ज काढू नये. पण, मुलांचे शिक्षण आणि क्वचित अपरिहार्यतेतून येणारे आजारपणाचे खर्च उचलण्यासाठी कर्ज काढावे लागते. तसेच, सोन्या-चांदीचे भाव उतरले असताना थोडेफार कर्ज काढून केलेली खरेदीही यथायोग्यच म्हणायला हवी.

In reply to by सुबोध खरे

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/17/2014 - 13:33
पण ईथे फक्त वास्तू हा लेखाचा (ई एम आयचा) विषय नाहीये. एकुणच कर्ज वाईट असा सूर दिसतोय. सर्व प्रतिसाद बघता ज्या वस्तूंची किंमत दिवसागणिक वाढते (अ‍ॅप्रिसिएशन) ती ई एम आय वर घ्यायला हरकत नसावी. म्हणजे " वाजली तर वाजली नाहीतर मोडुन खाल्ली" डेप्रिसिएशनवाल्या वस्तूबाबत मात्र खरेच गरज आहे का ? हा विचार केला जावा.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आदिजोशी गुरुवार, 07/17/2014 - 14:14
पेठकर काका आणि मेहेंदळे काकांशी एकदम सहमत

पाषाणभेद गुरुवार, 07/17/2014 - 05:02
कार्य आहे घरचं, होवू दे खर्च समजा एखाद्या वस्तूचा इएमआय करायचाच असेल तर आपल्या गरजेच्या मॉडेलचा विचार करावा. उगाचच इएमआय मिळतो म्हणून २९ इंचाच्या टिव्हीऐवजी ५१ इंची टिव्ही घेवू नये.

मराठी कथालेखक गुरुवार, 07/17/2014 - 10:58
कर्जाला फायनान्सच्या भाषेत Financial Leverage म्हणतात कारण फायदेशीर व्यवसायात कर्ज घेवून व्यवसाय वृध्दींगत करणे योग्य ठरते (cost of capitalच्या तत्वानुसार). स्थावर मालमत्ता ही गुंतवणूक आहे आणि गरजही त्यामुळे त्याकरिता कर्ज घेणे योग्यच. पण ज्या वस्तूंच्या किमती (पुनर्विक्री) झपाट्याने कमीच होणार आहेत त्याकरिता कर्ज घेणे कदाचित फारसे योग्य होणार नाही. पण पुन्हा तुलना आहेच की एखाद्या विक्रेत्याने खप वाढावा वा विक्री उद्दिष्ट गाठता यावे याकरिता अगदी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन दिले असल्यास त्या पर्यायाचा विचार करण्यास हरकत नाही कारण तुमची गुंतवणूक तुम्हाला त्या व्याजापेक्षा अधिक परतावा देत असते. बाकी वस्तूच्या उपयूक्ततेचा विचार नेहमीच करावा अगदी जवळ नगद असेल , कर्ज घ्यायची गरज नसेल तरीही. कारण आपल्याला आवश्यक नसलेली वस्तू आपण उगाच विकत घेवून आपले मेहनतीने कमवलेले पैसे वाया का दवडावे ? एकूणातच तारतम्य महत्वाचे आणि काही वेळा चुका करुनच शहाणपण येते हे ही तितकेच खरे... (अनेकदा वस्तू घेतल्यावर काही काळाने वाटते आपण ही वस्तू उगाच घेतली.)

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 07/17/2014 - 11:45
मी तर म्हणतो कन्झ्युमरिझम हवा. त्यायोगे कंपन्या प्रॉफिट करतात. मी त्यांचे शेअर्स घेतो, ते वाढतात. बँका कर्ज देऊन मालदार होतात. मी त्यांचे शेअर्स घेतो, ते वाढतात. नातेवाईक आणि मित्रांना शक्यतो सांगतो की उधळपट्टी करू नका, काहीन्ना पटत नाही, मग सोडून देतो आणि अजून काही शेअर्स खरेदी करतो. मज्जानी लाईफ :-)

कपिलमुनी गुरुवार, 07/17/2014 - 13:24
अवांतर : सर्व प्रकारचे कर्ज घेताना त्याचा विमा काढावा .. जेणे करून तुमचा जॉब गेला किंवा मृत्यू झाला तर त्याचा फटका घरच्यांना बसणार नाही.. अगदी पर्सनल लोन ला सुद्धा जॉबलॉस चा विमा मिळतो.. बाकी सेव्हिंग , महिन्याचा खर्च , महिन्याचा पगार आणि ईएमआय याचे गुणोत्तर कसे असावे यावर वाचायला आवडेल.. म्हणजे पुढे गृहकर्ज काढताना काळजी घेता येइल

In reply to by कपिलमुनी

चित्रगुप्त गुरुवार, 07/17/2014 - 14:34
सर्व प्रकारचे कर्ज घेताना त्याचा विमा काढावा ..
कर्जाचा विमा' याबद्दल अधिक माहिती द्यावी. आधीच घेतलेल्या गृहकर्जाचा विमा होऊ शकतो का? साधारणतः किती प्रिमियम लागतो?

In reply to by चित्रगुप्त

स्रुजा Fri, 07/18/2014 - 01:25
आधीच घेतलेल्या गृह कर्जाचा पण विमा होऊ शकतो. साधारण पाने जर हा विमा केला असेल तर ज्या वेळी क्लेम करायची वेळ येईल त्या वेळेला उरलेली कर्ज रक्कम ही insured sum म्हणून दिली जाते. जर कर्जदार चा मृत्यू झाला असेल तर त्याच्या कुटुंबियांना मिळते . ते कर्ज फेडू शकतात. प्रिमियम हा रकमेवर अवलंबून असतो. साधारण कर्ज सुरु होताना हा पर्याय जर निवडला तर वन टाईम हफ्ता हा कर्जाच्या रकमेवर धरला जातो . कर्ज काढल्यावर काही काळाने जर विमा काढायचा असेल तर तेंव्हा सम insured साठी पर्याय पण निवडता येतो. उदा. दहा लाखांवर १५ वर्षांसाठी १०००० वन टाईम हफ्ता अथवा मंथली प्रिमियम. मंथली प्रिमियम अर्थात च महाग पडतं . माझ्या मते जर कर्जानंतर काही काळाने विमा काढायचा असेल तर त्या वेळी गृह कर्ज विम्य पेक्षा टर्म इन्शुरन्स जास्त आय्देशीर ठरतो. तो मोठ्या पल्ल्यासाठी आणि मोठ्या रकमे साठी अत्यंत कमी प्रिमियम मध्ये मिलतो. अर्थात क्लेम सेटलमेंट हिस्टरी बघून च विमा कंपनी निवडावी या इन्शुरन्स साठी.

In reply to by स्रुजा

आदूबाळ Fri, 07/18/2014 - 14:13
सृजातै माझ्या डोक्यात जरा कंफुजन आहे. विमा नक्की कशाचा काढायचा? "ऑब्जेक्ट इन्शुअर्ड" काय आहे? कर्जदार, की ज्यासाठी कर्ज घेतलंय ती (पक्षी: तारण ठेवलेली) मालमत्ता, की कर्ज (पर्यायाने बँकेची रीपेमेंट रिस्क?)

In reply to by स्रुजा

कवितानागेश Sat, 07/19/2014 - 09:05
अगदी बरोबर. टर्म इन्श्युरन्स केन्व्हाही जास्त चांगला. पण जॉबलॉससाठीपण काहीतरी सोय करुन ठेवावी लागते हल्ली.

आदिजोशी गुरुवार, 07/17/2014 - 13:35
प्लॅनींग आणि ऐपत ह्या नुसार कर्ज घेतले तर ते एक अतिशय चांगले रिसोर्स म्हणून वापरता येऊ शकते. ह्या दोन गोष्टींचा विचार न करता घेतलेले कर्ज बहुतेक करून घेणार्‍याला झोपवते.

सुनील गुरुवार, 07/17/2014 - 14:23
स्साला ह्ये घाटी लोकान्ला जगायचा कसा ते बी समजत नाय. आधी मस्त तंगडी ताणून झोपायचा आणि मग अंथरूण अ‍ॅडजस्ट करायचा हे पन ह्यान्ला कोणी शिकवलं नाय. ह्यांचा तुक्राम्म्हाराज सांगतो - ठेविले अनंते तैसेची रहावे! तो तरी काय करणार? तो बी घाटीच. बापजाद्यांनी ठेवलेले दुकान बी चालवता येईना. (शेवटी मारवाड्यानीच घेतलं असणार!) ;)

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 07/17/2014 - 15:53
कर्ज काढून केसरी वा थॉमस कूकच्या सहलीला जाणारा ह्यांचा एक मित्र होता.नंतर आजारपणात औषधासाठी चार ठिकाणी पैशासाठी फोन. चैनीच्या गोष्टींसाठी कर्ज नको.ऐपत असेल तरच अशा वस्तु घ्याव्यात.घर्,गाडीसाठी आवश्यक कर्ज घेण्यात गैर आहे असे वाटत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

चैनीच्या गोष्टींसाठी कर्ज नको. ऐपत असेल तरच अशा वस्तु घ्याव्यात. घर, गाडीसाठी आवश्यक कर्ज घेण्यात गैर आहे असे वाटत नाही.
दोन वाक्यात सर्व मथितार्थ! गाडी सुद्धा आवश्यक असेल तरच, म्हणजे रोज कामाला जायला लागत असेल तरच.

आदिजोशी गुरुवार, 07/17/2014 - 19:17
लोन घेऊन फायदा तसेच नुकसान झाल्याची ओळखीतली उदाहरणे आहेत का? ती इथे सांगितली तर नक्कीच फायदा होईल.

ईथे बहुतेक जणांचा सुर कर्ज हे प्रकरण वाईट आहे असा दिसतोय. गरजेच्या वस्तु (घर, अपवादात्मक स्थितीमधे गाडी ) घेण्यासाठी कर्ज घेणं नक्कीच वाईट नाही. पण गरज नसलेल्या आणि उगीच दुसर्‍याकडे आहे ते आपल्याकडे पाहिजेचं ह्या वृत्तीच्या लोकांचं मात्र मला हसु वाटतं आणि त्यातुनही क्रेडीट कार्डावरील खरेदी हा आख्खा वेगळा रिस्की प्रकार आहे. माझ्याकडे गेली ४-५ वर्ष क्रेडीट कार्ड्स असुन मी आजपर्यंत एकदाच त्यावरुन खरेदी केली आहे. जी आहेत ती सुद्धा मी कॅन्सल करुन घेणारे. आमच्याकडे कुठलीही महागाईची (चैनीची) वस्तु घ्यायची असेल तर त्यासाठी आम्ही प्लॅन करुन रिकरींग काढतो ते मॅचुअर झालं की वस्तु घेतो. भले काही महिने उशिरा मिळेल वस्तु पण डोक्याला ताप रहात नाही. घरासाठी कर्ज ही खरेकाकांनी म्हणल्याप्रमाणे उत्तम गुंतवणुक आहे. बा द वे, रिव्हर्स मॉर्गेजिंग काय प्रकार आहे?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चौकटराजा Fri, 07/18/2014 - 08:29
म्हणजे समजा आपल्याकडे एक फ्लॅट आहे व तो मोक्याच्या एरियात आहे. आपल्याला मूल नाही किंवा आपल्याला आपली मुले फारशी किमत देत नाहीत. अशा वेळी आपल्या म्हातारपणी आपल्याला केअर टेकर ठेवायचा आहे. त्याला महिन्याला रू. १५००० इतके वेतन देणे भाग आहे. आपल्याकडे आपले पेन्शन फक्त रू १००००इतकेच येते. अशावेळी त्याल वेतन काय देणार कप्पाळ ? आपल्याला हा फ्लॅट विकून तालुक्याच्या गावाला जाता येईल तिथे नव्याने घेतलेला फ्लॅट व आताचा विकलेला फ्लॅट यांच्या फरकाला मुदत बंद ठेवीत गुंतवून रू १०००० पेक्षा आपले मासिक उत्पन्न वाढविता येईल. पण मानसिक रित्या आपल्याला तालुक्याच्या गावाला जाणे शक्य नसेल तर आपल्या फ्लॅट ला बँकेकडे गहाण ठेवायचा त्या बदल्यात बॅ़क आपल्याला पेंशनसारखे वेतन देत जाईल. आपल्या पश्च्यात फ्लॅट बेंकेच्या मालकीचा. व आपल्याला न विचारणार्या पोरांच्या हातात धत्तूरा. याला म्हणतात रिवर्स मॉर्टगेज .

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सुबोध खरे Fri, 07/18/2014 - 09:49
रिव्हर्स मोर्टगेज म्हणजे जसे आपण आपले घर तारण ठेवून कर्ज घेतो तसे बँक आपले घर खरेदी करून आपल्याला दर महा हप्ता म्हणून पैसे देते. आपण आपले २० लाखाचे घर जर २० वर्षासाठी रिव्हर्स मोर्टगेज ठेवले. तर बँक आपल्याला वीस वर्षे पर्यंत साधारण २० ते २२ हजार रुपये देते. याच्या मधील कालावधीत आपला मृत्यू झाला तर जितकी रक्कम बँकेने आपल्याला दिली आहे तितकी रक्कम आपला वारस भरून ते घर ताब्यात घेऊ शकतो किंवा आपण घेतलेली रक्कम आणि घराचे सध्याचे मुली यातील फरक आपल्या वारसाला देऊन बँक घर ताब्यात घेते. आपल्या निवृत्ती वेतनाला हा एक पर्याय ठरू शकतो. हो आणि वरील वीस वर्षे आपण आपल्या घरात राहू शकता. फक्त ते आपल्याला विकत येत नाही.पण आपल्याकडे जर मधल्या कालावधीत पैसे आले तर आपण ते भरून या तारणातून आपले घर सोडवू शकता. वरील वीस ते बावीस हजारात व्याजाचा सुद्धा समावेश आहे असे मला वाटते. या बाबतीत शंका निरसन तज्ञ व्यक्तींनी करावे अशी मी विनंती करीत आहे.

In reply to by सुबोध खरे

संपत Sat, 07/19/2014 - 12:18
एकच सुधारणा. आपण त्या घरात स्वत: किंवा जोडीदार जिवंत असेपर्यंत राहू शकतो, केवळ २० वर्षे नाही. वीस वर्षानंतर उत्पन्न बंद होईल किंवा जागेच्या वाढलेल्या किमतीनुसार नवीन उत्पन्न चालू होऊ शकेल.

बाळ सप्रे Fri, 07/18/2014 - 10:08
एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज आहे का? किंवा हौस्,मौज म्हणून असल्यास परवडणारी आहे का? याचा विचार प्रत्येक खरेदीआधी केल्यास कर्ज, क्रेडीट कार्ड वापरून आपला फायदा करुन घेता येउ शकतो. मी फक्त गृहकर्ज घेतलय. जिथे शक्य असेल तिथे फक्त क्रेडीट कार्ड वापरून पेमेंट करतो. ०% असल्यास EMI ने पैसे भरतो. कुठलेही अरितिक्त चार्जेस नसलेले क्रेडीट कार्डच वापरतो. वेगवेगळ्या बिलिंग सायकलची २-३ कार्ड वापरून जास्तीत जास्त उशीरा पण न विसरता आणी लेट चार्ज लागण्यापूर्वी पेमेंट करतो.

In reply to by बाळ सप्रे

कार्ड रिसायकलींगनं उशीरा पैसे भरुन विषेश फायदा होत नाही, त्यापेक्षा लगेच पेमेंट करुन होणारी मानसिक सुटका जास्त श्रेयस आहे. करुन पाहा.

मराठी कथालेखक Fri, 07/18/2014 - 15:13
क्रेडिट कार्ड हे फक्त व्यहवाराचे सोयीस्कर साधन आहे असे समजावे (म्हणजे कॅश बाळगण्याची कटकट नाही वगैरे फायदे). याशिवाय पॉईंट्स मिळाल्याने होणारा फायदा , इतर ऑफर्स (सिनेमाच्या तिकिटाच्या वगैरे) यांचा अवश्य लाभ घ्यावा. पण लिमिट मोठे आहे म्हणुन खर्च करत सुटू नये. खरेतर लिमिटही कमीच ठेवावे. म्हणजे साधारण मासिक खर्चाच्या फारतर दीडपट-दुप्पट वगैरे. याचा अजून एक फायदा की आपल्या क्रेडीट कार्डाच्या बाबत काही फ्रॉड झालाच तरी होणारे नुकसान कमी असेल. शक्यतो क्रेडिट कार्डाचे पेमेंट लवकरच करावे कारण तसेही सेवींग खात्यात पगार आल्यावर ४% दराने मिळणारे व्याज फार काही मोठे नसते. शिवाय बँकेत पैसे असताना खर्चायचा मोह होत राहील. याशिवाय स्वतःला काही नियम घालावेत. उदा: घेतलेला मोबाईल किमान दोन वर्षे बदलणार नाही. नवीन मोबाईल घेताना आधी बजेट ठरवावे आणि त्यातच खरेदी करावी ई.

रामपुरी Sat, 07/19/2014 - 01:42
एकंदर (प्रतिसाद आणि लेख) दोन्हीकडे सूर असा दिसतोय कि फक्त "गरजेच्या" गोष्टींसाठी कर्ज काढायला हरकत नाही. माझ्यामते काही ठिकाणी चैनीच्या वस्तूंसाठी पण कर्ज काढायला हरकत नाही. उदा. मला ६०" टिव्ही घ्यायचा आहे पण आत्ता माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मला ०% व्याजाने दुकानदार २४ महिन्यांसाठी कर्ज द्यायला तयार आहे. आणि मला खात्री आहे की मी २४ नव्हे तर १२ महिन्यातच ते पैसे फेडू शकतो. तर मी तो टिव्ही आत्ताच का घेऊ नये? की "चैनीच्या वस्तूंसाठी कर्ज घ्यायचे नाही" एवढ्याच कारणासाठी मी १२ महिने वाट बघायची? आता यामध्ये मी फक्त एवढेच भान ठेवीन की माझे सगळे पैसे महिनाअखेरीला खर्च होत नाहीत आणि माझ्या महिन्याच्या बचतीवर नवीन कर्जाचा फार मोठा परिणाम होत नाही. जर योग्य मेळ जमवता आला तर चैन आणि बचत दोन्ही साधता येईल. क्रेडीट कार्ड हे सुद्धा एक प्रकारे कर्जच आहे. योग्य आर्थिक नियोजन करून त्याचा खूप चांगला वापर करून घेता येतो हा स्वानुभव.

In reply to by रामपुरी

थिओरेटिकली हे करणं सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात हा स्लिपरी स्लोप होउ शकतो. कधी थांबायचं हे कळलं तर जगातले खूपसे प्रॉब्लेम्स आलेच नसते.

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

रामपुरी Sat, 07/19/2014 - 02:29
थिओरेटिकलीच नव्हे पण प्रॅक्टीकली सुद्धा हे शक्य आहे. फक्त सगळे लगाम हातात घट्ट असले पाहीजेत.

In reply to by रामपुरी

खटपट्या Sat, 07/19/2014 - 03:09
२४ महिन्यासाठी बिनव्याजी कर्ज द्यायला दुकानदार तयार आहे. त्यासाठी त्याने आगोदरच किमत वाढवून ठेवली नाही आहे हे बघा. जुना माल गळ्यात मारत नाही ना याची खात्री करा. बाकी सौदा फायद्याचा आहे.

In reply to by रामपुरी

चित्रगुप्त Sat, 07/19/2014 - 03:34
मला ६०" टिव्ही घ्यायचा आहे
"घ्यायचा आहे" हा निश्चय झाला, म्हणजे ती तुमची गरज आहे. चैन नव्हे. प्रत्येकाची गरज आणि चैन यांची व्याख्या वेगवेगळी असू शकते. फक्त गरजा भागवत जगणे हे काय जगणे झाले? चैन ही हवीच.

In reply to by चित्रगुप्त

गरज म्हणजे ज्याच्याशिवाय पर्याय नाही असा खर्च आणि चैन म्हणजे असा खर्च, जो केला नाही तरी चालेल.
प्रत्येकाची गरज आणि चैन यांची व्याख्या वेगवेगळी असू शकते.
प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असली तरी व्याख्या सर्वांसाठी एकच आहे.
फक्त गरजा भागवत जगणे हे काय जगणे झाले? चैन ही हवीच
या अ‍ॅटिट्यूडमुळे आर्थिक पेच निर्माण होतो. मूळ गोष्ट मनःस्वास्थ्य आहे. तुमच्याकडे वस्तू कुठली आहे यापेक्षा, तुम्ही तिचा निवांतपणे उपभोग घेऊ शकत नसाल, तर वस्तूला अर्थ नाही. आनंद स्वास्थ्यपूर्ण उपभोगात आहे, वस्तूत नाही. फ्लॅट कितीही मोठा असला आणि तुम्हाला इएमायचं ओझं असेल तर बेचैनी कायम राहील. टिवी कितीही भारी असला तरी तो निवांतपणे पाहण्यात, हप्त्याचा विचार मधे येऊन सुख हिरावेल. आणि कार कितीही हायटेक असली तरी ड्रायवींगचा आनंद मिळणार नाही. वॉरेन बफेशी किमान एका गोष्टीत तरी मी संपूर्ण सहमत आहे: (हे रुपकात्मक असलं तरी अर्थपूर्ण आहे) अनावश्यक वस्तूंची खरेदी, आवश्यक वस्तू विकायला भाग पाडेल!

In reply to by संजय क्षीरसागर

पियू परी Sat, 07/19/2014 - 12:01
आमच्या माहितीत एकजण आहेत. नवरा बायको दोघेही नोकरी करतात. कर्ज काढुन खुप मोठे घर घेतले आहे. दोघांचा एकुलता एक मुलगा खुप लहान आहे. दोघे सकाळी ८ ला जातात ते रात्री ९-१०-११ कसेही परत येतात. मुलाचा सहवास मिळत नाही. जे घर घेतले आहे तिथे फक्त झोपायला येतात. आम्हालाच खुप वाईट वाटते ते बघुन (त्यांना वाटते कि नाही माहित नाही).

In reply to by पियू परी

धड येत नसेल. त्यात (स्वैपाक जमत नसल्यास) जेवणाची बोंब. घरी नोकरीची विवंचना आणि ऑफिसमधे मुलाची ओढ. अशी एकूण परिस्थिती आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

शिल्पा नाईक गुरुवार, 05/14/2015 - 17:53
पण स्वतःचे हक्काचे घर तर आहे. शिवाय थोडे नियोजन करुन पार्ट पेमेंट करुन लवकर सुटता येत. अन मग हवा तेवढा वेळ देता येइल मुलांना. (स्वानुभव)

शब्दबम्बाळ Wed, 05/13/2015 - 20:12
हा हा! अहो काही दिवसांपूर्वीच अरमानी च्या कपड्यांसाठी EMI ची योजना आलीये! :D म्हणजे आता न परवडणारे बूट, कपडेसुद्धा कर्ज काढून घ्यायची सोय झालीये लोकांची!! हि बघा लिंक.

In reply to by शब्दबम्बाळ

चला म्हणजे आता ह्या क्षेत्रातली डिफॉल्टर मंडळी लगेचं ओळखता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

gogglya गुरुवार, 05/14/2015 - 15:52
कर्ज हप्ते न भरल्यामुळे कार जप्त करणे ईत्यादी प्रकार ऐकुन होतो. आता परिधान केलेली वस्त्रे कोणी काढुन नेणार असेल तर कहरच होईल!
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या दोन-तीन दशकांत, पैसा आणि त्याचं महत्त्व या गोष्टींत कमालीचा बदल होत गेलेला आहे. शिवाय बदलत गेलेत ते पैसा मिळवण्याचे आयाम, तो साठवण्याची परिमाणं, त्याच्या व्ययाच्या पद्धती, त्याचा व्यय करण्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय आणि त्याच्या व्ययातून मिळणारं समाधान. lifestyleफार पूर्वी नाही, अगदी तीन एक दशकांपूर्वीच्या परिस्थितीची कल्पना करूया. एखादी गोष्ट खरेदी करण्याची प्रक्रिया साधारण अशी असायची. सर्वप्रथम गोष्ट हवी आहे की तिची गरज आहे याचा विचार व्हायचा. अर्थातच गरज असल्यासच बहुदा तो पुढे नेला जात असे. मग त्या गोष्टीची किंमत किती हे बघणं आलं. ब्रँड वैगरे दुय्यम गोष्टी असत.

बालगुन्हेगारी कायद्याचा पुनर्विचार

अक्शु ·

माहितगार Fri, 07/18/2014 - 14:07
पहीले शिक्षेतील सवलती केवळ बालगुन्हेगारांना मिळतात हे समजणे कितपत तथ्यास धरून आहे ? राज्यपालांकडून 'आदर्श' सवलती घेणार्‍यांच काय ? समजा एक घटना घडते त्यात दोन्ही बाजूं कडून गून्हा घडलेला असतो त्यातील एकाची पोच वर पर्यंत असते दुसर्‍याची नसते ज्याची वर पर्यंत पोच आहे त्यांच्या नावाने गून्हा दाखल होत नाही आणि ज्याची नसते त्याच्या नावाने गुन्हा दाखल होतो असे घडते की घडत नाही ? लिमीटेशन अ‍ॅक्ट नावाच्या कायद्यान्वये (गंभीर नसलेल्या गुन्ह्यांना लागू होतो) विशीष्ट कालावधीत गून्हा दाखल झाला नाहीतर केस रद्दबातल होते. शिवाय अजून एका प्रकारात गुन्हेगार पुरावे मिळून मोकाट राहू शकतात समजा एक गून्हा झाला कोर्टात केस सर्वोच्च न्यायालया पर्यंत गेली सबळ पुराव्यांच्या अभावी आरोपी निर्दोष सुटले, समजा त्याच केसकरता सबळ पुरावे सर्वोच्च न्यायालयातून सुटल्या नंतर मिळाले जरी तरी ज्या मुद्या करता एकदा केस झाली आहे त्याच मुद्याकरता पुन्हा केस चालू करता येत नाही. त्याही शिवाय अगदी गंभीर गुन्ह्यात सहभाग असूनही ज्यांच्या विरुद्ध केस कधी उभीच टाकत नाही, किंवा उभी टाकूनही पुराव्यांअभावी सुटणार्‍यांना सोबत घेऊन समाज त्याचा व्यवहार चालू ठेवतच असतो. येशू ख्रिस्तानी ज्यांनी कधीच एकही गुन्हा/पाप केल नाही अशांनीच दगड फेकावा म्ह्टल्या नंतर एकानेही दगड फेकला नाही अशी काही गोष्ट आहे म्हणे. व्यक्तीच्या घडण्यावर आसपासच्या समाजाचा परिणाम होतच असतो. जर आसपासच्या समाजाचा परिणाम होत असतो असे गृहीत धरले तर संपूर्ण समाजालाच शिक्षा का करू नये ? करावी तर कुठवर ? गुन्हेगार ज्या विशीष्ट समाजातून येतो तेवढ्यांबद्दलच म्हणत नाहीए; गुन्हा हा संयम सुटल्याच लक्षण असेल तर गुन्हेगारांबद्दल संयम न बाळगू शकणार्‍या समाजाला काय शिक्षा असावी ? गंभीर गुन्हा म्हणजे काय ?, सब्जेक्टीव्ह नसलेली गांभीर्याची व्याख्या कोणती ?

In reply to by माहितगार

व्यक्तीच्या घडण्यावर आसपासच्या समाजाचा परिणाम होतच असतो. जर आसपासच्या समाजाचा परिणाम होत असतो असे गृहीत धरले तर संपूर्ण समाजालाच शिक्षा का करू नये ? करावी तर कुठवर ?
बरोबर आहे. म्हणून कोणालाच कसलीच शिक्षा करू नये. मग कोणीही हरामजादा येईल, निर्भयावर अत्याचार करेल आणि समाजाकडे बोट दाखवून मोकळा होईल.
गुन्हा हा संयम सुटल्याच लक्षण असेल तर गुन्हेगारांबद्दल संयम न बाळगू शकणार्‍या समाजाला काय शिक्षा असावी ?
त्यापूर्वी असले काहीतरी आडाण्यासारखा विचार करणार्‍यांना काय शिक्षा करावी हाच विचार येत आहे.
गंभीर गुन्हा म्हणजे काय ?, सब्जेक्टीव्ह नसलेली गांभीर्याची व्याख्या कोणती ?
म्हणजे निर्भयाप्रकरणातील त्या पाच हरामखोरांचा गुन्हा, कसाब, अफझल यांचे गुन्हे आणि दुकानातून पाच रूपयाची वस्तू पैसे न देता नेणे या गुन्ह्यांमधला गंभीर गुन्हा कोणता आणि कोणता गुन्हा तितका गंभीर नाही हे तुम्हाला कळत नाही का? नसेल तर वेळीच तपासणी करून घ्या.बरोबर आहे. तुमच्या मते गुन्हेगार हा माणूस नसतोच तर समाज असतो. म्हणजे निर्भया प्रकरणातही त्या पाच हरामखोरांनी काहीच गुन्हा केलेला नाही. बरोबर? या असल्या कुजलेल्या विचारांचे लोक दिसले ना तरी भयंकर संताप येतो. तुमच्यासारख्या असल्या मानवाधिकारवाल्यांना इतकाच पुळका आला असेल तर निर्भया ज्या यातनांमधून आणि विटंबनेतून गेली त्यातून एकदा कल्पनेतून तरी जाऊन बघा.आपला काहीही गुन्हा नसताना कोणीतरी हरामखोर कसाब येणार आणि गोळ्या घालणार आणि आपल्यामागे आपल्या बायकामुलांचे हाल होणार आणि इतर कोणीतरी त्या कसाबचेच मानवाधिकारांच्या नावावर समर्थन करणार याचे दु:ख आणि संताप काय असेल हे निदान कल्पनेत तरी इमॅजिन करून बघा. आणि हो असले आडाण्यासारखे मानवाधिकारांचे कौतुक सांगू नका. बालगुन्हेगारी कायद्याचा पुनर्विचार व्हायलाच हवा.ज्या मुलाला बलात्कार करायची अक्कल असते तो कोवळा आणि इनोसन्ट नक्कीच नसतो हे नक्कीच.आमच्या छत्रपतींनी अशांना जी शिक्षा दिली होती-- हातपाय तोडणे ही सध्याच्या काळात अंमलात आणता येणार नसली तरी अशांना प्रचलित कायद्याप्रमाणेच सज्ञान समजूनच कारवाई केली पाहिजे या मागणीला १००% पाठिंबा.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

माहितगार Fri, 07/25/2014 - 13:44
त्यापूर्वी असले काहीतरी आडाण्यासारखा विचार करणार्‍यांना काय शिक्षा करावी हाच विचार येत आहे.
व्यक्तिलक्ष्य तर्कदोष: मुळ युक्तिवादास बगल देऊन, युक्तिवाद करणाऱ्या व्यक्तिस नकारात्मक लक्ष्य बनवण्याच्या उद्देशाने अथवा अप्रस्तुत विषयाकडे लक्ष वळवण्यारा, अप्रस्तुत मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तर्कदोषास(तार्कीक उणीवेस) व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा व्यक्तियुक्ती[१] अथवा Ad hominem [मराठी शब्द सुचवा] असे म्हणतात.यास अप्रस्तुत अथवा अनौपचारिक तर्कदोष असेही समजले जाते. * बाकी मुद्दा गुन्हेगारीला अटकाव करू नये असा नाही, मी कोणी मानवाधिकारांचा समर्थक वगैरे नाही परंतु समतोल विचार न ढळू देता प्रश्नाचा सांगोपांग विचार करणे हा सुसंस्कृतपणा आहे. निर्णय भावनेच्या आधारावर करावयाचे अथवा विवेकाच्या आधारावर हा प्रश्न आहे. समोरची व्यक्ती असंस्कृत पणे वागली म्हणून मी तसेच वागतो हा शेवटचा पर्याय नेहमीच असतो पण हे धोरण सुसंस्कृतीस पुढे नेणारे का मागे नेणारे ? माझा आक्षेप शिक्षा देण्या बद्दल नाही केवळ एकाच टोकाचा विचार करण्या बद्दल आहे म्हणून सांगोपांग समतोल विचार व्हावा म्हणून प्रश्नाच्या दुसर्‍या बाजूही दाखवल्या एवढेच.

In reply to by माहितगार

जोपर्यंत शंभर टक्के गुन्ह्यांविरुद्ध कायदे व त्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कोणताच कायदा करू असे आपले म्हणणे आहे काय? 'अ' ला एका गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली नाही म्हणून 'ब' ला त्याच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा करू नये ? ... एका चुकेचे परिमार्जन दुसर्‍या चुकेने होऊ शकते असे म्हणणे ठीक नाही. दोघानांही त्यांच्या गुन्ह्याला योग्य अश्या शिक्षा व्हाव्या असे बोलणे आणि त्याकरिता प्रयत्न करणे जास्त योग्य होईल. रोम एका रात्रीत बांधले गेले नव्हते असे म्हणतात. तेव्हा कोणा एका मुद्द्यावर कोणी काम सुरू केले तर त्याला प्रोत्साहन द्यावे आणि उरलेल्या इतर मुद्द्यांचा आग्रह धरावा हेच ठीक राहील.

हाडक्या Fri, 07/25/2014 - 17:34
माहितगार-साहेब, तुमचे मुद्दे अयोग्य आहेत असे नाही परंतु बर्‍याचदा विद्वद्जनांचा असे होते की ते साध्या शब्दातील मुद्दे मांडण्याअगोदर जणु काही खूप मोठी तात्विक चर्चाच आरंभत आहेत आणि मग गडबड होते. इथे पहिली बाजू नीट मांडली गेली नसतानाच (लेखात पहिली बाजू अगदी संक्षिप्त आहे हे दिसतेच) आपण थेट दूसरी बाजू धरून प्रश्न उपस्थित केले आहेत, जरी ते महत्त्वाचे असले तरी आपण इथे उपस्थित केलेल्या मूळ प्रश्नास दुर्लक्षित करताय असा उगीचच संदेश जातोय.. असो. आपल्या प्रामाणिक प्रतिसादाबद्दल माहिती असल्याने हा प्रपंच. प्रथमतः खालील मुद्द्यांचा विचार करु..
ह्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या मानव अधिकार संघटना तसेच राष्टीय बाल संरक्षण आयोग या संस्थांनी ह्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे.त्यांच्या मते हा प्रस्ताव बाल हक्कांच्या विरोधात आहे.त्यांच्या मते अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी बालगुन्हेगार हे सामाजिकदृष्ट्या अतिशय वाईट परिस्थितीत वाढलेले असतात, त्यामुळे ते गुन्हेगारीकडे वळतात व हा फक्त त्या विशिष्ठ गुन्ह्याबद्दलचा प्रश्न नसून एका मोठ्या सामाजिक समस्येचा प्रश्न आहे. त्यामुळे अशा बालगुन्हेगारांच्या आयुष्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन तसेच कायद्या अंतर्गत शिक्षेचा 'गुन्हेगारांचे पुनर्वसन' हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन अशा गुन्हेगारांना वाईट वर्तनापासून परावृत्त करून मुख्य सामाजिक प्रवाहात कसे आणता येईल हे बघायला हवे अन्यथा असे बालगुन्हेगार प्रौढ गुन्हेगारांप्रमाणे शिक्षा भोगून आल्यावर आणखी कट्टर गुन्हेगारीकडे वळतील.
ही भुमिका त्यांच्या कार्याशी सुसंगतच आहे पण त्यामुळे ते बरोबर ठरत नाही, तसेच इतरांनी त्यांची भुमिका तारतम्याने पार पाडणे जास्त महत्त्वपूर्ण ठरते. अशा वेळी न्यायालयाची भुमिका जास्त महत्त्वाची असेल कारण त्यावर अशा संघटनांची भविष्यातील भुमिकापण अवलंबून असते. एक उदाहरण म्हणून ही एक केस घेऊ. http://en.wikipedia.org/wiki/Jamie_Bulger यात अल्पवयीन मुलांना त्यांच्या गुन्ह्यासाठी तशी कठोर शिक्षा झालेली आहे परंतु पुढे घडलेल्या घटनाही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. थोडक्यात, इथे मुळ गुन्हा, गुन्हेगार, त्याना झालेली शिक्षा, न्यायालयाची भुमिका, माध्यमांचा दबाव, आणि या सगळ्याचे पडसाद या सगळ्याच गोष्टी खूप दिशादर्शक आहेत. याचा प्रभाव इथल्या 'अल्पवयीन गुन्हेगार कायद्यावर' देखील दिसतो. ही माहिती प्राथमिक असूनदेखील रोचक आहे.

माहितगार Fri, 07/18/2014 - 14:07
पहीले शिक्षेतील सवलती केवळ बालगुन्हेगारांना मिळतात हे समजणे कितपत तथ्यास धरून आहे ? राज्यपालांकडून 'आदर्श' सवलती घेणार्‍यांच काय ? समजा एक घटना घडते त्यात दोन्ही बाजूं कडून गून्हा घडलेला असतो त्यातील एकाची पोच वर पर्यंत असते दुसर्‍याची नसते ज्याची वर पर्यंत पोच आहे त्यांच्या नावाने गून्हा दाखल होत नाही आणि ज्याची नसते त्याच्या नावाने गुन्हा दाखल होतो असे घडते की घडत नाही ? लिमीटेशन अ‍ॅक्ट नावाच्या कायद्यान्वये (गंभीर नसलेल्या गुन्ह्यांना लागू होतो) विशीष्ट कालावधीत गून्हा दाखल झाला नाहीतर केस रद्दबातल होते. शिवाय अजून एका प्रकारात गुन्हेगार पुरावे मिळून मोकाट राहू शकतात समजा एक गून्हा झाला कोर्टात केस सर्वोच्च न्यायालया पर्यंत गेली सबळ पुराव्यांच्या अभावी आरोपी निर्दोष सुटले, समजा त्याच केसकरता सबळ पुरावे सर्वोच्च न्यायालयातून सुटल्या नंतर मिळाले जरी तरी ज्या मुद्या करता एकदा केस झाली आहे त्याच मुद्याकरता पुन्हा केस चालू करता येत नाही. त्याही शिवाय अगदी गंभीर गुन्ह्यात सहभाग असूनही ज्यांच्या विरुद्ध केस कधी उभीच टाकत नाही, किंवा उभी टाकूनही पुराव्यांअभावी सुटणार्‍यांना सोबत घेऊन समाज त्याचा व्यवहार चालू ठेवतच असतो. येशू ख्रिस्तानी ज्यांनी कधीच एकही गुन्हा/पाप केल नाही अशांनीच दगड फेकावा म्ह्टल्या नंतर एकानेही दगड फेकला नाही अशी काही गोष्ट आहे म्हणे. व्यक्तीच्या घडण्यावर आसपासच्या समाजाचा परिणाम होतच असतो. जर आसपासच्या समाजाचा परिणाम होत असतो असे गृहीत धरले तर संपूर्ण समाजालाच शिक्षा का करू नये ? करावी तर कुठवर ? गुन्हेगार ज्या विशीष्ट समाजातून येतो तेवढ्यांबद्दलच म्हणत नाहीए; गुन्हा हा संयम सुटल्याच लक्षण असेल तर गुन्हेगारांबद्दल संयम न बाळगू शकणार्‍या समाजाला काय शिक्षा असावी ? गंभीर गुन्हा म्हणजे काय ?, सब्जेक्टीव्ह नसलेली गांभीर्याची व्याख्या कोणती ?

In reply to by माहितगार

व्यक्तीच्या घडण्यावर आसपासच्या समाजाचा परिणाम होतच असतो. जर आसपासच्या समाजाचा परिणाम होत असतो असे गृहीत धरले तर संपूर्ण समाजालाच शिक्षा का करू नये ? करावी तर कुठवर ?
बरोबर आहे. म्हणून कोणालाच कसलीच शिक्षा करू नये. मग कोणीही हरामजादा येईल, निर्भयावर अत्याचार करेल आणि समाजाकडे बोट दाखवून मोकळा होईल.
गुन्हा हा संयम सुटल्याच लक्षण असेल तर गुन्हेगारांबद्दल संयम न बाळगू शकणार्‍या समाजाला काय शिक्षा असावी ?
त्यापूर्वी असले काहीतरी आडाण्यासारखा विचार करणार्‍यांना काय शिक्षा करावी हाच विचार येत आहे.
गंभीर गुन्हा म्हणजे काय ?, सब्जेक्टीव्ह नसलेली गांभीर्याची व्याख्या कोणती ?
म्हणजे निर्भयाप्रकरणातील त्या पाच हरामखोरांचा गुन्हा, कसाब, अफझल यांचे गुन्हे आणि दुकानातून पाच रूपयाची वस्तू पैसे न देता नेणे या गुन्ह्यांमधला गंभीर गुन्हा कोणता आणि कोणता गुन्हा तितका गंभीर नाही हे तुम्हाला कळत नाही का? नसेल तर वेळीच तपासणी करून घ्या.बरोबर आहे. तुमच्या मते गुन्हेगार हा माणूस नसतोच तर समाज असतो. म्हणजे निर्भया प्रकरणातही त्या पाच हरामखोरांनी काहीच गुन्हा केलेला नाही. बरोबर? या असल्या कुजलेल्या विचारांचे लोक दिसले ना तरी भयंकर संताप येतो. तुमच्यासारख्या असल्या मानवाधिकारवाल्यांना इतकाच पुळका आला असेल तर निर्भया ज्या यातनांमधून आणि विटंबनेतून गेली त्यातून एकदा कल्पनेतून तरी जाऊन बघा.आपला काहीही गुन्हा नसताना कोणीतरी हरामखोर कसाब येणार आणि गोळ्या घालणार आणि आपल्यामागे आपल्या बायकामुलांचे हाल होणार आणि इतर कोणीतरी त्या कसाबचेच मानवाधिकारांच्या नावावर समर्थन करणार याचे दु:ख आणि संताप काय असेल हे निदान कल्पनेत तरी इमॅजिन करून बघा. आणि हो असले आडाण्यासारखे मानवाधिकारांचे कौतुक सांगू नका. बालगुन्हेगारी कायद्याचा पुनर्विचार व्हायलाच हवा.ज्या मुलाला बलात्कार करायची अक्कल असते तो कोवळा आणि इनोसन्ट नक्कीच नसतो हे नक्कीच.आमच्या छत्रपतींनी अशांना जी शिक्षा दिली होती-- हातपाय तोडणे ही सध्याच्या काळात अंमलात आणता येणार नसली तरी अशांना प्रचलित कायद्याप्रमाणेच सज्ञान समजूनच कारवाई केली पाहिजे या मागणीला १००% पाठिंबा.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

माहितगार Fri, 07/25/2014 - 13:44
त्यापूर्वी असले काहीतरी आडाण्यासारखा विचार करणार्‍यांना काय शिक्षा करावी हाच विचार येत आहे.
व्यक्तिलक्ष्य तर्कदोष: मुळ युक्तिवादास बगल देऊन, युक्तिवाद करणाऱ्या व्यक्तिस नकारात्मक लक्ष्य बनवण्याच्या उद्देशाने अथवा अप्रस्तुत विषयाकडे लक्ष वळवण्यारा, अप्रस्तुत मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तर्कदोषास(तार्कीक उणीवेस) व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा व्यक्तियुक्ती[१] अथवा Ad hominem [मराठी शब्द सुचवा] असे म्हणतात.यास अप्रस्तुत अथवा अनौपचारिक तर्कदोष असेही समजले जाते. * बाकी मुद्दा गुन्हेगारीला अटकाव करू नये असा नाही, मी कोणी मानवाधिकारांचा समर्थक वगैरे नाही परंतु समतोल विचार न ढळू देता प्रश्नाचा सांगोपांग विचार करणे हा सुसंस्कृतपणा आहे. निर्णय भावनेच्या आधारावर करावयाचे अथवा विवेकाच्या आधारावर हा प्रश्न आहे. समोरची व्यक्ती असंस्कृत पणे वागली म्हणून मी तसेच वागतो हा शेवटचा पर्याय नेहमीच असतो पण हे धोरण सुसंस्कृतीस पुढे नेणारे का मागे नेणारे ? माझा आक्षेप शिक्षा देण्या बद्दल नाही केवळ एकाच टोकाचा विचार करण्या बद्दल आहे म्हणून सांगोपांग समतोल विचार व्हावा म्हणून प्रश्नाच्या दुसर्‍या बाजूही दाखवल्या एवढेच.

In reply to by माहितगार

जोपर्यंत शंभर टक्के गुन्ह्यांविरुद्ध कायदे व त्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कोणताच कायदा करू असे आपले म्हणणे आहे काय? 'अ' ला एका गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली नाही म्हणून 'ब' ला त्याच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा करू नये ? ... एका चुकेचे परिमार्जन दुसर्‍या चुकेने होऊ शकते असे म्हणणे ठीक नाही. दोघानांही त्यांच्या गुन्ह्याला योग्य अश्या शिक्षा व्हाव्या असे बोलणे आणि त्याकरिता प्रयत्न करणे जास्त योग्य होईल. रोम एका रात्रीत बांधले गेले नव्हते असे म्हणतात. तेव्हा कोणा एका मुद्द्यावर कोणी काम सुरू केले तर त्याला प्रोत्साहन द्यावे आणि उरलेल्या इतर मुद्द्यांचा आग्रह धरावा हेच ठीक राहील.

हाडक्या Fri, 07/25/2014 - 17:34
माहितगार-साहेब, तुमचे मुद्दे अयोग्य आहेत असे नाही परंतु बर्‍याचदा विद्वद्जनांचा असे होते की ते साध्या शब्दातील मुद्दे मांडण्याअगोदर जणु काही खूप मोठी तात्विक चर्चाच आरंभत आहेत आणि मग गडबड होते. इथे पहिली बाजू नीट मांडली गेली नसतानाच (लेखात पहिली बाजू अगदी संक्षिप्त आहे हे दिसतेच) आपण थेट दूसरी बाजू धरून प्रश्न उपस्थित केले आहेत, जरी ते महत्त्वाचे असले तरी आपण इथे उपस्थित केलेल्या मूळ प्रश्नास दुर्लक्षित करताय असा उगीचच संदेश जातोय.. असो. आपल्या प्रामाणिक प्रतिसादाबद्दल माहिती असल्याने हा प्रपंच. प्रथमतः खालील मुद्द्यांचा विचार करु..
ह्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या मानव अधिकार संघटना तसेच राष्टीय बाल संरक्षण आयोग या संस्थांनी ह्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे.त्यांच्या मते हा प्रस्ताव बाल हक्कांच्या विरोधात आहे.त्यांच्या मते अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी बालगुन्हेगार हे सामाजिकदृष्ट्या अतिशय वाईट परिस्थितीत वाढलेले असतात, त्यामुळे ते गुन्हेगारीकडे वळतात व हा फक्त त्या विशिष्ठ गुन्ह्याबद्दलचा प्रश्न नसून एका मोठ्या सामाजिक समस्येचा प्रश्न आहे. त्यामुळे अशा बालगुन्हेगारांच्या आयुष्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन तसेच कायद्या अंतर्गत शिक्षेचा 'गुन्हेगारांचे पुनर्वसन' हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन अशा गुन्हेगारांना वाईट वर्तनापासून परावृत्त करून मुख्य सामाजिक प्रवाहात कसे आणता येईल हे बघायला हवे अन्यथा असे बालगुन्हेगार प्रौढ गुन्हेगारांप्रमाणे शिक्षा भोगून आल्यावर आणखी कट्टर गुन्हेगारीकडे वळतील.
ही भुमिका त्यांच्या कार्याशी सुसंगतच आहे पण त्यामुळे ते बरोबर ठरत नाही, तसेच इतरांनी त्यांची भुमिका तारतम्याने पार पाडणे जास्त महत्त्वपूर्ण ठरते. अशा वेळी न्यायालयाची भुमिका जास्त महत्त्वाची असेल कारण त्यावर अशा संघटनांची भविष्यातील भुमिकापण अवलंबून असते. एक उदाहरण म्हणून ही एक केस घेऊ. http://en.wikipedia.org/wiki/Jamie_Bulger यात अल्पवयीन मुलांना त्यांच्या गुन्ह्यासाठी तशी कठोर शिक्षा झालेली आहे परंतु पुढे घडलेल्या घटनाही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. थोडक्यात, इथे मुळ गुन्हा, गुन्हेगार, त्याना झालेली शिक्षा, न्यायालयाची भुमिका, माध्यमांचा दबाव, आणि या सगळ्याचे पडसाद या सगळ्याच गोष्टी खूप दिशादर्शक आहेत. याचा प्रभाव इथल्या 'अल्पवयीन गुन्हेगार कायद्यावर' देखील दिसतो. ही माहिती प्राथमिक असूनदेखील रोचक आहे.
महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी नुकत्याच केलेल्या विधानानुसार लैंगिक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन म्हणजे १८ पेक्षा कमी वय असणाऱ्या गुन्हेगारांची संख्या जवळपास ५० टक्के एव्हढी आहे.बालगुन्हेगारी कायद्या अंतर्गत प्रौढ गुन्हेगारांप्रमाणे शिक्षा न होता जास्तीत जास्त ३ वर्षांची रिमांड होम देण्यात येते.बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या अल्पवयीन गुन्हेगारांना कायद्याची ही कच्ची बाजू माहिती असल्यामुळे अशा बाल्गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याचे म्हटले जात आहे.मनेका गांधी यांनी अशा गंभीर स्वरूपातील बालगुन्हेगारांना प्रौढ गुन्हेगारांप्रमाणे शिक्षेची तरतूद केल्यास बाल्गुन्हेगारीवर

विजयोत्सव!

स्वाती दिनेश ·

प्रभाकर पेठकर Wed, 07/16/2014 - 09:27
ह्याला म्हणतात विजयोत्सव. सर्व जर्मन नागरीकांना विशेषतः फुटबॉल खेळाच्या नवखेळाडूंना/नवतरूणांना अत्यंत प्रेरणादायी दिवस. जर्मनीचे मनःपूर्वक अभिनंदन. आणि हा जल्लोष मिपावर मुक्त उधळल्याबद्दल स्वातीला अनेकानेक धन्यवाद.

मस्तच. अंतिम सामन्यापूर्वी माहौल कसा होता याविषयी थोडे इथे खरडले होते. अंतिम सामन्याला पब्लिक व्ह्यूइंग ला गेलो होतो तिथे हा जल्लोष अनुभवताना फार भारी वाटत होते. जेव्हा गोल झाला तेव्हा तर लोक त्या स्क्रीन च्या इतके जवळ गेले की आम्ही घरी येउन पुन्हा पाहिला गोल कसा झाला ते.

प्रभाकर पेठकर Wed, 07/16/2014 - 09:27
ह्याला म्हणतात विजयोत्सव. सर्व जर्मन नागरीकांना विशेषतः फुटबॉल खेळाच्या नवखेळाडूंना/नवतरूणांना अत्यंत प्रेरणादायी दिवस. जर्मनीचे मनःपूर्वक अभिनंदन. आणि हा जल्लोष मिपावर मुक्त उधळल्याबद्दल स्वातीला अनेकानेक धन्यवाद.

मस्तच. अंतिम सामन्यापूर्वी माहौल कसा होता याविषयी थोडे इथे खरडले होते. अंतिम सामन्याला पब्लिक व्ह्यूइंग ला गेलो होतो तिथे हा जल्लोष अनुभवताना फार भारी वाटत होते. जेव्हा गोल झाला तेव्हा तर लोक त्या स्क्रीन च्या इतके जवळ गेले की आम्ही घरी येउन पुन्हा पाहिला गोल कसा झाला ते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
.
१५ जुलै २०१४... बर्लिनचे ब्रांडेनबुर्ग गेट माणसांनी गच्च फुलले होते, हातात जर्मनीचे झेंडे,गळ्यात झेंड्याच्या रंगाच्या प्लास्टिकफुलमाळा, अंगात जर्मनीचा शर्ट..

बाउमकुखन (ट्री केक)

Mrunalini ·

हे असे प्रकार फक्त बेकरी मध्ये पाहिलेत आजवर इकडे. केवढा तो उत्साह आणि पेशन्स. अगदी प्रोफेशनल दिसतोय. खासच. फोटो पण सुंदर.

स्वाती दिनेश Wed, 07/16/2014 - 03:42
मस्त.. बाउमकुकन, डोनाववेलं टोर्ट आदि प्रकार खूप वेळखाऊ असल्याने करायचा कंटाळा केला गेला.. पण तुझा केक भारी टेम्टिंग आहे..(आता नवीन केक करावाच लागणार असं दिसतय..) स्वाती

प्रभाकर पेठकर Wed, 07/16/2014 - 10:47
पाककृती जरा वेळ खाऊ आणि कष्टप्रद वाटली तरी शेवटचा थरांचा थरार पाहूनच श्रमपरिहार होईल. अभिनंदन.

In reply to by प्रभाकर पेठकर

Mrunalini Wed, 07/16/2014 - 11:02
अगदी खरं काका. तसा केक बनवायला सोपा आहे पण थोडा वेळ जास्त लागतो. तरी शेवटी ते जे लेयर्स दिसतात, दिल खुष हो जाता हे! :P तरी माझा केक पॅन छोटा असल्यामुळे जास्त लेयर्स नाहि करता आले.

In reply to by Mrunalini

एस गुरुवार, 07/17/2014 - 00:47
पण पाककृती खल्लास. वर ते फोटोपण कातिल. तुमच्या 'अहों' ना आमच्यातर्फे दाद द्या! शेवटून तिसरा फोटो तर वा क्या बात है!

हसरी Wed, 07/16/2014 - 12:55
सही दिसतोय केक. हे हेवी क्रिम म्हणजेच भारतात इळतं ते फ्रेश क्रिम का? ते गरम म्हणजे किती गरम करायच? चॉकलेटचे तुकडे इत्यादी सामान घातल्यावर परत गरम करायचं नाही का?

In reply to by हसरी

Mrunalini Wed, 07/16/2014 - 13:08
हो. हेवी क्रिम म्हणजे तेच फ्रेश क्रिम जे फेटुन आपण whipped cream करतो. ते क्रिम उकळी येईपर्यंत गरम करायचे. गॅस बंद करुन त्यात मग बकिचे सामान टाकुन मिक्स करुन घ्यायचे. क्रिम गरम असल्यामुळे चॉकलेट सहज वितळते. शेवटी त्यात गरम पाण्यात मिक्स केलेले जिलेटिन टाकायचे. :)

दिपक.कुवेत Wed, 07/16/2014 - 13:17
Photo छान आलेत. Layerचा केक पाहुन गोव्याच्या बिबिनका Sweet ची आठवण झाली. ते हि असचं Layerचं असतं आणि अप्रतिम Taste असते.

केक जबराट दिसत आहे गं , खरचं मला जाम कौतुक वाटतं जेव्हा आपण इतका वेळ घालून एखादी पाककृती बनवतो व ती हिट होते, मेहनतीचे फळ्चं ते. आय अ‍ॅम ड्रुलिंग हियर ;) ___/\__

सविता००१ Wed, 07/16/2014 - 16:21
क्लासिक. मस्त केक. आता तू आणि सानिका पटापट इकडे यायचा प्रोग्रॅम करा म्हणजे आमची चंगळ.

In reply to by सविता००१

सखी Wed, 07/16/2014 - 18:12
सविता त्या दोघी व्हाया अमेरिका येणार आहेत (१-२ वर्ष तरी लागतीलच इथे), रेवाक्कानेच फर्मान काढलयं :) मृनालिनी - केक सुरेखच दिसतोच आहे, सगळेच फोटो छान आलेत, मला तो चॉकलेट घालण्याआधीचा अखंड केकचा फोटोही आवडला.

हे असे प्रकार फक्त बेकरी मध्ये पाहिलेत आजवर इकडे. केवढा तो उत्साह आणि पेशन्स. अगदी प्रोफेशनल दिसतोय. खासच. फोटो पण सुंदर.

स्वाती दिनेश Wed, 07/16/2014 - 03:42
मस्त.. बाउमकुकन, डोनाववेलं टोर्ट आदि प्रकार खूप वेळखाऊ असल्याने करायचा कंटाळा केला गेला.. पण तुझा केक भारी टेम्टिंग आहे..(आता नवीन केक करावाच लागणार असं दिसतय..) स्वाती

प्रभाकर पेठकर Wed, 07/16/2014 - 10:47
पाककृती जरा वेळ खाऊ आणि कष्टप्रद वाटली तरी शेवटचा थरांचा थरार पाहूनच श्रमपरिहार होईल. अभिनंदन.

In reply to by प्रभाकर पेठकर

Mrunalini Wed, 07/16/2014 - 11:02
अगदी खरं काका. तसा केक बनवायला सोपा आहे पण थोडा वेळ जास्त लागतो. तरी शेवटी ते जे लेयर्स दिसतात, दिल खुष हो जाता हे! :P तरी माझा केक पॅन छोटा असल्यामुळे जास्त लेयर्स नाहि करता आले.

In reply to by Mrunalini

एस गुरुवार, 07/17/2014 - 00:47
पण पाककृती खल्लास. वर ते फोटोपण कातिल. तुमच्या 'अहों' ना आमच्यातर्फे दाद द्या! शेवटून तिसरा फोटो तर वा क्या बात है!

हसरी Wed, 07/16/2014 - 12:55
सही दिसतोय केक. हे हेवी क्रिम म्हणजेच भारतात इळतं ते फ्रेश क्रिम का? ते गरम म्हणजे किती गरम करायच? चॉकलेटचे तुकडे इत्यादी सामान घातल्यावर परत गरम करायचं नाही का?

In reply to by हसरी

Mrunalini Wed, 07/16/2014 - 13:08
हो. हेवी क्रिम म्हणजे तेच फ्रेश क्रिम जे फेटुन आपण whipped cream करतो. ते क्रिम उकळी येईपर्यंत गरम करायचे. गॅस बंद करुन त्यात मग बकिचे सामान टाकुन मिक्स करुन घ्यायचे. क्रिम गरम असल्यामुळे चॉकलेट सहज वितळते. शेवटी त्यात गरम पाण्यात मिक्स केलेले जिलेटिन टाकायचे. :)

दिपक.कुवेत Wed, 07/16/2014 - 13:17
Photo छान आलेत. Layerचा केक पाहुन गोव्याच्या बिबिनका Sweet ची आठवण झाली. ते हि असचं Layerचं असतं आणि अप्रतिम Taste असते.

केक जबराट दिसत आहे गं , खरचं मला जाम कौतुक वाटतं जेव्हा आपण इतका वेळ घालून एखादी पाककृती बनवतो व ती हिट होते, मेहनतीचे फळ्चं ते. आय अ‍ॅम ड्रुलिंग हियर ;) ___/\__

सविता००१ Wed, 07/16/2014 - 16:21
क्लासिक. मस्त केक. आता तू आणि सानिका पटापट इकडे यायचा प्रोग्रॅम करा म्हणजे आमची चंगळ.

In reply to by सविता००१

सखी Wed, 07/16/2014 - 18:12
सविता त्या दोघी व्हाया अमेरिका येणार आहेत (१-२ वर्ष तरी लागतीलच इथे), रेवाक्कानेच फर्मान काढलयं :) मृनालिनी - केक सुरेखच दिसतोच आहे, सगळेच फोटो छान आलेत, मला तो चॉकलेट घालण्याआधीचा अखंड केकचा फोटोही आवडला.
"बाउमकुखन" (Baumkuchen) मधे Baum म्हणजे जर्मन भाषेत झाड आणि Kuchen म्हणजे केक. हा केक originally rotisserie मधे बनवला जातो आणि जेव्हा हा केक कापतात तेव्हा त्यात झाडाच्या खोडामधे जश्या rings किंवा layers दिसतात, तसे ते वाटते. म्हणुन ह्याला झाडाचा केक (Baumkuchen) असे म्हणतात. माझ्याकडे rotisserie नसल्यामुळे मी तो केक पॅनमधे बनवायचा try केला आहे. I hope तुम्हाला सगळ्यांना आवडेल.

पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म

शशिकांत ओक ·

चित्रगुप्त Wed, 07/16/2014 - 02:15
‘गीतेत निष्काम कर्मयोग नाही?, आत्मा हा डब्यातील लाडवाप्रमाणे आहे की ढगातील वाफेप्रमाणे असावा?, विश्वरुपदर्शन हा काय प्रकार असावा?
हे आणि असे अन्य प्रश्न मी माझ्या 'परामर्श' पत्रिकेतील 'गीता तत्वज्ञानः काही प्रश्न' लेखात उपस्थित केले होते, त्यांची उत्तरे या पुस्तकात दिली असल्याचे दिसते.

शशिकांत ओक Wed, 07/16/2014 - 09:43
भिशक्यांव जी, अद्वयानंद असे पटकन तोंडात यायला जड जाते. या नावाचा धसका घेतलेले अंनिसचे शिलेदार ही त्यांचे नाव नीट उच्चारू शकले नाहीत.

In reply to by शशिकांत ओक

धन्या Wed, 07/16/2014 - 10:32
त्यांनी लेखकाचं नाव "खास" आहे असं म्हटलंय, "उच्चारायला अवघड" नाही. नावाच्या उच्चाराचा अंनिसशी बादरायण संबंध जोडण्याचा प्रयत्न केविलवाणा आहे.

योगविवेक Wed, 07/16/2014 - 13:02
ओक सर, गळतगे याच्या मो . क्र बद्दल धन्यवाद. काही ना काही कारणांनी प्लँचेट हा विषय सध्या चर्चेत आहे. गळतगे सरांनी या विषयावर काय लेखन केले आहे. हे जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by बॅटमॅन

व्याकरण नाही ...फिलॉसॉफी प्रमाणे रे ...चार्वाक म्हणतो काम हाच एकमेव पुरुषार्थ ! )अर्थ ही त्याला केवळ सहायक म्हणुन बस्स .) तेव्हा ह्या चार्वाकाची चारुलता नावाची कोणीतरी दासी / मुलगीमित्र(पक्षी:गर्लफ्रेन्ड ) असावी , अन तो तिला कायम एकच आज्ञा देत असावा ... ! त्यावरुन चार्वाक असे नाव पडले असावे काय असा एक विचार मनात आला *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Wed, 07/16/2014 - 15:33
आईच्या गावात =)) मज्जा अशी की चारुवाक् म्ह. उत्तम वाणी असलेला असा संस्कृत अर्थ होत असल्याने माझ्या मनात तो अर्थ आला. पण पाहतो तर साला प्राकृत अर्थ दिसतो आहे =))

शशिकांत ओक Wed, 07/16/2014 - 17:39
योग विवेक, त्या प्रकरणातील माहिती सादर करता येईल. पण अन्य लोकांकडून तशी विचारणा होऊ दे ना.

In reply to by शशिकांत ओक

धन्या Wed, 07/16/2014 - 17:45
साधारण किती लोकांनी विचारणा केली म्हणजे तुम्ही त्या प्रकरणातील माहिती सादर करणार आहात? यावरुन आमच्या एका मित्रवर्यांनी सांगितलेला किस्सा आठवला. त्यांनी मिपावरील एका प्रथितयश लेखक महाशयांस एका विशिष्ट विषयावर लिहावे असे सुचवले. लेखक महाशयांनी "मी लोकांना आवडेल असेच लिहितो" असे म्हणून मित्रवर्यांस त्या विषयाचा विकीवरील दुवा देऊन बोळवण केली.

In reply to by धन्या

बॅटमॅन Wed, 07/16/2014 - 17:56
अगदी अगदी. सदर किस्सा आमच्याही मित्रवर्यांनी आम्हांस सांगितला होता. जेन्युइन शंकेची अशी बोळवण करणे पाहून मजा वाटली खरी.

चित्रगुप्त Wed, 07/16/2014 - 17:54
प्लॅन्चेट या विषयावरील गळतग्यांचे विचार जाणून घेण्याबद्दल आमचेही अनुमोदन, तसेच ....आत्मा हा डब्यातील लाडवाप्रमाणे आहे की ढगातील वाफेप्रमाणे असावा?, विश्वरुपदर्शन हा काय प्रकार असावा?..... याबद्दल त्यांनी काय सांगितले आहे, तेही सांगावे. (कृपया पुस्तक विकत घेऊन स्वतः वाचा, असे म्हणू नये, कारण तसे करणे काही जणांना शक्य नसेल, किंवा तेवढी निकड वाटत नसेल).

शशिकांत ओक Wed, 07/16/2014 - 20:31
मित्रांनो, प्लँचेट हे प्रकरण सध्या विचारणेत आहे. विज्ञानाच्या दृष्टीकोनातून ... पुस्तकातील या विषयावर प्रकरण 4 मधे 19 पानातून विशेष चर्चा प्रा. अद्वयानंद गळतगे यांनी केली आहे. त्यातील काही मुद्दे सादर करत आहे. १. प्लँचेटचा एक विलक्षण अनुभव २. परदेशातील एक दाखला ३. प्लँचेटवर 'मृतात्मे' येतात या कल्पनेची पार्श्वभूमी 4. मृतात्मा प्रत्यक्ष दिसला! 5. प्लँचेटवर कादंबरीताल पात्राचा 'मृतात्मा' आला! 6. भारतीयांचे अनुभव 7. प्लँचेट हा एक भानामतीचा प्रकार 8. भानामतीतील मनःशक्तीचा नियंत्रित प्रयोग 9. प्लँचेटवर खरोखर कोण येते? 10. काल्पनिक भूत देहधारी बनले! 11. *बॅचेल्डार व ब्रुकीस-स्मिथ यांचे प्लँचेट विषयीचे शास्त्रीय प्रयोग 12. कृत्रिम भूत निर्माण करण्याचा यशस्वी प्रयोग 13 ** या शास्त्रीय सशोधनाचा निष्कर्ष या प्रकरणाच्या शेवट करताना प्राचार्य अद्वयानंद गळतगे एक सावधगिरीचा इशारा देतात. ते म्हणतात, "शास्त्रीय संशोधन व प्रयोग एकाद्या गोष्टीतील सत्य शोधण्यासाठी केले जातात. या संशोधनातून व प्रयोगातून पूर्ण सत्य कळले असे समजण्याची चूक मात्र कधीच करू नये. भौतिक वा जड वस्तूंविषयीचे सत्य सुद्धा शास्त्रज्ञांना त्याविषयी असंख्य प्रयोग व संशोधन करूनही अजून कळालेले नाही. तर मानवी मना विषयीचे व अतींद्रिय घटनांविषयींचे सत्य अशा प्रयत्नातून कळेल ही आशा दूरच. या प्रत्येक घटनेला अनेक कारणे असतात अनेक बाजू असतात. त्याविषयी कोणताही एकच निष्कर्ष काढणे धोक्याचे असते. प्लँचेटवर नेहमी मृतात्माच येतो या समजुतीतील एकांगीपणा असा संशोधनातून उपयोगी पडतो. पण म्हणून दुसऱ्या टोकाला जाऊन प्लँचेट वा सीयन्स मध्ये घडणाऱ्या घटनांचे कारकत्व मानवी मनाला देणे ही चुकीचे आहे. हा सुद्धा शास्त्रीय संशोधनाचा एकांगीपणाच आहे. मृतात्मे प्लँचेटवर येतात कि नाही, केंव्हा येतात या विषयीचा सर्व सामान्य निकर्ष कधीच काढता येत नाही. हे ज्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते. अनाहूतपणे येणारे संदेश खऱ्या मृतात्म्यांकडूनच येतात (त्यांना drop-on म्हणतात) जीवंत व्यक्तींना त्यांच्या जीवनात सहाय्यभूत ठरणारे संदेश हे खऱ्या मृतात्म्यांकडूनच येतात. अपुऱ्या राहिलेल्या इच्छा तृप्त करण्यासाठी काही मृतात्मे येतात. वासनेमुळे पिशाच झालेले मृतात्मे जिवंत व्यक्तींना निष्कारण छळतात हे ही खरे आहे. मोठे सत्पुरूष, महात्मे, इतकेच नव्हे तर कोणताही मृतात्मा आपण बोलवू तेंव्हा येतो असे समजणे म्हणजे ते मृतात्मे आपल्या इच्छेच्या आधीन असलेले नोकर आहेत असे समजणे होय. कर्मसिद्धांताला छेद देणारी ही समजूत आहे. प्रत्येक आत्मा स्वतःच्या कर्माने बांधला गेला आहे. इतरांच्या कर्माने वा इच्छेने नाही. त्याच वेळी नोकरा प्रमाणे वागणारी वासनेमुळे पृथ्वीवर भटकणारी (earth bound) पिशाचे, व नैसर्गिक (सुष्ट वा दुष्ट) शक्ती (elementals) या जगात आहेत. हे ही सत्य आहे (त्यांना क्षूद्र देवता म्हणतात) पण म्हणून कोणतीही अतींद्रिय घटना घडली की ती मृतात्म्यामुळेच वा अशा शक्तींमुळेच घडली असे मानणे चुकीचे आहे.शेवटी मनुष्य हा ही पिशाचच (आत्माच) आहे. तो मृत नसून जीवंत आहे इतकेच. जे मृतात्मे (मृतात्म्यांची मने) करतात ते जीवंत आत्मे- (त्यांची मने) - का करू नयेत? आणि हेच सत्य शास्त्रीय संशोधनातून उघड झाले असून फिलीप हा त्याचा साक्षी आहे. * Ref. Journal of the society for Psychical research 1966, 43 ** The laws of he spirit world by Bhavnagaris part 3

शशिकांत ओक Mon, 07/21/2014 - 11:40
*ok* धन्यवाद चित्रगुप्त, आपल्या सारख्यांना गळतगे याच्या लेखावर प्रतिसाद वाचून काही बाबतीत विचार वाचायला आवडेल म्हटल्या बद्दल.काही वाकडे लावण्यात धन्य मानतात. असो. (आत्मा म्हणजे) डब्यातला लाडू कि ढगातील वाफ या मखलाशीला पुस्तक खरेदीच्या खर्चात न पडता उत्तर वाचायची आपण अपेक्षा करता ... एखाद्या गावाला जायचे तर आहे मग नुसते टाईमटेबल पाहून ते समाधान कसे मिळणार त्यासाठी प्रवासाचा खर्च करायला हवा...

In reply to by शशिकांत ओक

@एखाद्या गावाला जायचे तर आहे मग नुसते टाईमटेबल पाहून ते समाधान कसे मिळणार त्यासाठी प्रवासाचा खर्च करायला हवा...>>> कुणाला जायचे आहे???(नक्की!)??? इथे कोणिही स्वतःहून असला आग्रह तुमच्याकडे धरलेला नाही.आपणच - हे वाचा...ते वाचा चे बोर्ड घेऊन फिरता.आणि तरी उलटा उपदेश द्यायला काहिच कसं वाटत नाही हो!? http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-animal-062.gif अहो, ही तुमची इच्छा आहे ..की आंम्ही हे असलं सगळं वाचून मत बनवावं..मग खर्च तुंम्ही करा! . . . . समांतरः- मागे एका M.L.M वाल्यानी त्यांच्या-मिटींगला मला पायघड्या घालत बोलावणं केलं,आणि त्याचं तिकिट फक्त १४० रुपये आहे.असं दबक्या आवाजात म्हणाला. त्याची अठवण झाली! मी ही मग त्याच्या पैशानी चहा उकळला,आणि मला दुसरी मिटींग असल्याचे सांगून..त्याला पुढच्या दारी हकलला. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-animal-066.gif

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त Mon, 07/21/2014 - 21:17
यावरून हा धागा म्हणजे त्या पुस्तकाची जाहिरात आहे, आणि ते पुस्तक विकत घ्यावे म्हणून ती केलेली आहे, असे समजायचे काय? 'आत्मा म्हणजे डब्यातला लाडू कि ढगातील वाफ' ही मुळात माझीच पृच्छा असल्याने त्याचे गळतगे काय उत्तर देतात, हे जाणून घ्यायलाही खर्च करायचा?

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक Mon, 07/21/2014 - 22:47
हा या धाग्याचा उद्देश आहे. त्यात काय म्हटलय गेले आहे ते वाचायला प्रेरित विचार करावेत. आपल्या मुद्यांचे तेवढे सांगा बाकीचे गेले वाऱ्यावर ... असे सुचवणे कितपत योग्य आहे?

In reply to by शशिकांत ओक

धन्या Mon, 07/21/2014 - 21:42
>> आपल्या सारख्यांना गळतगे याच्या लेखावर प्रतिसाद वाचून काही बाबतीत विचार वाचायला आवडेल म्हटल्या बद्दल.काही वाकडे लावण्यात धन्य मानतात. आपण विचार मांडले की ते सगळ्यांना मान्य करावेत ही अपेक्षा चुकीची आहे काका. कुणी विरोधी मत मांडले तर त्याची "वाकडे" लावण्यात "धन्य" मानणारा अशी संभावना करणे कीतपत योग्य आहे? - धनाजीराव वाकडे

एस Mon, 07/21/2014 - 12:11
काही वाकडे लावण्यात धन्य मानतात. असो.
अच्छा? इतरांवर टीका करताना थोडी आपल्या वाट्याला आली तर असे चिडू नये.
चार्वाकांचादेहात्मवाद (आत्मा किंवा जीव म्हणून देहाव्यतिरिक्त काही नाही ) हा आधुनिक भाषेतीलयंत्रवाद होय. तो कसा भ्रामक व चुकीचा आहे ते प्रथम प्रकरणात त्यांनी अनेकउदाहरणांनी दाखवून देतात. त्यामुळे चार्वाकांचा सुखवाद (देहाचे सुख तेच खरे सुख) व्यावहारिकतेच्याकसोटीवरही टिकू शकत नाही. माणूस केवळ घृत (अन्न) आणि अंगनालिंगन (मैथुन) एवढ्याचसाठीजगतो हे खरे नाही. कारण तेवढे सुख मिळाल्यावर तो सुखी होताना दिसत नाही. बुद्धी,विवेकशक्ती, भाषा यांचे मानवी जीवनात कार्य काय? शरीरसुखासाठी त्यांची गरज आहे काय? असा प्रश्न करून निसर्गाला ही चार्वाकवाद मान्य आहे काय? असे ते विचारतात.
ज्यांना मूळ श्लोक यावज्जीवं सुखं जीवेन् नास्ति मृत्योर् अगोचरः । भस्मी-भूतस्य देहस्य पुनर् आगमनं कुतः ॥ असा आहे हेही माहीत नाही आणि त्यातलं 'यावज् जीवेत् सुखं जीवेद् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् ।' हे त्याचं चार्वाकांच्या टीकाकारांनी केलेलं विडंबन आहे ह्या बाबीकडे जे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात आणि उगीच दुसर्‍यांवर चिखलफेक करत बसतात आणि कर्ज काढून तूप पिण्याइतपतच चार्वाकवाद मर्यादित आहे आणि म्हणून तो अपूर्ण आहे वा नीतीअनीतीची चाड न बाळगणारा शुद्ध भोगवाद आहे असा हिणकस अपप्रचार करत फिरतात ते आमच्या मते इति पुस्तकस्य कर्तारो भण्ड-धूर्त-निशाचराः । जर्भरी-तुर्फरीत्यादि पण्डितानां वचः स्मृतम् ॥ आहेत. चार्वाकांना झोडपल्याशिवाय एकाही तत्वज्ञानाची मांडणी पूर्ण होत नाही हेच चार्वाकविचाराच्या जनसामान्यांच्या व्यवहारातील जाणत्या-अजाणत्या आचरणाचे यश आहे. (संदर्भासाठी - हेही चार्वाकांच्या एका कट्टर टीकाकारानेच म्हटले आहे.) बाकी चालू द्या.

In reply to by एस

चार्वाकांना झोडपल्याशिवाय एकाही तत्वज्ञानाची मांडणी पूर्ण होत नाही हेच चार्वाकविचाराच्या जनसामान्यांच्या व्यवहारातील जाणत्या-अजाणत्या आचरणाचे यश आहे.
हे विधान अप्रतिम आहे ! कसे आहे की ही सगळी तत्त्वज्ञाने चढती भाजणी आहेत ... चार्वाक ,आजीवक, जैन ,बौध्द, वैदीक ( नैयाय्यिक /मीमांसक वगैरे) आणि मग सरते शेवटी वेदान्ती ! आधी एक सिध्दांत उभा करायचा ... त्याचा पुर्ण अभ्यास करायचा मग स्वतःच त्यातील कच्चे दुवे शोधुन त्याला झोपडुन काढायचे आणि फायनली लीप ऑफ फेथ घेवुन वरच्या पायरीवर जायचे हीच खरी आध्यात्मिक साधना ! एखाद्या पायरीवर घसरलात किंवा रेंगाळलात आणि अभिनिवेशी झालात तर मग तुम्ही तिथले ! कोठेही न रेंगाळता , अभिनिवेषी न होता प्रवास करत राहिलात तर "शिवोSहं शिवोSहं" ह्या गंतव्याप्रत पोहचणार हे ही निश्चीत !! चरैवति चरैवति ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

एस Mon, 07/21/2014 - 15:22
पायर्‍यापायर्‍यांच्या प्रवासाचा संदर्भ लक्षात आला आणि फुटलो! :-)

In reply to by प्रसाद गोडबोले

एस Mon, 07/21/2014 - 19:33
ज्या पायरीवर फुटलोय असं वाटतंय ती पायरी तीच असणं महत्त्वाचं...!

चित्रगुप्त Wed, 07/16/2014 - 02:15
‘गीतेत निष्काम कर्मयोग नाही?, आत्मा हा डब्यातील लाडवाप्रमाणे आहे की ढगातील वाफेप्रमाणे असावा?, विश्वरुपदर्शन हा काय प्रकार असावा?
हे आणि असे अन्य प्रश्न मी माझ्या 'परामर्श' पत्रिकेतील 'गीता तत्वज्ञानः काही प्रश्न' लेखात उपस्थित केले होते, त्यांची उत्तरे या पुस्तकात दिली असल्याचे दिसते.

शशिकांत ओक Wed, 07/16/2014 - 09:43
भिशक्यांव जी, अद्वयानंद असे पटकन तोंडात यायला जड जाते. या नावाचा धसका घेतलेले अंनिसचे शिलेदार ही त्यांचे नाव नीट उच्चारू शकले नाहीत.

In reply to by शशिकांत ओक

धन्या Wed, 07/16/2014 - 10:32
त्यांनी लेखकाचं नाव "खास" आहे असं म्हटलंय, "उच्चारायला अवघड" नाही. नावाच्या उच्चाराचा अंनिसशी बादरायण संबंध जोडण्याचा प्रयत्न केविलवाणा आहे.

योगविवेक Wed, 07/16/2014 - 13:02
ओक सर, गळतगे याच्या मो . क्र बद्दल धन्यवाद. काही ना काही कारणांनी प्लँचेट हा विषय सध्या चर्चेत आहे. गळतगे सरांनी या विषयावर काय लेखन केले आहे. हे जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by बॅटमॅन

व्याकरण नाही ...फिलॉसॉफी प्रमाणे रे ...चार्वाक म्हणतो काम हाच एकमेव पुरुषार्थ ! )अर्थ ही त्याला केवळ सहायक म्हणुन बस्स .) तेव्हा ह्या चार्वाकाची चारुलता नावाची कोणीतरी दासी / मुलगीमित्र(पक्षी:गर्लफ्रेन्ड ) असावी , अन तो तिला कायम एकच आज्ञा देत असावा ... ! त्यावरुन चार्वाक असे नाव पडले असावे काय असा एक विचार मनात आला *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Wed, 07/16/2014 - 15:33
आईच्या गावात =)) मज्जा अशी की चारुवाक् म्ह. उत्तम वाणी असलेला असा संस्कृत अर्थ होत असल्याने माझ्या मनात तो अर्थ आला. पण पाहतो तर साला प्राकृत अर्थ दिसतो आहे =))

शशिकांत ओक Wed, 07/16/2014 - 17:39
योग विवेक, त्या प्रकरणातील माहिती सादर करता येईल. पण अन्य लोकांकडून तशी विचारणा होऊ दे ना.

In reply to by शशिकांत ओक

धन्या Wed, 07/16/2014 - 17:45
साधारण किती लोकांनी विचारणा केली म्हणजे तुम्ही त्या प्रकरणातील माहिती सादर करणार आहात? यावरुन आमच्या एका मित्रवर्यांनी सांगितलेला किस्सा आठवला. त्यांनी मिपावरील एका प्रथितयश लेखक महाशयांस एका विशिष्ट विषयावर लिहावे असे सुचवले. लेखक महाशयांनी "मी लोकांना आवडेल असेच लिहितो" असे म्हणून मित्रवर्यांस त्या विषयाचा विकीवरील दुवा देऊन बोळवण केली.

In reply to by धन्या

बॅटमॅन Wed, 07/16/2014 - 17:56
अगदी अगदी. सदर किस्सा आमच्याही मित्रवर्यांनी आम्हांस सांगितला होता. जेन्युइन शंकेची अशी बोळवण करणे पाहून मजा वाटली खरी.

चित्रगुप्त Wed, 07/16/2014 - 17:54
प्लॅन्चेट या विषयावरील गळतग्यांचे विचार जाणून घेण्याबद्दल आमचेही अनुमोदन, तसेच ....आत्मा हा डब्यातील लाडवाप्रमाणे आहे की ढगातील वाफेप्रमाणे असावा?, विश्वरुपदर्शन हा काय प्रकार असावा?..... याबद्दल त्यांनी काय सांगितले आहे, तेही सांगावे. (कृपया पुस्तक विकत घेऊन स्वतः वाचा, असे म्हणू नये, कारण तसे करणे काही जणांना शक्य नसेल, किंवा तेवढी निकड वाटत नसेल).

शशिकांत ओक Wed, 07/16/2014 - 20:31
मित्रांनो, प्लँचेट हे प्रकरण सध्या विचारणेत आहे. विज्ञानाच्या दृष्टीकोनातून ... पुस्तकातील या विषयावर प्रकरण 4 मधे 19 पानातून विशेष चर्चा प्रा. अद्वयानंद गळतगे यांनी केली आहे. त्यातील काही मुद्दे सादर करत आहे. १. प्लँचेटचा एक विलक्षण अनुभव २. परदेशातील एक दाखला ३. प्लँचेटवर 'मृतात्मे' येतात या कल्पनेची पार्श्वभूमी 4. मृतात्मा प्रत्यक्ष दिसला! 5. प्लँचेटवर कादंबरीताल पात्राचा 'मृतात्मा' आला! 6. भारतीयांचे अनुभव 7. प्लँचेट हा एक भानामतीचा प्रकार 8. भानामतीतील मनःशक्तीचा नियंत्रित प्रयोग 9. प्लँचेटवर खरोखर कोण येते? 10. काल्पनिक भूत देहधारी बनले! 11. *बॅचेल्डार व ब्रुकीस-स्मिथ यांचे प्लँचेट विषयीचे शास्त्रीय प्रयोग 12. कृत्रिम भूत निर्माण करण्याचा यशस्वी प्रयोग 13 ** या शास्त्रीय सशोधनाचा निष्कर्ष या प्रकरणाच्या शेवट करताना प्राचार्य अद्वयानंद गळतगे एक सावधगिरीचा इशारा देतात. ते म्हणतात, "शास्त्रीय संशोधन व प्रयोग एकाद्या गोष्टीतील सत्य शोधण्यासाठी केले जातात. या संशोधनातून व प्रयोगातून पूर्ण सत्य कळले असे समजण्याची चूक मात्र कधीच करू नये. भौतिक वा जड वस्तूंविषयीचे सत्य सुद्धा शास्त्रज्ञांना त्याविषयी असंख्य प्रयोग व संशोधन करूनही अजून कळालेले नाही. तर मानवी मना विषयीचे व अतींद्रिय घटनांविषयींचे सत्य अशा प्रयत्नातून कळेल ही आशा दूरच. या प्रत्येक घटनेला अनेक कारणे असतात अनेक बाजू असतात. त्याविषयी कोणताही एकच निष्कर्ष काढणे धोक्याचे असते. प्लँचेटवर नेहमी मृतात्माच येतो या समजुतीतील एकांगीपणा असा संशोधनातून उपयोगी पडतो. पण म्हणून दुसऱ्या टोकाला जाऊन प्लँचेट वा सीयन्स मध्ये घडणाऱ्या घटनांचे कारकत्व मानवी मनाला देणे ही चुकीचे आहे. हा सुद्धा शास्त्रीय संशोधनाचा एकांगीपणाच आहे. मृतात्मे प्लँचेटवर येतात कि नाही, केंव्हा येतात या विषयीचा सर्व सामान्य निकर्ष कधीच काढता येत नाही. हे ज्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते. अनाहूतपणे येणारे संदेश खऱ्या मृतात्म्यांकडूनच येतात (त्यांना drop-on म्हणतात) जीवंत व्यक्तींना त्यांच्या जीवनात सहाय्यभूत ठरणारे संदेश हे खऱ्या मृतात्म्यांकडूनच येतात. अपुऱ्या राहिलेल्या इच्छा तृप्त करण्यासाठी काही मृतात्मे येतात. वासनेमुळे पिशाच झालेले मृतात्मे जिवंत व्यक्तींना निष्कारण छळतात हे ही खरे आहे. मोठे सत्पुरूष, महात्मे, इतकेच नव्हे तर कोणताही मृतात्मा आपण बोलवू तेंव्हा येतो असे समजणे म्हणजे ते मृतात्मे आपल्या इच्छेच्या आधीन असलेले नोकर आहेत असे समजणे होय. कर्मसिद्धांताला छेद देणारी ही समजूत आहे. प्रत्येक आत्मा स्वतःच्या कर्माने बांधला गेला आहे. इतरांच्या कर्माने वा इच्छेने नाही. त्याच वेळी नोकरा प्रमाणे वागणारी वासनेमुळे पृथ्वीवर भटकणारी (earth bound) पिशाचे, व नैसर्गिक (सुष्ट वा दुष्ट) शक्ती (elementals) या जगात आहेत. हे ही सत्य आहे (त्यांना क्षूद्र देवता म्हणतात) पण म्हणून कोणतीही अतींद्रिय घटना घडली की ती मृतात्म्यामुळेच वा अशा शक्तींमुळेच घडली असे मानणे चुकीचे आहे.शेवटी मनुष्य हा ही पिशाचच (आत्माच) आहे. तो मृत नसून जीवंत आहे इतकेच. जे मृतात्मे (मृतात्म्यांची मने) करतात ते जीवंत आत्मे- (त्यांची मने) - का करू नयेत? आणि हेच सत्य शास्त्रीय संशोधनातून उघड झाले असून फिलीप हा त्याचा साक्षी आहे. * Ref. Journal of the society for Psychical research 1966, 43 ** The laws of he spirit world by Bhavnagaris part 3

शशिकांत ओक Mon, 07/21/2014 - 11:40
*ok* धन्यवाद चित्रगुप्त, आपल्या सारख्यांना गळतगे याच्या लेखावर प्रतिसाद वाचून काही बाबतीत विचार वाचायला आवडेल म्हटल्या बद्दल.काही वाकडे लावण्यात धन्य मानतात. असो. (आत्मा म्हणजे) डब्यातला लाडू कि ढगातील वाफ या मखलाशीला पुस्तक खरेदीच्या खर्चात न पडता उत्तर वाचायची आपण अपेक्षा करता ... एखाद्या गावाला जायचे तर आहे मग नुसते टाईमटेबल पाहून ते समाधान कसे मिळणार त्यासाठी प्रवासाचा खर्च करायला हवा...

In reply to by शशिकांत ओक

@एखाद्या गावाला जायचे तर आहे मग नुसते टाईमटेबल पाहून ते समाधान कसे मिळणार त्यासाठी प्रवासाचा खर्च करायला हवा...>>> कुणाला जायचे आहे???(नक्की!)??? इथे कोणिही स्वतःहून असला आग्रह तुमच्याकडे धरलेला नाही.आपणच - हे वाचा...ते वाचा चे बोर्ड घेऊन फिरता.आणि तरी उलटा उपदेश द्यायला काहिच कसं वाटत नाही हो!? http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-animal-062.gif अहो, ही तुमची इच्छा आहे ..की आंम्ही हे असलं सगळं वाचून मत बनवावं..मग खर्च तुंम्ही करा! . . . . समांतरः- मागे एका M.L.M वाल्यानी त्यांच्या-मिटींगला मला पायघड्या घालत बोलावणं केलं,आणि त्याचं तिकिट फक्त १४० रुपये आहे.असं दबक्या आवाजात म्हणाला. त्याची अठवण झाली! मी ही मग त्याच्या पैशानी चहा उकळला,आणि मला दुसरी मिटींग असल्याचे सांगून..त्याला पुढच्या दारी हकलला. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-animal-066.gif

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त Mon, 07/21/2014 - 21:17
यावरून हा धागा म्हणजे त्या पुस्तकाची जाहिरात आहे, आणि ते पुस्तक विकत घ्यावे म्हणून ती केलेली आहे, असे समजायचे काय? 'आत्मा म्हणजे डब्यातला लाडू कि ढगातील वाफ' ही मुळात माझीच पृच्छा असल्याने त्याचे गळतगे काय उत्तर देतात, हे जाणून घ्यायलाही खर्च करायचा?

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक Mon, 07/21/2014 - 22:47
हा या धाग्याचा उद्देश आहे. त्यात काय म्हटलय गेले आहे ते वाचायला प्रेरित विचार करावेत. आपल्या मुद्यांचे तेवढे सांगा बाकीचे गेले वाऱ्यावर ... असे सुचवणे कितपत योग्य आहे?

In reply to by शशिकांत ओक

धन्या Mon, 07/21/2014 - 21:42
>> आपल्या सारख्यांना गळतगे याच्या लेखावर प्रतिसाद वाचून काही बाबतीत विचार वाचायला आवडेल म्हटल्या बद्दल.काही वाकडे लावण्यात धन्य मानतात. आपण विचार मांडले की ते सगळ्यांना मान्य करावेत ही अपेक्षा चुकीची आहे काका. कुणी विरोधी मत मांडले तर त्याची "वाकडे" लावण्यात "धन्य" मानणारा अशी संभावना करणे कीतपत योग्य आहे? - धनाजीराव वाकडे

एस Mon, 07/21/2014 - 12:11
काही वाकडे लावण्यात धन्य मानतात. असो.
अच्छा? इतरांवर टीका करताना थोडी आपल्या वाट्याला आली तर असे चिडू नये.
चार्वाकांचादेहात्मवाद (आत्मा किंवा जीव म्हणून देहाव्यतिरिक्त काही नाही ) हा आधुनिक भाषेतीलयंत्रवाद होय. तो कसा भ्रामक व चुकीचा आहे ते प्रथम प्रकरणात त्यांनी अनेकउदाहरणांनी दाखवून देतात. त्यामुळे चार्वाकांचा सुखवाद (देहाचे सुख तेच खरे सुख) व्यावहारिकतेच्याकसोटीवरही टिकू शकत नाही. माणूस केवळ घृत (अन्न) आणि अंगनालिंगन (मैथुन) एवढ्याचसाठीजगतो हे खरे नाही. कारण तेवढे सुख मिळाल्यावर तो सुखी होताना दिसत नाही. बुद्धी,विवेकशक्ती, भाषा यांचे मानवी जीवनात कार्य काय? शरीरसुखासाठी त्यांची गरज आहे काय? असा प्रश्न करून निसर्गाला ही चार्वाकवाद मान्य आहे काय? असे ते विचारतात.
ज्यांना मूळ श्लोक यावज्जीवं सुखं जीवेन् नास्ति मृत्योर् अगोचरः । भस्मी-भूतस्य देहस्य पुनर् आगमनं कुतः ॥ असा आहे हेही माहीत नाही आणि त्यातलं 'यावज् जीवेत् सुखं जीवेद् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् ।' हे त्याचं चार्वाकांच्या टीकाकारांनी केलेलं विडंबन आहे ह्या बाबीकडे जे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात आणि उगीच दुसर्‍यांवर चिखलफेक करत बसतात आणि कर्ज काढून तूप पिण्याइतपतच चार्वाकवाद मर्यादित आहे आणि म्हणून तो अपूर्ण आहे वा नीतीअनीतीची चाड न बाळगणारा शुद्ध भोगवाद आहे असा हिणकस अपप्रचार करत फिरतात ते आमच्या मते इति पुस्तकस्य कर्तारो भण्ड-धूर्त-निशाचराः । जर्भरी-तुर्फरीत्यादि पण्डितानां वचः स्मृतम् ॥ आहेत. चार्वाकांना झोडपल्याशिवाय एकाही तत्वज्ञानाची मांडणी पूर्ण होत नाही हेच चार्वाकविचाराच्या जनसामान्यांच्या व्यवहारातील जाणत्या-अजाणत्या आचरणाचे यश आहे. (संदर्भासाठी - हेही चार्वाकांच्या एका कट्टर टीकाकारानेच म्हटले आहे.) बाकी चालू द्या.

In reply to by एस

चार्वाकांना झोडपल्याशिवाय एकाही तत्वज्ञानाची मांडणी पूर्ण होत नाही हेच चार्वाकविचाराच्या जनसामान्यांच्या व्यवहारातील जाणत्या-अजाणत्या आचरणाचे यश आहे.
हे विधान अप्रतिम आहे ! कसे आहे की ही सगळी तत्त्वज्ञाने चढती भाजणी आहेत ... चार्वाक ,आजीवक, जैन ,बौध्द, वैदीक ( नैयाय्यिक /मीमांसक वगैरे) आणि मग सरते शेवटी वेदान्ती ! आधी एक सिध्दांत उभा करायचा ... त्याचा पुर्ण अभ्यास करायचा मग स्वतःच त्यातील कच्चे दुवे शोधुन त्याला झोपडुन काढायचे आणि फायनली लीप ऑफ फेथ घेवुन वरच्या पायरीवर जायचे हीच खरी आध्यात्मिक साधना ! एखाद्या पायरीवर घसरलात किंवा रेंगाळलात आणि अभिनिवेशी झालात तर मग तुम्ही तिथले ! कोठेही न रेंगाळता , अभिनिवेषी न होता प्रवास करत राहिलात तर "शिवोSहं शिवोSहं" ह्या गंतव्याप्रत पोहचणार हे ही निश्चीत !! चरैवति चरैवति ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

एस Mon, 07/21/2014 - 15:22
पायर्‍यापायर्‍यांच्या प्रवासाचा संदर्भ लक्षात आला आणि फुटलो! :-)

In reply to by प्रसाद गोडबोले

एस Mon, 07/21/2014 - 19:33
ज्या पायरीवर फुटलोय असं वाटतंय ती पायरी तीच असणं महत्त्वाचं...!
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म लेखक– प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे. मोबाईल क्रमांक –०990200258 वेदान्तविवेक प्रकाशन. भोज, जि. बेळगाव कर्नाटक.591263. पाने- 156. किंमत – रु. 150/-. हे पुस्तक पुर्वीविविध नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संग्रह आहे. लेखांचे विषय वेगवेगळेअसले तरी सर्वांचे सूत्र विज्ञान हेच आहे. अध्यात्मात विज्ञान कुठे आले? असा काही जणांना प्रश्न पडेल. विज्ञानम्हणजे पाश्चात्यांचे आधुनिक भौतिक विज्ञान अशी अनेकांची समजूत आहे. पण वस्तुतःसत्यशोधनाच्या पद्धतीला विज्ञान असे म्हणतात.

CID एपिसोड: आईच्या गावात अंन बाराच्या भावात

पगला गजोधर ·

सुधीर१३७ Wed, 07/16/2014 - 01:34
तेव्हा आम्ही आमचा मोर्चा पत्रकार वेदप्रताप वैदिककडे वळवला, त्याला सांगितलं , आता तुला फाशी होईल. तो म्हणाला, साहेब मी तर फक्त योगगुरूबाबाके आश्रमसे ओव्याची -आयुर्वेदिक-बिडी चे कार्टन घेऊन आलो होतो.... .. पण मला मणि अय्यरने आणले ....त्याच्या़ खर्चाने ....

In reply to by सुधीर१३७

पगला गजोधर Wed, 07/16/2014 - 09:28
बरुबर हाय सुधीरसर तुमचं, खरे तर, सर्दीवर अद्रकवाली मसाला चाय जास्त चांगली. पण मणीला ती अक्कलच नाही. आणि हो आजकाल चांगले चायवाले, दुसर्याच धंद्यात जास्ती यशस्वी झाले आहेत. इतिहासातील नोंदीनुसार शेवटची चांगली चाय, रजनीकांतने ऐका रेल्वे ठेसनवर, ऐका पोर्याकडून पिली, अंन पुढची श्टोरी, तुमास्नी अत्तापातूर चांगली ठाव झाली असलं.

सुधीर१३७ Wed, 07/16/2014 - 01:34
तेव्हा आम्ही आमचा मोर्चा पत्रकार वेदप्रताप वैदिककडे वळवला, त्याला सांगितलं , आता तुला फाशी होईल. तो म्हणाला, साहेब मी तर फक्त योगगुरूबाबाके आश्रमसे ओव्याची -आयुर्वेदिक-बिडी चे कार्टन घेऊन आलो होतो.... .. पण मला मणि अय्यरने आणले ....त्याच्या़ खर्चाने ....

In reply to by सुधीर१३७

पगला गजोधर Wed, 07/16/2014 - 09:28
बरुबर हाय सुधीरसर तुमचं, खरे तर, सर्दीवर अद्रकवाली मसाला चाय जास्त चांगली. पण मणीला ती अक्कलच नाही. आणि हो आजकाल चांगले चायवाले, दुसर्याच धंद्यात जास्ती यशस्वी झाले आहेत. इतिहासातील नोंदीनुसार शेवटची चांगली चाय, रजनीकांतने ऐका रेल्वे ठेसनवर, ऐका पोर्याकडून पिली, अंन पुढची श्टोरी, तुमास्नी अत्तापातूर चांगली ठाव झाली असलं.
लेखनविषय:
लेखनप्रकार
३ दिवसांपूर्वी सुषमाचा फोन आला, मी म्हटले - बोल सुशे, कशी आठवण काहाडली ? सुषमा म्हणाली - तुमची मदत हवी, ACP प्रद्युम्न, आम्ही विनंती करू करू दमलो, पण हाफिजचा पत्ता लागत नाही. मी म्हणालो - तुम्ही चुकीच्या जागी शोधू राहू लागले न बाप्पा, तो तुम्हाला पाकिस्तानात सापडेल. सुषमा म्हणाली - तेवढ बघा न भाऊ. माझा पाकिस्तान्यांवर भरोसा नसल्याने, मी आपल्या टीमबरोबर, जुन्या क्वालीसमधून पाकिस्तानात गेलो. (या भारतात काही लोक आहेत कि जी जगात कोणालाही कुठेही कधीही जाऊन भेटू शकतात, त्यांना पासपोर्ट विसा प्लानिंग असं काही लागत नाही ) .

हमशकल्स - एक मैलाचा दगड

समीरसूर ·

साती Tue, 07/15/2014 - 14:00
अजून वाचून पूर्ण झाले नाही. पण त्याआधीच तुम्हाला आणि साजिदला आपपल्या कलाकृतीची पावती दिल्याशिवाय रहावत नाही.

धमाल मुलगा Tue, 07/15/2014 - 14:49
शर्मिलाची अडीचपट एन्लार्ज्ड छबी काय, निष्पाप भाव काय, तुलनेसाठी 'विवेक मुश्रन'???? कुमार गौरवचा स्निग्ध अभिनय काय.... ठ्या: करुन फुटलो तेज्यायला! बर्‍याच दिवसांनी कॉफीचा कप टू किबोर्ड प्रवास घडला. :D

प्यारे१ Tue, 07/15/2014 - 14:50
चित्रपट पूर्ण बघून त्यावर लेख लिहीपर्यंत स्टॅमिना टिकवून ठेवल्याबद्दल आपल्याला एक हॉरलिक्स ची (किंवा तुम्हाला आवडेल अशी) बाटली. ;)

मुक्त विहारि Tue, 07/15/2014 - 14:57
झक्कास. मी पैसे देवून अजिबात हिंदी सिनेमे बघत नसल्याने, ह्या आनंदाला मुकणार.

In reply to by रेवती

मुक्त विहारि Tue, 07/15/2014 - 19:46
छोट्या पडद्यावर तर अजिबात नको... जाहीरातीतून वेळ मिळाला किंवा जाहीराती दाखवून दाखवून चॅनलवाले कंटाळले की मध्येच एक ७/८ मिनीटांसाठी सिनेमा दाखवतात असे ऐकून आहे.

शिद Tue, 07/15/2014 - 16:10
साजीद खानने हे खतरा परीक्षण जर वाचलं तर चित्रपटसॄष्टीतून संन्यास घेईल. बेक्कार पिसं काढलीत राव. *lol*
त्रित्रिकुटांपैकी एक त्रिकुट मेंटल हॉस्पीटलमध्ये असते. खुलासा: त्रित्रिकुट हे श्री श्री रविशंकरांसारखे काहीही नसून सैफ, रितेश, आणि राम यांच्या तीन-तीन अवतारांना त्रित्रिकुट म्हणून संबोधण्यात आले आहे.
खिक्क्क्क्क...ह्या व्याक्यावर जाम हसलो.

In reply to by विजुभाऊ

नाखु गुरुवार, 07/17/2014 - 10:36
अशुतोषने या अक्कल्वान साजिद मज्कूरास जोधा-अकबर्"चित्रपटाबद्दल अकलेचे तारे तोडल्याबद्दल जागेवरच झापले होते.

रेवती Tue, 07/15/2014 - 17:18
या ऐतिहासिक चित्रपटाचे परिक्षण इतक्या पवित्र भाषेत लिहून तुम्ही आमच्यावर अनंत उपकार केले आहेत साहेब! आमचे पाय या शिनेमाच्या थेट्राला लागू नयेत याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. अगदी मोफत आविष्कारासही आमची ना असेल याची खात्री बाळगावी. आभार.

In reply to by रेवती

समीरसूर गुरुवार, 07/17/2014 - 12:26
खिल्ली उडविण्यासाठी मित्रांसोबत बघायला असे चित्रपट बरे असतात. :-) पवित्र भाषा, पवित्र विचार्...आपकी पवित्र कैसी है? मेरा मतलब आपकी तबियत कैसी है? उत्पल दत्तचा डायलॉग आठवला. 'गोलमाल'मधला... :-) माझी पवित्र भाषा हा टोमणा होता का? :-) काही चुकलं असेल तर क्षमस्व...

सखी Tue, 07/15/2014 - 17:25
अरे वा! आली आली नवी चिरफाड आय मीन परीक्षण. खालील वाक्ये विशेष आवडली. कथेची बांधणीच इतकी अजोड होती की काय कुठे कसं आणि कशासाठी जोडलयं हेच कळत नव्हतं. पण अभिनयात बाजी मारते इशा गुप्ता! भारत भूषण, प्रदीप, राजकुमार, राजश्री, पद्मिनी अशा अभिनयरत्नांची भक्ती केल्यावर काय बिशाद आहे की चेहर्‍यावर भाव उमटतील! अणि धम्यासारखेच म्हणते "शर्मिलाची अडीचपट एन्लार्ज्ड छबी काय, निष्पाप भाव काय, तुलनेसाठी 'विवेक मुश्रन'???? कुमार गौरवचा स्निग्ध अभिनय काय...."

एसमाळी Tue, 07/15/2014 - 19:40
मस्त चिरफाड. 2007 नंतर एक ही चित्रपट थेटरात जाउन पाहिला नाही. टिव्हीवर आल्यावर हा लेख वाचत बघेन. मजा येईल.

चित्रपट परिक्षण आवडले...भन्नाट आहे =)) बाकी त्या साजिदचा खूपपपपपप राग येतो....ते भाऊ-बहिण जाम डोक्यात जातात...त्यांचे सिनेमे मी टाळतेच .

विकास Wed, 07/16/2014 - 00:23
हमशकल्स मध्ये दगड आहेत हे माहीत होते, पण तो चित्रपट मैलाचा दगड आहे हे आपले विचार वाचल्यावर समजले. :)

खटपट्या Wed, 07/16/2014 - 02:14
अरारारा !!!! मागे साजिद कोणत्या तरी वाहिनीवर दुसऱ्यांच्या चित्रपटाची चिरफाड करायचा. ते आठवले. लोका सांगे…. यापुढे तुमचा लेख आल्याशिवाय चित्रपट बघणार नाही. म्हणतात न कोणताही किल्ला बघायला जायच्या आधी त्याबद्दल वाचून जावं. तसं तुमचे परीक्षण वाचल्याशिवाय पिक्चर ची मजा नाय.

समीरसूर गुरुवार, 07/17/2014 - 12:28
एक दुरुस्ती: 'गोला बारूद' मध्ये धर्मेंद्र नव्हता. त्यात शत्रुघ्न सिन्हा, चंकी पांडे, आणि किमी काटकर हे नटश्रेष्ठ होते. चुकीबद्दल क्षमा असावी. :-(

इशा१२३ गुरुवार, 07/17/2014 - 12:58
भन्नाट लिहिलय..संपुर्ण शिणेमा बघितलात आणि डोक शाबूत ठेऊन सगळ लिहिलत....__/\__

पैसा Wed, 07/30/2014 - 21:42
टाटास्कायवर शोकेसमधे हा सिनेमा बघायला मागवणार आहे. ३ तास बघून डोकं जागेवर राहिलं तर इथे परत येते!

निमिष सोनार Fri, 11/14/2014 - 19:39
जितके साजिद खानच्या बुद्धीचे कारुण्य आणि दरिद्रता चित्रपट बघतांना जाणवून खिन्न व्हायला झाले, त्याच तीव्रतेने वरील परिक्षण वाचून हसून हसून मुरकुंडी वळली... हे परिक्षण वाचून हसू येण्यासाठी तरी एकदा हा चित्रपट बघितला पाहिजे (परिक्षन वाचण्यापूर्वी)

साती Tue, 07/15/2014 - 14:00
अजून वाचून पूर्ण झाले नाही. पण त्याआधीच तुम्हाला आणि साजिदला आपपल्या कलाकृतीची पावती दिल्याशिवाय रहावत नाही.

धमाल मुलगा Tue, 07/15/2014 - 14:49
शर्मिलाची अडीचपट एन्लार्ज्ड छबी काय, निष्पाप भाव काय, तुलनेसाठी 'विवेक मुश्रन'???? कुमार गौरवचा स्निग्ध अभिनय काय.... ठ्या: करुन फुटलो तेज्यायला! बर्‍याच दिवसांनी कॉफीचा कप टू किबोर्ड प्रवास घडला. :D

प्यारे१ Tue, 07/15/2014 - 14:50
चित्रपट पूर्ण बघून त्यावर लेख लिहीपर्यंत स्टॅमिना टिकवून ठेवल्याबद्दल आपल्याला एक हॉरलिक्स ची (किंवा तुम्हाला आवडेल अशी) बाटली. ;)

मुक्त विहारि Tue, 07/15/2014 - 14:57
झक्कास. मी पैसे देवून अजिबात हिंदी सिनेमे बघत नसल्याने, ह्या आनंदाला मुकणार.

In reply to by रेवती

मुक्त विहारि Tue, 07/15/2014 - 19:46
छोट्या पडद्यावर तर अजिबात नको... जाहीरातीतून वेळ मिळाला किंवा जाहीराती दाखवून दाखवून चॅनलवाले कंटाळले की मध्येच एक ७/८ मिनीटांसाठी सिनेमा दाखवतात असे ऐकून आहे.

शिद Tue, 07/15/2014 - 16:10
साजीद खानने हे खतरा परीक्षण जर वाचलं तर चित्रपटसॄष्टीतून संन्यास घेईल. बेक्कार पिसं काढलीत राव. *lol*
त्रित्रिकुटांपैकी एक त्रिकुट मेंटल हॉस्पीटलमध्ये असते. खुलासा: त्रित्रिकुट हे श्री श्री रविशंकरांसारखे काहीही नसून सैफ, रितेश, आणि राम यांच्या तीन-तीन अवतारांना त्रित्रिकुट म्हणून संबोधण्यात आले आहे.
खिक्क्क्क्क...ह्या व्याक्यावर जाम हसलो.

In reply to by विजुभाऊ

नाखु गुरुवार, 07/17/2014 - 10:36
अशुतोषने या अक्कल्वान साजिद मज्कूरास जोधा-अकबर्"चित्रपटाबद्दल अकलेचे तारे तोडल्याबद्दल जागेवरच झापले होते.

रेवती Tue, 07/15/2014 - 17:18
या ऐतिहासिक चित्रपटाचे परिक्षण इतक्या पवित्र भाषेत लिहून तुम्ही आमच्यावर अनंत उपकार केले आहेत साहेब! आमचे पाय या शिनेमाच्या थेट्राला लागू नयेत याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. अगदी मोफत आविष्कारासही आमची ना असेल याची खात्री बाळगावी. आभार.

In reply to by रेवती

समीरसूर गुरुवार, 07/17/2014 - 12:26
खिल्ली उडविण्यासाठी मित्रांसोबत बघायला असे चित्रपट बरे असतात. :-) पवित्र भाषा, पवित्र विचार्...आपकी पवित्र कैसी है? मेरा मतलब आपकी तबियत कैसी है? उत्पल दत्तचा डायलॉग आठवला. 'गोलमाल'मधला... :-) माझी पवित्र भाषा हा टोमणा होता का? :-) काही चुकलं असेल तर क्षमस्व...

सखी Tue, 07/15/2014 - 17:25
अरे वा! आली आली नवी चिरफाड आय मीन परीक्षण. खालील वाक्ये विशेष आवडली. कथेची बांधणीच इतकी अजोड होती की काय कुठे कसं आणि कशासाठी जोडलयं हेच कळत नव्हतं. पण अभिनयात बाजी मारते इशा गुप्ता! भारत भूषण, प्रदीप, राजकुमार, राजश्री, पद्मिनी अशा अभिनयरत्नांची भक्ती केल्यावर काय बिशाद आहे की चेहर्‍यावर भाव उमटतील! अणि धम्यासारखेच म्हणते "शर्मिलाची अडीचपट एन्लार्ज्ड छबी काय, निष्पाप भाव काय, तुलनेसाठी 'विवेक मुश्रन'???? कुमार गौरवचा स्निग्ध अभिनय काय...."

एसमाळी Tue, 07/15/2014 - 19:40
मस्त चिरफाड. 2007 नंतर एक ही चित्रपट थेटरात जाउन पाहिला नाही. टिव्हीवर आल्यावर हा लेख वाचत बघेन. मजा येईल.

चित्रपट परिक्षण आवडले...भन्नाट आहे =)) बाकी त्या साजिदचा खूपपपपपप राग येतो....ते भाऊ-बहिण जाम डोक्यात जातात...त्यांचे सिनेमे मी टाळतेच .

विकास Wed, 07/16/2014 - 00:23
हमशकल्स मध्ये दगड आहेत हे माहीत होते, पण तो चित्रपट मैलाचा दगड आहे हे आपले विचार वाचल्यावर समजले. :)

खटपट्या Wed, 07/16/2014 - 02:14
अरारारा !!!! मागे साजिद कोणत्या तरी वाहिनीवर दुसऱ्यांच्या चित्रपटाची चिरफाड करायचा. ते आठवले. लोका सांगे…. यापुढे तुमचा लेख आल्याशिवाय चित्रपट बघणार नाही. म्हणतात न कोणताही किल्ला बघायला जायच्या आधी त्याबद्दल वाचून जावं. तसं तुमचे परीक्षण वाचल्याशिवाय पिक्चर ची मजा नाय.

समीरसूर गुरुवार, 07/17/2014 - 12:28
एक दुरुस्ती: 'गोला बारूद' मध्ये धर्मेंद्र नव्हता. त्यात शत्रुघ्न सिन्हा, चंकी पांडे, आणि किमी काटकर हे नटश्रेष्ठ होते. चुकीबद्दल क्षमा असावी. :-(

इशा१२३ गुरुवार, 07/17/2014 - 12:58
भन्नाट लिहिलय..संपुर्ण शिणेमा बघितलात आणि डोक शाबूत ठेऊन सगळ लिहिलत....__/\__

पैसा Wed, 07/30/2014 - 21:42
टाटास्कायवर शोकेसमधे हा सिनेमा बघायला मागवणार आहे. ३ तास बघून डोकं जागेवर राहिलं तर इथे परत येते!

निमिष सोनार Fri, 11/14/2014 - 19:39
जितके साजिद खानच्या बुद्धीचे कारुण्य आणि दरिद्रता चित्रपट बघतांना जाणवून खिन्न व्हायला झाले, त्याच तीव्रतेने वरील परिक्षण वाचून हसून हसून मुरकुंडी वळली... हे परिक्षण वाचून हसू येण्यासाठी तरी एकदा हा चित्रपट बघितला पाहिजे (परिक्षन वाचण्यापूर्वी)
लेखनविषय:
लेखनप्रकार
हो हो, 'हमशकल्स' हा एक मैलाचा दगडच आहे. 'हमशकल्स'ला नाके मुरडणार्‍या तमाम अभिजनांच्या चित्रपटीय जाणीवांची मला अक्षरशः कीव येते. अहो, असं धाडसच कसं काय करू शकतात ही लोकं? 'हमशकल्स' हा चित्रपट म्हणून उच्च दर्जाचा तर आहेच परंतु माणसाच्या अंतरंगाचा इतका तपशीलात धांडोळा घेणारी, माणसाच्या मनाच्या बहुपेडी जडण-घडणीची नुसतीच दखल घेणारी नव्हे तर इतक्या सुबक पद्धतीने ती जडण-घडण दुनियेसमोर निर्भीडपणे मांडणारी ही कलाकृती अजरामर आहे यात शंकाच नाही. कल्पनाविलास ही संकल्पनाच तोकडी पडेल अशी कल्पनाउड्डाणांची आणि कल्पनाभरारीची विस्मयकारक किमया 'हमशकल्स' या चित्रपटात अनुभवायला मिळते हे कसं विसरू शकतो आपण?

पाकातल्या (आमरसाच्या) पुर्‍या

सानिकास्वप्निल ·

मुक्त विहारि Mon, 07/14/2014 - 23:51
तुम्ही एक तर आम्हाला (समस्त मिपाकरांना) जेवायला तरी बोलवा, किंवा तुम्ही भारतात कधी आणि कुठे येत आहात? ते तरी कळवा....म्हणजे त्याप्रमाणे आम्ही सगळे (समस्त मिपाकर) त्या दिवशी आणि त्या ठिकाणी हजर होतो. (आयला नुसता छळवाद मांडलाय ह्यांनी)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मुक्त विहारि Fri, 07/18/2014 - 23:06
डोंबोलीला लावायचे सोडले आहे. कारण सध्या आम्ही यानबू (सौदी अरेबिया) इथे आहोत. उद्या जर चंद्रावर गेलो, तर चंद्र हेच मध्यवर्ती ठिकाण असेल. जावूदे, उगाच सानिका ताईंच्या धाग्यावर अवास्तव गप्पा नकोत.

स्वाती दिनेश Tue, 07/15/2014 - 00:27
मस्तच... पाकातल्या पुर्‍या आजी नेहमी करायची.. आमरसातल्या पाकातल्या पुर्‍या माहित नव्हत्या.. भन्न्नाट लागत असणार... स्वाती

रेवती Tue, 07/15/2014 - 01:14
तुझे कौतुक करायला शब्द नाहीत म्हणून नेहमीचा प्रतिसाद समजावा. फोटू सुरेख आलाय. आमरस घालून पुर्‍या करतात ही माहिती नवीन आहे. मी अजूनही तुला इकडे रहायला बोलावतीये. ये, माझी सख्खी शेजारीण बनून रहा. ;)

प्यारे१ Tue, 07/15/2014 - 01:19
कातून केलेल्या पुर्‍या नामंजूर... झाकणीनं केलेल्या पुर्‍या, चाकूनं कापून केलेली वरणफळं/चकोल्या, मजा नाय राव! बाकी ते प्रेझेन्टेशन वगैरेला १०० पैकी १०१ मार्क आहेतच.

In reply to by प्यारे१

गणपा Tue, 07/15/2014 - 13:56
तीट लावल्या बद्दल प्यारे काकाला वाहाशु. ;) बाकी पहिला फोटो पाहुन पुढे जाताच आलं नाही. जीव तिथच घुटमळतोय अजुन.

In reply to by गणपा

प्यारे१ Tue, 07/15/2014 - 14:23
खिक्क! वा शु म्हण अथवा काहीही म्हण. तुला, सानिका, दीपक, पेठकर काका, स्वाती दिनेश आणि तमाम मिपा बल्लवाचार्यांना सुट्टी देणार नाही. रेझिंग बार रे भौ, बाकी काही नाही. तुम्ही स्वतःच सवयी लावल्यात आम्हाला. बाकीच्यांना 'सूट' आहे. ;) (एकतरी 'मास्टरशेफ' बनायला नको का? अमूल मास्टरशेफ ऑफ इन्डिया मध्ये एकसारखा कांदा कापणं हा चाचणीचा भाग होता. सो..... करना पडता रे बाबा!)

नंदन Tue, 07/15/2014 - 05:14
पहिला फोटो पाहूनच ऊर्ध्व लागला. चित्रगुप्ताच्या पट्टेवाल्याला पाहून नुकताच धरणीतलावर परतलो आहे :)

साती Tue, 07/15/2014 - 07:33
काय सुरेख दिसतायत पुर्या. वाह! इतक्या टम्म फुगल्यात की पाणीपुरीलाही वापरू शकतो.

अजया Tue, 07/15/2014 - 08:07
हाय........ याहुन जास्त शब्द सुचत नाहीत. हे त्या फोटुमुळे झाले आहे.

इरसाल Tue, 07/15/2014 - 09:35
नहीईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई!

दिपक.कुवेत Tue, 07/15/2014 - 10:34
पाकृ, प्रेझेंटेशन आणि पहिला/शेवटचा फोटो हे पाकृच्या नावाप्रमाणेच गोग्गोड आहे. आमरस घालुन पाकातल्या पुर्‍या हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला आणि तो चविष्ट असणार ह्यात शंकाच नाहि. चला आता आमरसाचा टिन आणणे आले (हो हो आता कुठे मिळतोय हापूस आंबा...असो )

जासुश Tue, 07/15/2014 - 13:01
मी सहसा प्रतिसाद देत नाही ..फक्त वाचून घेते तुझया रेसिपी ....काय भारी दिसताय पुर्‍या...असे वाटताय लॅपटॉप मधून उचलून घेऊ पुरी...तुला सलाम... मी हा पदार्थ कधी खाल्ला नाहीए..त्यामुळे एक सांग हा पुर्‍या कश्या व्हयला हव्यात मौ कडक की आपल्या नेहमीचा पुर्‍या असतात तश्या च ..कारण तू रवा वापरलय ..

In reply to by जासुश

रवा- मैद्याच्या पुर्‍या असल्यामुळे खुसखुशीत होतात. रवा तसा कमी प्रमाणात वापरलाय , पुर्‍या पाकात मुरत ठेवल्या की त्या खाताना मऊ लागतात. अगदीच कडक नाही तळायच्या (पाणी-पुरीसाठी लागणार्‍या पुर्‍यांसारख्या). कणकेच्या पुर्‍या केल्या तर त्या थोड्यावेळाने मऊ होतातच.

शिद Tue, 07/15/2014 - 16:16
जाम म्हणजे जामच भारी. तोंडाला असं पाणी सुटलं आहे ना विचारता सोय नाही. *crazy* आज घरी संकष्टीनिमित्त काहीतरी गोडधोड करुन खावं लागेल असं वाटतंय, त्याशिवाय चैन पडणार नाही. पाकॄ १ नं. *good*

सखी Tue, 07/15/2014 - 17:53
कातुन केलेल्या पु-या कातील दिसतात, पहीला फोटो फारच देखणा आलाय. छान पाकृ. नेवैद्याला करणं अवघड दिसतयं, कारण तोवर रहायला पाहीजे ना ताटात.

मदनबाण Fri, 07/18/2014 - 07:05
देवी आमच्या नेत्रकमलास अपार कष्ट देण्याचे हे व्रत आपण सातत्याने करत आहात,तरी आमच्या जिव्हेस काही तरी प्रसाद मिळावा याची कॄपा करुन सोय करावी ! ;) आजची स्वाक्षरी :- Malaysia jet crashes in east Ukraine conflict zone

पा.कृ. आणि फोटो "खल्लास" आहेत. बाकी ह्या तेलात किंवा तुपात विरघळत नाहीत ना? बाकी डाएटींगला सुरुंग लावल्याबद्दल नेहेमीप्रमाणे तीव्र णीषेध. :)!!

आयुर्हित Fri, 07/18/2014 - 23:34
हाये रामा ये क्या हुवा, क्यु ऐसे हमे सताने लगे, पाकातल्या (आमरसाच्या) पुर्‍या हो सामने, हम काबु मे कैसे रहे? sweetest thing in life! मनापासुन धन्यवाद.

मुक्त विहारि Mon, 07/14/2014 - 23:51
तुम्ही एक तर आम्हाला (समस्त मिपाकरांना) जेवायला तरी बोलवा, किंवा तुम्ही भारतात कधी आणि कुठे येत आहात? ते तरी कळवा....म्हणजे त्याप्रमाणे आम्ही सगळे (समस्त मिपाकर) त्या दिवशी आणि त्या ठिकाणी हजर होतो. (आयला नुसता छळवाद मांडलाय ह्यांनी)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मुक्त विहारि Fri, 07/18/2014 - 23:06
डोंबोलीला लावायचे सोडले आहे. कारण सध्या आम्ही यानबू (सौदी अरेबिया) इथे आहोत. उद्या जर चंद्रावर गेलो, तर चंद्र हेच मध्यवर्ती ठिकाण असेल. जावूदे, उगाच सानिका ताईंच्या धाग्यावर अवास्तव गप्पा नकोत.

स्वाती दिनेश Tue, 07/15/2014 - 00:27
मस्तच... पाकातल्या पुर्‍या आजी नेहमी करायची.. आमरसातल्या पाकातल्या पुर्‍या माहित नव्हत्या.. भन्न्नाट लागत असणार... स्वाती

रेवती Tue, 07/15/2014 - 01:14
तुझे कौतुक करायला शब्द नाहीत म्हणून नेहमीचा प्रतिसाद समजावा. फोटू सुरेख आलाय. आमरस घालून पुर्‍या करतात ही माहिती नवीन आहे. मी अजूनही तुला इकडे रहायला बोलावतीये. ये, माझी सख्खी शेजारीण बनून रहा. ;)

प्यारे१ Tue, 07/15/2014 - 01:19
कातून केलेल्या पुर्‍या नामंजूर... झाकणीनं केलेल्या पुर्‍या, चाकूनं कापून केलेली वरणफळं/चकोल्या, मजा नाय राव! बाकी ते प्रेझेन्टेशन वगैरेला १०० पैकी १०१ मार्क आहेतच.

In reply to by प्यारे१

गणपा Tue, 07/15/2014 - 13:56
तीट लावल्या बद्दल प्यारे काकाला वाहाशु. ;) बाकी पहिला फोटो पाहुन पुढे जाताच आलं नाही. जीव तिथच घुटमळतोय अजुन.

In reply to by गणपा

प्यारे१ Tue, 07/15/2014 - 14:23
खिक्क! वा शु म्हण अथवा काहीही म्हण. तुला, सानिका, दीपक, पेठकर काका, स्वाती दिनेश आणि तमाम मिपा बल्लवाचार्यांना सुट्टी देणार नाही. रेझिंग बार रे भौ, बाकी काही नाही. तुम्ही स्वतःच सवयी लावल्यात आम्हाला. बाकीच्यांना 'सूट' आहे. ;) (एकतरी 'मास्टरशेफ' बनायला नको का? अमूल मास्टरशेफ ऑफ इन्डिया मध्ये एकसारखा कांदा कापणं हा चाचणीचा भाग होता. सो..... करना पडता रे बाबा!)

नंदन Tue, 07/15/2014 - 05:14
पहिला फोटो पाहूनच ऊर्ध्व लागला. चित्रगुप्ताच्या पट्टेवाल्याला पाहून नुकताच धरणीतलावर परतलो आहे :)

साती Tue, 07/15/2014 - 07:33
काय सुरेख दिसतायत पुर्या. वाह! इतक्या टम्म फुगल्यात की पाणीपुरीलाही वापरू शकतो.

अजया Tue, 07/15/2014 - 08:07
हाय........ याहुन जास्त शब्द सुचत नाहीत. हे त्या फोटुमुळे झाले आहे.

इरसाल Tue, 07/15/2014 - 09:35
नहीईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई!

दिपक.कुवेत Tue, 07/15/2014 - 10:34
पाकृ, प्रेझेंटेशन आणि पहिला/शेवटचा फोटो हे पाकृच्या नावाप्रमाणेच गोग्गोड आहे. आमरस घालुन पाकातल्या पुर्‍या हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला आणि तो चविष्ट असणार ह्यात शंकाच नाहि. चला आता आमरसाचा टिन आणणे आले (हो हो आता कुठे मिळतोय हापूस आंबा...असो )

जासुश Tue, 07/15/2014 - 13:01
मी सहसा प्रतिसाद देत नाही ..फक्त वाचून घेते तुझया रेसिपी ....काय भारी दिसताय पुर्‍या...असे वाटताय लॅपटॉप मधून उचलून घेऊ पुरी...तुला सलाम... मी हा पदार्थ कधी खाल्ला नाहीए..त्यामुळे एक सांग हा पुर्‍या कश्या व्हयला हव्यात मौ कडक की आपल्या नेहमीचा पुर्‍या असतात तश्या च ..कारण तू रवा वापरलय ..

In reply to by जासुश

रवा- मैद्याच्या पुर्‍या असल्यामुळे खुसखुशीत होतात. रवा तसा कमी प्रमाणात वापरलाय , पुर्‍या पाकात मुरत ठेवल्या की त्या खाताना मऊ लागतात. अगदीच कडक नाही तळायच्या (पाणी-पुरीसाठी लागणार्‍या पुर्‍यांसारख्या). कणकेच्या पुर्‍या केल्या तर त्या थोड्यावेळाने मऊ होतातच.

शिद Tue, 07/15/2014 - 16:16
जाम म्हणजे जामच भारी. तोंडाला असं पाणी सुटलं आहे ना विचारता सोय नाही. *crazy* आज घरी संकष्टीनिमित्त काहीतरी गोडधोड करुन खावं लागेल असं वाटतंय, त्याशिवाय चैन पडणार नाही. पाकॄ १ नं. *good*

सखी Tue, 07/15/2014 - 17:53
कातुन केलेल्या पु-या कातील दिसतात, पहीला फोटो फारच देखणा आलाय. छान पाकृ. नेवैद्याला करणं अवघड दिसतयं, कारण तोवर रहायला पाहीजे ना ताटात.

मदनबाण Fri, 07/18/2014 - 07:05
देवी आमच्या नेत्रकमलास अपार कष्ट देण्याचे हे व्रत आपण सातत्याने करत आहात,तरी आमच्या जिव्हेस काही तरी प्रसाद मिळावा याची कॄपा करुन सोय करावी ! ;) आजची स्वाक्षरी :- Malaysia jet crashes in east Ukraine conflict zone

पा.कृ. आणि फोटो "खल्लास" आहेत. बाकी ह्या तेलात किंवा तुपात विरघळत नाहीत ना? बाकी डाएटींगला सुरुंग लावल्याबद्दल नेहेमीप्रमाणे तीव्र णीषेध. :)!!

आयुर्हित Fri, 07/18/2014 - 23:34
हाये रामा ये क्या हुवा, क्यु ऐसे हमे सताने लगे, पाकातल्या (आमरसाच्या) पुर्‍या हो सामने, हम काबु मे कैसे रहे? sweetest thing in life! मनापासुन धन्यवाद.
मितानताईने दिलेले पाकातले चिरोटे बघून तोंडाला पाणी सुटलेय :) . त्यात पाकातल्या पुर्‍या व चिरोटे म्हणजे विकपॉईंट आहे . ताईने दिलेल्या पाककृतीला आम्ही पाकातले चिरोटे म्हणतो आणि रवा-मैद्याच्या किंवा कणकेच्या पुर्‍यांना साखरेच्या पाकात घोळवून तयार केला जाणारा पदार्थ म्हणजे पाकातल्या पुर्‍या .

शरद जोशी पुन्हा रणांगणात उतरणार!

गंगाधर मुटे ·

मा. शरद जोशी म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुल्यांची एका बाबतीत चूक झाली, त्यांनी असे मानले की ब्राम्हण-भटजी कारकुनांऐवजी जर शेतकर्‍याच्या जातीचे, त्यांच्या नात्यागोत्यातले कारकून आलेत तर ते शेतकर्‍यांशी जास्त सहानुभूतीने वागतील आणि पिळवणूक कमी होईल पण आता क्रित्येक ठिकाणी भट कारकून गेलेत आणि त्यांच्या ऐवजी शेतकर्‍याच्या जातीचे कारकून आलेत, पण शेतकर्‍यांची पिळवणूक काही कमी झाली नाही, याउलट ते भटकारकुनांपेक्षा जास्त जोमाने व ताकदीने दुष्टपणे पिळायला लागले आहेत.
इतकं स्पष्ट बोलणारा , अन तेही "जोशी" नावाचा माणुस ,महाराष्ट्राच्या , "शाहु फुले आंबेडकरांच्या" "पुरोगामी" महाराष्ट्राच्या राजकारणात उतरुन निवडणुका लढवुन जिंकण्याची स्वप्ने पाहतो हा एक चमत्कारच आहे बुवा ! असो , तुमचे इरादे नेक आहेत हे माहीत आहे म्हणुन तुम्हाला मनापासुन शुभेच्छा !!

गंगाधर मुटे Tue, 07/15/2014 - 12:35
निवडणुका लढवुन जिंकण्याची स्वप्ने पाहतो हा एक चमत्कारच आहे बुवा!
अजिबात चमत्कारिक नाही, कारण निवडणूका जिंकणे, हे आमचे अंतिम ध्येय्यच नाही. आजवर आम्हाला निवडणुकात यश मिळालेच नाही. जे मिळाले तेही अन्य कारणानेच! शेतकर्‍यांच्या लढ्यासाठी निवडणुकांचा हत्यार म्हणून वापर करून घेणे, हीच आमची रणनिती.

In reply to by गंगाधर मुटे

अजिबात चमत्कारिक नाही, कारण निवडणूका जिंकणे, हे आमचे अंतिम ध्येय्यच नाही. आजवर आम्हाला निवडणुकात यश मिळालेच नाही. जे मिळाले तेही अन्य कारणानेच! शेतकर्‍यांच्या लढ्यासाठी निवडणुकांचा हत्यार म्हणून वापर करून घेणे, हीच आमची रणनिती.
अरेरे . मुटे सर हे तुमचे मत आहे की तुमच्या संपुर्ण पक्षाचा अ‍ॅटीट्युड ? मलातरी अशा नकारात्मक अ‍ॅतीट्युड ने काही साध्य होईल असे वाटत नाही :( असो . बघुया काय होते ते ... घोडामैदान दुर नाही !!

प्रतापराव गुरुवार, 07/17/2014 - 18:11
शरद जोशी पुन्हा रणांगणात उतरणार!>>> हि बातमी चांगली कि वाईट? ह्याआधी जर ते रणांगणात उतरणार उतरले असतील तर युद्ध जिंकले होते कि हरले होते?

प्रतापराव गुरुवार, 07/17/2014 - 19:13
मी शरीराने थकलो असलो तरी मनाने थकलेलो नाही. रस्ता रोको आणि रेल्वे रोको आंदोलनाचे प्रत्यक्ष रणांगणात उतरून मी नेतृत्व करेन, असेही शरद जोशींनी जाहीर केले.>>>>>>>>>वाक्य टाळ्या खावू आहे जोशीजी शरीराने थकलेले आहेत हे तर त्यांचे विरोधकही मान्य करतील. परंतु मला आपल्या इथल्या नेते मंडळींचे एक आश्चर्य वाटते एखादा कामगार नेता असतो किंवा शेतकरी नेता असतो त्याचे पूर्ण आयुष्य कामगार, शेतकरी ह्यांचे हित वैगरे मुद्द्यावर जाते. पण ज्यांच्या साठी हा लढा लढला जातो त्यांना काही फायदा होत असावा का ?

अन्या दातार Fri, 07/18/2014 - 16:44
मी १९८० सालच्या भाषणात सांगत असे की, साखर, कांदा, बटाटा ही काही जीवनावश्यक वस्तू आहे काय? साखर, कांदा, बटाटा खाल्ला नाही तर माणूस मरत असतो काय? उलट साखर खाल्ल्यामुळे लोकांना डायबिटीस व्हायची भिती असते. डायबिटीसने मरण्याची शक्यता असते.
पण आहारात साखर व बटाटा यानेच प्राथमिक पोषकतत्वे मिळतात (कर्बोदके). त्याची रिप्लेसमेंट औषधाने का करावी? मान्य कि औषधेही महत्वाची आहेत; पण बटाटा-साखरही तितकीच गरजेची नाही का?

In reply to by अन्या दातार

गंगाधर मुटे Sat, 07/19/2014 - 21:59
महत्वाचे नाही असे कोण म्हणतोय? पण मूळ प्रश्न असा आहे की, औषधे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत का नाहीत? ती महत्वाची नाहीत? शेतकर्‍याच्या शेतात जर औषधे बनली असती तरच जीवनावश्यक वस्तूच्या यादीत घालायची, असे आहे काय?

In reply to by गंगाधर मुटे

यशोधरा Sat, 07/19/2014 - 22:34
औषधे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत का नाहीत? >> प्रकृतीने धडधाकट व्यक्तीला औषधांची गरज असतेच असे नाही, आणि औषधे न खाऊनही माणूस जगू शकतो म्हणून, तसे अन्नधान्याचे आहे का?

In reply to by गंगाधर मुटे

अन्या दातार Mon, 07/21/2014 - 16:24
महत्वाचे नाही असे कोण म्हणतोय?
तुम्ही म्हणत नसलात तरी परिच्छेदात तसे सूचित होतंय. आता हेच बघा:
मी १९८० सालच्या भाषणात सांगत असे की, साखर, कांदा, बटाटा ही काही जीवनावश्यक वस्तू आहे काय?
यातून साखर, कांदा, बटाटा या जीवनावश्यक नाहीत असे सुचवत आहात.
उलट साखर खाल्ल्यामुळे लोकांना डायबिटीस व्हायची भिती असते. डायबिटीसने मरण्याची शक्यता असते.
या वाक्यात तर वरच्या सूचित अर्थाचे कन्फर्मेशनच तर देत आहात. साखर (जीवनावश्यक) --> डायबिटीस --> मृत्यु (शक्यता) शिवाय सर्व औषध दुकानांच्या सेवा या इमर्जन्सी सर्विसेस अ‍ॅक्ट (एस्मा) मध्ये अंतर्भूत आहेतच. मग परत औषधे जीवनावश्यक वस्तूत का घ्या? दुकान चालू पण औषध मिळणार नाही असे तर नाही ना होणार?

In reply to by अन्या दातार

साखर खाल्ल्यामुळे लोकांना डायबिटीस व्हायची भिती असते
साखर खाल्ल्याने डायबेटीस होतो हा जावई शोध कुणी लावलाय देव जाणे ?

In reply to by अन्या दातार

गंगाधर मुटे Mon, 07/21/2014 - 21:50
इमर्जन्सी सर्विसेस अ‍ॅक्ट (एस्मा) आणि जिवनावश्यक वस्तू कायदा यातला फरक आणि यासंबंधातील शासकिय धोरण जर तुमच्या लक्षात आले तर बराच वैचारिक गोंधळ टळू शकेल. :)

प्रतापराव Fri, 07/18/2014 - 17:22
शेती हा व्यवसाय आतबट्टयाचा झालाय. पूर्वजांनी गंडवले म्हणे उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. ज्याची शेती मोठ्या प्रमाणावर आहे त्या शेतकर्यालाच शेती लाभकारक आहे. अल्प भूधारक शेतकरी बनण्या एवजी नोकरदार बनलेले हल्लीच्या दिवसात बरे..

In reply to by प्रसाद१९७१

प्रतापराव Mon, 07/21/2014 - 18:49
अगदी सहमत. लोकसंख्या हा पण एक कळीचा मुद्दा आहे जास्तीतजास्त शेतकरी लोकांमध्ये मुलगाच पाहिजे, वंशाचा दिवा वारसदार वैगरे कल्पना मोठ्या प्रमाणावर आहेत.४ ते ५ मुलांमध्ये शेती पुढे विभागली जाते.नि शेतकऱ्याचा गरिबीकडे प्रवास सुरु होतो तसेच लग्नात मानपान, हुंडा, मोठेपणा मिरवण्याच्या नादापायी खाजगी सावकाराच्या पाशात भरडला जातो तो शेतकरीच.

आशु जोग गुरुवार, 01/21/2016 - 00:53
प्रतिक्रिया देणार्‍यांनी मुटे यांचे केवळ सोयीस्कर शब्द निवडून शब्दांशी खेळत बसू नये. त्यामुळे आपल्याला विषयाचे ज्ञान नाही हेच दिसून येते. फारच खूमखूमी असेल तर शरद जोशी, त्यांचे आंदोलन याचा अभ्यास करावा. त्याहीपूर्वी किमान ६ महीने केवळ शेतीवर जगून दाखवावे... कुणी तसा असेल तर सांगावे.

मा. शरद जोशी म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुल्यांची एका बाबतीत चूक झाली, त्यांनी असे मानले की ब्राम्हण-भटजी कारकुनांऐवजी जर शेतकर्‍याच्या जातीचे, त्यांच्या नात्यागोत्यातले कारकून आलेत तर ते शेतकर्‍यांशी जास्त सहानुभूतीने वागतील आणि पिळवणूक कमी होईल पण आता क्रित्येक ठिकाणी भट कारकून गेलेत आणि त्यांच्या ऐवजी शेतकर्‍याच्या जातीचे कारकून आलेत, पण शेतकर्‍यांची पिळवणूक काही कमी झाली नाही, याउलट ते भटकारकुनांपेक्षा जास्त जोमाने व ताकदीने दुष्टपणे पिळायला लागले आहेत.
इतकं स्पष्ट बोलणारा , अन तेही "जोशी" नावाचा माणुस ,महाराष्ट्राच्या , "शाहु फुले आंबेडकरांच्या" "पुरोगामी" महाराष्ट्राच्या राजकारणात उतरुन निवडणुका लढवुन जिंकण्याची स्वप्ने पाहतो हा एक चमत्कारच आहे बुवा ! असो , तुमचे इरादे नेक आहेत हे माहीत आहे म्हणुन तुम्हाला मनापासुन शुभेच्छा !!

गंगाधर मुटे Tue, 07/15/2014 - 12:35
निवडणुका लढवुन जिंकण्याची स्वप्ने पाहतो हा एक चमत्कारच आहे बुवा!
अजिबात चमत्कारिक नाही, कारण निवडणूका जिंकणे, हे आमचे अंतिम ध्येय्यच नाही. आजवर आम्हाला निवडणुकात यश मिळालेच नाही. जे मिळाले तेही अन्य कारणानेच! शेतकर्‍यांच्या लढ्यासाठी निवडणुकांचा हत्यार म्हणून वापर करून घेणे, हीच आमची रणनिती.

In reply to by गंगाधर मुटे

अजिबात चमत्कारिक नाही, कारण निवडणूका जिंकणे, हे आमचे अंतिम ध्येय्यच नाही. आजवर आम्हाला निवडणुकात यश मिळालेच नाही. जे मिळाले तेही अन्य कारणानेच! शेतकर्‍यांच्या लढ्यासाठी निवडणुकांचा हत्यार म्हणून वापर करून घेणे, हीच आमची रणनिती.
अरेरे . मुटे सर हे तुमचे मत आहे की तुमच्या संपुर्ण पक्षाचा अ‍ॅटीट्युड ? मलातरी अशा नकारात्मक अ‍ॅतीट्युड ने काही साध्य होईल असे वाटत नाही :( असो . बघुया काय होते ते ... घोडामैदान दुर नाही !!

प्रतापराव गुरुवार, 07/17/2014 - 18:11
शरद जोशी पुन्हा रणांगणात उतरणार!>>> हि बातमी चांगली कि वाईट? ह्याआधी जर ते रणांगणात उतरणार उतरले असतील तर युद्ध जिंकले होते कि हरले होते?

प्रतापराव गुरुवार, 07/17/2014 - 19:13
मी शरीराने थकलो असलो तरी मनाने थकलेलो नाही. रस्ता रोको आणि रेल्वे रोको आंदोलनाचे प्रत्यक्ष रणांगणात उतरून मी नेतृत्व करेन, असेही शरद जोशींनी जाहीर केले.>>>>>>>>>वाक्य टाळ्या खावू आहे जोशीजी शरीराने थकलेले आहेत हे तर त्यांचे विरोधकही मान्य करतील. परंतु मला आपल्या इथल्या नेते मंडळींचे एक आश्चर्य वाटते एखादा कामगार नेता असतो किंवा शेतकरी नेता असतो त्याचे पूर्ण आयुष्य कामगार, शेतकरी ह्यांचे हित वैगरे मुद्द्यावर जाते. पण ज्यांच्या साठी हा लढा लढला जातो त्यांना काही फायदा होत असावा का ?

अन्या दातार Fri, 07/18/2014 - 16:44
मी १९८० सालच्या भाषणात सांगत असे की, साखर, कांदा, बटाटा ही काही जीवनावश्यक वस्तू आहे काय? साखर, कांदा, बटाटा खाल्ला नाही तर माणूस मरत असतो काय? उलट साखर खाल्ल्यामुळे लोकांना डायबिटीस व्हायची भिती असते. डायबिटीसने मरण्याची शक्यता असते.
पण आहारात साखर व बटाटा यानेच प्राथमिक पोषकतत्वे मिळतात (कर्बोदके). त्याची रिप्लेसमेंट औषधाने का करावी? मान्य कि औषधेही महत्वाची आहेत; पण बटाटा-साखरही तितकीच गरजेची नाही का?

In reply to by अन्या दातार

गंगाधर मुटे Sat, 07/19/2014 - 21:59
महत्वाचे नाही असे कोण म्हणतोय? पण मूळ प्रश्न असा आहे की, औषधे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत का नाहीत? ती महत्वाची नाहीत? शेतकर्‍याच्या शेतात जर औषधे बनली असती तरच जीवनावश्यक वस्तूच्या यादीत घालायची, असे आहे काय?

In reply to by गंगाधर मुटे

यशोधरा Sat, 07/19/2014 - 22:34
औषधे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत का नाहीत? >> प्रकृतीने धडधाकट व्यक्तीला औषधांची गरज असतेच असे नाही, आणि औषधे न खाऊनही माणूस जगू शकतो म्हणून, तसे अन्नधान्याचे आहे का?

In reply to by गंगाधर मुटे

अन्या दातार Mon, 07/21/2014 - 16:24
महत्वाचे नाही असे कोण म्हणतोय?
तुम्ही म्हणत नसलात तरी परिच्छेदात तसे सूचित होतंय. आता हेच बघा:
मी १९८० सालच्या भाषणात सांगत असे की, साखर, कांदा, बटाटा ही काही जीवनावश्यक वस्तू आहे काय?
यातून साखर, कांदा, बटाटा या जीवनावश्यक नाहीत असे सुचवत आहात.
उलट साखर खाल्ल्यामुळे लोकांना डायबिटीस व्हायची भिती असते. डायबिटीसने मरण्याची शक्यता असते.
या वाक्यात तर वरच्या सूचित अर्थाचे कन्फर्मेशनच तर देत आहात. साखर (जीवनावश्यक) --> डायबिटीस --> मृत्यु (शक्यता) शिवाय सर्व औषध दुकानांच्या सेवा या इमर्जन्सी सर्विसेस अ‍ॅक्ट (एस्मा) मध्ये अंतर्भूत आहेतच. मग परत औषधे जीवनावश्यक वस्तूत का घ्या? दुकान चालू पण औषध मिळणार नाही असे तर नाही ना होणार?

In reply to by अन्या दातार

साखर खाल्ल्यामुळे लोकांना डायबिटीस व्हायची भिती असते
साखर खाल्ल्याने डायबेटीस होतो हा जावई शोध कुणी लावलाय देव जाणे ?

In reply to by अन्या दातार

गंगाधर मुटे Mon, 07/21/2014 - 21:50
इमर्जन्सी सर्विसेस अ‍ॅक्ट (एस्मा) आणि जिवनावश्यक वस्तू कायदा यातला फरक आणि यासंबंधातील शासकिय धोरण जर तुमच्या लक्षात आले तर बराच वैचारिक गोंधळ टळू शकेल. :)

प्रतापराव Fri, 07/18/2014 - 17:22
शेती हा व्यवसाय आतबट्टयाचा झालाय. पूर्वजांनी गंडवले म्हणे उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. ज्याची शेती मोठ्या प्रमाणावर आहे त्या शेतकर्यालाच शेती लाभकारक आहे. अल्प भूधारक शेतकरी बनण्या एवजी नोकरदार बनलेले हल्लीच्या दिवसात बरे..

In reply to by प्रसाद१९७१

प्रतापराव Mon, 07/21/2014 - 18:49
अगदी सहमत. लोकसंख्या हा पण एक कळीचा मुद्दा आहे जास्तीतजास्त शेतकरी लोकांमध्ये मुलगाच पाहिजे, वंशाचा दिवा वारसदार वैगरे कल्पना मोठ्या प्रमाणावर आहेत.४ ते ५ मुलांमध्ये शेती पुढे विभागली जाते.नि शेतकऱ्याचा गरिबीकडे प्रवास सुरु होतो तसेच लग्नात मानपान, हुंडा, मोठेपणा मिरवण्याच्या नादापायी खाजगी सावकाराच्या पाशात भरडला जातो तो शेतकरीच.

आशु जोग गुरुवार, 01/21/2016 - 00:53
प्रतिक्रिया देणार्‍यांनी मुटे यांचे केवळ सोयीस्कर शब्द निवडून शब्दांशी खेळत बसू नये. त्यामुळे आपल्याला विषयाचे ज्ञान नाही हेच दिसून येते. फारच खूमखूमी असेल तर शरद जोशी, त्यांचे आंदोलन याचा अभ्यास करावा. त्याहीपूर्वी किमान ६ महीने केवळ शेतीवर जगून दाखवावे... कुणी तसा असेल तर सांगावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
शेगाव येथील संयुक्त कार्यकारिणीच्या बैठकीचा वृत्तांत