मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मंत्रयोग - जपयोग

अनिल तापकीर ·

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 17:24
अनिलराव एकदा वर लिहिलेले सर्व आत्मप्रचितीला उरतते का हे तपासुन पहा ! असो ! म्हणोनि जितुका भोळा भाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव । अज्ञानें तरी देवाधिदेव । पाविजेल कैचा ॥ ११ ॥ अवांतर : ह्यावरुन एक जोक आठवला : परांजपे ह्या शब्दाची व्युत्पत्ती : परा + जपे अर्थात परावाणी मधे जप करणारे अशी आहे ... पण आमच्या एका बीग्रेडी मित्राने ती व्युत्पत्ती पर्+अन्न्+जपे म्हणजे दुसर्‍याच्या अन्नावर जगणारे अशी केली होती =))

In reply to by कवितानागेश

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 17:45
बराच वेळ चिंतन केल्यावर ह्या प्रश्नाचा अर्थ उमगला ... फारच गहन आणि खोल प्रश्न विचारलात माऊली !!
तत्वें साक्षत्वें वोसरतीं| साक्षत्व नुरे आत्मप्रचिती |आत्मा असे आदिअंतीं| आपण कैंचा ||१४||
जिथे "आपण"ही नाही ... साक्षित्वच नाही ...तिथे आत्मप्रचिती कशी आणणार ! मनापासुन धन्यवाद :)

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 17:52
तुम्ही ज्ञानेश्वरीचे पारायण करता का? ज्ञानदेवांनी नऊ हजार ओव्यांच्या ज्ञानेश्वरीत कोणत्या अध्यायात, कोणत्या ओवीत काय म्हटले आहे हे तुमच्या कसे लक्षांत राहते?

In reply to by धन्या

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 17:57
हे समर्थांनी म्हणले आहे ...ज्ञानेश्वरांनी नाही आणि लक्षात कसे रहाते हे समजण्यासाठी तुम्हाला आधी समष्टी व्हावी लागेल *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 18:35
हे समर्थांनी म्हणले आहे ...ज्ञानेश्वरांनी नाही
यापुढे ओवीचा उल्लेख करताना तिचा संदर्भ देत जा राव. आमच्यासाठी ओवीपेक्षा ओवीचा संदर्भ जास्त महत्वाचा आहे. :)

In reply to by स्पा

मृगनयनी गुरुवार, 07/17/2014 - 18:45
अनिल'जी... खूपच उपयुक्त माहिती... :) मंत्रसामर्थ्य अगाध आहे. मंत्र व नामस्मरण या दोन्हीबद्दल आपण या आधीदेखील लेख लिहिले आहेत. प्रत्येक वेळी आपण जी विस्तृत स्वरूपात माहिती देता, त्यावरून देव, मंत्र या गोष्टींशी कमी संबंध असणार्‍या किम्बहुना काहीही सम्बन्ध नसणार्‍यांना सुद्धा उचित बोध मिळू शकतो...... तुम्हाला शुभेच्छा!!!! .. :) || जय मल्हार ||

जेपी गुरुवार, 07/17/2014 - 17:36
नीट आटवत नाय. पण अस कायतर आहे. युद्ध माझे बॅट्या करणार ........... धाग्यावर मंत्र बसणार निश्चीत. (जेपी फ्राम तामीळनाडु)

In reply to by जेपी

सूड गुरुवार, 07/17/2014 - 18:07
समर्थक प्रवचने देणार।विरोधक खोडून काढणार॥ व्यष्टी समष्टीची अंत्येष्टी होणार। राडा घडणार निश्चित॥ ;)

In reply to by सूड

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 18:50
समष्टीच्या व्यामिष्रतेची आपणास कल्पना नसल्याने आपण सदर ओवी लिहिण्यास उद्युक्त झालात. वास्तविक पाहता समष्टीवर भाष्य करताना समष्टी आणि तिची व्यामिष्रता यांच्या जोडीनेच भ्रम (इल्यूजन), प्रमाद(चुका करण्याचा स्वभाव), करणापटव (लिमिटेशन्स), विप्रलिप्सा (लोभीपण), कूटार्थ, मनाची निर्वासन (वासनारहित) अवस्था, विचारांची क्लॅरिटी, भगवदतत्त्व, त्रैमूर्ती ज्या 'मोडस' मध्ये (अनुषंगाने) ती काम करते ते त्रिगुण तसेच ज्ञानरुपी तृतीय नेत्र इत्यादी बाबींचा साकल्याने विचार करावा लागतो.

कपिलमुनी गुरुवार, 07/17/2014 - 18:44
खेकडे, अमावस्या, दहीवडा नरकोंडम बेट, बाली,शाही ? अंडी..पोपट , जाम+ इ एम आय ई. ई. च्या प्रतीक्षेत

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/17/2014 - 18:50
मन एकाग्र करणे..... च्यायला ,पाचरुपयाची गायछाप आणि चूना डबीसुद्धा हे करु शकते, त्यासाठी एवढ्या देवांच्या नावाने कशाला शंख करत बसायचे....

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 19:20
पाचरुपयाची गायछाप आणि चूना डबीसुद्धा हे करु शकते
हायला ५ रुपाय्ला झाली होय ? पुर्वी दीडरुपायला तबाकु आणि ५० पैशात चुना मिळायचा .... गेले ते दिवस !

In reply to by प्रसाद गोडबोले

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/17/2014 - 19:43
खरंय हो, पाच रुपयात चार मिनारचे पाकिट यायचे .आता पाच रुपयात फक्त एकच चैतन्यकांडी मिळते. गेले ते दिन गेले.

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 19:03
मंत्रजपावरुन आठवले, सहस्त्रार्जूनाच्या नावाने कसलासा मंत्र आहे म्हणे. तो जपला की हरवलेली वस्तू मिळते असे म्हणतात. आमच्या एका मित्राचा परवा भीमाशंकर मंदीराच्या प्रांगणात भ्रमणध्वनी संच हरवला. मित्र मंत्रपठणाच्या क्षेत्रातील निष्णात असल्यामुळे त्याने तो मंत्र जपलासुद्धा मात्र भ्रमणध्वनी संच काही सापडला नाही. बहुतेक चपलांच्या स्टँडजवळ उभ्या असणार्‍या आजीबाईंना दहा रुपये न दिल्यामुळे त्यांनी दिलेला "देव पावंल तुमाला" हा शाप भोवला असावा. सहस्त्रार्जुनाच्या "हरवलेले सापडते" मंत्रापेक्षा आजीबाईंचा तळतळाट जास्त पावरफुल ठरला.

In reply to by सूड

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 19:30
ह्या मंत्राच्या स्मरणाने तुमच्या त्या मित्राला समष्टी झाली आणि हरवलेली मनःशांती परत मिळाली असे ऐकीवात आहे ! म्हणजे कार्तवीर्यही जिंकला आणि आज्जी बाईही जिंकली असे अध्यात्मिक अनुमान काढतायेईल. पण हे कळण्यासाठी तुमचा कर्मविपाकाचा पुरेसा अभास असावा लागेल तरच तुम्हाला अध्यात्मिक आणि आधिभौतिक जगतातील व्यामिश्रतापुर्ण कार्यकारणभाव लक्षात येईल ! *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 19:45
सध्या आम्हाला सर्दी झालेली असल्यामुळे आम्ही आलेपाक खात आहोत. सर्दी गेली की कर्मविपाकाचा अभ्यास करु. रच्याकने, आधिभौतिकला इंग्रजीत काय म्हणतात? पॅराफिजिकल? सुपरश्टीशीयस?

In reply to by शिद

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 19:42
मला स्वतःला काही अनुभव नाही. या क्षेत्रातील जाणकारच काही सांगू शकतील. या क्षेत्रात स्वानुभव खुप महत्वाचा असतो.

चित्रगुप्त गुरुवार, 07/17/2014 - 19:38
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे.
१. हे नेमके कोणत्या शास्त्रात सांगितले आहे, मूळ श्लोक कोणता, हे जरा तपशीलात लिहावे, अशी विनंती करतो. २. 'जप' ही एक मानसिक क्रिया असल्याने तिचे परिणाम -- "साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होणे" वगैरे नेमके कसे घडून येतात, वगैरेंवर धागाकर्त्याने प्रकाश टाकावा. ३. धागाकर्त्याचा या बाबतीत स्वानुभव काय आहे ? कोणता, किती जप केला, त्याचा काय परिणाम घडून आला, वगैरेही विशद करावे. 'जप' या संकल्पनेच्या मोघम माहिती ऐवजी नेमकी आणि स्वानुभवाधिष्ठित माहिती मिळावी, या हेतूने ही विचारणा करत आहे.

In reply to by चित्रगुप्त

मराठे Sat, 07/19/2014 - 01:38
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे.
नेमकं हेच विचारायचं होतं, की नुसतं "ज" म्हणजे जन्माचं थांबणं आणि "प" म्हणजे पाप नष्ट होणं असं नक्की कुठे लिहीलं आहे? असे एकाक्षरी शब्दावरून एवढा सगळा अर्थ कसा काय होतो याचं खरंच कुतूहल आहे.

In reply to by मराठे

चित्रगुप्त Sat, 07/19/2014 - 03:41
'ज' म्हणिजे काय 'प' म्हणिजे काय 'जप' म्हणिजे काय मज निरोपावे .. 'ज' म्हणिजे जगणे 'प' म्हणिजे पाप करणे 'जप' म्हणिजे पाप करित जगणे ग्रंथांतरी बोलिले.

In reply to by चित्रगुप्त

धन्या Sat, 07/19/2014 - 14:43
नाम "जपाला" विशेष महत्व असणार्‍या एका निरुपद्रवी संप्रदायाच्या अनुयायाकडून "विश्वात ठसवलेला तो विठ्ठल" अशी विठ्ठल या शब्दाची फोड ऐकली होती. त्यामुळे अशा अतर्क्य शब्दार्थांचे हल्ली नवल वाटत नाही.

In reply to by चित्रगुप्त

प्रसाद१९७१ Mon, 07/21/2014 - 16:40
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे.
"ज" वरुन "जेवण" आणि "प" वरुन पाप असे का नाही?

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/17/2014 - 20:44
स्वानुभधिष्ठीत माहीती मिळावी
केलात ना घोळ! स्वानुभवाचा दाखला देऊन प वि सुक्ष्म देहाने मंगळावर जाऊन आले होते, ठेवणार आहात का विश्वास!!

In reply to by नानासाहेब नेफळे

चित्रगुप्त Fri, 07/18/2014 - 00:16
सूक्ष्म देहाने प्रवास काय, आम्ही सुद्धा करतो, पण मंत्र-जप वगैरे लई भारी दिसतंय, म्हणून विचारलंय. बघा आमच्या सूक्ष्मदेह-प्रवासाची हकिगतः पिंगळावेळ आणि आमचा आम्रविका खंडाचा सूक्ष्म - प्रवास http://www.misalpav.com/node/21492 आमचे मिपावरील लेखनः http://www.misalpav.com/user/9160/authored

भृशुंडी Fri, 07/18/2014 - 01:09
श्री तपकीर, तुम्हाला काही अनुभव आले असतील तर ते जरूर लिहा.

प्यारे१ Fri, 07/18/2014 - 03:27
||ॐ|| ||ॐ नमः शिवाय|| ||ॐ नमो भगवते वासुदेवाय|| ||श्रीराम जयराम जयजयराम||

मदनबाण Fri, 07/18/2014 - 05:56
@ अनिलराव माहिती आवडली. माझ्या माहिती प्रमाणे मंत्रांच्या उगम स्थानाचे ४ भाग आहेत. १}वैदिक २}उपनिषदातले ३}तांत्रिक ४}पौराणिक राम मंत्राचिया आवर्ती | घडती जयासी पुढतोपुढती | त्याचा जन्म धन्य ये क्षिती | सर्व कुळासी तारक ||१|| राम मंत्र आवडे जीवा | हाचि उद्धार सर्व जीवां | शिवासही विसावा | पार्वती सहित ||२|| रामकॄष्ण उच्चारे | तरती जड पामरें | ऐसें हें व्यासे निर्धारेम | नानाग्रंथी सांगितले ||३|| नामा जपे नाम मंत्र | आणिक नेणे नाना शास्त्र | राम नामे नित्य वक्त्र | हरी रंगें रंगले ||४|| इति :- श्री संत नामदेव. संदर्भ :- नाम महिमा अभंग १४६ नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥ रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥ हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥ ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥ संदर्भ :- श्री ज्ञानदेव हरिपाठ वासनेचे मूळ छेदिल्या वाचून । तरलोसे कोणी न म्हणावे ॥२३॥ न म्हणावे जाला पंडित वाचक । करो मंत्रघोष अक्षरांचा ॥२४॥ संत तुकाराम अभंग संदर्भ :- तुकाराम अभंगगाथा चला गणपती चे दिवस जवळ येत आहेत... आरती म्हणुन झाल्यावर मंत्रपुष्पांजली सर्व म्हणतातच नाही का ? ;) असो... वाचकांसाठी मंत्रपुष्पांजली चा अर्थ संदर्भ इकडुन घेतला आहे. जाता जाता :- माला तो कर में फिरे, जीभ फिरै मुख माहि । मनुवाँ तो चहुँ दिसि फिरै, यह तो सुमिरन नाहिं ॥ इति:- संत कबीर मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Malaysia jet crashes in east Ukraine conflict zone

In reply to by मदनबाण

मृगनयनी Fri, 07/18/2014 - 09:41
आssssssss हा .. मदनबाण...... क्या ब्बात कही है......... चोक्कस्स!!!...
चला गणपती चे दिवस जवळ येत आहेत... आरती म्हणुन झाल्यावर मंत्रपुष्पांजली सर्व म्हणतातच नाही का ?
व्हेरी गुड... एका दगडात बरे पक्षी.. हां..... ;)

In reply to by खटपट्या

मदनबाण Sat, 07/19/2014 - 07:55
मदणबाण बाबा की जय !!! हॅं.हँ.हँ... नारायण ! नारायण ! काय साहेब गरीबाची चेष्टा करताय ? ;) बाबा तर आपले गुगल आहेत हो... खाली त्यांच्या भक्तांची प्रतिभा तर पहा... कसे म्हणतात, तन्नो गुगल प्रचोदयात | आता मला देखील गुगल बाबांची महती विषद करावी वाटते... ;) एन्जॉय माडी... :) जाता जाता :- हा ८० वा प्रतिसाद... और सिर्फ २० रन चाहिये सेंन्चुरी के लिये. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- ७ समुंदर पार... :- विश्वात्मा

In reply to by प्रसाद गोडबोले

सूड Fri, 07/18/2014 - 16:43
या देवि आंतर्जालेषु संस्थलरुपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

बॅटमॅन Fri, 07/18/2014 - 16:10
:) ===================================================== छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे..ढिशक्यांव् ढिशक्यांव् ढिशक्यांव्!!!!

In reply to by टवाळ कार्टा

धन्या Fri, 07/18/2014 - 17:40
हे काय????
छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे..ढिशक्यांव् ढिशक्यांव् ढिशक्यांव् असा नामजप.

In reply to by अधिराज

संस्कृत वाणी देवे केली | मग प्राकृत काय चोरांपासुनी झाली || असा सणसणीत प्रश्न व्हिचारुन ठेवलाय नाथांनी . धन्या , थांब रे थोडा जरा दम धर तुला रेफरन्स काढुन सांगतो *biggrin* तोवर ह्या मंत्राचा जप कर
" इन्टर्नेटाय विद्महे | सर्च इंजिनाय धीमही | तन्नो गुगल प्रचोदयात || "
*lol*

In reply to by प्रसाद गोडबोले

अधिराज Fri, 07/18/2014 - 18:53
इन्टर्नेटाय विद्महे | सर्च इंजिनाय धीमही | तन्नो गुगल प्रचोदयात ||
ये क्या मंत्र है, मै तो बोखला गया रे बाबा!

चित्रगुप्त Fri, 07/18/2014 - 17:47
आपले तापकीर साहेब एवढ्या कळकळीनं 'शहाणे करुन सोडावे, सकळ जन' या रास्त हेतूनं काही माहिती देत आहेत, तरी नुस्ती टवाळी चालवलीय शिंच्यांनी. पुढे एकाद्या धूर्त अमेरिकन प्रकाशकानं "सेव्हन एन्शियंट सीक्रेट्स ऑफ मान्ट्रा-जॅपा योगा" किंवा "अमेझिंग पॉवर ऑफ मान्ट्रा-जॅपा" किंवा " हौ टु बिकम वल्ड्ज मोस्ट पॉवर्फुल पर्सनः मिरॅकल ऑफ मान्ट्रा-जॅपा योगा" असे पुस्तक "बेस्ट सेलर" म्हणून बाजारात आणले, की त्यावर उड्या घ्याल, आणि स्तुतिपर धागे काढाल. अरे काही आहे की नाही?

श्रीगुरुजी Sun, 07/20/2014 - 13:24
>>> ४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो. पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते. यालाच "अजपाजप" असेही म्हणतात.

In reply to by श्रीगुरुजी

ते प्रथम सांगा.
चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.
ग्रंथांचे दाखले ग्रंथात राहूं द्या आणि कोणाही संताला मधे आणू नका. अशी देणगी मिळालेली हयात व्यक्ती तुमच्या पाहण्यात आहे का?
यालाच "अजपाजप" असेही म्हणतात.
या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad. तुमच्या परिचयात अशी कोणी व्यक्ती असेल तर तिला फक्त स्वानुभवाची एक पोस्ट इथे लिहायला सांगा (किंवा तिचं अनुभव कथन तुम्ही लिहा) आणि बघा काय मजा येते ती.

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ Sun, 07/20/2014 - 14:57
>>> या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad. आपल्या ओळखीत वरील वर्णनाचं कुणी आहे वाटतंय. एवढ्या ठामपणं कसं काय म्हणू शकता?

In reply to by प्यारे१

अर्थात! तुम्हाला वैयक्तिक अनुभव घ्यायचा असेल तर करा सुरु साधना आणि अजपा सुरु झाला की कळवा. तुमची मुलाखत घेऊ!

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Mon, 07/21/2014 - 21:27
>>> तुम्ही कोणत्या स्टेजला आहात ते प्रथम सांगा. ते तुम्हाला सांगायची गरज नाही आणि सांगून ते तुम्हाला कळणारही नाही. >>> ग्रंथांचे दाखले ग्रंथात राहूं द्या आणि कोणाही संताला मधे आणू नका. अशी देणगी मिळालेली हयात व्यक्ती तुमच्या पाहण्यात आहे का? तुमचा ग्रंथांवर विश्वास नाही आणि संतांवरही नाही. तुम्हाला स्वतःला शून्य अनुभव आहे आणि इतरांच्या अनुभवावर विश्वास ठेवायची तुमची तयारी नाही. तुम्ही स्वतः कधी अनुभव घ्यायचा प्रयत्न केलेला नाही. तरीदेखील अत्यंत ठामपणे तुम्ही जिलब्या पाडत आहात. बादवे, अशी देणगी मिळालेल्या अनेक व्यक्ती माझ्या पाहण्यात आहेत. >>> या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad. खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःच भ्रमिष्ट झालेले दिसताय (कदाचित गेले वर्षभर अखंड केलेल्या "अरविंद" जपाचा परीणाम असावा व त्यातूनच भ्रामकता आली असावी). जप/नामस्मरण यांविषयी कणभरही माहिती किंवा अनुभव नसताना तुम्ही त्याविषयी अत्यंत चुकीच्या आणि भ्रामक कल्पना मनात घट्ट धरलेल्या आहेत आणि आपल्याच भ्रामक कल्पना हेच वैश्विक सत्य आहे अशी चुकीची समजूत करून घेऊन त्या भ्रामक कल्पना ठामपणे मांडत आहात. पोहण्याचा अनुभव घेण्याकरीता किंवा पोहणे शिकण्याकरीता स्वतः पाण्यात उतरावे लागते. निव्वळ जिलब्या पाडण्याऐवजी काही दिवस स्वतः अनुभव घेऊन बघा आणि मग भाष्य करा. तुमच्या परिचयात अशी कोणी व्यक्ती असेल तर तिला फक्त स्वानुभवाची एक पोस्ट इथे लिहायला सांगा (किंवा तिचं अनुभव कथन तुम्ही लिहा) आणि बघा काय मजा येते ती.

In reply to by श्रीगुरुजी

टवाळ कार्टा Tue, 07/22/2014 - 16:05
बादवे, अशी देणगी मिळालेल्या अनेक व्यक्ती माझ्या पाहण्यात आहेत.
नावे मिळतील का...एकदा चरणस्पर्श करुन येइन

In reply to by टवाळ कार्टा

कवितानागेश Tue, 07/22/2014 - 16:12
केवळ चरणस्पर्श केल्यानी तुम्ही पावन व्हाल ही तुमची अन्धश्रद्धा आहे कार्टासाहेब. ;) आणि खरोखरच स्पर्शानी काही होत असेल, तर तुमचा स्पर्श करुन घेउन उलट स्वतःच टवाळ होण्याचा धोका कोणता शहाणा माणूस पत्करेल? :P

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 17:24
अनिलराव एकदा वर लिहिलेले सर्व आत्मप्रचितीला उरतते का हे तपासुन पहा ! असो ! म्हणोनि जितुका भोळा भाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव । अज्ञानें तरी देवाधिदेव । पाविजेल कैचा ॥ ११ ॥ अवांतर : ह्यावरुन एक जोक आठवला : परांजपे ह्या शब्दाची व्युत्पत्ती : परा + जपे अर्थात परावाणी मधे जप करणारे अशी आहे ... पण आमच्या एका बीग्रेडी मित्राने ती व्युत्पत्ती पर्+अन्न्+जपे म्हणजे दुसर्‍याच्या अन्नावर जगणारे अशी केली होती =))

In reply to by कवितानागेश

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 17:45
बराच वेळ चिंतन केल्यावर ह्या प्रश्नाचा अर्थ उमगला ... फारच गहन आणि खोल प्रश्न विचारलात माऊली !!
तत्वें साक्षत्वें वोसरतीं| साक्षत्व नुरे आत्मप्रचिती |आत्मा असे आदिअंतीं| आपण कैंचा ||१४||
जिथे "आपण"ही नाही ... साक्षित्वच नाही ...तिथे आत्मप्रचिती कशी आणणार ! मनापासुन धन्यवाद :)

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 17:52
तुम्ही ज्ञानेश्वरीचे पारायण करता का? ज्ञानदेवांनी नऊ हजार ओव्यांच्या ज्ञानेश्वरीत कोणत्या अध्यायात, कोणत्या ओवीत काय म्हटले आहे हे तुमच्या कसे लक्षांत राहते?

In reply to by धन्या

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 17:57
हे समर्थांनी म्हणले आहे ...ज्ञानेश्वरांनी नाही आणि लक्षात कसे रहाते हे समजण्यासाठी तुम्हाला आधी समष्टी व्हावी लागेल *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 18:35
हे समर्थांनी म्हणले आहे ...ज्ञानेश्वरांनी नाही
यापुढे ओवीचा उल्लेख करताना तिचा संदर्भ देत जा राव. आमच्यासाठी ओवीपेक्षा ओवीचा संदर्भ जास्त महत्वाचा आहे. :)

In reply to by स्पा

मृगनयनी गुरुवार, 07/17/2014 - 18:45
अनिल'जी... खूपच उपयुक्त माहिती... :) मंत्रसामर्थ्य अगाध आहे. मंत्र व नामस्मरण या दोन्हीबद्दल आपण या आधीदेखील लेख लिहिले आहेत. प्रत्येक वेळी आपण जी विस्तृत स्वरूपात माहिती देता, त्यावरून देव, मंत्र या गोष्टींशी कमी संबंध असणार्‍या किम्बहुना काहीही सम्बन्ध नसणार्‍यांना सुद्धा उचित बोध मिळू शकतो...... तुम्हाला शुभेच्छा!!!! .. :) || जय मल्हार ||

जेपी गुरुवार, 07/17/2014 - 17:36
नीट आटवत नाय. पण अस कायतर आहे. युद्ध माझे बॅट्या करणार ........... धाग्यावर मंत्र बसणार निश्चीत. (जेपी फ्राम तामीळनाडु)

In reply to by जेपी

सूड गुरुवार, 07/17/2014 - 18:07
समर्थक प्रवचने देणार।विरोधक खोडून काढणार॥ व्यष्टी समष्टीची अंत्येष्टी होणार। राडा घडणार निश्चित॥ ;)

In reply to by सूड

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 18:50
समष्टीच्या व्यामिष्रतेची आपणास कल्पना नसल्याने आपण सदर ओवी लिहिण्यास उद्युक्त झालात. वास्तविक पाहता समष्टीवर भाष्य करताना समष्टी आणि तिची व्यामिष्रता यांच्या जोडीनेच भ्रम (इल्यूजन), प्रमाद(चुका करण्याचा स्वभाव), करणापटव (लिमिटेशन्स), विप्रलिप्सा (लोभीपण), कूटार्थ, मनाची निर्वासन (वासनारहित) अवस्था, विचारांची क्लॅरिटी, भगवदतत्त्व, त्रैमूर्ती ज्या 'मोडस' मध्ये (अनुषंगाने) ती काम करते ते त्रिगुण तसेच ज्ञानरुपी तृतीय नेत्र इत्यादी बाबींचा साकल्याने विचार करावा लागतो.

कपिलमुनी गुरुवार, 07/17/2014 - 18:44
खेकडे, अमावस्या, दहीवडा नरकोंडम बेट, बाली,शाही ? अंडी..पोपट , जाम+ इ एम आय ई. ई. च्या प्रतीक्षेत

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/17/2014 - 18:50
मन एकाग्र करणे..... च्यायला ,पाचरुपयाची गायछाप आणि चूना डबीसुद्धा हे करु शकते, त्यासाठी एवढ्या देवांच्या नावाने कशाला शंख करत बसायचे....

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 19:20
पाचरुपयाची गायछाप आणि चूना डबीसुद्धा हे करु शकते
हायला ५ रुपाय्ला झाली होय ? पुर्वी दीडरुपायला तबाकु आणि ५० पैशात चुना मिळायचा .... गेले ते दिवस !

In reply to by प्रसाद गोडबोले

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/17/2014 - 19:43
खरंय हो, पाच रुपयात चार मिनारचे पाकिट यायचे .आता पाच रुपयात फक्त एकच चैतन्यकांडी मिळते. गेले ते दिन गेले.

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 19:03
मंत्रजपावरुन आठवले, सहस्त्रार्जूनाच्या नावाने कसलासा मंत्र आहे म्हणे. तो जपला की हरवलेली वस्तू मिळते असे म्हणतात. आमच्या एका मित्राचा परवा भीमाशंकर मंदीराच्या प्रांगणात भ्रमणध्वनी संच हरवला. मित्र मंत्रपठणाच्या क्षेत्रातील निष्णात असल्यामुळे त्याने तो मंत्र जपलासुद्धा मात्र भ्रमणध्वनी संच काही सापडला नाही. बहुतेक चपलांच्या स्टँडजवळ उभ्या असणार्‍या आजीबाईंना दहा रुपये न दिल्यामुळे त्यांनी दिलेला "देव पावंल तुमाला" हा शाप भोवला असावा. सहस्त्रार्जुनाच्या "हरवलेले सापडते" मंत्रापेक्षा आजीबाईंचा तळतळाट जास्त पावरफुल ठरला.

In reply to by सूड

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 19:30
ह्या मंत्राच्या स्मरणाने तुमच्या त्या मित्राला समष्टी झाली आणि हरवलेली मनःशांती परत मिळाली असे ऐकीवात आहे ! म्हणजे कार्तवीर्यही जिंकला आणि आज्जी बाईही जिंकली असे अध्यात्मिक अनुमान काढतायेईल. पण हे कळण्यासाठी तुमचा कर्मविपाकाचा पुरेसा अभास असावा लागेल तरच तुम्हाला अध्यात्मिक आणि आधिभौतिक जगतातील व्यामिश्रतापुर्ण कार्यकारणभाव लक्षात येईल ! *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 19:45
सध्या आम्हाला सर्दी झालेली असल्यामुळे आम्ही आलेपाक खात आहोत. सर्दी गेली की कर्मविपाकाचा अभ्यास करु. रच्याकने, आधिभौतिकला इंग्रजीत काय म्हणतात? पॅराफिजिकल? सुपरश्टीशीयस?

In reply to by शिद

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 19:42
मला स्वतःला काही अनुभव नाही. या क्षेत्रातील जाणकारच काही सांगू शकतील. या क्षेत्रात स्वानुभव खुप महत्वाचा असतो.

चित्रगुप्त गुरुवार, 07/17/2014 - 19:38
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे.
१. हे नेमके कोणत्या शास्त्रात सांगितले आहे, मूळ श्लोक कोणता, हे जरा तपशीलात लिहावे, अशी विनंती करतो. २. 'जप' ही एक मानसिक क्रिया असल्याने तिचे परिणाम -- "साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होणे" वगैरे नेमके कसे घडून येतात, वगैरेंवर धागाकर्त्याने प्रकाश टाकावा. ३. धागाकर्त्याचा या बाबतीत स्वानुभव काय आहे ? कोणता, किती जप केला, त्याचा काय परिणाम घडून आला, वगैरेही विशद करावे. 'जप' या संकल्पनेच्या मोघम माहिती ऐवजी नेमकी आणि स्वानुभवाधिष्ठित माहिती मिळावी, या हेतूने ही विचारणा करत आहे.

In reply to by चित्रगुप्त

मराठे Sat, 07/19/2014 - 01:38
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे.
नेमकं हेच विचारायचं होतं, की नुसतं "ज" म्हणजे जन्माचं थांबणं आणि "प" म्हणजे पाप नष्ट होणं असं नक्की कुठे लिहीलं आहे? असे एकाक्षरी शब्दावरून एवढा सगळा अर्थ कसा काय होतो याचं खरंच कुतूहल आहे.

In reply to by मराठे

चित्रगुप्त Sat, 07/19/2014 - 03:41
'ज' म्हणिजे काय 'प' म्हणिजे काय 'जप' म्हणिजे काय मज निरोपावे .. 'ज' म्हणिजे जगणे 'प' म्हणिजे पाप करणे 'जप' म्हणिजे पाप करित जगणे ग्रंथांतरी बोलिले.

In reply to by चित्रगुप्त

धन्या Sat, 07/19/2014 - 14:43
नाम "जपाला" विशेष महत्व असणार्‍या एका निरुपद्रवी संप्रदायाच्या अनुयायाकडून "विश्वात ठसवलेला तो विठ्ठल" अशी विठ्ठल या शब्दाची फोड ऐकली होती. त्यामुळे अशा अतर्क्य शब्दार्थांचे हल्ली नवल वाटत नाही.

In reply to by चित्रगुप्त

प्रसाद१९७१ Mon, 07/21/2014 - 16:40
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे.
"ज" वरुन "जेवण" आणि "प" वरुन पाप असे का नाही?

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/17/2014 - 20:44
स्वानुभधिष्ठीत माहीती मिळावी
केलात ना घोळ! स्वानुभवाचा दाखला देऊन प वि सुक्ष्म देहाने मंगळावर जाऊन आले होते, ठेवणार आहात का विश्वास!!

In reply to by नानासाहेब नेफळे

चित्रगुप्त Fri, 07/18/2014 - 00:16
सूक्ष्म देहाने प्रवास काय, आम्ही सुद्धा करतो, पण मंत्र-जप वगैरे लई भारी दिसतंय, म्हणून विचारलंय. बघा आमच्या सूक्ष्मदेह-प्रवासाची हकिगतः पिंगळावेळ आणि आमचा आम्रविका खंडाचा सूक्ष्म - प्रवास http://www.misalpav.com/node/21492 आमचे मिपावरील लेखनः http://www.misalpav.com/user/9160/authored

भृशुंडी Fri, 07/18/2014 - 01:09
श्री तपकीर, तुम्हाला काही अनुभव आले असतील तर ते जरूर लिहा.

प्यारे१ Fri, 07/18/2014 - 03:27
||ॐ|| ||ॐ नमः शिवाय|| ||ॐ नमो भगवते वासुदेवाय|| ||श्रीराम जयराम जयजयराम||

मदनबाण Fri, 07/18/2014 - 05:56
@ अनिलराव माहिती आवडली. माझ्या माहिती प्रमाणे मंत्रांच्या उगम स्थानाचे ४ भाग आहेत. १}वैदिक २}उपनिषदातले ३}तांत्रिक ४}पौराणिक राम मंत्राचिया आवर्ती | घडती जयासी पुढतोपुढती | त्याचा जन्म धन्य ये क्षिती | सर्व कुळासी तारक ||१|| राम मंत्र आवडे जीवा | हाचि उद्धार सर्व जीवां | शिवासही विसावा | पार्वती सहित ||२|| रामकॄष्ण उच्चारे | तरती जड पामरें | ऐसें हें व्यासे निर्धारेम | नानाग्रंथी सांगितले ||३|| नामा जपे नाम मंत्र | आणिक नेणे नाना शास्त्र | राम नामे नित्य वक्त्र | हरी रंगें रंगले ||४|| इति :- श्री संत नामदेव. संदर्भ :- नाम महिमा अभंग १४६ नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥ रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥ हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥ ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥ संदर्भ :- श्री ज्ञानदेव हरिपाठ वासनेचे मूळ छेदिल्या वाचून । तरलोसे कोणी न म्हणावे ॥२३॥ न म्हणावे जाला पंडित वाचक । करो मंत्रघोष अक्षरांचा ॥२४॥ संत तुकाराम अभंग संदर्भ :- तुकाराम अभंगगाथा चला गणपती चे दिवस जवळ येत आहेत... आरती म्हणुन झाल्यावर मंत्रपुष्पांजली सर्व म्हणतातच नाही का ? ;) असो... वाचकांसाठी मंत्रपुष्पांजली चा अर्थ संदर्भ इकडुन घेतला आहे. जाता जाता :- माला तो कर में फिरे, जीभ फिरै मुख माहि । मनुवाँ तो चहुँ दिसि फिरै, यह तो सुमिरन नाहिं ॥ इति:- संत कबीर मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Malaysia jet crashes in east Ukraine conflict zone

In reply to by मदनबाण

मृगनयनी Fri, 07/18/2014 - 09:41
आssssssss हा .. मदनबाण...... क्या ब्बात कही है......... चोक्कस्स!!!...
चला गणपती चे दिवस जवळ येत आहेत... आरती म्हणुन झाल्यावर मंत्रपुष्पांजली सर्व म्हणतातच नाही का ?
व्हेरी गुड... एका दगडात बरे पक्षी.. हां..... ;)

In reply to by खटपट्या

मदनबाण Sat, 07/19/2014 - 07:55
मदणबाण बाबा की जय !!! हॅं.हँ.हँ... नारायण ! नारायण ! काय साहेब गरीबाची चेष्टा करताय ? ;) बाबा तर आपले गुगल आहेत हो... खाली त्यांच्या भक्तांची प्रतिभा तर पहा... कसे म्हणतात, तन्नो गुगल प्रचोदयात | आता मला देखील गुगल बाबांची महती विषद करावी वाटते... ;) एन्जॉय माडी... :) जाता जाता :- हा ८० वा प्रतिसाद... और सिर्फ २० रन चाहिये सेंन्चुरी के लिये. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- ७ समुंदर पार... :- विश्वात्मा

In reply to by प्रसाद गोडबोले

सूड Fri, 07/18/2014 - 16:43
या देवि आंतर्जालेषु संस्थलरुपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

बॅटमॅन Fri, 07/18/2014 - 16:10
:) ===================================================== छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे..ढिशक्यांव् ढिशक्यांव् ढिशक्यांव्!!!!

In reply to by टवाळ कार्टा

धन्या Fri, 07/18/2014 - 17:40
हे काय????
छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे..ढिशक्यांव् ढिशक्यांव् ढिशक्यांव् असा नामजप.

In reply to by अधिराज

संस्कृत वाणी देवे केली | मग प्राकृत काय चोरांपासुनी झाली || असा सणसणीत प्रश्न व्हिचारुन ठेवलाय नाथांनी . धन्या , थांब रे थोडा जरा दम धर तुला रेफरन्स काढुन सांगतो *biggrin* तोवर ह्या मंत्राचा जप कर
" इन्टर्नेटाय विद्महे | सर्च इंजिनाय धीमही | तन्नो गुगल प्रचोदयात || "
*lol*

In reply to by प्रसाद गोडबोले

अधिराज Fri, 07/18/2014 - 18:53
इन्टर्नेटाय विद्महे | सर्च इंजिनाय धीमही | तन्नो गुगल प्रचोदयात ||
ये क्या मंत्र है, मै तो बोखला गया रे बाबा!

चित्रगुप्त Fri, 07/18/2014 - 17:47
आपले तापकीर साहेब एवढ्या कळकळीनं 'शहाणे करुन सोडावे, सकळ जन' या रास्त हेतूनं काही माहिती देत आहेत, तरी नुस्ती टवाळी चालवलीय शिंच्यांनी. पुढे एकाद्या धूर्त अमेरिकन प्रकाशकानं "सेव्हन एन्शियंट सीक्रेट्स ऑफ मान्ट्रा-जॅपा योगा" किंवा "अमेझिंग पॉवर ऑफ मान्ट्रा-जॅपा" किंवा " हौ टु बिकम वल्ड्ज मोस्ट पॉवर्फुल पर्सनः मिरॅकल ऑफ मान्ट्रा-जॅपा योगा" असे पुस्तक "बेस्ट सेलर" म्हणून बाजारात आणले, की त्यावर उड्या घ्याल, आणि स्तुतिपर धागे काढाल. अरे काही आहे की नाही?

श्रीगुरुजी Sun, 07/20/2014 - 13:24
>>> ४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो. पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते. यालाच "अजपाजप" असेही म्हणतात.

In reply to by श्रीगुरुजी

ते प्रथम सांगा.
चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.
ग्रंथांचे दाखले ग्रंथात राहूं द्या आणि कोणाही संताला मधे आणू नका. अशी देणगी मिळालेली हयात व्यक्ती तुमच्या पाहण्यात आहे का?
यालाच "अजपाजप" असेही म्हणतात.
या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad. तुमच्या परिचयात अशी कोणी व्यक्ती असेल तर तिला फक्त स्वानुभवाची एक पोस्ट इथे लिहायला सांगा (किंवा तिचं अनुभव कथन तुम्ही लिहा) आणि बघा काय मजा येते ती.

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ Sun, 07/20/2014 - 14:57
>>> या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad. आपल्या ओळखीत वरील वर्णनाचं कुणी आहे वाटतंय. एवढ्या ठामपणं कसं काय म्हणू शकता?

In reply to by प्यारे१

अर्थात! तुम्हाला वैयक्तिक अनुभव घ्यायचा असेल तर करा सुरु साधना आणि अजपा सुरु झाला की कळवा. तुमची मुलाखत घेऊ!

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Mon, 07/21/2014 - 21:27
>>> तुम्ही कोणत्या स्टेजला आहात ते प्रथम सांगा. ते तुम्हाला सांगायची गरज नाही आणि सांगून ते तुम्हाला कळणारही नाही. >>> ग्रंथांचे दाखले ग्रंथात राहूं द्या आणि कोणाही संताला मधे आणू नका. अशी देणगी मिळालेली हयात व्यक्ती तुमच्या पाहण्यात आहे का? तुमचा ग्रंथांवर विश्वास नाही आणि संतांवरही नाही. तुम्हाला स्वतःला शून्य अनुभव आहे आणि इतरांच्या अनुभवावर विश्वास ठेवायची तुमची तयारी नाही. तुम्ही स्वतः कधी अनुभव घ्यायचा प्रयत्न केलेला नाही. तरीदेखील अत्यंत ठामपणे तुम्ही जिलब्या पाडत आहात. बादवे, अशी देणगी मिळालेल्या अनेक व्यक्ती माझ्या पाहण्यात आहेत. >>> या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad. खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःच भ्रमिष्ट झालेले दिसताय (कदाचित गेले वर्षभर अखंड केलेल्या "अरविंद" जपाचा परीणाम असावा व त्यातूनच भ्रामकता आली असावी). जप/नामस्मरण यांविषयी कणभरही माहिती किंवा अनुभव नसताना तुम्ही त्याविषयी अत्यंत चुकीच्या आणि भ्रामक कल्पना मनात घट्ट धरलेल्या आहेत आणि आपल्याच भ्रामक कल्पना हेच वैश्विक सत्य आहे अशी चुकीची समजूत करून घेऊन त्या भ्रामक कल्पना ठामपणे मांडत आहात. पोहण्याचा अनुभव घेण्याकरीता किंवा पोहणे शिकण्याकरीता स्वतः पाण्यात उतरावे लागते. निव्वळ जिलब्या पाडण्याऐवजी काही दिवस स्वतः अनुभव घेऊन बघा आणि मग भाष्य करा. तुमच्या परिचयात अशी कोणी व्यक्ती असेल तर तिला फक्त स्वानुभवाची एक पोस्ट इथे लिहायला सांगा (किंवा तिचं अनुभव कथन तुम्ही लिहा) आणि बघा काय मजा येते ती.

In reply to by श्रीगुरुजी

टवाळ कार्टा Tue, 07/22/2014 - 16:05
बादवे, अशी देणगी मिळालेल्या अनेक व्यक्ती माझ्या पाहण्यात आहेत.
नावे मिळतील का...एकदा चरणस्पर्श करुन येइन

In reply to by टवाळ कार्टा

कवितानागेश Tue, 07/22/2014 - 16:12
केवळ चरणस्पर्श केल्यानी तुम्ही पावन व्हाल ही तुमची अन्धश्रद्धा आहे कार्टासाहेब. ;) आणि खरोखरच स्पर्शानी काही होत असेल, तर तुमचा स्पर्श करुन घेउन उलट स्वतःच टवाळ होण्याचा धोका कोणता शहाणा माणूस पत्करेल? :P
लेखनविषय:
लेखनप्रकार
मंत्रयोग - जपयोग शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात. याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे.

दुधीचे मुटकुळे (मुटके)

प्रभाकर पेठकर ·

गणपा गुरुवार, 07/17/2014 - 16:39
बल्लव असावा तर असा. एकीकडे सामिषवाल्यांचे लाड करुन झाले की दुसरीकडे 'घासफुस'वाल्यांची ही काळजी घेतो. ;)

In reply to by गणपा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 16:54
अरे माझा सुद्धा हा आवडता पदार्थ आहे. लहानपणी माझी आई करायची. ते पण लोखंडाच्या तव्यावर चारही बाजूने तेल सोडत. इतक्या वर्षात विस्मृतीत गेलेला पदार्थ आठवला. ताबडतोब मुंबईला बहिणीला दूरध्वनीवर जिन्नस विचारले, सामग्री गोळा केली आणि मुटकुळे पानात अवतरले. करायलाही मजा आली आणि खायलाही.

मुक्त विहारि गुरुवार, 07/17/2014 - 19:39
एक विनंती आहे. तुमच्या मस्कतला आमच्या साठी एखादी नौकरी असेल तर बघता का? तुमच्या हातचे खायला पण मिळेल आणि आपला रोज मिपा कट्टा पण होईल.

एसमाळी गुरुवार, 07/17/2014 - 20:07
वाफवुन घेण्यपेक्षा थेट शॅलोफ्राय केलेतर ? काही फरक पडेल का ?कारण आम्ही सातुचे मुटके शॅलोफ्राय करतो!

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 20:11
करायला हरकत नाही पण कधी बाहेरून लाल होतात पण आत कच्चे राहतात. उकडून घेतले तर आत पर्यंत शिजतात आणि नंतर बाह्य आवरण सोनेरी लाल केले की झाले.

सुबोध खरे गुरुवार, 07/17/2014 - 20:24
एक आगाऊ सूचना -- याला लौकी कबाब म्हटले तर नवाबी थाट येईल काय ? तसे पाहिले तर आपण मराठी माणसे आपले खाद्यपदार्थ आपलीच लाल करून लोकांना खपवायला कमी पडतो असे मला वाटते. म्हणजे कसे कि -- कोथिम्बिर वडी म्हणालो तर पन्नास रुपयाला चार वड्या कोणी घेत नाही पण तेच धनिया कबाब म्हणून चार कांद्याच्या आणि टोमटोच्या चकत्या(रिंग म्हणायला पाहिजे) लावल्या तर हाटेलात १५० रुपयाला विकता येतील. आपल्यांना शहाणपण शिकवण्याची आमची लायकी नाही अनुभवही नाही (परंतु एक डोक्यात विचार घोळत होता म्हणून पिंक टाकली. रागावू नये) असो. पदार्थ दिसायला उत्कृष्ट आहेच चवीलाही उत्तम असणारच. आता जर बायकोला मक्खन लावावे लागणार.

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 20:48
खरं आहे. लौकी कबाब नांवाने चालतीलच पण लौकी न खाणारेही खुप जणं असतात. त्यामुळे ह्याच पाककृतीला अजून राजस्थानी व्हेज कबाब, लखनवी व्हेज कबाब, पारसी व्हेज कबाब अशी नांवे दिली की गिर्‍हाईकांना कांहीतरी वेगळे खाल्याचा आनंद होतो. त्यात लौकी आहे हे समजतही नाही. >>>>आपण मराठी माणसे आपले खाद्यपदार्थ आपलीच लाल करून लोकांना खपवायला कमी पडतो असे मला वाटते. असं मला नाही वाटंत. आपले मराठी पदार्थ मराठी पदार्थ म्हणूनच चांगले खपू शकतात. उदा. थालीपिठ, झुणका भाकर, मसाले भात, डाळींब्यांचा भात, मालवणी मांसाहार, श्रीखंड पुरी, पुरण पोळी, भरली वांगी, भाकरी-भरीत, पोहे वगैरे वगैरे अनेक पदार्थ आहेत जे त्यांच्या मुळ मराठीपणाला आणि नांवाला टिकवून लोकप्रिय होऊ शकतात. खाद्यपदार्थांच्या नांवाबाबत नाही पण व्यवसाय कौशल्याबाबत आपला मुद्दा बरोबर आहे. आपल्याकडे व्यावसायिक वृत्ती नसते. कुठल्याही बाबतीत स्वस्तुती आपण करीत नाही. 'माझ्याजवळ ज्ञान आहे ते इतरांनी ओळखून मला मान द्यावा' अशा कांही वेड्या कल्पना आपण मनी बाळगतो. कुठल्याही व्यवसायात 'Blowing your own trumpet' हे अत्यंत आवश्यक असतं. सतत, थोड्याथोडक्या यशाचीही जाहिरात करायची आणि अपयश मनांत ठेवून त्याचा अभ्यास करायचा. महत्त्वाकांक्षा, श्रम आणि आत्मविश्वास ह्यात कुठेतरी आपण कमी पडतो किंवा आपला आत्मसंतुष्टपणा आपल्याला भोवतो.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 20:56
सूड, Mrunalini , गणपा, वल्ली, इस्पिकचा एक्का, रेवती, अनिता ठाकूर, शिद, मुक्त विहारी, एसमाळी, अतिवास, सुबोध खरे आणि सखी आपल्या कौतुक सोहळ्याबद्दल धन्यवाद. मुक्त विहारी साहेब, नोकरी कशाला करायला हवी? मस्कतला या. तुम्हाला मस्कत दाखवतोही आणि छान छान पदार्थ खाऊ पण घालतो. फक्त मी केलेलेच नाही तर इतर उपहारगृहांचेही, जे मला आवडतात.

स्वाती दिनेश गुरुवार, 07/17/2014 - 21:14
छान दिसताहेत.. चवीलाही चांगले असणार.. (एक शंका कम् सुचवणी- हेच मुटकुळे ग्रेव्हीत सोडले तर कोफ्ता करी सदृश्य काही पदार्थ होइल का?) स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 21:19
हो होईल की. पण आकार गोल आणि लिंबाएव्हढा असावा. म्हणजे ग्रेव्ही आतपर्यंत शोषली जाईल आणि कोफ्ते मऊ आणि आतून ओले राहतील नाहीतर आकाराने मोठे असतील तर कदाचित आत कोरडे राहतील.

सानिकास्वप्निल गुरुवार, 07/17/2014 - 21:33
दुधीचे मुटकुळे साधारण दुधी मुठियासारखेच आहे, फक्त इथे मुटकुळे फ्राय केले तर मी स्लाईस करुन फोडणीत परतवते. पुढल्या वेळेस असे बनवून बघेन, पाकृ आवडली :)

आयुर्हित Fri, 07/18/2014 - 02:31
सकाळच्या न्याहारीलाही चालेल ही पाकृ. फक्त वाफवलेले दुधीचे मुटकुळे(मुटके)म्हणजे हॄदयमित्रच होईल की हो!

प्यारे१ Fri, 07/18/2014 - 03:20
पेठकर काका, गणपा म्हणतो तसं दोन्ही बाजूंचे लाड करणारा बल्लव. छान पाकृ. जास्त कोरडे नाहीत ना ? टोटरे बसतात अशा पदार्थांचे. काही लिक्विड पण हवं ब्वा ह्याबरोबर.

दिपक.कुवेत Fri, 07/18/2014 - 08:43
करायलाहि एकदम सोपी वाटतेय आणि चविष्ट. दह्यापेक्षा मला त्या बाजुला ठेवलेल्या खारातल्या मिरचीबरोबरच खायला आवडतील. एक सांगु कि नको प्रश्न पडलाय.....फोटो काढताना खालचा बॅकग्राउंड तरी (डार्क रंगाचं कापड/टॉवेल वगैरे) किंवा प्लेट तरी डार्क घ्यावी असं वाटतयं. वरील फोटोत कापड पांढरं आणि प्लेट लाईट कलरची असल्याने फायनल ईफेक्ट थोडा फिका झालाय. अर्थात पदार्थ छान असल्यावर ह्या गोष्टिंकडे सहसा कुणाचं लक्ष जात नाहि म्हणा.

धर्मराजमुटके Fri, 07/18/2014 - 10:20
पदार्थाचे नाव आणि आमचे आडनाव एकच असल्यामुळे ह्या पदार्थावर माझा पहिला हक्क आहे. प्लीज पार्सल पाठवून द्या नाहितर पाककृतीचे नाव बदलावे ही विनंती. :)

सौंदाळा Fri, 07/18/2014 - 10:52
मस्त! आम्ही पण करतो मात्र मुटके न करता थालीपिठाप्रमाणे थापुन करतो.

इरसाल Fri, 07/18/2014 - 13:03
आमच्या कंपनीमधे हेच ग्रेव्हीत टाकुन कोफ्ता करी बनवुन खावु घालतात. तुम्ही बनवलेले संध्याकाळी लेकीला स्नॅक्स म्हणुन पळतील. जबरीच. समजा मी ह्यांना मधे एक चीर देवुन मेयोनीज लावले तर एक्दम भन्नाट लागेल.वर थोडे ऑरेगॅनो भुरभुरवुन....

सूड Fri, 07/18/2014 - 17:36
पाकृचा फोटो फ्लिकर वरुन इथे टाकलाय का? असल्यास कसा केला. हापिसात पिकासा वापरायची पावर नसल्याने फोटो डकवता येत नाहीत आणि फ्लिकरवरुन कधी केलेले नाही. माहिती मिळाली तर लांबणीवर पडलेला एक लेख बोर्डावर आणता येईल.

In reply to by सूड

प्रभाकर पेठकर Fri, 07/18/2014 - 20:22
आधी फोटोशॉप मधून छायाचित्राचं रेझोल्यूशन कमी करून डेस्कटॉपवर टाकलं. नंतर ते फ्लिकर वर चढवलं. फ्लिकरवरील चित्रावर टिचकी मारल्यावर उजव्या हाताला खाली, छायाचित्र दूसर्‍या संस्थळावर टाकण्यासाठी, share अशी खूण दिसेल त्यावर टिचकी मारल्यावर लिंक उघडेल ती कॉपी करून मिपावर पेस्ट करा. शुभेच्छा...!

अनन्या वर्तक गुरुवार, 07/24/2014 - 20:03
वा एकदम मस्त आठवणी आहेत ह्या पाककृतीच्या. ह्याला आजी आणि आई मुटके म्हणतात. मला हे पडत्या पावसात चहा बरोबर खावयास फार आवडतात. फोटो आणि पाककृती एकदम मस्त.

मधुरा देशपांडे गुरुवार, 07/24/2014 - 21:29
पाकृ आवडली आहे. दुधी मिळाला की करायचे आणि मगच प्रतिक्रिया द्यायची असे ठरवले होते. पण दुधी काही मिळाला नाही. :( आता या विकांताला मिळाल्यास करेन.

गणपा गुरुवार, 07/17/2014 - 16:39
बल्लव असावा तर असा. एकीकडे सामिषवाल्यांचे लाड करुन झाले की दुसरीकडे 'घासफुस'वाल्यांची ही काळजी घेतो. ;)

In reply to by गणपा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 16:54
अरे माझा सुद्धा हा आवडता पदार्थ आहे. लहानपणी माझी आई करायची. ते पण लोखंडाच्या तव्यावर चारही बाजूने तेल सोडत. इतक्या वर्षात विस्मृतीत गेलेला पदार्थ आठवला. ताबडतोब मुंबईला बहिणीला दूरध्वनीवर जिन्नस विचारले, सामग्री गोळा केली आणि मुटकुळे पानात अवतरले. करायलाही मजा आली आणि खायलाही.

मुक्त विहारि गुरुवार, 07/17/2014 - 19:39
एक विनंती आहे. तुमच्या मस्कतला आमच्या साठी एखादी नौकरी असेल तर बघता का? तुमच्या हातचे खायला पण मिळेल आणि आपला रोज मिपा कट्टा पण होईल.

एसमाळी गुरुवार, 07/17/2014 - 20:07
वाफवुन घेण्यपेक्षा थेट शॅलोफ्राय केलेतर ? काही फरक पडेल का ?कारण आम्ही सातुचे मुटके शॅलोफ्राय करतो!

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 20:11
करायला हरकत नाही पण कधी बाहेरून लाल होतात पण आत कच्चे राहतात. उकडून घेतले तर आत पर्यंत शिजतात आणि नंतर बाह्य आवरण सोनेरी लाल केले की झाले.

सुबोध खरे गुरुवार, 07/17/2014 - 20:24
एक आगाऊ सूचना -- याला लौकी कबाब म्हटले तर नवाबी थाट येईल काय ? तसे पाहिले तर आपण मराठी माणसे आपले खाद्यपदार्थ आपलीच लाल करून लोकांना खपवायला कमी पडतो असे मला वाटते. म्हणजे कसे कि -- कोथिम्बिर वडी म्हणालो तर पन्नास रुपयाला चार वड्या कोणी घेत नाही पण तेच धनिया कबाब म्हणून चार कांद्याच्या आणि टोमटोच्या चकत्या(रिंग म्हणायला पाहिजे) लावल्या तर हाटेलात १५० रुपयाला विकता येतील. आपल्यांना शहाणपण शिकवण्याची आमची लायकी नाही अनुभवही नाही (परंतु एक डोक्यात विचार घोळत होता म्हणून पिंक टाकली. रागावू नये) असो. पदार्थ दिसायला उत्कृष्ट आहेच चवीलाही उत्तम असणारच. आता जर बायकोला मक्खन लावावे लागणार.

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 20:48
खरं आहे. लौकी कबाब नांवाने चालतीलच पण लौकी न खाणारेही खुप जणं असतात. त्यामुळे ह्याच पाककृतीला अजून राजस्थानी व्हेज कबाब, लखनवी व्हेज कबाब, पारसी व्हेज कबाब अशी नांवे दिली की गिर्‍हाईकांना कांहीतरी वेगळे खाल्याचा आनंद होतो. त्यात लौकी आहे हे समजतही नाही. >>>>आपण मराठी माणसे आपले खाद्यपदार्थ आपलीच लाल करून लोकांना खपवायला कमी पडतो असे मला वाटते. असं मला नाही वाटंत. आपले मराठी पदार्थ मराठी पदार्थ म्हणूनच चांगले खपू शकतात. उदा. थालीपिठ, झुणका भाकर, मसाले भात, डाळींब्यांचा भात, मालवणी मांसाहार, श्रीखंड पुरी, पुरण पोळी, भरली वांगी, भाकरी-भरीत, पोहे वगैरे वगैरे अनेक पदार्थ आहेत जे त्यांच्या मुळ मराठीपणाला आणि नांवाला टिकवून लोकप्रिय होऊ शकतात. खाद्यपदार्थांच्या नांवाबाबत नाही पण व्यवसाय कौशल्याबाबत आपला मुद्दा बरोबर आहे. आपल्याकडे व्यावसायिक वृत्ती नसते. कुठल्याही बाबतीत स्वस्तुती आपण करीत नाही. 'माझ्याजवळ ज्ञान आहे ते इतरांनी ओळखून मला मान द्यावा' अशा कांही वेड्या कल्पना आपण मनी बाळगतो. कुठल्याही व्यवसायात 'Blowing your own trumpet' हे अत्यंत आवश्यक असतं. सतत, थोड्याथोडक्या यशाचीही जाहिरात करायची आणि अपयश मनांत ठेवून त्याचा अभ्यास करायचा. महत्त्वाकांक्षा, श्रम आणि आत्मविश्वास ह्यात कुठेतरी आपण कमी पडतो किंवा आपला आत्मसंतुष्टपणा आपल्याला भोवतो.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 20:56
सूड, Mrunalini , गणपा, वल्ली, इस्पिकचा एक्का, रेवती, अनिता ठाकूर, शिद, मुक्त विहारी, एसमाळी, अतिवास, सुबोध खरे आणि सखी आपल्या कौतुक सोहळ्याबद्दल धन्यवाद. मुक्त विहारी साहेब, नोकरी कशाला करायला हवी? मस्कतला या. तुम्हाला मस्कत दाखवतोही आणि छान छान पदार्थ खाऊ पण घालतो. फक्त मी केलेलेच नाही तर इतर उपहारगृहांचेही, जे मला आवडतात.

स्वाती दिनेश गुरुवार, 07/17/2014 - 21:14
छान दिसताहेत.. चवीलाही चांगले असणार.. (एक शंका कम् सुचवणी- हेच मुटकुळे ग्रेव्हीत सोडले तर कोफ्ता करी सदृश्य काही पदार्थ होइल का?) स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 21:19
हो होईल की. पण आकार गोल आणि लिंबाएव्हढा असावा. म्हणजे ग्रेव्ही आतपर्यंत शोषली जाईल आणि कोफ्ते मऊ आणि आतून ओले राहतील नाहीतर आकाराने मोठे असतील तर कदाचित आत कोरडे राहतील.

सानिकास्वप्निल गुरुवार, 07/17/2014 - 21:33
दुधीचे मुटकुळे साधारण दुधी मुठियासारखेच आहे, फक्त इथे मुटकुळे फ्राय केले तर मी स्लाईस करुन फोडणीत परतवते. पुढल्या वेळेस असे बनवून बघेन, पाकृ आवडली :)

आयुर्हित Fri, 07/18/2014 - 02:31
सकाळच्या न्याहारीलाही चालेल ही पाकृ. फक्त वाफवलेले दुधीचे मुटकुळे(मुटके)म्हणजे हॄदयमित्रच होईल की हो!

प्यारे१ Fri, 07/18/2014 - 03:20
पेठकर काका, गणपा म्हणतो तसं दोन्ही बाजूंचे लाड करणारा बल्लव. छान पाकृ. जास्त कोरडे नाहीत ना ? टोटरे बसतात अशा पदार्थांचे. काही लिक्विड पण हवं ब्वा ह्याबरोबर.

दिपक.कुवेत Fri, 07/18/2014 - 08:43
करायलाहि एकदम सोपी वाटतेय आणि चविष्ट. दह्यापेक्षा मला त्या बाजुला ठेवलेल्या खारातल्या मिरचीबरोबरच खायला आवडतील. एक सांगु कि नको प्रश्न पडलाय.....फोटो काढताना खालचा बॅकग्राउंड तरी (डार्क रंगाचं कापड/टॉवेल वगैरे) किंवा प्लेट तरी डार्क घ्यावी असं वाटतयं. वरील फोटोत कापड पांढरं आणि प्लेट लाईट कलरची असल्याने फायनल ईफेक्ट थोडा फिका झालाय. अर्थात पदार्थ छान असल्यावर ह्या गोष्टिंकडे सहसा कुणाचं लक्ष जात नाहि म्हणा.

धर्मराजमुटके Fri, 07/18/2014 - 10:20
पदार्थाचे नाव आणि आमचे आडनाव एकच असल्यामुळे ह्या पदार्थावर माझा पहिला हक्क आहे. प्लीज पार्सल पाठवून द्या नाहितर पाककृतीचे नाव बदलावे ही विनंती. :)

सौंदाळा Fri, 07/18/2014 - 10:52
मस्त! आम्ही पण करतो मात्र मुटके न करता थालीपिठाप्रमाणे थापुन करतो.

इरसाल Fri, 07/18/2014 - 13:03
आमच्या कंपनीमधे हेच ग्रेव्हीत टाकुन कोफ्ता करी बनवुन खावु घालतात. तुम्ही बनवलेले संध्याकाळी लेकीला स्नॅक्स म्हणुन पळतील. जबरीच. समजा मी ह्यांना मधे एक चीर देवुन मेयोनीज लावले तर एक्दम भन्नाट लागेल.वर थोडे ऑरेगॅनो भुरभुरवुन....

सूड Fri, 07/18/2014 - 17:36
पाकृचा फोटो फ्लिकर वरुन इथे टाकलाय का? असल्यास कसा केला. हापिसात पिकासा वापरायची पावर नसल्याने फोटो डकवता येत नाहीत आणि फ्लिकरवरुन कधी केलेले नाही. माहिती मिळाली तर लांबणीवर पडलेला एक लेख बोर्डावर आणता येईल.

In reply to by सूड

प्रभाकर पेठकर Fri, 07/18/2014 - 20:22
आधी फोटोशॉप मधून छायाचित्राचं रेझोल्यूशन कमी करून डेस्कटॉपवर टाकलं. नंतर ते फ्लिकर वर चढवलं. फ्लिकरवरील चित्रावर टिचकी मारल्यावर उजव्या हाताला खाली, छायाचित्र दूसर्‍या संस्थळावर टाकण्यासाठी, share अशी खूण दिसेल त्यावर टिचकी मारल्यावर लिंक उघडेल ती कॉपी करून मिपावर पेस्ट करा. शुभेच्छा...!

अनन्या वर्तक गुरुवार, 07/24/2014 - 20:03
वा एकदम मस्त आठवणी आहेत ह्या पाककृतीच्या. ह्याला आजी आणि आई मुटके म्हणतात. मला हे पडत्या पावसात चहा बरोबर खावयास फार आवडतात. फोटो आणि पाककृती एकदम मस्त.

मधुरा देशपांडे गुरुवार, 07/24/2014 - 21:29
पाकृ आवडली आहे. दुधी मिळाला की करायचे आणि मगच प्रतिक्रिया द्यायची असे ठरवले होते. पण दुधी काही मिळाला नाही. :( आता या विकांताला मिळाल्यास करेन.
Dudhi Mutkule-web
साहित्यः दूधी - अर्धा किलो आलं - १ इंच लसूण - ४ पाकळ्या धणे - २ मोठे चमचे (टेबल स्पून) जीरे - १ मोठा चमचा (टेबल स्पून) तिखट - १ लहान चमचा (टि स्पून) हळद - अर्धा लहान चमचा (टि स्पून) कोथिंबीर - मुठभर खायचा सोडा - अर्धा लहान चमचा (टी स्पून) मीठ - चवीपुरतं तेल - अर्धी वाटी. चण्याचे आणि तांदूळाचे पीठ समप्रमाणात. तयारी: दूधीची साल काढून टाका. दूधी उभी चिरुन (दोनच भाग करायचे) चमच्याने आतल्या बिया काढून टाका.

थोडे गढवाल …

किल्लेदार ·

स्पा गुरुवार, 07/17/2014 - 14:13
अहाहा फोटो कडक पण नुसते फेस्बुक्सारखे फोटो टाकण्याऐवजी माहितीसुद्धा दिली अस्तीत तर मजा आली असती

In reply to by स्पा

शिद गुरुवार, 07/17/2014 - 14:56
अहाहा फोटो कडक
+१११
पण नुसते फेस्बुक्सारखे फोटो टाकण्याऐवजी माहितीसुद्धा दिली अस्तीत तर मजा आली असती
बाडीस. :)

मुक्त विहारि गुरुवार, 07/17/2014 - 14:41
बादवे, दर माणशी किती खर्च आला? कुठुन आणि कसे गेलात? वाटेत खाण्याची आणि पिण्याची (?) काय सोय? हे प्राथमिक प्रश्र्न उभे राहिले. ह्यांची उत्तरे मिळाल्यास, पुढील प्रश्र्न नक्कीच विचारेन.

कंजूस गुरुवार, 07/17/2014 - 14:50
फोटो आवडले .थोडक्यात आवडलेल्या न आवडलेल्या गोष्टी(खाणेपिणे ,प्रवास पाहणे ,सावधानता सूचना यातील )नोंद केली तरी चालेल .

किल्लेदार गुरुवार, 07/17/2014 - 15:08
मी एकलाच गेल्तो …. मोहान ( रामनगर जवळ) ला ३ दिवस रहिलो. तिथे फोरेस्ट चे रेस्ट -हॉउस आहे. कुमाऊ मंडल चे पण मस्त हॉटेल आहे. फोरेस्ट मध्ये स्वस्तात सोय होऊ शकते . बाकी सर्व प्रवासासाठी कार केली. ड्रायवर साहेब आणि मी असे दोघेच होतो. ड्रायवर साहेबांना रोज एक क्वार्टर दिली की ते खूष असायचे. गढवाल टुरीझम ची सर्व ठिकाणी हॉटेल्स अहेत (चोपता चा अपवाद ). चोपता ला ठीक ठाक हॉटेल आहे एक दिवस काढायचा असल्यास . ग्रुप ने गेल्यास काही ठिकाणी खूप छान सोय होते. मला एकट्याला ते परवडणारे नव्हते . नीट चौकशी केल्यास फोरेस्ट चे रेस्ट -हॉउस जवळपास सर्व ठिकाणी आहेत तेथे सगळ्यात स्वस्त आणि मस्त सोय होऊ शकते गढवाल टुरीझम चे थोडे महाग पण छान आहे. एकट्याचा खर्च अंदाजे ३० हजार ( ९ दिवस). ग्रुप ने गेल्यास अर्थातच स्वस्त पडेल…

In reply to by किल्लेदार

कपिलमुनी गुरुवार, 07/17/2014 - 15:51
लिहित रहा जमेल हळू हळू .. फोटो साठी मिपाकर तुम्हाला सुद्द्लेकणाची सूट देतील :) कोणत्या सीझन मधे गेला होतात? टूरीस्ट कंपनीतर्फे की स्वतः बुकिंग केले होते ? सविस्तर वर्णन लिहा ..वाचायला आवडेल .

In reply to by कपिलमुनी

किल्लेदार गुरुवार, 07/17/2014 - 16:09
मी नेहमीच डिसेंबर महिन्यात जातो. बुकिंग करत नाही पण नेटवर चौकशी करून मास्टर प्लान आणि कॉण्टिन्जन्सी प्लान तयार ठेवतो.

सूर्य गुरुवार, 07/17/2014 - 17:43
किल्लेदार, इथले आणि फ्लिकर वरचे फोटो बघितले. फोटो निव्वळ अप्रतिम आहेत. आमचा सा.न. स्विकार करावा. - सूर्य.

यशोधरा गुरुवार, 07/17/2014 - 20:02
चोपटाची अजून माहिती सांगाल का? रस्ते कसे आहेत? चोपटा ते देवरिया ताल चा रस्ता कसा आहे? चढण ग्रॅज्युअल आहे की स्टीप? बोल्डरयुक्त रस्ता आहे का? आणि अजून काय सुचेल ते.

In reply to by यशोधरा

किल्लेदार गुरुवार, 07/17/2014 - 20:43
चोपता चा रस्ता चांगला आहे. ४० किमी वर गोपेश्वर हे जरा मोठे ठिकाण आहे. पण चोपता ला राहण्यातच मजा आहे. तुंगनाथ हे पंचकेदार मध्ये सगळ्यात उंचावर आहे. १ दिवसाचा ट्रेक पण करता येइल. देवरिया ताल साठी जवळपास सिंहगडाएवढे चढावे लागेल. ते पण तुंगनाथहून २० किमी आहे. रस्ता ठीकठाक.

आतिवास गुरुवार, 07/17/2014 - 20:10
किल्लेदार यांची कुणीतरी मुलाखत घेतली पाहिजे. इथं काहींनी सुरुवात केली आहेच त्या दिशेने :-) या प्रश्नोत्तरांतून अधिक माहिती मिळते आहे.

प्यारे१ Fri, 07/18/2014 - 02:59
खल्लास फटू! इतर काही न लिहून ' अनुभवा ' असा काहीसा गुप्त संदेश नाही ना द्यायचा तुम्हाला?

पहाटवारा Tue, 07/22/2014 - 08:09
वाह .. नन्दादेवीच्या दर्शनाने डोळे सुखावले ... बाप्पा .. सारे फोटू काढ्ले .. नन्दादेवी, त्रिशूळ, हाथी-घोडा .. अन नीलकंठ का म्हनून सोड्लायसा ?? -पहाटवारा

चौकटराजा Wed, 08/27/2014 - 17:02
मी मिपा सदस्य झाल्यापासून फोटोच्या सर्व धाग्यात सर्वोत्तम फोटो या धाग्यावर आहेत.असे नमूद करतो. याचे रहस्य उत्तम कॅमेरा व फिल्टर्स आहेत हे उघड आहे. पण किल्लेदाराकडे आहे फटोग्राफीची किल्ली. हे ही मान्य करावेच लागेल. मस्त !

किल्लेदार Wed, 08/27/2014 - 17:26
चौकटराजे …तुमच्या प्रतिक्रिया खरोखर उत्साहवर्धक आहेत. मनापासून आभार. खुशी …. तुम्ही सांगा फक्त . फोटो आम्ही डकवून देउ. सवंग-डी ;) शेवटच्या फोटोमध्ये मीच आहे. माझ्या गाईड ने काढला फोटो. हिमालयी अस्वलांच्या भीतीमुळे गाईड घेऊन गेलो.

In reply to by किल्लेदार

सवंगडी Wed, 08/27/2014 - 21:21
म्हणजे गाईडला अस्वलांच्या ताब्यात देऊन तुमचा सुटका करून घेण्याचा प्लान व्हता बहुतेक !

चौकटराजा Sat, 08/30/2014 - 20:47
सनसेट किंवा सनराईज मधे शिखर नंदादेवी दिसतेय बहुतेक. कारण नंदादेवीला एक मोठी भिंत लागून आहे. ती भिंत आयगर सारखी टेरर आहे.

स्पा गुरुवार, 07/17/2014 - 14:13
अहाहा फोटो कडक पण नुसते फेस्बुक्सारखे फोटो टाकण्याऐवजी माहितीसुद्धा दिली अस्तीत तर मजा आली असती

In reply to by स्पा

शिद गुरुवार, 07/17/2014 - 14:56
अहाहा फोटो कडक
+१११
पण नुसते फेस्बुक्सारखे फोटो टाकण्याऐवजी माहितीसुद्धा दिली अस्तीत तर मजा आली असती
बाडीस. :)

मुक्त विहारि गुरुवार, 07/17/2014 - 14:41
बादवे, दर माणशी किती खर्च आला? कुठुन आणि कसे गेलात? वाटेत खाण्याची आणि पिण्याची (?) काय सोय? हे प्राथमिक प्रश्र्न उभे राहिले. ह्यांची उत्तरे मिळाल्यास, पुढील प्रश्र्न नक्कीच विचारेन.

कंजूस गुरुवार, 07/17/2014 - 14:50
फोटो आवडले .थोडक्यात आवडलेल्या न आवडलेल्या गोष्टी(खाणेपिणे ,प्रवास पाहणे ,सावधानता सूचना यातील )नोंद केली तरी चालेल .

किल्लेदार गुरुवार, 07/17/2014 - 15:08
मी एकलाच गेल्तो …. मोहान ( रामनगर जवळ) ला ३ दिवस रहिलो. तिथे फोरेस्ट चे रेस्ट -हॉउस आहे. कुमाऊ मंडल चे पण मस्त हॉटेल आहे. फोरेस्ट मध्ये स्वस्तात सोय होऊ शकते . बाकी सर्व प्रवासासाठी कार केली. ड्रायवर साहेब आणि मी असे दोघेच होतो. ड्रायवर साहेबांना रोज एक क्वार्टर दिली की ते खूष असायचे. गढवाल टुरीझम ची सर्व ठिकाणी हॉटेल्स अहेत (चोपता चा अपवाद ). चोपता ला ठीक ठाक हॉटेल आहे एक दिवस काढायचा असल्यास . ग्रुप ने गेल्यास काही ठिकाणी खूप छान सोय होते. मला एकट्याला ते परवडणारे नव्हते . नीट चौकशी केल्यास फोरेस्ट चे रेस्ट -हॉउस जवळपास सर्व ठिकाणी आहेत तेथे सगळ्यात स्वस्त आणि मस्त सोय होऊ शकते गढवाल टुरीझम चे थोडे महाग पण छान आहे. एकट्याचा खर्च अंदाजे ३० हजार ( ९ दिवस). ग्रुप ने गेल्यास अर्थातच स्वस्त पडेल…

In reply to by किल्लेदार

कपिलमुनी गुरुवार, 07/17/2014 - 15:51
लिहित रहा जमेल हळू हळू .. फोटो साठी मिपाकर तुम्हाला सुद्द्लेकणाची सूट देतील :) कोणत्या सीझन मधे गेला होतात? टूरीस्ट कंपनीतर्फे की स्वतः बुकिंग केले होते ? सविस्तर वर्णन लिहा ..वाचायला आवडेल .

In reply to by कपिलमुनी

किल्लेदार गुरुवार, 07/17/2014 - 16:09
मी नेहमीच डिसेंबर महिन्यात जातो. बुकिंग करत नाही पण नेटवर चौकशी करून मास्टर प्लान आणि कॉण्टिन्जन्सी प्लान तयार ठेवतो.

सूर्य गुरुवार, 07/17/2014 - 17:43
किल्लेदार, इथले आणि फ्लिकर वरचे फोटो बघितले. फोटो निव्वळ अप्रतिम आहेत. आमचा सा.न. स्विकार करावा. - सूर्य.

यशोधरा गुरुवार, 07/17/2014 - 20:02
चोपटाची अजून माहिती सांगाल का? रस्ते कसे आहेत? चोपटा ते देवरिया ताल चा रस्ता कसा आहे? चढण ग्रॅज्युअल आहे की स्टीप? बोल्डरयुक्त रस्ता आहे का? आणि अजून काय सुचेल ते.

In reply to by यशोधरा

किल्लेदार गुरुवार, 07/17/2014 - 20:43
चोपता चा रस्ता चांगला आहे. ४० किमी वर गोपेश्वर हे जरा मोठे ठिकाण आहे. पण चोपता ला राहण्यातच मजा आहे. तुंगनाथ हे पंचकेदार मध्ये सगळ्यात उंचावर आहे. १ दिवसाचा ट्रेक पण करता येइल. देवरिया ताल साठी जवळपास सिंहगडाएवढे चढावे लागेल. ते पण तुंगनाथहून २० किमी आहे. रस्ता ठीकठाक.

आतिवास गुरुवार, 07/17/2014 - 20:10
किल्लेदार यांची कुणीतरी मुलाखत घेतली पाहिजे. इथं काहींनी सुरुवात केली आहेच त्या दिशेने :-) या प्रश्नोत्तरांतून अधिक माहिती मिळते आहे.

प्यारे१ Fri, 07/18/2014 - 02:59
खल्लास फटू! इतर काही न लिहून ' अनुभवा ' असा काहीसा गुप्त संदेश नाही ना द्यायचा तुम्हाला?

पहाटवारा Tue, 07/22/2014 - 08:09
वाह .. नन्दादेवीच्या दर्शनाने डोळे सुखावले ... बाप्पा .. सारे फोटू काढ्ले .. नन्दादेवी, त्रिशूळ, हाथी-घोडा .. अन नीलकंठ का म्हनून सोड्लायसा ?? -पहाटवारा

चौकटराजा Wed, 08/27/2014 - 17:02
मी मिपा सदस्य झाल्यापासून फोटोच्या सर्व धाग्यात सर्वोत्तम फोटो या धाग्यावर आहेत.असे नमूद करतो. याचे रहस्य उत्तम कॅमेरा व फिल्टर्स आहेत हे उघड आहे. पण किल्लेदाराकडे आहे फटोग्राफीची किल्ली. हे ही मान्य करावेच लागेल. मस्त !

किल्लेदार Wed, 08/27/2014 - 17:26
चौकटराजे …तुमच्या प्रतिक्रिया खरोखर उत्साहवर्धक आहेत. मनापासून आभार. खुशी …. तुम्ही सांगा फक्त . फोटो आम्ही डकवून देउ. सवंग-डी ;) शेवटच्या फोटोमध्ये मीच आहे. माझ्या गाईड ने काढला फोटो. हिमालयी अस्वलांच्या भीतीमुळे गाईड घेऊन गेलो.

In reply to by किल्लेदार

सवंगडी Wed, 08/27/2014 - 21:21
म्हणजे गाईडला अस्वलांच्या ताब्यात देऊन तुमचा सुटका करून घेण्याचा प्लान व्हता बहुतेक !

चौकटराजा Sat, 08/30/2014 - 20:47
सनसेट किंवा सनराईज मधे शिखर नंदादेवी दिसतेय बहुतेक. कारण नंदादेवीला एक मोठी भिंत लागून आहे. ती भिंत आयगर सारखी टेरर आहे.
गेल्या वर्षी गढवाल ला जाऊन आलो.

नोकरीबदलासंदर्भात मदत/माहिती हवी आहे

समीरसूर ·

मराठी कथालेखक गुरुवार, 07/17/2014 - 12:30
तुम्ही पुण्यात जॉब बघत असाल Content Development (/maintenance) च्या संधी PTC , John Deere , Onward Technologies मध्ये मिळू शकतील. अर्थात तुमची Bachelor Degree कोणती आहे यावर पण संधी अवलंबून आहेत.

In reply to by मराठी कथालेखक

समीरसूर गुरुवार, 07/17/2014 - 13:34
माहितीबद्दल धन्यवाद! अजून काही माहिती मिळाल्यास अवश्य कळवा. माझी बॅचलर्स डीग्री अभियांत्रिकीची आहे (विद्युत).

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/17/2014 - 13:25
आणि टेक्निकल रायटींगचे जॉब सिस्को सारख्या ओईएम कंपन्यांमध्ये फार डिमांडमध्ये असतात असे ऐकुन आहे.त्यांची वेबसाईट बघुन मला नेहमीच प्रश्न पडत असे की एव्हढी जडजंबाळ डॉक्युमेंटस कोण लिहित असेल. नंतर कळले की हे सुद्धा एक वेगळे स्पेशलायझेशन आहे. बाकी वेब डेव्हलपमेंट कंपन्या तर आहेतच. सर्वात महत्वाचे म्हणजे मार्केटमध्ये तुमचा स्पर्धक कोण कंपनी आहे? त्यांना अ‍ॅप्रोच करा. तिकडे तुम्हाला चांगला ब्रेक मिळेल. :)

समीरसूर गुरुवार, 07/17/2014 - 13:47
उल्लेख करावयाचा राहून गेला. मी २००० साली अभियांत्रिकीची पदवी मिळवलेली आहे (विद्युत अभियांत्रिकी). त्यानंतर काही ठिकाणी मेंटेंनन्सची कामे केली पण त्यात रमलो नाही. लिखाणाची थोडीफार आवड असल्यामुळे टेक्निकल रायटिंगकडे वळलो. या क्षेत्रात आता १० वर्षांचा अनुभव आहे. वर नमूद केलेल्या कामाव्यतिरिक्त व्यवस्थापनासंदर्भातली कामे करण्याचा देखील अनुभव आहे. आमच्या क्षेत्रात तसे फारसे व्यवस्थापन करण्याची वेळ येत नाही (सर्विस कंपनीमध्ये तरी). पण मला थोडा-बहुत आहे. याशिवाय बर्‍याच वेबसाईटसचे मार्केटिंग, ब्रँडींग, उपयुक्तता (युजॅबिलिटी), बेन्चमार्कींग (स्पर्धक कंपन्यांसोबत), इत्यादी दृष्टीकोनातून अ‍ॅनॅलिसिस करून त्याचे तपशीलवार रिपोर्ट्स लिहून तयार करण्याचादेखील अनुभव आहे. धन्यवाद!

जयंत कुलकर्णी गुरुवार, 07/17/2014 - 17:51
समीरने न लाजता हा धागा लिहिला आणि त्याला प्रतिसादही मिळत आहेत या दोन्ही कौतुकाच्या बाबी आहेत असे मी मानतो.....शुभेच्छा...

In reply to by जयंत कुलकर्णी

समीरसूर Sun, 07/20/2014 - 13:19
मी न लाजता हा धागा लिहिला यात काही विशेष नाही. माझ्या कामासाठीच मी हा धागा लिहिला. पण बर्‍याच मिपाकरांनी मला व्यनिद्वारे माहिती पुरवली, माझा रेझ्युमे मागवला, काही संधी असल्यास कळवण्याचे आश्वासन दिले, उपास यांनी तर चांगल्या संधीची माहिती पुरवली. या धाग्यावर देखील बर्‍याच जणांनी महत्वाची आणि आवश्यक माहिती पुरवली. सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. हे सगळं मात्र नक्कीच कौतुकास्पद आणि आनंददायी आहे हे अगदी १००% खरं! मदतीची ही भावना आणि तयारी मी कधीच विसरणार नाही. :-) सगळ्यांना खरंच मनापासून धन्यवाद! :-) बघू या, कुठे, कसं, आणि कधी जमतंय ते. :-)

In reply to by समीरसूर

टवाळ कार्टा Sun, 07/20/2014 - 13:54
जमले की कळवा...पुढच्या पक्षी-तीर्थ कट्टा कट्ट्याला तुमची उपस्थीती लाउन सर्वांना अगत्याचे निमंत्रण द्यावे ;)

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/17/2014 - 19:21
एक राहीलेच नोकरि.कॉम या पोर्टलवर तुम्ही नाव नोंदविले/रेझ्युमे अपलोड केलाच असेल. त्यांची जॉबमेल सर्विस घेतल्यास साधारण रु.३०००/- लागतात. पण त्या बदल्यत तुमचा रेझ्युमे ६ महीने त्यांच्या वेबसाईटवर टॉपला दिसत राहतो. थोडक्यात तुम्हाला येणार्या कॉल्समध्ये वाढ होते आणि जास्त पर्याय उपलब्ध होतात. मी २ वेळा ही सर्विस घेतली आहे आणि अनुभव चांगला आहे. ईतरही वेबसाईट अशी सर्विस देतात पण त्या भंकस वाटल्या. मॉन्स्टर.कॉम हा एक सन्माननीय अपवाद.

समीरसूर Fri, 07/18/2014 - 13:32
सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल आणि व्यनिंबद्दल शतशः धन्यवाद! प्रतिसाद देणे चालू आहे. मी पुण्यातच नोकरी शोधतो आहे. काही कारणांमुळे पुण्याबाहेर जाणे शक्य होणार नाही. :-) ही अडचण आहे खरी परंतु नाईलाजास्तव ही अट ठेवावी लागतेय. मी सगळ्यांच्या व्यनिंना उत्तर देतोच आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. सविस्तर नंतर लिहितो. समीर

श्रीगुरुजी Sat, 07/19/2014 - 21:11
पुण्यात कोथरूड भागात "टेक्नोराईट्स" या नावाची टेक्निकल रायटिंग सर्व्हिस देणारी कंपनी आहे. कंपनीचा ओनर मकरंद नावाचा आहे (त्यांचे आडनाव विसरलो). मकरंद आपल्या कंपनीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा एम्प्लॉयमेंट बेसिसवर काम देतात. आंतरजालावर त्यांच्या कंपनीचे डिटेल्स मिळतील. त्यांच्याशी संपर्क करा.

In reply to by श्रीगुरुजी

समीरसूर Sun, 07/20/2014 - 13:13
हो मी यांना खूप वर्षे (११ वर्षे) आधी भेटलेलो आहे. मकरंद पंडित यांची ती कंपनी आहे. या क्षेत्रात त्यांनी चांगलं नाव कमावलेलं आहे. त्यांचे बहुधा कंत्राटी पद्धतीवरची कामे असतात. कायम स्वरूपाची कामे त्यांच्याकडे खूप कमी असतात. चौकशी करेन. माहितीबद्दल धन्यवाद!

इनिगोय गुरुवार, 07/31/2014 - 14:15
Content mgmt, technical writing, instructional designing या क्षेत्रांमध्ये मराठी भाषेतही काही वाव आहे का? मुंबईमध्ये मराठी/इंग्रजी भाषेतल्या काही संधी कोणी सुचवू शकाल का?

कलंत्री Sat, 08/02/2014 - 10:35
आपण नोकरी मध्ये बदल घडवु इच्छित आहात याबरोबर व्यवसाय / समांतर व्यवसाय इत्यादीचाही विचार करावा.

समीरसूर Mon, 09/01/2014 - 12:01
"रेझ्युमे अपडेट करून फ्लोट करण्याचा अवकाश, चिक्कार संधी मिळतील" हा केवढा मोठा गैरसमज होता हे गेल्या दोन महिन्यात व्यवस्थित कळले. :-( मिपाकरांनी सुचविल्याप्रमाणे अजून प्रयत्न चालू आहेत पण आता अजून नेमके काय करावे हा प्रश्न पडला आहे. जॉब पोर्टल्सवर टाकून झाले; बर्‍याच मित्रमंडळींना, मिपाकरांना सांगून झाले; लिंक्डइनवरच्या काही कनेक्शन्सना साकडे टाकून झाले; माझ्या कार्यालयातून सोडून गेलेल्या बर्‍याच जणांना सांगून पाहिले; काही कंपन्याच्या ईमेल आयडीजवर रेझ्युमे पाठवून झाले...ढिम्म हलत नाहीये काही. :-( सध्याच्या ठिकाणी अगदी नकोसे झाले आहे. बर्‍याच मिपाकरांनी माझा रेझ्युमे मागवून घेतला. उपास, धनंजय डोणगांवकर आदींची मदत प्रशंसनीयच होती. पण काही कारणाने जमले नाही. त्यात आईचे एक मोठे ऑपरेशन पार पडले; त्यात १२-१५ दिवस व्यग्र असल्याने नीट फॉलो-अप नाही ठेवता आला. आई अजूनही हॉस्पीटलमध्ये आहे. १-२ दिवसात डिस्चार्ज मिळेल असे वाटतेय. ज्यांना ज्यांना मी रेझ्युमे पाठवले होते त्यांच्यासाठी आणि इतर सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र आठवण करून देण्यासाठी हा प्रतिसाद लिहितोय. कृपया अजून एकदा आपापल्या कार्यालयात तपासून बघा ही विनंती. धन्यवाद! --समीर

In reply to by समीरसूर

समीरसूर Mon, 09/01/2014 - 20:39
नाव चुकून 'धनंजय डोणगावकर' लिहिले गेले; 'धनंजय बोरगावकर' असे वाचावे. चुकीबद्दल माफी असावी.

In reply to by समीरसूर

दादा कोंडके Mon, 09/01/2014 - 22:30
"रेझ्युमे अपडेट करून फ्लोट करण्याचा अवकाश, चिक्कार संधी मिळतील" हा केवढा मोठा गैरसमज होता हे गेल्या दोन महिन्यात व्यवस्थित कळले.
हम्म. हा अनुभव आलेले माझ्यासकट अनेक जण आजुबाजूला बघतो. तिशी पार केलेल्यांसाठी इथून पुढं खूप चांगलं मार्केट असणार नाहिये. एक तर भारतात बहुतांश ठिकाणी इंटेलेक्चुअली पाट्या टाकण्याचं काम करतात. त्यामुळे पाच-दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणार्‍यांच्या स्किलसेटची इंडस्ट्रीला गरज नाही. फार-फार तर पंधरा-वीस जणांसाठी एक असा म्यानेजर लागेल. टेक्निकल कंटेंट रेविव आणि मेंटरींग साठी तीस-चाळीस जणात एक असा एखाददुसरा सुद्धा खपून जाइल. पण दहा-बारा वर्षाचा अनुभव असणार्‍यांनी स्वतःला प्रामाणिकपणे विचारलं की आपण असं काय करतो की पाच-सहा वर्षाचा अनुभव असणारी लोकं करू शकणार नाहीत की उत्तर मिळेल. जिथं मुलभूत वैज्ञानिक संशोधन वगैरे होतं तिथं कदाचित परिस्थिती वेगळी असू शकेल. पण मुळात भारतात अशा संस्था खूप असतील असं वाटत नाही. बरं इंडस्ट्रीत बूम असताना स्वस्त मनुष्यबळाची विकसित राष्ट्रांना गरज होती म्हणून बक्कळ पगार मिळाले. त्यामुळे लोकं पण सोकावलीत. पण आता ते सोंग किती दिवस टिकणार? सर्विस इंडस्ट्रीचा हिशेब म्यान मंथवर असल्याने रिसोर्सवर कंपनी कमितकमी खर्च करत असेल तरच ती फायद्यात जाइल. दहावर्ष अनुभव असणारा तिप्पट पगार घेणारा, बायका पोरांचा फुकट विमा खाणारा माणुस कंपणिला परवडणारच नाही. आयटी आणि तत्सम इंडस्ट्रीत असणार्‍यांची ही अवस्था तर एचाअर, ब्यांकींग मधल्या लोकांचे तर लैच हाल आहेत. तिथं सॉफ्ट स्किल्सचं महत्व खूप आहे आणि पुढची पिढी त्यास सरस आहे. लिहण्यासारखं अजून बरच आहे पण असो. :)

In reply to by दादा कोंडके

समीरसूर Tue, 09/02/2014 - 09:25
आपल्या शब्दा-शब्दाशी शत प्रतिशत सहमत! भारतात तरी १०-१५ वर्षे अनुभव असणार्‍यांकडे काही विशेष भारी आणि दुर्मिळ कौशल्ये असतात असे सहसा दिसत नाही. मॅनेजरची स्किल्स आपण लगेच आत्मसात करतो. खूप आवेशात (किंचित उद्धटपणे) बोलणे, कुठल्याही दोन ओळींना घेऊन २०-२० पानी पॉवरपॉईंट प्रेजेंटेशन्स बनवणे, खूप रंग असलेल्या किचकट एक्सेल शीटा बनवणे, सतत गुरकावणे, स्टाफींगची कारकुनी कामे पार पाडणे, कसले कसले रिपोर्ट्स जनरेट करणे, वगैरे कामे आपण लीलया करतो पण जेव्हा सॉलीड तांत्रिक कौशल्यांची किंवा क्लिष्ट सोल्युशन्सची बात येते तेव्हा आपण मागे पडतो. तिथे मग मुख्यत्वेकरून ५-७ वर्षे तंत्रज्ञानाचा तगडा अनुभव असणारी माणसे कामात येतात. साहजिकच मॅनेजर्सना मागणी कमी असते. शिवाय १५-२० लोकांसाठी एखादा मॅनेजर पुरेसा पडतो. सुदैवाने माझ्या क्षेत्रात मॅनेजर ही संकल्पना तितकीशी रुळलेली नाहीये. पण माझ्या क्षेत्रात देखील या मर्यादा आहेतच. आयटीमध्ये ही एक मोठी समस्या आहे. माणूस जितका जास्त अनुभवी तितका तो जास्त कुचकामी! :-) एनीवे, अपेक्षा वास्तवाला धरून असल्या म्हणजे मोठ्या अपेक्षाभंगाच्या टांगत्या तलवारीची धार थोडी बोथट व्हायला मदत होते. :-)

In reply to by दादा कोंडके

संदीप डांगे Mon, 06/29/2015 - 05:09
उत्तम निरिक्षण... दहावर्ष अनुभव असणारा तिप्पट पगार घेणारा, बायका पोरांचा फुकट विमा खाणारा माणुस कंपणिला परवडणारच नाही. >>असंच होत राहिलं तर नजिकच्या भविष्यात तीशी पार केलेल्यांवर नोकरकपातीची तलवार टांगती राहील अशी शक्यता आहे का? किंवा त्यांनी स्वतःहून नोकरी सोडावी म्हणून परिस्थिती निर्माण केली जाईल? आता २५-३५ वयोगटातली मंडळी उत्तम काम करत आहेत. पण येत्या ५-१० वर्षात जी पीढी येईल(आत्ता १५-२० वयोगटातली) ती करीअर किंवा कामाबद्दल तितकी गंभीर नाही असं माझं निरिक्षण आहे. इतरांची वेगळी मतं असू शकतात. तेव्हा नेमकी कशी परिस्थिती असेल मार्केटमधे? एकूणच हा विषय इंटरेस्टींग आहे.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Mon, 06/29/2015 - 23:37
भारत वेगाने काँट्रॅक्टिंगच्या दिशेने जात आहे. यापुढे पर्मनंट जॉब्ज कमी व काँट्रॅक्टिंग जॉब्ज जास्ती अशी इतर देशांसारखीच परिस्थिती असेल.

In reply to by दादा कोंडके

शिल्पा नाईक Tue, 06/30/2015 - 11:58
शब्दा शब्दाशी सहमत. सध्या याच परीस्थितीतुन जातेय. गेली १ वर्ष नोकरी शोधुन दमले. आता स्वतःचा काहि तरी व्यवसाय सुरु करायचा ठरवला आहे.....

In reply to by दादा कोंडके

dadadarekar Tue, 06/30/2015 - 23:12
पस्तिशी ओलांडली व बायकापोरं असतील तर नोकरीच्या बाबतीत सावधच रहावे. आहे त्या नोकरीत दीर्घकाळ टिक्युन रहावे. इन्क्रिमेंटची जास्त अपेक्षा ठेऊ नये.. इतराना जे सरासरी इन्क्रिमेंट मिळते ते मिळाले की आनंद. हातात वेगळ्या वेगळ्या पगाराच्या दोन तीन संधी असतील तर सर्वात जास्त पगाराचा ऑप्शन आधी बाजूला टाकावा व इतर ऑप्शनमधुन निवड करावी. ( हा माझा अनुभव आहे.) नवीन मनुष्य व आपण यात फार फरकाची अपेक्षा ठेऊ नये. कंपनीत इतर कामे अंगावर पडली तर ती न कुरकुरता करावीत.

खेडूत Tue, 09/02/2014 - 22:01
अद्याप प्रयत्न संपलेले नाहीत. तुमचा अनुभव विशिष्ट प्रकारचा असल्याने काहीसा वेळ लागेल असा संबंधितांचा सूर होता. या दोन आठवड्यांत काहीतरी पुढे जाणे अपेक्षित आहे.

वडाप Tue, 06/30/2015 - 02:37
तुम्हाला जिथे जायचं आहे त्याची वाट नोकरी डॅाटकॅामसारख्या रानातून जात नाही.गुगलवगैरे माइक्रोसॅाफ्टसारख्या मोठ्या कंपन्या सतत नवीन लोकांच्या शोधात असतात आणि म्हणूनच टिकून आहेत.असं काहीतरी प्रॅाडक्ट डेवलप करा की ते पाहून कंपनीवाले स्वत:च तुमचा पत्ता शोधत येतील.उदाहरणार्थ एखादे अॅप लिहा. अॅपच्या सफाइदारपणात लगेच लक्षात येते की यामागे चांगला मनुष्य काम करत आहे.कॅालेजच्या कॅम्पस इंटरव्ह्युत हेच शोधतात.बय्राचवेळा परीक्षेत चांगले गुण मिळवणाय्रांकडे पाट्या टाकून उत्तरे लिहून गुण मिळवण्याची हातोटी असते परंतू कल्पनाशक्तीचा अभाव असतो.

हेमन्त वाघे Tue, 06/30/2015 - 22:04
कच खाऊ नका … आपली इच्छा असेल तर मी आपला resume -evalute करून मार्गदर्शन करू शकतो . मी ३ वर्षे एका Top M N C Recruitment फर्म मध्ये होतो. तसेच आपण बोलू शकतो . आपण किंवा इतर मला ९८१९७४७७१८ वर संपर्क करू शक ता .

मराठी कथालेखक गुरुवार, 07/17/2014 - 12:30
तुम्ही पुण्यात जॉब बघत असाल Content Development (/maintenance) च्या संधी PTC , John Deere , Onward Technologies मध्ये मिळू शकतील. अर्थात तुमची Bachelor Degree कोणती आहे यावर पण संधी अवलंबून आहेत.

In reply to by मराठी कथालेखक

समीरसूर गुरुवार, 07/17/2014 - 13:34
माहितीबद्दल धन्यवाद! अजून काही माहिती मिळाल्यास अवश्य कळवा. माझी बॅचलर्स डीग्री अभियांत्रिकीची आहे (विद्युत).

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/17/2014 - 13:25
आणि टेक्निकल रायटींगचे जॉब सिस्को सारख्या ओईएम कंपन्यांमध्ये फार डिमांडमध्ये असतात असे ऐकुन आहे.त्यांची वेबसाईट बघुन मला नेहमीच प्रश्न पडत असे की एव्हढी जडजंबाळ डॉक्युमेंटस कोण लिहित असेल. नंतर कळले की हे सुद्धा एक वेगळे स्पेशलायझेशन आहे. बाकी वेब डेव्हलपमेंट कंपन्या तर आहेतच. सर्वात महत्वाचे म्हणजे मार्केटमध्ये तुमचा स्पर्धक कोण कंपनी आहे? त्यांना अ‍ॅप्रोच करा. तिकडे तुम्हाला चांगला ब्रेक मिळेल. :)

समीरसूर गुरुवार, 07/17/2014 - 13:47
उल्लेख करावयाचा राहून गेला. मी २००० साली अभियांत्रिकीची पदवी मिळवलेली आहे (विद्युत अभियांत्रिकी). त्यानंतर काही ठिकाणी मेंटेंनन्सची कामे केली पण त्यात रमलो नाही. लिखाणाची थोडीफार आवड असल्यामुळे टेक्निकल रायटिंगकडे वळलो. या क्षेत्रात आता १० वर्षांचा अनुभव आहे. वर नमूद केलेल्या कामाव्यतिरिक्त व्यवस्थापनासंदर्भातली कामे करण्याचा देखील अनुभव आहे. आमच्या क्षेत्रात तसे फारसे व्यवस्थापन करण्याची वेळ येत नाही (सर्विस कंपनीमध्ये तरी). पण मला थोडा-बहुत आहे. याशिवाय बर्‍याच वेबसाईटसचे मार्केटिंग, ब्रँडींग, उपयुक्तता (युजॅबिलिटी), बेन्चमार्कींग (स्पर्धक कंपन्यांसोबत), इत्यादी दृष्टीकोनातून अ‍ॅनॅलिसिस करून त्याचे तपशीलवार रिपोर्ट्स लिहून तयार करण्याचादेखील अनुभव आहे. धन्यवाद!

जयंत कुलकर्णी गुरुवार, 07/17/2014 - 17:51
समीरने न लाजता हा धागा लिहिला आणि त्याला प्रतिसादही मिळत आहेत या दोन्ही कौतुकाच्या बाबी आहेत असे मी मानतो.....शुभेच्छा...

In reply to by जयंत कुलकर्णी

समीरसूर Sun, 07/20/2014 - 13:19
मी न लाजता हा धागा लिहिला यात काही विशेष नाही. माझ्या कामासाठीच मी हा धागा लिहिला. पण बर्‍याच मिपाकरांनी मला व्यनिद्वारे माहिती पुरवली, माझा रेझ्युमे मागवला, काही संधी असल्यास कळवण्याचे आश्वासन दिले, उपास यांनी तर चांगल्या संधीची माहिती पुरवली. या धाग्यावर देखील बर्‍याच जणांनी महत्वाची आणि आवश्यक माहिती पुरवली. सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. हे सगळं मात्र नक्कीच कौतुकास्पद आणि आनंददायी आहे हे अगदी १००% खरं! मदतीची ही भावना आणि तयारी मी कधीच विसरणार नाही. :-) सगळ्यांना खरंच मनापासून धन्यवाद! :-) बघू या, कुठे, कसं, आणि कधी जमतंय ते. :-)

In reply to by समीरसूर

टवाळ कार्टा Sun, 07/20/2014 - 13:54
जमले की कळवा...पुढच्या पक्षी-तीर्थ कट्टा कट्ट्याला तुमची उपस्थीती लाउन सर्वांना अगत्याचे निमंत्रण द्यावे ;)

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/17/2014 - 19:21
एक राहीलेच नोकरि.कॉम या पोर्टलवर तुम्ही नाव नोंदविले/रेझ्युमे अपलोड केलाच असेल. त्यांची जॉबमेल सर्विस घेतल्यास साधारण रु.३०००/- लागतात. पण त्या बदल्यत तुमचा रेझ्युमे ६ महीने त्यांच्या वेबसाईटवर टॉपला दिसत राहतो. थोडक्यात तुम्हाला येणार्या कॉल्समध्ये वाढ होते आणि जास्त पर्याय उपलब्ध होतात. मी २ वेळा ही सर्विस घेतली आहे आणि अनुभव चांगला आहे. ईतरही वेबसाईट अशी सर्विस देतात पण त्या भंकस वाटल्या. मॉन्स्टर.कॉम हा एक सन्माननीय अपवाद.

समीरसूर Fri, 07/18/2014 - 13:32
सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल आणि व्यनिंबद्दल शतशः धन्यवाद! प्रतिसाद देणे चालू आहे. मी पुण्यातच नोकरी शोधतो आहे. काही कारणांमुळे पुण्याबाहेर जाणे शक्य होणार नाही. :-) ही अडचण आहे खरी परंतु नाईलाजास्तव ही अट ठेवावी लागतेय. मी सगळ्यांच्या व्यनिंना उत्तर देतोच आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. सविस्तर नंतर लिहितो. समीर

श्रीगुरुजी Sat, 07/19/2014 - 21:11
पुण्यात कोथरूड भागात "टेक्नोराईट्स" या नावाची टेक्निकल रायटिंग सर्व्हिस देणारी कंपनी आहे. कंपनीचा ओनर मकरंद नावाचा आहे (त्यांचे आडनाव विसरलो). मकरंद आपल्या कंपनीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा एम्प्लॉयमेंट बेसिसवर काम देतात. आंतरजालावर त्यांच्या कंपनीचे डिटेल्स मिळतील. त्यांच्याशी संपर्क करा.

In reply to by श्रीगुरुजी

समीरसूर Sun, 07/20/2014 - 13:13
हो मी यांना खूप वर्षे (११ वर्षे) आधी भेटलेलो आहे. मकरंद पंडित यांची ती कंपनी आहे. या क्षेत्रात त्यांनी चांगलं नाव कमावलेलं आहे. त्यांचे बहुधा कंत्राटी पद्धतीवरची कामे असतात. कायम स्वरूपाची कामे त्यांच्याकडे खूप कमी असतात. चौकशी करेन. माहितीबद्दल धन्यवाद!

इनिगोय गुरुवार, 07/31/2014 - 14:15
Content mgmt, technical writing, instructional designing या क्षेत्रांमध्ये मराठी भाषेतही काही वाव आहे का? मुंबईमध्ये मराठी/इंग्रजी भाषेतल्या काही संधी कोणी सुचवू शकाल का?

कलंत्री Sat, 08/02/2014 - 10:35
आपण नोकरी मध्ये बदल घडवु इच्छित आहात याबरोबर व्यवसाय / समांतर व्यवसाय इत्यादीचाही विचार करावा.

समीरसूर Mon, 09/01/2014 - 12:01
"रेझ्युमे अपडेट करून फ्लोट करण्याचा अवकाश, चिक्कार संधी मिळतील" हा केवढा मोठा गैरसमज होता हे गेल्या दोन महिन्यात व्यवस्थित कळले. :-( मिपाकरांनी सुचविल्याप्रमाणे अजून प्रयत्न चालू आहेत पण आता अजून नेमके काय करावे हा प्रश्न पडला आहे. जॉब पोर्टल्सवर टाकून झाले; बर्‍याच मित्रमंडळींना, मिपाकरांना सांगून झाले; लिंक्डइनवरच्या काही कनेक्शन्सना साकडे टाकून झाले; माझ्या कार्यालयातून सोडून गेलेल्या बर्‍याच जणांना सांगून पाहिले; काही कंपन्याच्या ईमेल आयडीजवर रेझ्युमे पाठवून झाले...ढिम्म हलत नाहीये काही. :-( सध्याच्या ठिकाणी अगदी नकोसे झाले आहे. बर्‍याच मिपाकरांनी माझा रेझ्युमे मागवून घेतला. उपास, धनंजय डोणगांवकर आदींची मदत प्रशंसनीयच होती. पण काही कारणाने जमले नाही. त्यात आईचे एक मोठे ऑपरेशन पार पडले; त्यात १२-१५ दिवस व्यग्र असल्याने नीट फॉलो-अप नाही ठेवता आला. आई अजूनही हॉस्पीटलमध्ये आहे. १-२ दिवसात डिस्चार्ज मिळेल असे वाटतेय. ज्यांना ज्यांना मी रेझ्युमे पाठवले होते त्यांच्यासाठी आणि इतर सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र आठवण करून देण्यासाठी हा प्रतिसाद लिहितोय. कृपया अजून एकदा आपापल्या कार्यालयात तपासून बघा ही विनंती. धन्यवाद! --समीर

In reply to by समीरसूर

समीरसूर Mon, 09/01/2014 - 20:39
नाव चुकून 'धनंजय डोणगावकर' लिहिले गेले; 'धनंजय बोरगावकर' असे वाचावे. चुकीबद्दल माफी असावी.

In reply to by समीरसूर

दादा कोंडके Mon, 09/01/2014 - 22:30
"रेझ्युमे अपडेट करून फ्लोट करण्याचा अवकाश, चिक्कार संधी मिळतील" हा केवढा मोठा गैरसमज होता हे गेल्या दोन महिन्यात व्यवस्थित कळले.
हम्म. हा अनुभव आलेले माझ्यासकट अनेक जण आजुबाजूला बघतो. तिशी पार केलेल्यांसाठी इथून पुढं खूप चांगलं मार्केट असणार नाहिये. एक तर भारतात बहुतांश ठिकाणी इंटेलेक्चुअली पाट्या टाकण्याचं काम करतात. त्यामुळे पाच-दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणार्‍यांच्या स्किलसेटची इंडस्ट्रीला गरज नाही. फार-फार तर पंधरा-वीस जणांसाठी एक असा म्यानेजर लागेल. टेक्निकल कंटेंट रेविव आणि मेंटरींग साठी तीस-चाळीस जणात एक असा एखाददुसरा सुद्धा खपून जाइल. पण दहा-बारा वर्षाचा अनुभव असणार्‍यांनी स्वतःला प्रामाणिकपणे विचारलं की आपण असं काय करतो की पाच-सहा वर्षाचा अनुभव असणारी लोकं करू शकणार नाहीत की उत्तर मिळेल. जिथं मुलभूत वैज्ञानिक संशोधन वगैरे होतं तिथं कदाचित परिस्थिती वेगळी असू शकेल. पण मुळात भारतात अशा संस्था खूप असतील असं वाटत नाही. बरं इंडस्ट्रीत बूम असताना स्वस्त मनुष्यबळाची विकसित राष्ट्रांना गरज होती म्हणून बक्कळ पगार मिळाले. त्यामुळे लोकं पण सोकावलीत. पण आता ते सोंग किती दिवस टिकणार? सर्विस इंडस्ट्रीचा हिशेब म्यान मंथवर असल्याने रिसोर्सवर कंपनी कमितकमी खर्च करत असेल तरच ती फायद्यात जाइल. दहावर्ष अनुभव असणारा तिप्पट पगार घेणारा, बायका पोरांचा फुकट विमा खाणारा माणुस कंपणिला परवडणारच नाही. आयटी आणि तत्सम इंडस्ट्रीत असणार्‍यांची ही अवस्था तर एचाअर, ब्यांकींग मधल्या लोकांचे तर लैच हाल आहेत. तिथं सॉफ्ट स्किल्सचं महत्व खूप आहे आणि पुढची पिढी त्यास सरस आहे. लिहण्यासारखं अजून बरच आहे पण असो. :)

In reply to by दादा कोंडके

समीरसूर Tue, 09/02/2014 - 09:25
आपल्या शब्दा-शब्दाशी शत प्रतिशत सहमत! भारतात तरी १०-१५ वर्षे अनुभव असणार्‍यांकडे काही विशेष भारी आणि दुर्मिळ कौशल्ये असतात असे सहसा दिसत नाही. मॅनेजरची स्किल्स आपण लगेच आत्मसात करतो. खूप आवेशात (किंचित उद्धटपणे) बोलणे, कुठल्याही दोन ओळींना घेऊन २०-२० पानी पॉवरपॉईंट प्रेजेंटेशन्स बनवणे, खूप रंग असलेल्या किचकट एक्सेल शीटा बनवणे, सतत गुरकावणे, स्टाफींगची कारकुनी कामे पार पाडणे, कसले कसले रिपोर्ट्स जनरेट करणे, वगैरे कामे आपण लीलया करतो पण जेव्हा सॉलीड तांत्रिक कौशल्यांची किंवा क्लिष्ट सोल्युशन्सची बात येते तेव्हा आपण मागे पडतो. तिथे मग मुख्यत्वेकरून ५-७ वर्षे तंत्रज्ञानाचा तगडा अनुभव असणारी माणसे कामात येतात. साहजिकच मॅनेजर्सना मागणी कमी असते. शिवाय १५-२० लोकांसाठी एखादा मॅनेजर पुरेसा पडतो. सुदैवाने माझ्या क्षेत्रात मॅनेजर ही संकल्पना तितकीशी रुळलेली नाहीये. पण माझ्या क्षेत्रात देखील या मर्यादा आहेतच. आयटीमध्ये ही एक मोठी समस्या आहे. माणूस जितका जास्त अनुभवी तितका तो जास्त कुचकामी! :-) एनीवे, अपेक्षा वास्तवाला धरून असल्या म्हणजे मोठ्या अपेक्षाभंगाच्या टांगत्या तलवारीची धार थोडी बोथट व्हायला मदत होते. :-)

In reply to by दादा कोंडके

संदीप डांगे Mon, 06/29/2015 - 05:09
उत्तम निरिक्षण... दहावर्ष अनुभव असणारा तिप्पट पगार घेणारा, बायका पोरांचा फुकट विमा खाणारा माणुस कंपणिला परवडणारच नाही. >>असंच होत राहिलं तर नजिकच्या भविष्यात तीशी पार केलेल्यांवर नोकरकपातीची तलवार टांगती राहील अशी शक्यता आहे का? किंवा त्यांनी स्वतःहून नोकरी सोडावी म्हणून परिस्थिती निर्माण केली जाईल? आता २५-३५ वयोगटातली मंडळी उत्तम काम करत आहेत. पण येत्या ५-१० वर्षात जी पीढी येईल(आत्ता १५-२० वयोगटातली) ती करीअर किंवा कामाबद्दल तितकी गंभीर नाही असं माझं निरिक्षण आहे. इतरांची वेगळी मतं असू शकतात. तेव्हा नेमकी कशी परिस्थिती असेल मार्केटमधे? एकूणच हा विषय इंटरेस्टींग आहे.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Mon, 06/29/2015 - 23:37
भारत वेगाने काँट्रॅक्टिंगच्या दिशेने जात आहे. यापुढे पर्मनंट जॉब्ज कमी व काँट्रॅक्टिंग जॉब्ज जास्ती अशी इतर देशांसारखीच परिस्थिती असेल.

In reply to by दादा कोंडके

शिल्पा नाईक Tue, 06/30/2015 - 11:58
शब्दा शब्दाशी सहमत. सध्या याच परीस्थितीतुन जातेय. गेली १ वर्ष नोकरी शोधुन दमले. आता स्वतःचा काहि तरी व्यवसाय सुरु करायचा ठरवला आहे.....

In reply to by दादा कोंडके

dadadarekar Tue, 06/30/2015 - 23:12
पस्तिशी ओलांडली व बायकापोरं असतील तर नोकरीच्या बाबतीत सावधच रहावे. आहे त्या नोकरीत दीर्घकाळ टिक्युन रहावे. इन्क्रिमेंटची जास्त अपेक्षा ठेऊ नये.. इतराना जे सरासरी इन्क्रिमेंट मिळते ते मिळाले की आनंद. हातात वेगळ्या वेगळ्या पगाराच्या दोन तीन संधी असतील तर सर्वात जास्त पगाराचा ऑप्शन आधी बाजूला टाकावा व इतर ऑप्शनमधुन निवड करावी. ( हा माझा अनुभव आहे.) नवीन मनुष्य व आपण यात फार फरकाची अपेक्षा ठेऊ नये. कंपनीत इतर कामे अंगावर पडली तर ती न कुरकुरता करावीत.

खेडूत Tue, 09/02/2014 - 22:01
अद्याप प्रयत्न संपलेले नाहीत. तुमचा अनुभव विशिष्ट प्रकारचा असल्याने काहीसा वेळ लागेल असा संबंधितांचा सूर होता. या दोन आठवड्यांत काहीतरी पुढे जाणे अपेक्षित आहे.

वडाप Tue, 06/30/2015 - 02:37
तुम्हाला जिथे जायचं आहे त्याची वाट नोकरी डॅाटकॅामसारख्या रानातून जात नाही.गुगलवगैरे माइक्रोसॅाफ्टसारख्या मोठ्या कंपन्या सतत नवीन लोकांच्या शोधात असतात आणि म्हणूनच टिकून आहेत.असं काहीतरी प्रॅाडक्ट डेवलप करा की ते पाहून कंपनीवाले स्वत:च तुमचा पत्ता शोधत येतील.उदाहरणार्थ एखादे अॅप लिहा. अॅपच्या सफाइदारपणात लगेच लक्षात येते की यामागे चांगला मनुष्य काम करत आहे.कॅालेजच्या कॅम्पस इंटरव्ह्युत हेच शोधतात.बय्राचवेळा परीक्षेत चांगले गुण मिळवणाय्रांकडे पाट्या टाकून उत्तरे लिहून गुण मिळवण्याची हातोटी असते परंतू कल्पनाशक्तीचा अभाव असतो.

हेमन्त वाघे Tue, 06/30/2015 - 22:04
कच खाऊ नका … आपली इच्छा असेल तर मी आपला resume -evalute करून मार्गदर्शन करू शकतो . मी ३ वर्षे एका Top M N C Recruitment फर्म मध्ये होतो. तसेच आपण बोलू शकतो . आपण किंवा इतर मला ९८१९७४७७१८ वर संपर्क करू शक ता .
लेखनविषय:
नमस्कार, एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम केल्यानंतर जे जडत्व येते (त्याला 'कंफर्ट झोन' असे गोंडस नाव आहे इंग्रजीमध्ये) तशा प्रकारचे काहीसे अस्मादिकांचे झाले आहे किंवा होऊ घातले आहे असे सध्या प्रकर्षाने जाणवतेय. शिवाय, सध्याच्या ठिकाणी कामाच्या आणि एकंदरीत काम करण्याच्या पद्धतीच्या बाबतीत आता फारसे काही उत्साहवर्धक वातावरण राहिलेले नाही असे निदर्शनास आले आहे. काही बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत पण ते तितकेसे सोपे नाही हे लक्षात यायला वेळ लागला. :-) मिपा-मंडळी याबाबत काही मदत करू शकली किंवा माहिती पुरवू शकली तर खूप बरे होईल.

मदत हवी आहे. ग्रंथालय अमेरिके मध्ये

सिद्धार्थ ४ ·

भृशुंडी गुरुवार, 07/17/2014 - 00:58
पब्लिक लायब्ररीत कधी कधी मराठी पुस्तकं असतात, तेव्हा तुमच्या इथल्या लायब्ररीच्या वेबसाईटवर पहा. काहीच नाही मिळालं तर बूकगंगा झिंदाबाद!

रेवती गुरुवार, 07/17/2014 - 01:05
माझ्या माहितीत वेगळ्या राज्यात एक मराठी फिरते पुस्तकालय होते पण आता ते चालवायला वेळ अपुरा पडू लागल्याने त्या लोकांनी बंद केले एका हामेरिकन लायब्ररीत हिंदी पुस्तके बरीच बघितली होती (म्हणजे पंचविसेक), मराठी नव्हती.

शोनू गुरुवार, 07/17/2014 - 01:14
बर्कली, शिकागो, यू पेन इथल्या ग्रंथालयात, तसेच लायब्ररी ऑफ कॉंनग्रेस मधे मराठी व इतर भारतीय भाषांमधली, शेकडो- हजारो पुस्तके आहेत. या सर्वांचे कॅटलॉग्स ऑनलाइन आहेत, सर्चेबल आहेत. त्या कॅटॅलॉगच्या पानाची प्रत छापून दिल्यास तुमच्या इथल्या फ्री लायब्ररी तर्फे इंटर लायब्ररी लोन स्वरुपात मागवता येतील.

In reply to by शोनू

सिद्धार्थ ४ गुरुवार, 07/17/2014 - 02:40
प्लीज थोडे सविस्तर सांगा. इथे इंटर स्टेट पुस्तके मागवता येतात? माझ्या माहिती प्रमाणे इथील ग्रंथालय लोकल कंट्री चालवते आणि स्वयंभू असते.

In reply to by शोनू

सखी गुरुवार, 07/17/2014 - 03:06
शोनु - हे सगळीकडे शक्य आहे का याची खात्री नाही. तुम्ही लिंक दिली तर चेकवता येईल. तसेच एका राज्यातील काही ग्रंथालयं एकमेकांना जोडलेली असतात, काही नसतात, त्यामुळे सगळीकडुनच लोन स्वरुपात मागवता येत नाही. आमच्या इथल्या वेगवेगळ्या लोकल ग्रथांलयात काही मराठी पुस्तके आहेत. सगळीच चांगल्या प्रतीची म्हणता येत नाही काही भयानक प्रकारातही मोडतात. पंरतु काही वर्षांपूर्वी श्रावण मोडकांची तिढा मिळुन अतीव आनंद झाला होता, तिथल्या लायब्ररीअनशी बोलल्यावर त्यांनी ते बहुदा मुद्दाम ऑर्डर केले असावे असे तिचे म्हणणे होते (वेगळ्या विषयावरचे असल्याकारणाने).

चित्रगुप्त गुरुवार, 07/17/2014 - 03:20
लायब्ररी ऑफ काँग्रेस मधे भरपूर मराठी पुस्तके आहेत, हे ठाऊक आहे (पूर्वी दिल्लीत मी स्वतःही काही मराठी पुस्तकांची यादी देऊन ती आणवली होती) परंतु ती शोधून अमेरिकेतील आपल्या लोकल पब्लिक लायब्ररीत कशी मागवायची, याबद्दल माहिती कोणी काढल्यास ती इथे अवश्य द्यावी.

रमेश आठवले गुरुवार, 07/17/2014 - 04:21
बृहन महाराष्ट्र मंडल ऑफ नॉर्थ अमेरिका यांची लिंक वर दिली आहे. त्यांना मेल पाठवून विचारा. त्यांचे पुढील वर्षाचे अधिवेशन लॉस एंजेलिस मध्ये जुलैत होणार आहे. त्या मध्ये चर्चेसाठी आपला विषय पाठवा. त्यावर चर्चा झाली तर अमेरिकेतील सर्व मराठी बांधवांचा फायदा होईल.

तन्वी अभ्यन्कर गुरुवार, 07/17/2014 - 11:43
http://www.rasik.com/library/ ही अमेरिकेतील मराठी लायब्ररी आहे. घरपोच पुस्तके येतात व पोस्टाने परत पाठवायची असतात. माझ्या बहिणीला चांगला अनुभव आहे ह्यांचा.

शोनू Fri, 07/18/2014 - 01:33
काहीवेळा एखाद्या लोकल लायब्ररीत विचारण्यापेक्षा काउंटीची जी मुख्य लायब्ररी असेल तिथे विचारल्यास त्यांना जास्त माहिती असते. माझ्या इथल्या लोकल लायब्ररीत मला नेहमीच मिळाली आहेत पुस्तके. मी लायब्ररी ऑफ कॉन्ग्रेसच्या कॅटलॉग मधले पान छापून लायब्रेरीयनला देते. २-३ आठवड्यात पुस्तक आले आहे, घेउन जा अशी इमेल येते. युनिव्हरसिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया ऑनलाइन कॅटलॉग किंवा लायब्ररी ऑफ कॉन्ग्रेस ऑनलाइन कॅटलॉग असे शोधणे कठीण नाही अजिब्बात :-)

शोनू Fri, 07/18/2014 - 01:46
हे पान पहा . कॅटलॉग + शोध असे एकत्र आहे. गौरी देशपांडे यांच्या पुस्तकांची यादी आहे. अशी यादी छापून मला हवी असलेली पुस्तके मार्क करुन देते मी लायब्रेरियनला . http://www.loc.gov/search/?q=deshpande+gauri&all=true&in=original-format%3Abook&st=list

In reply to by शोनू

सखी Fri, 07/18/2014 - 16:43
धन्यवाद शोनु, आमच्या स्थानिक ग्रंथालयात मी विचारले ह्या सर्विसबद्द्ल, तर त्यांनी ३-४ वर्षांपूर्वी बंद झाल्याचे सांगितले, खास करुन २००९च्या मंदीमुळे. तुम्ही भाग्यवान आहात पुस्तकांच्या बाबतीत, एन्जॉय :).

उपास Fri, 07/18/2014 - 16:00
रसिकची सोय उत्तम आहेच. एन जे मध्ये महाराष्ट्र मंडळाची उत्तम मराठी लायब्ररी आहे, मी स्वतः सभासद होतो.

स्मिता. Tue, 08/14/2018 - 01:44
सिद्धार्थ, आपला धागा हायजॅक करतेय त्याबद्दल माफ करावे. लंडनमधे कुठे मराठी लायब्ररी आहे का? सशुल्क असली तरी हरकत नाही.

भृशुंडी गुरुवार, 07/17/2014 - 00:58
पब्लिक लायब्ररीत कधी कधी मराठी पुस्तकं असतात, तेव्हा तुमच्या इथल्या लायब्ररीच्या वेबसाईटवर पहा. काहीच नाही मिळालं तर बूकगंगा झिंदाबाद!

रेवती गुरुवार, 07/17/2014 - 01:05
माझ्या माहितीत वेगळ्या राज्यात एक मराठी फिरते पुस्तकालय होते पण आता ते चालवायला वेळ अपुरा पडू लागल्याने त्या लोकांनी बंद केले एका हामेरिकन लायब्ररीत हिंदी पुस्तके बरीच बघितली होती (म्हणजे पंचविसेक), मराठी नव्हती.

शोनू गुरुवार, 07/17/2014 - 01:14
बर्कली, शिकागो, यू पेन इथल्या ग्रंथालयात, तसेच लायब्ररी ऑफ कॉंनग्रेस मधे मराठी व इतर भारतीय भाषांमधली, शेकडो- हजारो पुस्तके आहेत. या सर्वांचे कॅटलॉग्स ऑनलाइन आहेत, सर्चेबल आहेत. त्या कॅटॅलॉगच्या पानाची प्रत छापून दिल्यास तुमच्या इथल्या फ्री लायब्ररी तर्फे इंटर लायब्ररी लोन स्वरुपात मागवता येतील.

In reply to by शोनू

सिद्धार्थ ४ गुरुवार, 07/17/2014 - 02:40
प्लीज थोडे सविस्तर सांगा. इथे इंटर स्टेट पुस्तके मागवता येतात? माझ्या माहिती प्रमाणे इथील ग्रंथालय लोकल कंट्री चालवते आणि स्वयंभू असते.

In reply to by शोनू

सखी गुरुवार, 07/17/2014 - 03:06
शोनु - हे सगळीकडे शक्य आहे का याची खात्री नाही. तुम्ही लिंक दिली तर चेकवता येईल. तसेच एका राज्यातील काही ग्रंथालयं एकमेकांना जोडलेली असतात, काही नसतात, त्यामुळे सगळीकडुनच लोन स्वरुपात मागवता येत नाही. आमच्या इथल्या वेगवेगळ्या लोकल ग्रथांलयात काही मराठी पुस्तके आहेत. सगळीच चांगल्या प्रतीची म्हणता येत नाही काही भयानक प्रकारातही मोडतात. पंरतु काही वर्षांपूर्वी श्रावण मोडकांची तिढा मिळुन अतीव आनंद झाला होता, तिथल्या लायब्ररीअनशी बोलल्यावर त्यांनी ते बहुदा मुद्दाम ऑर्डर केले असावे असे तिचे म्हणणे होते (वेगळ्या विषयावरचे असल्याकारणाने).

चित्रगुप्त गुरुवार, 07/17/2014 - 03:20
लायब्ररी ऑफ काँग्रेस मधे भरपूर मराठी पुस्तके आहेत, हे ठाऊक आहे (पूर्वी दिल्लीत मी स्वतःही काही मराठी पुस्तकांची यादी देऊन ती आणवली होती) परंतु ती शोधून अमेरिकेतील आपल्या लोकल पब्लिक लायब्ररीत कशी मागवायची, याबद्दल माहिती कोणी काढल्यास ती इथे अवश्य द्यावी.

रमेश आठवले गुरुवार, 07/17/2014 - 04:21
बृहन महाराष्ट्र मंडल ऑफ नॉर्थ अमेरिका यांची लिंक वर दिली आहे. त्यांना मेल पाठवून विचारा. त्यांचे पुढील वर्षाचे अधिवेशन लॉस एंजेलिस मध्ये जुलैत होणार आहे. त्या मध्ये चर्चेसाठी आपला विषय पाठवा. त्यावर चर्चा झाली तर अमेरिकेतील सर्व मराठी बांधवांचा फायदा होईल.

तन्वी अभ्यन्कर गुरुवार, 07/17/2014 - 11:43
http://www.rasik.com/library/ ही अमेरिकेतील मराठी लायब्ररी आहे. घरपोच पुस्तके येतात व पोस्टाने परत पाठवायची असतात. माझ्या बहिणीला चांगला अनुभव आहे ह्यांचा.

शोनू Fri, 07/18/2014 - 01:33
काहीवेळा एखाद्या लोकल लायब्ररीत विचारण्यापेक्षा काउंटीची जी मुख्य लायब्ररी असेल तिथे विचारल्यास त्यांना जास्त माहिती असते. माझ्या इथल्या लोकल लायब्ररीत मला नेहमीच मिळाली आहेत पुस्तके. मी लायब्ररी ऑफ कॉन्ग्रेसच्या कॅटलॉग मधले पान छापून लायब्रेरीयनला देते. २-३ आठवड्यात पुस्तक आले आहे, घेउन जा अशी इमेल येते. युनिव्हरसिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया ऑनलाइन कॅटलॉग किंवा लायब्ररी ऑफ कॉन्ग्रेस ऑनलाइन कॅटलॉग असे शोधणे कठीण नाही अजिब्बात :-)

शोनू Fri, 07/18/2014 - 01:46
हे पान पहा . कॅटलॉग + शोध असे एकत्र आहे. गौरी देशपांडे यांच्या पुस्तकांची यादी आहे. अशी यादी छापून मला हवी असलेली पुस्तके मार्क करुन देते मी लायब्रेरियनला . http://www.loc.gov/search/?q=deshpande+gauri&all=true&in=original-format%3Abook&st=list

In reply to by शोनू

सखी Fri, 07/18/2014 - 16:43
धन्यवाद शोनु, आमच्या स्थानिक ग्रंथालयात मी विचारले ह्या सर्विसबद्द्ल, तर त्यांनी ३-४ वर्षांपूर्वी बंद झाल्याचे सांगितले, खास करुन २००९च्या मंदीमुळे. तुम्ही भाग्यवान आहात पुस्तकांच्या बाबतीत, एन्जॉय :).

उपास Fri, 07/18/2014 - 16:00
रसिकची सोय उत्तम आहेच. एन जे मध्ये महाराष्ट्र मंडळाची उत्तम मराठी लायब्ररी आहे, मी स्वतः सभासद होतो.

स्मिता. Tue, 08/14/2018 - 01:44
सिद्धार्थ, आपला धागा हायजॅक करतेय त्याबद्दल माफ करावे. लंडनमधे कुठे मराठी लायब्ररी आहे का? सशुल्क असली तरी हरकत नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार लोकहो. गेली २ वर्ष मी अमेरिके मध्ये राहतो आहे. वाचनाच्या माझा छःअन्द मला स्वस्थ बसू देत नाही आहे. कृपया कोणाला अमेरिके मध्ये कोणी मराठी पुस्तकांचे ग्रंथालय चालवत असेल तर इथे कळवावे. माझे हे मिपा वरील पहिले लिखाण आहे, आणि गेल्या ५ वर्षा पासून मी मिपा चा सभासात आहे. इथले कमेंट्स मला पूर्ण माहिती आहेत तरीही daring करत आहे. आपला लोभ असावा असे मी बिलकुल म्हणणार नाही कारण मला माहिती आहे के हे माझे लिखाण फाट्यावर मारले जाईल. तरीही प्लीज जमले तर मदत करा.

पन्हाळगड-विशाळगड---एका दिवसात???

राजेंद्र मेहेंदळे ·

vikramaditya Wed, 07/16/2014 - 20:35
छान वर्णन आहे. एवढे अंतर चालण्यापुर्वी थोडा सराव केला तर ट्रेकचा आनंद जास्त मिळेल. अन्यथा दमछाक झाल्याने त्रास होतो.

सही..!! सुरुवातीचे ढगाळलेले आणि मग क्लियर होत गेलेले फोटो खुपच आवडले. मला एकदम बर्‍याच वर्षांपुर्वी केलेला भिमाशंकर ते नाणेघाट हा ४ दिवसांचा पावसाळी ट्रेक आठवला.

प्रचेतस Wed, 07/16/2014 - 21:23
मस्तच. बाकी पावनखिंडीचे स्थान बघता राजे खिंडीतून गेले असावेत असे वाटत नाही. पन्हाळ्यावरून येताना खिंडीतून चढावे नाही तर उतरावे लागते. खिंडीच्या वरील बाजूस असलेल्या गजापूरातून विशाळगडावर जायला भरपूर सोप्या वाटा आहेत. अर्थात खिंडीतून उतरून गेले तर कदाचित अंतराच्या दृष्टीने कमी वेळात विशाळगडावर पोहोचता यावे पण हा मार्ग काट्याकुट्यांनी, दगडधोंड्यांनी आणि खाचखळग्यांनी भरलेला आहे. बाजीप्रभूंनी खिंडीचा वरचा भाग हा रोखून धरला असावा. अर्थात हा फक्त अंदाज. पुरावा कुठलाच नाही. पावनखिंडीची छायाचित्रे येथे पहा. a a a a a

In reply to by प्रचेतस

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 02:42
>>>>खिंडीच्या वरील बाजूस असलेल्या गजापूरातून विशाळगडावर जायला भरपूर सोप्या वाटा आहेत. मला वाटतं त्या वाटा सोप्या असल्याकारणानेच टाळल्या असाव्यात. शत्रू सैन्याला चुकवित मार्गक्रमणा करताना सर्वसाधारणपणे शत्रू ज्या वाटांवर अपेक्षेने शोध घेईल त्या वाटा टाळून 'छे: त्या रस्त्याने कोणी जाऊच शकत नाही' अशा वाटांचाच विचार केला गेला असावा. सिंहगडावर चढाई करतानाही जिथून शत्रूसैन्य येण्याची शक्यता नाही अशा भ्रमात राहीलेल्या गडकर्‍यांवर महाराजांच्या सैन्याने त्या अशक्य कड्यावरूनच चढाई करून गड हस्तगत केला. शाहिस्तेखानाचा 'कात्रज' करणे, सूरतेची लूट अवघड वाटांनी महाराष्ट्रात आणणे अश्या अनेक क्लुप्त्या महाराजांनी वापरल्याचे इतिहासात (अर्थात कादंबर्‍यांमधून) वाचावयास मिळते. हा गनिमी काव्याचाच भाग असावा. त्यामुळे पावनखिंडीतून महाराज गेले असावेत ह्या विचारांना पाठबळ मिळते. शिवाय काट्याकुट्यांचे भय आपल्यासारख्या शहरी लोकांना वाटते. आजही अनेक आदिवासी लोकं डोंगर दर्‍यातून, जिथे आपले पाय लटपटतात, अनवाणी, बिनधास्त आणि भरभर चालताना दिसतात. महाराजांच्या पथकात, नेहमीच असे अवघड पण सुरक्षित आणि कमी अंतराच्या वाटांचे माहितगार असायचे असे वाटते आहे. प्रतापगडाखालील जावळीतील शत्रूसैन्याची कत्तल, लाडाचे कारंजेवरून आणलेली लूट, सुरतेची लुट आणि देशावरून तळकोकणात उतरायच्या अवघड वाटा अशी अनेक वर्णने इतिहासात येतात. पावनखिंड मीही पाहीली आहे. भयानकच आहे ती. आपली सर्व छायाचित्रे खिंडीची भव्यता, रौद्रता दर्शविणारी अत्यंत बोलकी आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रचेतस गुरुवार, 07/17/2014 - 17:28
नक्की काहीच सांगता येत नाही अर्थात सभासद बखर आणि इतर ठिकाणी खिंड थोपवून धरल्याचे उल्लेख आहेत. महाराजांवरील आणिक एक संकट म्हणजे त्यावेळी विशाळगडावरही जसवंतरावाने मोर्चे लावून ठेविले होते. तस्मात जसवंतरावाचे मोर्चे ध्वस्त करूनच विशाळगडावर पोहोचणे जरूर होते. एकूणातच 'पन्हाळ्यावरून सुटका' किंबहुना महाराजांचे सर्व चरित्रच अतिशय अद्भूत आहे.

In reply to by यशोधरा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 02:53
आनंद, भारावलेपण आणि विशाद ह्या तिनही भावना मनात निर्माण होतात. आनंद अशासाठी की आपल्याला आपल्या आयुष्यात पावनखिंडीसारख्या ऐतिहासिक मैलाच्या दगडापाशी पोहोचण्याचे भाग्य लाभले. अवर्णनिय भारावलेपण. महाराजांचा इतिहास, बाजी प्रभू आणि त्यांच्या साथी मावळ्यांची पराकोटीची स्वामीनिष्ठा, ते वेड, ती स्वराज्यासाठीची जाणूनबुजून दिलेली आत्माहुती आपल्याला भारून टाकते. विशाद अशा साठी की पावनखिंडीसारख्या मराठ्यांच्या महापराक्रमाची साक्षीदार खोडखिंड पावन झाली पण सरकारकडून दुर्लक्षित राहिली आहे. धड नामफलक नाही, आत उतरायच्या शिड्यांची अवस्था दयनिय आहे इतिहास सांगणारा फलक नाही, बाजीप्रभूंचा पुतळा किंवा मावळ्यांना वाहिलेली आदरांजली नाही. वाईट वाटतं एव्हढ्या महत्वाच्या स्थळाची दुरावस्था पाहून.

In reply to by प्रभाकर पेठकर

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/17/2014 - 11:13
@पेठकरकाका.....पावनखिंडीत तर आता बरेच मोठे दगडी बांधकाम झालेले आहे. तिथवर जायला पायर्‍या केल्या आहेत.वरच्या बाजुला मोठे स्मारक ..शिवाय खालती एक शेड त्यात सर्व माहीती आणि एक ढाल तलवार वगैरे दिसले मी तिथे रात्री पोचलो त्यामुळे दाट अंधारात फोटो काढायला जमले नाही.पण वल्लीने दिलेले फोटो खासच.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 12:35
>>>>पावनखिंडीत तर आता बरेच मोठे दगडी बांधकाम झालेले आहे. पावनखिंडीच्या भयप्रद रुपाला सौम्य करणारे नसेल अशी आशा करतो. कारण पावनखिंड ही आहे तशीच नैसर्गिक राहावी तरच बाजीप्रभूंच्या आणि त्यांच्या सहकारी मावळ्यांच्या साहसाचे महत्व आणि तो रणसंग्राम डोळ्यासमोर उभा राहतो. >>>>तिथवर जायला पायर्‍या केल्या आहेत. मी वरच्या बाजूने गेलो होतो. खिंडीत उतरलो नाही. एकतर माझे वजन जास्त (तरी बाजीप्रभूंचा पन्हाळ्यावरील पुतळा पाहता त्यांच्यापेक्षा कमीच असेल), शिवाय पावसाळ्यामुळे दगड निसरडे झाले होते आणि शिडी लटपटत होती. खिंडीच्या दुसर्‍या बाजूला (खालच्या बाजूला) गेलेलो नाही. आता पुढच्या भेटीत जाईन. पायर्‍या करायला नकोत असे वाटते. >>>>वरच्या बाजुला मोठे स्मारक .. हे मी गेलो होतो तेंव्हा नव्हते. फक्त एक ढाल-तलवार होती टांगलेली. >>>>शिवाय खालती एक शेड त्यात सर्व माहीती आणि एक ढाल तलवार वगैरे दिसले हे पुढच्या वेळी पाहिनच. सरकारने पावनखिंडी बाबत रस घेतला असेल तर कौतुकास्पदच आहे. असेच सर्व गड किल्ले डागडुजी करून पर्यटन (तिकिट लावून) स्थळे बनवावित.

In reply to by प्रभाकर पेठकर

कपिलमुनी गुरुवार, 07/17/2014 - 13:31
असेच सर्व गड किल्ले डागडुजी करून पर्यटन (तिकिट लावून) स्थळे बनवावित.
आपल्याकडे वाट लावतात हो किल्ल्यांची.. नको नको ते घडत असता मग अशा ठिकाणी.. सध्या राजमाची लाच बघा ..

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रचेतस गुरुवार, 07/17/2014 - 17:24
पायर्‍या फक्त खिंडीपर्यंत जाणार्‍या उतारावरच आहेत जिथे ढाल तलवार आहे तिथपर्यंत. तिहून खिंडीत उतरायला आजही त्याच जुन्या, निरुंद आणि डुगडुगणार्‍या शिड्या आहेत. पण पावनखिंड भयप्रद अशी वाटली नाही. अर्थात दुर्गम जरूर आहे.

In reply to by प्रचेतस

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 17:31
सहा हजारांचं शत्रूसैन्य अंगावर घेण्यासाठी भयप्रद. दुर्गम तर आहेच. कदाचित हेच मुद्दे बाजीप्रभूंना सोयीचे वाटले असतील. त्या माणसाची देहयष्टी आणि चेहर्‍यावरील करारी निर्धार पाहता (आणि अर्थात सामरिक चातुर्य) त्यांच्यासाठी घोडखिंड अवघड नसेलही.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रचेतस गुरुवार, 07/17/2014 - 17:34
हो. ते आहेच. अवघी मोजकी माणसं खचितच खिंड बराच काळ लढवून ठेवू शकतात. एकदा खिंडीत उतरल्यावर परत बाहेर जाणे अति कठीण. खिंड अधिकाधिक खोल खोल होत जाते. त्यात मध्ये मध्ये पाण्याचे डोह.

स्वाती दिनेश Wed, 07/16/2014 - 23:35
पावनखिंडीचा ट्रेक, नुसत्या कल्पनेनेच रोमांच येतात.. तुमचा ट्रेक छान झालेला दिसतोय.. स्वाती

झकासराव गुरुवार, 07/17/2014 - 11:15
सुरेख!!! :) मसाई देवीच्या मंदिराची डागडुजी झालेली दिसतेय. तिथलं झाड तोडलं वाटतं. :(

In reply to by बॅटमॅन

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/17/2014 - 13:11
कसली जिद्द राव...माझी आई म्हणते पावनखिंडीत बाजीप्रभू लढले आणि आमचे वीर रडले :) बाकी तुकडे गोळा करणे अजुन चालु आहे.

In reply to by बॅटमॅन

बाबा पाटील Fri, 07/18/2014 - 20:26
तीन वर्षापुर्वी राजगड ट्रेक भर पावसात ३ वर्षाच्या लेकीला पाठिला बांधुन केला होता,पायाचे गोळे तर मी मी म्ह्णत होते पण तिला बांधलेला बेल्टने पाठिची सोलवटलेली कातडी प्रचंड आग करत होती भर पावसात घाम कसा येतो याचा लय भारी अनुभव घेतला होता.आणी विषेश म्हणजे चढताना आणी उतरताना एकदाही घसरगुंडी झाली नव्हती,लहानपणी डोंगरावर बोंबलत फिरल्याचा फायदा पहिल्यांदाच झाला.

धमाल मुलगा गुरुवार, 07/17/2014 - 14:58
लै भारी ट्रेक आहे राव ह्यो. त्यात आणि एका दिवसात उरकायचा म्हणजे ब्येक्कारच. खिंडीपर्यंत पोहोचलात हेच खूप. त्याबद्दल अभिनंदन. :) आम्ही २०१०च्या जुलैमध्ये गेलो होतो. पावनखिंडीच्या लढाईला ३५० वर्षे झाल्याचा मुहुर्त साधून. रात्री ९:५० ला बाजींच्या पुतळ्यापासून सुरुवात करुन पुढे राजदिंडीतून खाली उतरायचं. हेऽऽ रपारपा पाऊस, काळामिट्ट अंधार अन आम्ही साठसत्तर टाळकी, महाराजांची मुर्ती पालखीत घेऊन निघालो होतो. राजदिंडीच्या तोंडाशीच पुढचा उतार अन अंधार्+पाऊस+चिखल पाहून काहीजण मागे फिरले. उरलेले पडत धडपडत पुढे गेलो. कसंबसं पहाटे चारएक वाजेपर्यंत चाललो, पण नडगीपर्यंतचा चिखल, मरणाचा पाऊस, सोलवटलेले पाय असल्या सगळ्या भानगडीत आमची आठजणांची टीम जायबंदी झाली. सालं आयुष्यात पहिल्यांदाच 'जांघेतही गोळे येऊ शकतात' हे कळालं ते त्याच रात्री.,म्हसवडेच्या अलिकडं कुठेतरी थांबलो अन तिथून उलटं चालत आंबवड्याकडं गेलो. तिथून गाडीनं खिंडीपर्यंत. लाज वाटली होती लाज स्वत:ची. हे असं अर्ध्यातून सोडून आल्याबद्दल. ते असो. हे असलं अवघड प्रकरण तुम्ही पार पाडलंत त्याबद्दल कौतुक वाटतं. पुन्हा एकदा अभिनंदन!! :)

In reply to by धमाल मुलगा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 17:00
अरे धमाल मुला, शहरात राहून 'सुख लोलुप झाली काया' अशी आपणा सर्वांचीच कथा आणि व्यथा आहे. तरीपण मनांत महाराजांबद्दल असणारा आदर, मावळ्यांच्या धाडसाचं आणि स्वामीनिष्ठेचं कौतुक आपल्यालाही अशा धाडसाला प्रवृत्त करतं. तुला जेवढं जमलं तेवढंही कौतुकास्पद आहे. मी प्रयत्न केला तर माझी अवस्था अजून बिकट होईल असा अंदाज आहे.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/17/2014 - 16:52
हे प्रकरणच अवघड आहे .त्यात तुम्हाला पाउस आणि चिखल जास्तच लागलेला दिस्तोय.त्यामुळे अशी हालत झाली हे समजु शकतो. सुदैवाने(की दुर्दैवाने) ह्या वर्षी पावसाने ओढ दिली असल्याने नडगीएव्हढा पाय रुतेपर्यंत चिखल मलातरी कुठे लागला नाही.कदाचित म्हणुनच ट्रेक पुर्ण करु शकलो. :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

धमाल मुलगा गुरुवार, 07/17/2014 - 17:54
२०१० साली पन्हाळ्यात पावसानं लैच्च ऊत घातला होता. ट्रेकदिवशी संध्याकाळी एकेक बातम्या येत होत्या, अमुक ओढा भरुन गेला, तमुक ओढ्याला बेकार ओढ आहे, अमुक रस्ता पाण्यानं बंद झाला वगैरे. चिखल नव्हता म्हणजे खूपच चांगली अवस्था.

तिमा गुरुवार, 07/17/2014 - 17:17
ट्रेकर्स ची दोन स्वप्ने असतात. सह्याद्रीत पन्हाळगड ते विशाळगड आणि हिमालयात मानससरोवर व कैलाश प्रदक्षिणा! माझी दोन्हीही कधी पूर्ण झाली नाहीत. तुमचा अचाट पराक्रम बघून कौतुक वाटले आणि साटम सरांविषयी आदर वाटला. अजून येऊ द्यात असे अनुभव!

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/17/2014 - 18:58
राजगड-तोरणा आणि पन्हाळगड-विशाळगड पदभ्रमण ही माझी ट्रेकिंगमधली दोन स्वप्ने पुर्ण झाली आहेत. आता पुढे गिरनार आणि अर्थातच पैसे जमल्यावर कैलास-मानस...बघुया कधी योग येतोय ते

किसन शिंदे गुरुवार, 07/17/2014 - 21:11
जबरदस्त!! मी करू शकेन का हा ट्रेक? ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेसाठी ३५ ते ४० किमी चाललोय मी चढउतार, खाचखळग्यातून.

In reply to by किसन शिंदे

का नाही करु शकणार? ४-५ जणांचा ग्रुप असेल आणि थोडे दिवस आधीपसुन जॉगिंग वगैरे सुरु केले तर नक्की जमेल. तुम्हाला माझ्या शुभेच्छा *good*

प्यारे१ Fri, 07/18/2014 - 03:07
वाचून एकदम गोंधळ उडालाय. नेमकं शब्दात व्यक्त केलंय पेठकर काकांनी! बाकी वर्तमान स्थिती पाहता ह्या सगळ्या महापुरुषांनी नेमकं कशासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं हा प्रश्न पडतोय. आमच्या जमिनी आम्ही स्वतःच विकतो नि नंतर तिथं वॉचमन म्हणून राहतो. स्व घालवला नि राज्य आपसुक गेलं. :(

विअर्ड विक्स Mon, 07/28/2014 - 20:00
पन्हाळ गड - विशाल गड मोहीम या वर्षी करायचा बेत होता.... पण तुमचा लेख वाचून पुढच्या वर्षी एका दिवसात करायची सुरसुरी चढलीये. पुढच्या वर्षी रविवार आहे १२ जुलैला. त्यामुळे आयती सुट्टी पण आहे. फक्त साटम काकांचा नंबर दिलात तर पुढच्या वर्षीची हाजरी लावून ठेवतो......

विअर्ड विक्स Sun, 06/21/2015 - 19:41
आंतरजालावर आताच माहिती मिळाली. EVENT DETAILS PANHALGAD- PAVANKHIND- VISHALGAD, 11TH-12TH JULY 2015 पन्हाळगड ते विशाळगड एकदिवसीय पदभ्रमण मोहीम ! वर्ष - ८ वे. पहाटेचे ५ वाजले होते . मलकापूरच्या दिशेला असलेल्या सिद्धी जोहरच्या छावणीत शिवरायांच्या वेशात असणाऱ्या शिवा काशिदांच्या शरीराच्या चिरफळ्या उडाल्या होत्या . त्याला कारणही तसेच होतेना! शिवाजी राजे पन्हाळ गडावरून निसटले होते . कित्येक दिवस करकचून आवळलेल्या वेद्यातून अलगद निघून गेले होते . सिद्धी जोहरच्या पायाची आग मस्तकात गेली होती . नामुष्की , नाचक्की झाली होती . कोणत्या तोंडाने तो आता विजापूरच्या दरबाराला सामोरे जाणार होता ? सिद्धीने कंबर कसली . राजांचा पाठलाग सुरु केला . राजे आपल्या निवडक बांदल बांधवांसह पायी विशाळगडाची वाट तुडवत निघाले होते . पहाटेचे ८ वाजले होते . गनीम पाठलागावर आहे याची जाणीव राजांना व बाजी प्रभू देशपांड्याना झाली शत्रू कधीही समोर उभा ठाकू शकत होता . वेळ खूप थोडा होता . गनिमास रोखणे जरुरीचे होते . बाजींनी राजांस सावध केले ." लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे . राजे तुम्ही पुढे व्हा, आम्ही हि खिंड लढवतो . गनिमास खिंड चढो देत नाही . मात्र विशाल गडावर पोहचतास भांड्यांचे आवाज काढा . जो पर्यंत माझा राजा गडावर सुखरूप पोहचत नाही तोपर्यंत आम्ही हि खिंड भांडवितो . मुजरा राजे मुजरा ! आणि मग तो देवांनाही हेवा वाटावा असा समर प्रसंग गजापुर् च्या खिंडीत घडला . बाजी आणि त्यांच्या निवडक मावळ्यांच्या रुधीराने खिंड न्हावून निघाली , पावन झाली . ३५५ वर्षे होत आहेत या गोष्टीला . म्हणूनच जिजाऊ प्रतिष्ठान सलग आठव्या वर्षी पन्हाळगड ते विशाळगड हा एकदिवशीय ट्रेक आयोजित करीत आहे . तारीख आहे ११ जुलै २०१५ . नाव नोंदणी साठी संपर्क ९८१९०२८०१२ . कृपया फेसबुक वर नोंदणी करू नये . फोन वर संपर्क साधावा हि विनंती. अदमासे खर्च - रु. १८०० / - अदमासे अंतर - ५७ कि मी. प्रस्थान - शुक्रवार दि. १० - ७ - २०१५, साय. ५ वा. मुंबईहून पदभ्रमण - शनिवार दि. ११ - ७- २०१५, पहाटे ४ वा. पासून......... आगमन - रविवार दि. १२ - ७ - २०१५, दुपारी २ वा. मुंबईत.

vikramaditya Wed, 07/16/2014 - 20:35
छान वर्णन आहे. एवढे अंतर चालण्यापुर्वी थोडा सराव केला तर ट्रेकचा आनंद जास्त मिळेल. अन्यथा दमछाक झाल्याने त्रास होतो.

सही..!! सुरुवातीचे ढगाळलेले आणि मग क्लियर होत गेलेले फोटो खुपच आवडले. मला एकदम बर्‍याच वर्षांपुर्वी केलेला भिमाशंकर ते नाणेघाट हा ४ दिवसांचा पावसाळी ट्रेक आठवला.

प्रचेतस Wed, 07/16/2014 - 21:23
मस्तच. बाकी पावनखिंडीचे स्थान बघता राजे खिंडीतून गेले असावेत असे वाटत नाही. पन्हाळ्यावरून येताना खिंडीतून चढावे नाही तर उतरावे लागते. खिंडीच्या वरील बाजूस असलेल्या गजापूरातून विशाळगडावर जायला भरपूर सोप्या वाटा आहेत. अर्थात खिंडीतून उतरून गेले तर कदाचित अंतराच्या दृष्टीने कमी वेळात विशाळगडावर पोहोचता यावे पण हा मार्ग काट्याकुट्यांनी, दगडधोंड्यांनी आणि खाचखळग्यांनी भरलेला आहे. बाजीप्रभूंनी खिंडीचा वरचा भाग हा रोखून धरला असावा. अर्थात हा फक्त अंदाज. पुरावा कुठलाच नाही. पावनखिंडीची छायाचित्रे येथे पहा. a a a a a

In reply to by प्रचेतस

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 02:42
>>>>खिंडीच्या वरील बाजूस असलेल्या गजापूरातून विशाळगडावर जायला भरपूर सोप्या वाटा आहेत. मला वाटतं त्या वाटा सोप्या असल्याकारणानेच टाळल्या असाव्यात. शत्रू सैन्याला चुकवित मार्गक्रमणा करताना सर्वसाधारणपणे शत्रू ज्या वाटांवर अपेक्षेने शोध घेईल त्या वाटा टाळून 'छे: त्या रस्त्याने कोणी जाऊच शकत नाही' अशा वाटांचाच विचार केला गेला असावा. सिंहगडावर चढाई करतानाही जिथून शत्रूसैन्य येण्याची शक्यता नाही अशा भ्रमात राहीलेल्या गडकर्‍यांवर महाराजांच्या सैन्याने त्या अशक्य कड्यावरूनच चढाई करून गड हस्तगत केला. शाहिस्तेखानाचा 'कात्रज' करणे, सूरतेची लूट अवघड वाटांनी महाराष्ट्रात आणणे अश्या अनेक क्लुप्त्या महाराजांनी वापरल्याचे इतिहासात (अर्थात कादंबर्‍यांमधून) वाचावयास मिळते. हा गनिमी काव्याचाच भाग असावा. त्यामुळे पावनखिंडीतून महाराज गेले असावेत ह्या विचारांना पाठबळ मिळते. शिवाय काट्याकुट्यांचे भय आपल्यासारख्या शहरी लोकांना वाटते. आजही अनेक आदिवासी लोकं डोंगर दर्‍यातून, जिथे आपले पाय लटपटतात, अनवाणी, बिनधास्त आणि भरभर चालताना दिसतात. महाराजांच्या पथकात, नेहमीच असे अवघड पण सुरक्षित आणि कमी अंतराच्या वाटांचे माहितगार असायचे असे वाटते आहे. प्रतापगडाखालील जावळीतील शत्रूसैन्याची कत्तल, लाडाचे कारंजेवरून आणलेली लूट, सुरतेची लुट आणि देशावरून तळकोकणात उतरायच्या अवघड वाटा अशी अनेक वर्णने इतिहासात येतात. पावनखिंड मीही पाहीली आहे. भयानकच आहे ती. आपली सर्व छायाचित्रे खिंडीची भव्यता, रौद्रता दर्शविणारी अत्यंत बोलकी आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रचेतस गुरुवार, 07/17/2014 - 17:28
नक्की काहीच सांगता येत नाही अर्थात सभासद बखर आणि इतर ठिकाणी खिंड थोपवून धरल्याचे उल्लेख आहेत. महाराजांवरील आणिक एक संकट म्हणजे त्यावेळी विशाळगडावरही जसवंतरावाने मोर्चे लावून ठेविले होते. तस्मात जसवंतरावाचे मोर्चे ध्वस्त करूनच विशाळगडावर पोहोचणे जरूर होते. एकूणातच 'पन्हाळ्यावरून सुटका' किंबहुना महाराजांचे सर्व चरित्रच अतिशय अद्भूत आहे.

In reply to by यशोधरा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 02:53
आनंद, भारावलेपण आणि विशाद ह्या तिनही भावना मनात निर्माण होतात. आनंद अशासाठी की आपल्याला आपल्या आयुष्यात पावनखिंडीसारख्या ऐतिहासिक मैलाच्या दगडापाशी पोहोचण्याचे भाग्य लाभले. अवर्णनिय भारावलेपण. महाराजांचा इतिहास, बाजी प्रभू आणि त्यांच्या साथी मावळ्यांची पराकोटीची स्वामीनिष्ठा, ते वेड, ती स्वराज्यासाठीची जाणूनबुजून दिलेली आत्माहुती आपल्याला भारून टाकते. विशाद अशा साठी की पावनखिंडीसारख्या मराठ्यांच्या महापराक्रमाची साक्षीदार खोडखिंड पावन झाली पण सरकारकडून दुर्लक्षित राहिली आहे. धड नामफलक नाही, आत उतरायच्या शिड्यांची अवस्था दयनिय आहे इतिहास सांगणारा फलक नाही, बाजीप्रभूंचा पुतळा किंवा मावळ्यांना वाहिलेली आदरांजली नाही. वाईट वाटतं एव्हढ्या महत्वाच्या स्थळाची दुरावस्था पाहून.

In reply to by प्रभाकर पेठकर

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/17/2014 - 11:13
@पेठकरकाका.....पावनखिंडीत तर आता बरेच मोठे दगडी बांधकाम झालेले आहे. तिथवर जायला पायर्‍या केल्या आहेत.वरच्या बाजुला मोठे स्मारक ..शिवाय खालती एक शेड त्यात सर्व माहीती आणि एक ढाल तलवार वगैरे दिसले मी तिथे रात्री पोचलो त्यामुळे दाट अंधारात फोटो काढायला जमले नाही.पण वल्लीने दिलेले फोटो खासच.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 12:35
>>>>पावनखिंडीत तर आता बरेच मोठे दगडी बांधकाम झालेले आहे. पावनखिंडीच्या भयप्रद रुपाला सौम्य करणारे नसेल अशी आशा करतो. कारण पावनखिंड ही आहे तशीच नैसर्गिक राहावी तरच बाजीप्रभूंच्या आणि त्यांच्या सहकारी मावळ्यांच्या साहसाचे महत्व आणि तो रणसंग्राम डोळ्यासमोर उभा राहतो. >>>>तिथवर जायला पायर्‍या केल्या आहेत. मी वरच्या बाजूने गेलो होतो. खिंडीत उतरलो नाही. एकतर माझे वजन जास्त (तरी बाजीप्रभूंचा पन्हाळ्यावरील पुतळा पाहता त्यांच्यापेक्षा कमीच असेल), शिवाय पावसाळ्यामुळे दगड निसरडे झाले होते आणि शिडी लटपटत होती. खिंडीच्या दुसर्‍या बाजूला (खालच्या बाजूला) गेलेलो नाही. आता पुढच्या भेटीत जाईन. पायर्‍या करायला नकोत असे वाटते. >>>>वरच्या बाजुला मोठे स्मारक .. हे मी गेलो होतो तेंव्हा नव्हते. फक्त एक ढाल-तलवार होती टांगलेली. >>>>शिवाय खालती एक शेड त्यात सर्व माहीती आणि एक ढाल तलवार वगैरे दिसले हे पुढच्या वेळी पाहिनच. सरकारने पावनखिंडी बाबत रस घेतला असेल तर कौतुकास्पदच आहे. असेच सर्व गड किल्ले डागडुजी करून पर्यटन (तिकिट लावून) स्थळे बनवावित.

In reply to by प्रभाकर पेठकर

कपिलमुनी गुरुवार, 07/17/2014 - 13:31
असेच सर्व गड किल्ले डागडुजी करून पर्यटन (तिकिट लावून) स्थळे बनवावित.
आपल्याकडे वाट लावतात हो किल्ल्यांची.. नको नको ते घडत असता मग अशा ठिकाणी.. सध्या राजमाची लाच बघा ..

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रचेतस गुरुवार, 07/17/2014 - 17:24
पायर्‍या फक्त खिंडीपर्यंत जाणार्‍या उतारावरच आहेत जिथे ढाल तलवार आहे तिथपर्यंत. तिहून खिंडीत उतरायला आजही त्याच जुन्या, निरुंद आणि डुगडुगणार्‍या शिड्या आहेत. पण पावनखिंड भयप्रद अशी वाटली नाही. अर्थात दुर्गम जरूर आहे.

In reply to by प्रचेतस

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 17:31
सहा हजारांचं शत्रूसैन्य अंगावर घेण्यासाठी भयप्रद. दुर्गम तर आहेच. कदाचित हेच मुद्दे बाजीप्रभूंना सोयीचे वाटले असतील. त्या माणसाची देहयष्टी आणि चेहर्‍यावरील करारी निर्धार पाहता (आणि अर्थात सामरिक चातुर्य) त्यांच्यासाठी घोडखिंड अवघड नसेलही.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रचेतस गुरुवार, 07/17/2014 - 17:34
हो. ते आहेच. अवघी मोजकी माणसं खचितच खिंड बराच काळ लढवून ठेवू शकतात. एकदा खिंडीत उतरल्यावर परत बाहेर जाणे अति कठीण. खिंड अधिकाधिक खोल खोल होत जाते. त्यात मध्ये मध्ये पाण्याचे डोह.

स्वाती दिनेश Wed, 07/16/2014 - 23:35
पावनखिंडीचा ट्रेक, नुसत्या कल्पनेनेच रोमांच येतात.. तुमचा ट्रेक छान झालेला दिसतोय.. स्वाती

झकासराव गुरुवार, 07/17/2014 - 11:15
सुरेख!!! :) मसाई देवीच्या मंदिराची डागडुजी झालेली दिसतेय. तिथलं झाड तोडलं वाटतं. :(

In reply to by बॅटमॅन

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/17/2014 - 13:11
कसली जिद्द राव...माझी आई म्हणते पावनखिंडीत बाजीप्रभू लढले आणि आमचे वीर रडले :) बाकी तुकडे गोळा करणे अजुन चालु आहे.

In reply to by बॅटमॅन

बाबा पाटील Fri, 07/18/2014 - 20:26
तीन वर्षापुर्वी राजगड ट्रेक भर पावसात ३ वर्षाच्या लेकीला पाठिला बांधुन केला होता,पायाचे गोळे तर मी मी म्ह्णत होते पण तिला बांधलेला बेल्टने पाठिची सोलवटलेली कातडी प्रचंड आग करत होती भर पावसात घाम कसा येतो याचा लय भारी अनुभव घेतला होता.आणी विषेश म्हणजे चढताना आणी उतरताना एकदाही घसरगुंडी झाली नव्हती,लहानपणी डोंगरावर बोंबलत फिरल्याचा फायदा पहिल्यांदाच झाला.

धमाल मुलगा गुरुवार, 07/17/2014 - 14:58
लै भारी ट्रेक आहे राव ह्यो. त्यात आणि एका दिवसात उरकायचा म्हणजे ब्येक्कारच. खिंडीपर्यंत पोहोचलात हेच खूप. त्याबद्दल अभिनंदन. :) आम्ही २०१०च्या जुलैमध्ये गेलो होतो. पावनखिंडीच्या लढाईला ३५० वर्षे झाल्याचा मुहुर्त साधून. रात्री ९:५० ला बाजींच्या पुतळ्यापासून सुरुवात करुन पुढे राजदिंडीतून खाली उतरायचं. हेऽऽ रपारपा पाऊस, काळामिट्ट अंधार अन आम्ही साठसत्तर टाळकी, महाराजांची मुर्ती पालखीत घेऊन निघालो होतो. राजदिंडीच्या तोंडाशीच पुढचा उतार अन अंधार्+पाऊस+चिखल पाहून काहीजण मागे फिरले. उरलेले पडत धडपडत पुढे गेलो. कसंबसं पहाटे चारएक वाजेपर्यंत चाललो, पण नडगीपर्यंतचा चिखल, मरणाचा पाऊस, सोलवटलेले पाय असल्या सगळ्या भानगडीत आमची आठजणांची टीम जायबंदी झाली. सालं आयुष्यात पहिल्यांदाच 'जांघेतही गोळे येऊ शकतात' हे कळालं ते त्याच रात्री.,म्हसवडेच्या अलिकडं कुठेतरी थांबलो अन तिथून उलटं चालत आंबवड्याकडं गेलो. तिथून गाडीनं खिंडीपर्यंत. लाज वाटली होती लाज स्वत:ची. हे असं अर्ध्यातून सोडून आल्याबद्दल. ते असो. हे असलं अवघड प्रकरण तुम्ही पार पाडलंत त्याबद्दल कौतुक वाटतं. पुन्हा एकदा अभिनंदन!! :)

In reply to by धमाल मुलगा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 17:00
अरे धमाल मुला, शहरात राहून 'सुख लोलुप झाली काया' अशी आपणा सर्वांचीच कथा आणि व्यथा आहे. तरीपण मनांत महाराजांबद्दल असणारा आदर, मावळ्यांच्या धाडसाचं आणि स्वामीनिष्ठेचं कौतुक आपल्यालाही अशा धाडसाला प्रवृत्त करतं. तुला जेवढं जमलं तेवढंही कौतुकास्पद आहे. मी प्रयत्न केला तर माझी अवस्था अजून बिकट होईल असा अंदाज आहे.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/17/2014 - 16:52
हे प्रकरणच अवघड आहे .त्यात तुम्हाला पाउस आणि चिखल जास्तच लागलेला दिस्तोय.त्यामुळे अशी हालत झाली हे समजु शकतो. सुदैवाने(की दुर्दैवाने) ह्या वर्षी पावसाने ओढ दिली असल्याने नडगीएव्हढा पाय रुतेपर्यंत चिखल मलातरी कुठे लागला नाही.कदाचित म्हणुनच ट्रेक पुर्ण करु शकलो. :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

धमाल मुलगा गुरुवार, 07/17/2014 - 17:54
२०१० साली पन्हाळ्यात पावसानं लैच्च ऊत घातला होता. ट्रेकदिवशी संध्याकाळी एकेक बातम्या येत होत्या, अमुक ओढा भरुन गेला, तमुक ओढ्याला बेकार ओढ आहे, अमुक रस्ता पाण्यानं बंद झाला वगैरे. चिखल नव्हता म्हणजे खूपच चांगली अवस्था.

तिमा गुरुवार, 07/17/2014 - 17:17
ट्रेकर्स ची दोन स्वप्ने असतात. सह्याद्रीत पन्हाळगड ते विशाळगड आणि हिमालयात मानससरोवर व कैलाश प्रदक्षिणा! माझी दोन्हीही कधी पूर्ण झाली नाहीत. तुमचा अचाट पराक्रम बघून कौतुक वाटले आणि साटम सरांविषयी आदर वाटला. अजून येऊ द्यात असे अनुभव!

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/17/2014 - 18:58
राजगड-तोरणा आणि पन्हाळगड-विशाळगड पदभ्रमण ही माझी ट्रेकिंगमधली दोन स्वप्ने पुर्ण झाली आहेत. आता पुढे गिरनार आणि अर्थातच पैसे जमल्यावर कैलास-मानस...बघुया कधी योग येतोय ते

किसन शिंदे गुरुवार, 07/17/2014 - 21:11
जबरदस्त!! मी करू शकेन का हा ट्रेक? ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेसाठी ३५ ते ४० किमी चाललोय मी चढउतार, खाचखळग्यातून.

In reply to by किसन शिंदे

का नाही करु शकणार? ४-५ जणांचा ग्रुप असेल आणि थोडे दिवस आधीपसुन जॉगिंग वगैरे सुरु केले तर नक्की जमेल. तुम्हाला माझ्या शुभेच्छा *good*

प्यारे१ Fri, 07/18/2014 - 03:07
वाचून एकदम गोंधळ उडालाय. नेमकं शब्दात व्यक्त केलंय पेठकर काकांनी! बाकी वर्तमान स्थिती पाहता ह्या सगळ्या महापुरुषांनी नेमकं कशासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं हा प्रश्न पडतोय. आमच्या जमिनी आम्ही स्वतःच विकतो नि नंतर तिथं वॉचमन म्हणून राहतो. स्व घालवला नि राज्य आपसुक गेलं. :(

विअर्ड विक्स Mon, 07/28/2014 - 20:00
पन्हाळ गड - विशाल गड मोहीम या वर्षी करायचा बेत होता.... पण तुमचा लेख वाचून पुढच्या वर्षी एका दिवसात करायची सुरसुरी चढलीये. पुढच्या वर्षी रविवार आहे १२ जुलैला. त्यामुळे आयती सुट्टी पण आहे. फक्त साटम काकांचा नंबर दिलात तर पुढच्या वर्षीची हाजरी लावून ठेवतो......

विअर्ड विक्स Sun, 06/21/2015 - 19:41
आंतरजालावर आताच माहिती मिळाली. EVENT DETAILS PANHALGAD- PAVANKHIND- VISHALGAD, 11TH-12TH JULY 2015 पन्हाळगड ते विशाळगड एकदिवसीय पदभ्रमण मोहीम ! वर्ष - ८ वे. पहाटेचे ५ वाजले होते . मलकापूरच्या दिशेला असलेल्या सिद्धी जोहरच्या छावणीत शिवरायांच्या वेशात असणाऱ्या शिवा काशिदांच्या शरीराच्या चिरफळ्या उडाल्या होत्या . त्याला कारणही तसेच होतेना! शिवाजी राजे पन्हाळ गडावरून निसटले होते . कित्येक दिवस करकचून आवळलेल्या वेद्यातून अलगद निघून गेले होते . सिद्धी जोहरच्या पायाची आग मस्तकात गेली होती . नामुष्की , नाचक्की झाली होती . कोणत्या तोंडाने तो आता विजापूरच्या दरबाराला सामोरे जाणार होता ? सिद्धीने कंबर कसली . राजांचा पाठलाग सुरु केला . राजे आपल्या निवडक बांदल बांधवांसह पायी विशाळगडाची वाट तुडवत निघाले होते . पहाटेचे ८ वाजले होते . गनीम पाठलागावर आहे याची जाणीव राजांना व बाजी प्रभू देशपांड्याना झाली शत्रू कधीही समोर उभा ठाकू शकत होता . वेळ खूप थोडा होता . गनिमास रोखणे जरुरीचे होते . बाजींनी राजांस सावध केले ." लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे . राजे तुम्ही पुढे व्हा, आम्ही हि खिंड लढवतो . गनिमास खिंड चढो देत नाही . मात्र विशाल गडावर पोहचतास भांड्यांचे आवाज काढा . जो पर्यंत माझा राजा गडावर सुखरूप पोहचत नाही तोपर्यंत आम्ही हि खिंड भांडवितो . मुजरा राजे मुजरा ! आणि मग तो देवांनाही हेवा वाटावा असा समर प्रसंग गजापुर् च्या खिंडीत घडला . बाजी आणि त्यांच्या निवडक मावळ्यांच्या रुधीराने खिंड न्हावून निघाली , पावन झाली . ३५५ वर्षे होत आहेत या गोष्टीला . म्हणूनच जिजाऊ प्रतिष्ठान सलग आठव्या वर्षी पन्हाळगड ते विशाळगड हा एकदिवशीय ट्रेक आयोजित करीत आहे . तारीख आहे ११ जुलै २०१५ . नाव नोंदणी साठी संपर्क ९८१९०२८०१२ . कृपया फेसबुक वर नोंदणी करू नये . फोन वर संपर्क साधावा हि विनंती. अदमासे खर्च - रु. १८०० / - अदमासे अंतर - ५७ कि मी. प्रस्थान - शुक्रवार दि. १० - ७ - २०१५, साय. ५ वा. मुंबईहून पदभ्रमण - शनिवार दि. ११ - ७- २०१५, पहाटे ४ वा. पासून......... आगमन - रविवार दि. १२ - ७ - २०१५, दुपारी २ वा. मुंबईत.
मंडळी लेखाच्या शीर्षकात प्रश्नचिन्ह टाकायचे कारण या ट्रेकबद्दल मी ज्या ज्या लोकांशी बोललो होतो त्या सर्वांनी हा ट्रेक करायला किमान दोन दिवस पाहीजेतच असे ठासुन सांगितले होते.त्यामुळे भावाने मला जेव्हा सांगितले की मुंबईचे जिजाउ प्रतिष्ठान हा ट्रेक एका दिवसात करते आणि आजपर्यंत सहा वेळा त्यांनी दर वर्षी हा ट्रेक असाच केलाय तेव्हा मी त्याला वेड्यात काढले. हा ट्रेक "द लाँगेस्ट वन डे इन सह्याद्री" म्हणुन ओळखला जातो.

मॅकीनॉ आयलंड आणि पिक्चर्ड रॉक्स - भाग २

सखी ·

मराठे Wed, 07/16/2014 - 20:14
हा भागही छान. रच्याकने: टाक्वामेना फॉल्सचं पाणी तिथे असणार्‍या खनिजांमुळे (मुख्यत्वे करून लोखंड) वेगळं दिसतं, पिच्चर्ड रॉक्सवर दिसणारे रंगसुद्धा त्यामुळेच दिसतात. तिथे जमिनीत आणी तलावात मँगेनीज, लोखंड, कॉपर अशी अनेक खनिज असल्यामुळे दगडांवर जांभळा, तांबडा, हिरवा असे रंग बनतात. मायनर्स कॅसल वर गेला नाही का? तिथून मिळणारा व्ह्यु शब्दातीत आहे.

In reply to by मराठे

सखी Wed, 07/16/2014 - 20:22
अनेक खनिज असल्यामुळे दगडांवर जांभळा, तांबडा, हिरवा असे रंग बनतात. - हो खरयं. मायनर्स कॅसल वर गेला नाही का? तिथून मिळणारा व्ह्यु शब्दातीत आहे. - नाही ना, पाऊस खूपच होता त्यादिवशी, आणि दिवसभर वाढण्याचेच चान्सेस होते त्यामुळे थांबुनही उपयोग नव्हता.

ती शटल सही आहे..! आणि मला त्या हत्तीच्या खडकात वर एक चेहेरा पण दिसला.. पहिला भाग पण छान होता. आणि खर तर तो भाग वाचुनच मी पण लिहिण्याचे धाडस केले.

In reply to by स्वप्नांची राणी

सखी Wed, 07/16/2014 - 21:16
हो गं स्वरा - शटल एकदम एन्जॉय केली. आणि हत्तीच्या फोटोबद्द्ल मी आधी लिहलेलं खोडलं म्हटलं सगळ्यांना तो चेहरा दिसेल की नाही, जवळुन माकडासारखा वाटला. आणि खालुन चौथ्या फोटोत मगर पाणी प्यायला आलीय असं वाटतं होतं.

सखी गुरुवार, 07/17/2014 - 17:05
धन्यवाद मंडळी - मधुरा, मराठे, यशो, स्वरा, वल्ली, मुवि, स्वाती, रेवती, खटपट्या, एक्कासाहेब, राजेंद्र मेहेंदळे. स्वरा: खर तर तो भाग वाचुनच मी पण लिहिण्याचे धाडस केले. - क्या बात है! मस्तच लिहील आहेस, तिथे प्रतिसाद दिलाच आहे. वल्ली आणि रेवती: तुम्हाला पॅनारामिक फोटो आवडल्याचे वाचुन बरे वाटले. राजेंद्र मेहेंदळे: मिल्वॉकीहुन फार दूर नसावे, कारने जाण्यासारखेच असावे, कारण मिल्वॉकी मिशिगनच्या तिस-या लेकच्या पल्याडच आहे.

मराठे Wed, 07/16/2014 - 20:14
हा भागही छान. रच्याकने: टाक्वामेना फॉल्सचं पाणी तिथे असणार्‍या खनिजांमुळे (मुख्यत्वे करून लोखंड) वेगळं दिसतं, पिच्चर्ड रॉक्सवर दिसणारे रंगसुद्धा त्यामुळेच दिसतात. तिथे जमिनीत आणी तलावात मँगेनीज, लोखंड, कॉपर अशी अनेक खनिज असल्यामुळे दगडांवर जांभळा, तांबडा, हिरवा असे रंग बनतात. मायनर्स कॅसल वर गेला नाही का? तिथून मिळणारा व्ह्यु शब्दातीत आहे.

In reply to by मराठे

सखी Wed, 07/16/2014 - 20:22
अनेक खनिज असल्यामुळे दगडांवर जांभळा, तांबडा, हिरवा असे रंग बनतात. - हो खरयं. मायनर्स कॅसल वर गेला नाही का? तिथून मिळणारा व्ह्यु शब्दातीत आहे. - नाही ना, पाऊस खूपच होता त्यादिवशी, आणि दिवसभर वाढण्याचेच चान्सेस होते त्यामुळे थांबुनही उपयोग नव्हता.

ती शटल सही आहे..! आणि मला त्या हत्तीच्या खडकात वर एक चेहेरा पण दिसला.. पहिला भाग पण छान होता. आणि खर तर तो भाग वाचुनच मी पण लिहिण्याचे धाडस केले.

In reply to by स्वप्नांची राणी

सखी Wed, 07/16/2014 - 21:16
हो गं स्वरा - शटल एकदम एन्जॉय केली. आणि हत्तीच्या फोटोबद्द्ल मी आधी लिहलेलं खोडलं म्हटलं सगळ्यांना तो चेहरा दिसेल की नाही, जवळुन माकडासारखा वाटला. आणि खालुन चौथ्या फोटोत मगर पाणी प्यायला आलीय असं वाटतं होतं.

सखी गुरुवार, 07/17/2014 - 17:05
धन्यवाद मंडळी - मधुरा, मराठे, यशो, स्वरा, वल्ली, मुवि, स्वाती, रेवती, खटपट्या, एक्कासाहेब, राजेंद्र मेहेंदळे. स्वरा: खर तर तो भाग वाचुनच मी पण लिहिण्याचे धाडस केले. - क्या बात है! मस्तच लिहील आहेस, तिथे प्रतिसाद दिलाच आहे. वल्ली आणि रेवती: तुम्हाला पॅनारामिक फोटो आवडल्याचे वाचुन बरे वाटले. राजेंद्र मेहेंदळे: मिल्वॉकीहुन फार दूर नसावे, कारने जाण्यासारखेच असावे, कारण मिल्वॉकी मिशिगनच्या तिस-या लेकच्या पल्याडच आहे.
भाग १‏ दुस-या दिवशी सकाळी ऊठुन सगळ्यांनी आवरुन घेतले आणि हॉटेलच्या गेस्ट रुममध्ये नाष्टा करण्यासाठी गेलो. बहुतेक हॉटेलचे चेकआऊट सकाळी ११ वाजता असते त्यामुळे आम्ही सकाळचे आवरुन झाल्यावर झाल्यावर लगेच हॉटेल सोडले, बॅगा कारमध्ये नेऊन टाकल्या. आणि थोडा वेळ मॅकीनॉ सिटी बघायला बाहेर पडलो. आजही हवा छान होती. शहरात अजुन छोटीछोटी दुकानं होती, जागोजागी फुलं लावुन बेंचेस ठेवले होते, कारंजी होती.

कलिया बदाम

प्रभाकर पेठकर ·

शिद Wed, 07/16/2014 - 18:44
कलिया एकदम कल्ला दिसतोय. *good* पण हि पाकॄ बरीच निगुतीनं बनवायची असं दिसतेय. शंका: बोकडाचं मटन लवकर व लुशलुशीत शिजण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? कोवळा बकरा असला तर ठीक नाहीतर मटन शिजताशिजता नाकीनऊ येतात. बर्‍याच वेळा असा अनुभव आला आहे. :(

In reply to by शिद

प्रभाकर पेठकर Wed, 07/16/2014 - 21:28
मटण घेताना रंग बघून घ्यावा. रंग हलका गुलाबी असावा. जास्त गडद, लाल असेल तर घेऊ नये. आपल्याकडे भारतात बकर्‍याच्या नांवाखाली खुप वेळा मेंढीचे मांस विकले जाते. ते शिजायला वेळही लागतो, लुसलुशीत शिजत नाही आणि चवही जरा निकृष्ट असते. मटणाला कच्च्या पपईची पेस्ट चोळून ठेवायची. अर्ध्या तासानंतर नुसती हातानेच जास्तीची लागलेली पेस्ट असेल तर काढून टाकायची (मटण धुवायचं नाही) नंतर हवे ते मसाले लावून अर्धातास ठेवायचे. मटण चांगले शिजेल. मटणात शिजताना सुपारीही टाकतात (नंतर ती काढून टाकायची) पण मी कधी तो प्रयोग केलेला नाही. माझा भरवसा मटण विकत घेताना रंगावर आणि अगदीच वाटल्यास (कबाब वगैरे करताना) कच्च्या पपईवर असतो. खाटीक नेहमीचा ओळखिचा असावा, तेही फायद्याचे ठरते.

In reply to by प्रभाकर पेठकर

शिद Wed, 07/16/2014 - 22:01
धन्यवाद पेठकर काका. :) भारतात असताना ओळखिच्या खाटकाकडून मटन आणलं कि तशी समस्या उद्भवत नाही पण इकडे परदेशात जाम लोचा होतो. पपई बद्दल मी वाचलं होतं, आता प्रयोग करुन बघायला हवा. कच्ची पपई जर उपलब्ध नसेल तर पिकलेली चालेल का? कृपया शंका निरसन करावे हि नम्र विनंती.

In reply to by शिद

परदेशात असल्यास खालील नावे लक्षात ठेवा: १. लॅंब (Lamb) : एक वर्षापेक्षा लहान मेंढीचे मांस. हे सर्वोत्तम असते. २. हॉगेट (hogget) : एक वर्षापेक्षा जास्त पण तरूण असलेल्या मेंढीचे मांस. हे मध्यम प्रतीचे असते. ३. मटण (mutton) : पूर्ण वयात आलेल्या मेंढीचे मांस. हे त्यातल्या त्यात सर्वात जास्त वातड असते.

In reply to by शिद

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 01:43
>>>>कच्ची पपई जर उपलब्ध नसेल तर पिकलेली चालेल का? बाजारात पिकलेली पपई मिळत असेल तर कच्ची पपई नक्कीच असणार ना कुठेतरी. असो. कच्या पपईत पेपेन नांवाचे द्रव्य असते ते मांसाला शिजताना मऊ करण्याचे कार्य करते. ते पिकलेल्या पपईत नसते किंवा नसावे. त्यामुळे पिकलेली पपई वापरता येणार नाही. पपई कच्चीच असावी. बाजारात 'मीट टेंडरायझर्स' मिळतात त्यातही हे पेपेनच वापरलेले असते.

In reply to by मुक्त विहारि

प्रभाकर पेठकर Wed, 07/16/2014 - 21:33
चालेल की. पण 'तूप' म्हणजे तुम्हाला शुद्ध तुप म्हणायचे असेल तर ते प्राणिज (प्राण्याच्या चरबीपासून बनलेले) असल्याने पचायला जड जाते. शिवाय पाककृतीत बदामाची मात्राही जास्त आहे. ह्याचा विचार करून आणि आपली पचनशक्ती लक्षात घेऊन प्रयोग करावा. डालडा (वनस्पती) त्यातल्यात्यात सुरक्षित पर्याय वाटतो.

आयुर्हित Wed, 07/16/2014 - 21:03
वनस्पती तुप(डालडा)च्या ऐवजी गावराणी तुप किंवा कुठलेही तेल(राईचे,शेंगदाण्याचे,ऑलिवचे,नारळाचे)हे निश्चितच आरोग्यदायी ठरेल. पहिल्यांदाच काजू ऐवजी बदाम (मेंदुसाठी उपयुक्त)वापरलेली पाकॄ पाह्तोय.

In reply to by आयुर्हित

प्रभाकर पेठकर Wed, 07/16/2014 - 21:36
तुपासाठी माझा वरील प्रतिसाद पाहावा. बाकी राईचे,ऑलिवचे,नारळाचे तेल चवित बदल घडवेल. शेंगदाण्याचे, सूर्यफुलाचे तेल वापरायला हरकत नसावी.

In reply to by खटपट्या

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 03:12
>>>>आल्याची तयार पेस्ट चालेल का ? अजून मी कधी वापरलेली नाही पण चालावयास हरकत नाही. शक्यतो, ताजे सामान मिळत असताना तयार गोष्टी वापरू नयेत. त्यात टिकाऊपणा वाढविण्यासाठी काय रसायनं मिसळली असतील सांगता येत नाही. अशी अनावश्यक रसायने शरीराबाहेर टाकण्यात मुत्रपिंडांवर अतिरिक्त ताण पडतो.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 15:52
मेहेंदळे साहेब, 'कलिया' हे बनविण्याच्या पद्धतीचे सर्वनाम आहे. दूसरी पद्धत असते 'कोर्मा'. सर्व कलिया पाककृती ह्या मोघलाई पाककृती आहेत आणि त्यात बकर्‍याचे मांस (मटण) अध्याहृत असून त्या बरोबर वापरलेल्या दूसर्‍या पदार्थाला त्या त्या कलियात खासियत म्हणून ओळखलं जातं. जसं. 'बदाम कलीया'त बदाम जास्त प्रमाणात वापरले आहेत. तो रश्श्यातला (ग्रेव्ही) मुलभूत जिन्नस आहे. 'कलिया सफेद' ह्यात रस्सा पांढरा असतो. 'कलीया रझाला' हा त्याच्या सुगंधासाठी नावाजला जातो, 'कलिया सफक शीर' मधे सफक म्हणजे सुंदर रुपाचा आणि शीर म्हणजे दूध. ह्यात अर्ध्या किलो मटणात १ लिटर दूध वापरतात. 'कलिया आंबा' मध्ये कैर्‍या साखरेच्या पाकात घोळवून मटणात वापरल्या जातात. 'कलिया केशर' मध्ये मटणाच्या रश्यात केशराचे प्रमाण जाणवण्याइतपत असते. 'तार कलिया' हा शाही प्रवृत्तीचा म्हणजे बदाम, पिस्ते, खवा, केशर वगैरे वगैरे जिन्नस वापरले जातात. ह्यातले न समजणारे शब्द मुघलांकडून आलेले आहेत. कदाचित ह्या शब्दांचे मूळ इराणी भाषेत असेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

सविस्तर प्रतिसादासाठी आभार. मस्त माहिती दिलीत. आता बाकीचे कलिये पण खाण्याची इच्छा निर्माण केलीत :-) बाकी, तेवढे साहेब म्हणू नका हो. विमे ठीक आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

अजून एक, हे असे वेगळे पदार्थ मुंबईत कुठे खायला मिळतील ? बघावे तिकडे तेच ते बटर चिकन, चिकन हंडी आणि त्याच त्या छापाचे पंजाबी पदार्थ असतात. मी दुबईत खाल्ली तशी निहारी मुंबईत मिळाली नाही अजून. हलीम चांगले कुठे मिळते देव जाणे. जर गाईडन्स द्या की.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रभाकर पेठकर Wed, 07/23/2014 - 01:36
>>>> हे असे वेगळे पदार्थ मुंबईत कुठे खायला मिळतील ? शक्यता कमीच आहे. ही माझ्या कडच्या पाककलेच्या पुस्तकातील पाककृती आणि ज्ञान आहे. >>>>मी दुबईत खाल्ली तशी निहारी मुंबईत मिळाली नाही अजून. हलीम चांगले कुठे मिळते देव जाणे. मुंबई सोडून आता जवळ जवळ ३३ वर्षे झाली. त्यामुळे त्या दृष्टीने कांही माहिती देणं मला शक्य नाही. उलट तुम्हालाच कुठे उत्तम निहारी आणि/किंवा हलीम मिळाले तर मलाही कळवा. मला वाटतं हे दोन्ही पदार्थ मुस्लीम बहुल परिसरात, जसे मोहम्मद अली रोड वगैरे, मिळू शकतील. शोध चालू ठेवावा. आत्ता रमझान आहे. त्यामुळे वरील दोन्ही पदार्थ संध्याकाळी मुबलक प्रमाणात उपलब्ध असावेत असे वाटते.

गणपा गुरुवार, 07/17/2014 - 16:02
पाककृती सोबतच तुमचे प्रतिसादही ज्ञानवर्धक असतात. कधी काळी तुमच्या हातचे पदार्थ खाण्याची मनिषा बाळगुन आहे. :)

पैसा Fri, 08/01/2014 - 22:58
पाकृ अगदी तपशीलवार आणि फोटो छान. तसेच प्रतिसादांमधेही खूप माहिती आहे. मात्र आमच्या घरातली मांसाहारी मंडळीही मटन खात नाहीत त्यामुळे फार तर चिकन वापरून करेन.

धन्या Sat, 08/02/2014 - 22:08
भारीच !!! पुण्यात मेंढीच्या मांसाला "बोल्हाईचे मटण" म्हणतात (बहूधा)

शिद Wed, 07/16/2014 - 18:44
कलिया एकदम कल्ला दिसतोय. *good* पण हि पाकॄ बरीच निगुतीनं बनवायची असं दिसतेय. शंका: बोकडाचं मटन लवकर व लुशलुशीत शिजण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? कोवळा बकरा असला तर ठीक नाहीतर मटन शिजताशिजता नाकीनऊ येतात. बर्‍याच वेळा असा अनुभव आला आहे. :(

In reply to by शिद

प्रभाकर पेठकर Wed, 07/16/2014 - 21:28
मटण घेताना रंग बघून घ्यावा. रंग हलका गुलाबी असावा. जास्त गडद, लाल असेल तर घेऊ नये. आपल्याकडे भारतात बकर्‍याच्या नांवाखाली खुप वेळा मेंढीचे मांस विकले जाते. ते शिजायला वेळही लागतो, लुसलुशीत शिजत नाही आणि चवही जरा निकृष्ट असते. मटणाला कच्च्या पपईची पेस्ट चोळून ठेवायची. अर्ध्या तासानंतर नुसती हातानेच जास्तीची लागलेली पेस्ट असेल तर काढून टाकायची (मटण धुवायचं नाही) नंतर हवे ते मसाले लावून अर्धातास ठेवायचे. मटण चांगले शिजेल. मटणात शिजताना सुपारीही टाकतात (नंतर ती काढून टाकायची) पण मी कधी तो प्रयोग केलेला नाही. माझा भरवसा मटण विकत घेताना रंगावर आणि अगदीच वाटल्यास (कबाब वगैरे करताना) कच्च्या पपईवर असतो. खाटीक नेहमीचा ओळखिचा असावा, तेही फायद्याचे ठरते.

In reply to by प्रभाकर पेठकर

शिद Wed, 07/16/2014 - 22:01
धन्यवाद पेठकर काका. :) भारतात असताना ओळखिच्या खाटकाकडून मटन आणलं कि तशी समस्या उद्भवत नाही पण इकडे परदेशात जाम लोचा होतो. पपई बद्दल मी वाचलं होतं, आता प्रयोग करुन बघायला हवा. कच्ची पपई जर उपलब्ध नसेल तर पिकलेली चालेल का? कृपया शंका निरसन करावे हि नम्र विनंती.

In reply to by शिद

परदेशात असल्यास खालील नावे लक्षात ठेवा: १. लॅंब (Lamb) : एक वर्षापेक्षा लहान मेंढीचे मांस. हे सर्वोत्तम असते. २. हॉगेट (hogget) : एक वर्षापेक्षा जास्त पण तरूण असलेल्या मेंढीचे मांस. हे मध्यम प्रतीचे असते. ३. मटण (mutton) : पूर्ण वयात आलेल्या मेंढीचे मांस. हे त्यातल्या त्यात सर्वात जास्त वातड असते.

In reply to by शिद

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 01:43
>>>>कच्ची पपई जर उपलब्ध नसेल तर पिकलेली चालेल का? बाजारात पिकलेली पपई मिळत असेल तर कच्ची पपई नक्कीच असणार ना कुठेतरी. असो. कच्या पपईत पेपेन नांवाचे द्रव्य असते ते मांसाला शिजताना मऊ करण्याचे कार्य करते. ते पिकलेल्या पपईत नसते किंवा नसावे. त्यामुळे पिकलेली पपई वापरता येणार नाही. पपई कच्चीच असावी. बाजारात 'मीट टेंडरायझर्स' मिळतात त्यातही हे पेपेनच वापरलेले असते.

In reply to by मुक्त विहारि

प्रभाकर पेठकर Wed, 07/16/2014 - 21:33
चालेल की. पण 'तूप' म्हणजे तुम्हाला शुद्ध तुप म्हणायचे असेल तर ते प्राणिज (प्राण्याच्या चरबीपासून बनलेले) असल्याने पचायला जड जाते. शिवाय पाककृतीत बदामाची मात्राही जास्त आहे. ह्याचा विचार करून आणि आपली पचनशक्ती लक्षात घेऊन प्रयोग करावा. डालडा (वनस्पती) त्यातल्यात्यात सुरक्षित पर्याय वाटतो.

आयुर्हित Wed, 07/16/2014 - 21:03
वनस्पती तुप(डालडा)च्या ऐवजी गावराणी तुप किंवा कुठलेही तेल(राईचे,शेंगदाण्याचे,ऑलिवचे,नारळाचे)हे निश्चितच आरोग्यदायी ठरेल. पहिल्यांदाच काजू ऐवजी बदाम (मेंदुसाठी उपयुक्त)वापरलेली पाकॄ पाह्तोय.

In reply to by आयुर्हित

प्रभाकर पेठकर Wed, 07/16/2014 - 21:36
तुपासाठी माझा वरील प्रतिसाद पाहावा. बाकी राईचे,ऑलिवचे,नारळाचे तेल चवित बदल घडवेल. शेंगदाण्याचे, सूर्यफुलाचे तेल वापरायला हरकत नसावी.

In reply to by खटपट्या

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 03:12
>>>>आल्याची तयार पेस्ट चालेल का ? अजून मी कधी वापरलेली नाही पण चालावयास हरकत नाही. शक्यतो, ताजे सामान मिळत असताना तयार गोष्टी वापरू नयेत. त्यात टिकाऊपणा वाढविण्यासाठी काय रसायनं मिसळली असतील सांगता येत नाही. अशी अनावश्यक रसायने शरीराबाहेर टाकण्यात मुत्रपिंडांवर अतिरिक्त ताण पडतो.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/17/2014 - 15:52
मेहेंदळे साहेब, 'कलिया' हे बनविण्याच्या पद्धतीचे सर्वनाम आहे. दूसरी पद्धत असते 'कोर्मा'. सर्व कलिया पाककृती ह्या मोघलाई पाककृती आहेत आणि त्यात बकर्‍याचे मांस (मटण) अध्याहृत असून त्या बरोबर वापरलेल्या दूसर्‍या पदार्थाला त्या त्या कलियात खासियत म्हणून ओळखलं जातं. जसं. 'बदाम कलीया'त बदाम जास्त प्रमाणात वापरले आहेत. तो रश्श्यातला (ग्रेव्ही) मुलभूत जिन्नस आहे. 'कलिया सफेद' ह्यात रस्सा पांढरा असतो. 'कलीया रझाला' हा त्याच्या सुगंधासाठी नावाजला जातो, 'कलिया सफक शीर' मधे सफक म्हणजे सुंदर रुपाचा आणि शीर म्हणजे दूध. ह्यात अर्ध्या किलो मटणात १ लिटर दूध वापरतात. 'कलिया आंबा' मध्ये कैर्‍या साखरेच्या पाकात घोळवून मटणात वापरल्या जातात. 'कलिया केशर' मध्ये मटणाच्या रश्यात केशराचे प्रमाण जाणवण्याइतपत असते. 'तार कलिया' हा शाही प्रवृत्तीचा म्हणजे बदाम, पिस्ते, खवा, केशर वगैरे वगैरे जिन्नस वापरले जातात. ह्यातले न समजणारे शब्द मुघलांकडून आलेले आहेत. कदाचित ह्या शब्दांचे मूळ इराणी भाषेत असेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

सविस्तर प्रतिसादासाठी आभार. मस्त माहिती दिलीत. आता बाकीचे कलिये पण खाण्याची इच्छा निर्माण केलीत :-) बाकी, तेवढे साहेब म्हणू नका हो. विमे ठीक आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

अजून एक, हे असे वेगळे पदार्थ मुंबईत कुठे खायला मिळतील ? बघावे तिकडे तेच ते बटर चिकन, चिकन हंडी आणि त्याच त्या छापाचे पंजाबी पदार्थ असतात. मी दुबईत खाल्ली तशी निहारी मुंबईत मिळाली नाही अजून. हलीम चांगले कुठे मिळते देव जाणे. जर गाईडन्स द्या की.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रभाकर पेठकर Wed, 07/23/2014 - 01:36
>>>> हे असे वेगळे पदार्थ मुंबईत कुठे खायला मिळतील ? शक्यता कमीच आहे. ही माझ्या कडच्या पाककलेच्या पुस्तकातील पाककृती आणि ज्ञान आहे. >>>>मी दुबईत खाल्ली तशी निहारी मुंबईत मिळाली नाही अजून. हलीम चांगले कुठे मिळते देव जाणे. मुंबई सोडून आता जवळ जवळ ३३ वर्षे झाली. त्यामुळे त्या दृष्टीने कांही माहिती देणं मला शक्य नाही. उलट तुम्हालाच कुठे उत्तम निहारी आणि/किंवा हलीम मिळाले तर मलाही कळवा. मला वाटतं हे दोन्ही पदार्थ मुस्लीम बहुल परिसरात, जसे मोहम्मद अली रोड वगैरे, मिळू शकतील. शोध चालू ठेवावा. आत्ता रमझान आहे. त्यामुळे वरील दोन्ही पदार्थ संध्याकाळी मुबलक प्रमाणात उपलब्ध असावेत असे वाटते.

गणपा गुरुवार, 07/17/2014 - 16:02
पाककृती सोबतच तुमचे प्रतिसादही ज्ञानवर्धक असतात. कधी काळी तुमच्या हातचे पदार्थ खाण्याची मनिषा बाळगुन आहे. :)

पैसा Fri, 08/01/2014 - 22:58
पाकृ अगदी तपशीलवार आणि फोटो छान. तसेच प्रतिसादांमधेही खूप माहिती आहे. मात्र आमच्या घरातली मांसाहारी मंडळीही मटन खात नाहीत त्यामुळे फार तर चिकन वापरून करेन.

धन्या Sat, 08/02/2014 - 22:08
भारीच !!! पुण्यात मेंढीच्या मांसाला "बोल्हाईचे मटण" म्हणतात (बहूधा)
साहित्यः बकर्‍याचे मांस (मटण) - १/२ किलो दही - १५० ग्रॅम (एक ते सव्वा कप) डालडा - १५० ग्रॅम (एक ते सव्वा कप) खवलेला नारळ - १०० ग्रॅम (एक ते सव्वा कप) मसाला वेलची - ३ नग दालचिनी - १ इंचाचे ५ तुकडे लवंगा - ६ नग कांदा - २ नग मध्यम आकाराचे. तिखट - दिड लहान चमचा. (टि स्पून) आख्खं जीरं - अर्धा लहान चमचा (टि स्पून) आलं - २ इंच बदाम - ८० ग्रॅम ( कपभर) मीठ चवीनुसार. तयारी: बकर्‍याचे मांस स्वच्छ धुवून निथळवून त्यात फेटलेले दही मिसळा आणि मुरण्यासाठी तासभर बाजूला ठेवून द्या.

वाट ईथे स्वप्नातील...

स्वप्नांची राणी ·

पिलीयन रायडर Wed, 07/16/2014 - 17:59
नुसते फोटोच परत परत पाहुन घेतलेत..!!!!!! अवांतर - पाकृ नंतर भटकंती ह्या सदरात देखील लोकांना जळवुन जळवुन त्यांचे हालहाल करायची पद्धत चालु झाली आहे... अतिअवांतर - मी पयली (?)

कॅनडामध्ये टोरांटो,नायगारा(ईस्ट कोस्ट) आणि व्हँकुव्हर,व्हिक्टोरिया(वेस्ट कोस्ट) बघुन झाल्यावर राहीलेले ठीकाण कॅलगेरी/बँफ्/जास्पर या लेखात मनसोक्त भटकायला मिळेल अशी अपेक्षा करतो. पुलेशु. अवांतर-एडमंटनचे शॉपिंग मॉलसुद्धा ऑन द वे बघता येईल काय?

स्वाती दिनेश Wed, 07/16/2014 - 19:13
सुंदर वर्णन आणि तितकेच छान फोटो.. अवांतर- मलिन लेक ,मलिन नदी... ही नाव काही पटत नाहीत बॉ.. किती निखळ्,निर्मळ आहे नदी.. आणि नाव काय असलं मलिन... स्वाती

मराठे Wed, 07/16/2014 - 20:36
फोटो आणि वर्णन दोन्हीही छान. एकदा जायलाच पाहिजे असं ठिकाण. बेत जमवला पाहिजे. मलीन लेक .. मलीन!!?...हुं! हा कसला 'मलीन'.. आमच्या ठाण्याचा कचराळी तलाव बघा म्हणावं एकेकाळी नावाला साजेसाच होता. आता परिस्थिती बदललीये.

आभार पिरा, राजेंद्र, मधुरा, यशोधरा, सखी स्वाती, मुवि मंडळी!! एवढ्यातच आभार प्रदर्शन नव्हत करायच...म्हटल होऊन जाउदेत २००-३०० प्रतिसाद...मग करु आरामात. पण आता विचार करतेय कि ३००व्या प्रतिसादानंतर पुन्हा करु आभार प्रदर्शन..हाकानाका..!! राजेंद्रजी, एडमंट्न च्या मॉल ऐवजी तिथल्या युनिवर्सिटी ऑफ अल्बर्टा विषयी लिहावं असं मनात आहे. मॉल बाकि मस्तच आहे. सखी, हो ती आमची कॉटेज. स्वाती, हो ना, मलाही अगदी तेच वाटलं होतं कि ईतकी सुंदर नदि / तळ आणि नाव काय हे असलं..? पण मग कळल कि मलिन हा फ्रेंच शब्द आहे. या तळ्याला पाणी पुरवठा करणार्‍या नदिच्या विराट खळखळाटी प्रवाहामुळे हे नाव मिळालय.

प्रभाकर पेठकर Fri, 07/18/2014 - 15:17
काव्यातलं आपल्याला कांही समजत नाही ह्या धारणेमुळे, 'वाट इथे स्वप्नातील...' असे काव्यत्म शीर्षक पाहिल्यावर धागा उघडण्याचा विशेष उत्साह नव्हता. पण आज उघडला आणि बॅन्फचं नांव वाचून जुन्या स्मृती जागृत झाल्या. छायाचित्र आणि वर्णन वाचून मन पुन्हा त्या ठिकाणची भ्रमंती करून आले. छान लिहीले आहे. २०११ साली मित्रा बरोबर आयुष्यात पहिल्यांदाच कॅनडाचा दौरा केला होता. तेंव्हा बॅन्फला भेट दिली होती. तो जुलै महिना असूनही चांगलीच थंडी आणि बर्फाच्छादित पर्वतांची विलोभनिय दृष्य असा तो आनंदोत्सव होता. प्रत्यक्ष बॅन्फ तर १० दिवस राहून निवांत उलगडावे असेच आहे. अर्थात मित्राबरोबर नाही पत्नीसह. असो. पुढच्या वेळी तशी योजना करूनच जाईन म्हणतो. बॅन्फच्या तुमच्या वर्णनाची आणि छायाचित्रांची आतुरतेने वाट पाहात आहे.

पिलीयन रायडर Wed, 07/16/2014 - 17:59
नुसते फोटोच परत परत पाहुन घेतलेत..!!!!!! अवांतर - पाकृ नंतर भटकंती ह्या सदरात देखील लोकांना जळवुन जळवुन त्यांचे हालहाल करायची पद्धत चालु झाली आहे... अतिअवांतर - मी पयली (?)

कॅनडामध्ये टोरांटो,नायगारा(ईस्ट कोस्ट) आणि व्हँकुव्हर,व्हिक्टोरिया(वेस्ट कोस्ट) बघुन झाल्यावर राहीलेले ठीकाण कॅलगेरी/बँफ्/जास्पर या लेखात मनसोक्त भटकायला मिळेल अशी अपेक्षा करतो. पुलेशु. अवांतर-एडमंटनचे शॉपिंग मॉलसुद्धा ऑन द वे बघता येईल काय?

स्वाती दिनेश Wed, 07/16/2014 - 19:13
सुंदर वर्णन आणि तितकेच छान फोटो.. अवांतर- मलिन लेक ,मलिन नदी... ही नाव काही पटत नाहीत बॉ.. किती निखळ्,निर्मळ आहे नदी.. आणि नाव काय असलं मलिन... स्वाती

मराठे Wed, 07/16/2014 - 20:36
फोटो आणि वर्णन दोन्हीही छान. एकदा जायलाच पाहिजे असं ठिकाण. बेत जमवला पाहिजे. मलीन लेक .. मलीन!!?...हुं! हा कसला 'मलीन'.. आमच्या ठाण्याचा कचराळी तलाव बघा म्हणावं एकेकाळी नावाला साजेसाच होता. आता परिस्थिती बदललीये.

आभार पिरा, राजेंद्र, मधुरा, यशोधरा, सखी स्वाती, मुवि मंडळी!! एवढ्यातच आभार प्रदर्शन नव्हत करायच...म्हटल होऊन जाउदेत २००-३०० प्रतिसाद...मग करु आरामात. पण आता विचार करतेय कि ३००व्या प्रतिसादानंतर पुन्हा करु आभार प्रदर्शन..हाकानाका..!! राजेंद्रजी, एडमंट्न च्या मॉल ऐवजी तिथल्या युनिवर्सिटी ऑफ अल्बर्टा विषयी लिहावं असं मनात आहे. मॉल बाकि मस्तच आहे. सखी, हो ती आमची कॉटेज. स्वाती, हो ना, मलाही अगदी तेच वाटलं होतं कि ईतकी सुंदर नदि / तळ आणि नाव काय हे असलं..? पण मग कळल कि मलिन हा फ्रेंच शब्द आहे. या तळ्याला पाणी पुरवठा करणार्‍या नदिच्या विराट खळखळाटी प्रवाहामुळे हे नाव मिळालय.

प्रभाकर पेठकर Fri, 07/18/2014 - 15:17
काव्यातलं आपल्याला कांही समजत नाही ह्या धारणेमुळे, 'वाट इथे स्वप्नातील...' असे काव्यत्म शीर्षक पाहिल्यावर धागा उघडण्याचा विशेष उत्साह नव्हता. पण आज उघडला आणि बॅन्फचं नांव वाचून जुन्या स्मृती जागृत झाल्या. छायाचित्र आणि वर्णन वाचून मन पुन्हा त्या ठिकाणची भ्रमंती करून आले. छान लिहीले आहे. २०११ साली मित्रा बरोबर आयुष्यात पहिल्यांदाच कॅनडाचा दौरा केला होता. तेंव्हा बॅन्फला भेट दिली होती. तो जुलै महिना असूनही चांगलीच थंडी आणि बर्फाच्छादित पर्वतांची विलोभनिय दृष्य असा तो आनंदोत्सव होता. प्रत्यक्ष बॅन्फ तर १० दिवस राहून निवांत उलगडावे असेच आहे. अर्थात मित्राबरोबर नाही पत्नीसह. असो. पुढच्या वेळी तशी योजना करूनच जाईन म्हणतो. बॅन्फच्या तुमच्या वर्णनाची आणि छायाचित्रांची आतुरतेने वाट पाहात आहे.
सुर्य अस्ताला गेला तेव्हा पारा शून्याच्याही खाली गेला, आणि हा म्हणे कॅनडातला 'उन्हाळा' होता. उद्या सक्काळी सक्काळीच उठून एका विलक्षण सफरीला निघायच होतं. पण रात्रीचा हा थंडीचा कहर पाहून ती सहल रद्द करावी की काय असं वाटू लागल. खर म्हणजे टॉरान्तोहून निघालो तेव्हा तिथे स्वच्छ उन पडल होतं. पण आम्ही अल्बर्टा ला पोचलो आणि एकदम गारठलो. त्यातून ते बोचरे गारेगार वारे...! अल्बर्टा ला 'लहरी हवामानाचा प्रदेश' म्हणतात आणि सध्याचं त्याचं हे रूप त्याच नाव सार्थ करत होतं. आता फक्त गाढगुडूप झोपावं अश्या विचारात असतानाच फोन वाजला, "हाय, झोपला नाहीत ना?

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय वाचाळ वीरता

माहितगार ·

In reply to by आनन्दा

माहितगार Wed, 07/16/2014 - 20:18
हे ५-१५ दिवसात कस होणार ? परराष्ट्र खात्यासाठी लागणारी डिप्लोमसी सगळ्यात कठीण आणि जागतीक मुक्त व्यापार धोरणे तरीही आंतरराष्ट्रीय राजकीय समीकरणांमध्ये फारसा बदल न होणे यात राजकीय, सामरीक, आर्थीक मुत्सद्देगिरीची जबरदस्त आवश्यकता असणार, मला वाटते सर्व खात्यांसाठी नसेल तरी किमान अर्थ,परराष्ट्र,संरक्षण,गृह या चार विभागांसाठी विरोधी पक्षांचे शॅडो मिनीस्टर्स असावेत आणि त्यांना विरोधी पक्ष नेत्या प्रमाणेच किमान दर्जा देऊन प्रशिक्षणही उपलब्ध करावे म्हणजे जेव्हा केव्हा विरोधी पक्ष सत्तेत जातील तेव्हा माणूसबळाची कमतरता जाणवणार नाही. माणूसबळच नसेल तर एकटे मोदी कुठवर पुरतील. जेटलींच बजेटस्पीच डिटेल मध्ये वाचल तेव्हा जेटलींच्या जागी इतर कोणताही भाजपा नेता ठेवला तरी असच बजेट आल असत अस वाटल असा कल्पकतेचा अभाव जाणवण्यापेक्षा मग जेटली परराष्ट्र खात्यात काय वाईट असे वाटत राहीले. अंतर्गत सुरक्षेसाठी अजीत दोवाल नक्कीच सक्षम आहेत पण ब्राझील सारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामरीक चर्चेसाठी ते कितपत पुरेसे आहे या बद्दल मनात शंका राहतेच. समजा इटालीयन मरीन्सच्या वादावरून इटली आणि भारताचे वाजलेच तर इटलीचे सागरी आरमार भारतापेक्षा सशक्त आहे किंवा चीनचे आरमार भारता पेक्षा सशक्त आहे. आरमारासाठी जहाजे लागतात ती अव्वाच्या सव्वा किमतीस रशीयादी देशाकडन विकत घेतली जातात. ब्राझील सारख्या देशात दक्षीण आमेरीका खंडातील अनेक देशांचे प्रमुख एकत्र आलेले असताना किमान जहाज बांधणी विमान बांधणी अशा सामरीक बाबतीत काही पहल करण्याची कल्पकता भारताने दाखवावयास हवी होती. इकॉनॉमीक टाइम्स मधील एक कार्टून उल्लेखनीय होते, मंत्री सर्व गोष्टी करताहेत पण वेगळे आणि अधिक काही करतील अशी अपेक्षा मात्र पूर्ण करू शकत नाहीत असा काही कार्टूनचा अर्थ होता.

अंतर्गत सुरक्षेसाठी अजीत दोवाल नक्कीच सक्षम आहेत पण ब्राझील सारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामरीक चर्चेसाठी बद्दल मनात शंका राहतेच जागतिक दहशतवादावर आंतरराष्ट्रीय संस्था त्यांना व्याख्यान द्यायला बोलावतात , तुम्हाला बरे अश्या शंका पडतात. जरा अजून माहिती मिळवून मग लिहिणे

मार्केल ब्राझील ला जाणार हे आठवड्यापूर्वी जगाला माहिती होते ,लोकसत्ता मध्ये तर जर ब्राझील शी जर्मनी जिंकला तर मोदी ह्यांची भेट मार्केल ह्यांच्याशी होण्याची शक्यता नाही. असे वृत्त होते पण मोदी तरीही बर्लिन ला उतरले ह्यामागे नक्कीच त्यांची काही काही कारणे असतील. दिल्लीच्या फुकट्या पत्रकारांना विदेशी सफर घडवून न आणता ह्यावेळी पंतप्रधान कार्यालय त्यांच्या वेब साईट वरन जनतेशी संपर्क साधत आहेत व वृत्त पत्र त्या बातम्या आपल्या पेपरात प्रकाशित करत आहेत. आता पेड न्यूज च्या काळात मिडिया अशी उपाशी राहिली की त्यांना जळजळ होणारच मग ती बाहेर येणार पण तरीही अश्या बातम्या येतच राहणार कारण मोदी सरकार काय करणार हे सांगत बसत नाहीत करून दाखवतात.

आशु जोग Fri, 07/18/2014 - 23:15
या लेखकाची वाक्ये २, ३ ओळींनंतर संपतात. ती संपूच नये असे वाटते. लेखक माहितीपूर्ण आहे का माहित नाही पण फार साधं सोप सरळ लिहीतो... नो कन्फ्यूजन त्याचं आणि वाचकांचही... सध्या एवढच पुरे

In reply to by आनन्दा

माहितगार Wed, 07/16/2014 - 20:18
हे ५-१५ दिवसात कस होणार ? परराष्ट्र खात्यासाठी लागणारी डिप्लोमसी सगळ्यात कठीण आणि जागतीक मुक्त व्यापार धोरणे तरीही आंतरराष्ट्रीय राजकीय समीकरणांमध्ये फारसा बदल न होणे यात राजकीय, सामरीक, आर्थीक मुत्सद्देगिरीची जबरदस्त आवश्यकता असणार, मला वाटते सर्व खात्यांसाठी नसेल तरी किमान अर्थ,परराष्ट्र,संरक्षण,गृह या चार विभागांसाठी विरोधी पक्षांचे शॅडो मिनीस्टर्स असावेत आणि त्यांना विरोधी पक्ष नेत्या प्रमाणेच किमान दर्जा देऊन प्रशिक्षणही उपलब्ध करावे म्हणजे जेव्हा केव्हा विरोधी पक्ष सत्तेत जातील तेव्हा माणूसबळाची कमतरता जाणवणार नाही. माणूसबळच नसेल तर एकटे मोदी कुठवर पुरतील. जेटलींच बजेटस्पीच डिटेल मध्ये वाचल तेव्हा जेटलींच्या जागी इतर कोणताही भाजपा नेता ठेवला तरी असच बजेट आल असत अस वाटल असा कल्पकतेचा अभाव जाणवण्यापेक्षा मग जेटली परराष्ट्र खात्यात काय वाईट असे वाटत राहीले. अंतर्गत सुरक्षेसाठी अजीत दोवाल नक्कीच सक्षम आहेत पण ब्राझील सारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामरीक चर्चेसाठी ते कितपत पुरेसे आहे या बद्दल मनात शंका राहतेच. समजा इटालीयन मरीन्सच्या वादावरून इटली आणि भारताचे वाजलेच तर इटलीचे सागरी आरमार भारतापेक्षा सशक्त आहे किंवा चीनचे आरमार भारता पेक्षा सशक्त आहे. आरमारासाठी जहाजे लागतात ती अव्वाच्या सव्वा किमतीस रशीयादी देशाकडन विकत घेतली जातात. ब्राझील सारख्या देशात दक्षीण आमेरीका खंडातील अनेक देशांचे प्रमुख एकत्र आलेले असताना किमान जहाज बांधणी विमान बांधणी अशा सामरीक बाबतीत काही पहल करण्याची कल्पकता भारताने दाखवावयास हवी होती. इकॉनॉमीक टाइम्स मधील एक कार्टून उल्लेखनीय होते, मंत्री सर्व गोष्टी करताहेत पण वेगळे आणि अधिक काही करतील अशी अपेक्षा मात्र पूर्ण करू शकत नाहीत असा काही कार्टूनचा अर्थ होता.

अंतर्गत सुरक्षेसाठी अजीत दोवाल नक्कीच सक्षम आहेत पण ब्राझील सारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामरीक चर्चेसाठी बद्दल मनात शंका राहतेच जागतिक दहशतवादावर आंतरराष्ट्रीय संस्था त्यांना व्याख्यान द्यायला बोलावतात , तुम्हाला बरे अश्या शंका पडतात. जरा अजून माहिती मिळवून मग लिहिणे

मार्केल ब्राझील ला जाणार हे आठवड्यापूर्वी जगाला माहिती होते ,लोकसत्ता मध्ये तर जर ब्राझील शी जर्मनी जिंकला तर मोदी ह्यांची भेट मार्केल ह्यांच्याशी होण्याची शक्यता नाही. असे वृत्त होते पण मोदी तरीही बर्लिन ला उतरले ह्यामागे नक्कीच त्यांची काही काही कारणे असतील. दिल्लीच्या फुकट्या पत्रकारांना विदेशी सफर घडवून न आणता ह्यावेळी पंतप्रधान कार्यालय त्यांच्या वेब साईट वरन जनतेशी संपर्क साधत आहेत व वृत्त पत्र त्या बातम्या आपल्या पेपरात प्रकाशित करत आहेत. आता पेड न्यूज च्या काळात मिडिया अशी उपाशी राहिली की त्यांना जळजळ होणारच मग ती बाहेर येणार पण तरीही अश्या बातम्या येतच राहणार कारण मोदी सरकार काय करणार हे सांगत बसत नाहीत करून दाखवतात.

आशु जोग Fri, 07/18/2014 - 23:15
या लेखकाची वाक्ये २, ३ ओळींनंतर संपतात. ती संपूच नये असे वाटते. लेखक माहितीपूर्ण आहे का माहित नाही पण फार साधं सोप सरळ लिहीतो... नो कन्फ्यूजन त्याचं आणि वाचकांचही... सध्या एवढच पुरे
लेखनविषय:
लेखनप्रकार
"एकशे वीस कोटींचा देश; बारा क्रिकेटपटू निवडण आणि टिम म्हणून खेळणं जड जाते" हि माझी नवी म्हण, क्रिकेटवरची कॉमेंट मुळीच नाही. आमचाच पक्ष ग्रेट म्हणून टिमकी वाजवणार्‍या (सर्वच भारतीय) राजकीय पक्षांना भारतासारख्या खंदप्राय देशातून पदाला शोभेलसे चार कॅबीनेट मंत्री (गृह,संरक्षण,अर्थ,परराष्ट्र) निवडण जड जाते, असे का ? काळ बदलला इकॉनॉमीची वाटचाल समाजवादाकडन भांडवलशाहीकडे निघाली तरी, एकाधिकार शाही असलेल्या काँग्रेस पक्षाला प्रणव मुखर्जींचा (आर्थीक दृष्टीकोण असलेला) प्रभाव कमी करण्याचा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे, राष्ट्रपतीपदावर नेमणूक करावी लागली. चला आपण याही गोष्टीच अभिनंदन करू. पि.