मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सौभाग्य लेणी

अविनाशकुलकर्णी ·

इतकाच मुद्दाये ना?
घरातल्या रूढिवादी बायकांना ते खटकते ...
आता तुम्ही राहा उभे बाईंच्या पाठीशी. आणि रुढीवादी बायकांना म्हणावं, तुमचे मिस्टर गेल्यावर तुम्ही उतरवा ! या बाई उतरवतील नाही तर नवे मिस्टर आणतील !!

त्या बाईंचे बरोबर आहे. इतरांना त्यावर टिका करण्याचा काहीही हक्क नाही. जर करायचे तर त्यांचे बिनडोक प्रथांना फेकून दिल्या बद्दल अभिनंदनच करायला हवे.

In reply to by अनुप ढेरे

जी प्रथा ती पाळणार्‍याला जबरदस्तीची वाटत नसेल, उलट समाधानकारक अथवा आनंददायक गोष्ट वाटत असेल आणि तिचा दुसर्‍या कोणाला त्याचा विनाकारण त्रास होत नसेल तर ती कृती मला तरी बिंडोक वाटत नाही. मग त्याला प्रथा म्हणा किंवा व्यक्तीस्वातंत्र्य म्हणा... काsssही फरक पडत नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

याउलट, कोणाही व्यक्तीवर आपले मत काही सबळ कारण असल्याशिवाय लादणे हे मला केवळ बिनडोकपणाचेच नाही तर जुलूमाचे वर्तन वाटते.

खटपट्या Fri, 08/22/2014 - 11:29
रूढी राहिल्यात कुठे आज काल. सौ ना पाहिजे तसे जगुद्या. दुनीया गेली खड्यात. काही लोकांमध्ये पतीचे अंत्यविधी होत असतानाच पत्नीच्या बांगड्या फोडतात. हे थांबवायला पाहिजे. बघून मन सुन्न होते.

In reply to by खटपट्या

शिद Fri, 08/22/2014 - 18:12
काही लोकांमध्ये पतीचे अंत्यविधी होत असतानाच पत्नीच्या बांगड्या फोडतात. हे थांबवायला पाहिजे. बघून मन सुन्न होते.
+१११ माझे आजोबा गेले त्यावेळी त्यांची तिरडी उचलण्याआधी तेथे हजर असलेल्या सगळ्या बायकांनी आजीला हळदी-कुंकू लावून डोक्यात गजरे/वेण्या भरले व त्यानंतर तिच्या बांगड्या दगडांनी फोडल्या होत्या. मी आयुष्यात हे सगळं पहिल्यांदाच पहात असल्यामूळे मला क्षणभर कळेच ना की नक्की काय चाललं आहे पण मला ते बघताना खुपच रडू आलं होतं. विदारक होतं ते दृष्य. :(

प्रभाकर पेठकर Fri, 08/22/2014 - 11:31
ह्या सर्व प्रथा परंपरा, पुरुषप्रधान समाजाने ठरविलेल्या आहेत. कुंकवाबरोबरच केशवपन हा विधीही असायचा. त्या मागचा (त्या काळच्या पुरूषी मनोवृत्तीचा) उद्देश असा की विधवांची सर्व सौंदर्यलक्षणे काढून घेऊन त्यांना विद्रुप करावे जेणे करून परपुरुष तिच्याकडे आकर्षित होऊ नये आणि ती स्त्री, व्यभिचाराला उद्द्युक्त होऊ नये. जसजसे समाज सुधारकांकडून प्रयत्न होत गेले तसतसा समाजाच्या विचारधारणेत बदल होत गेला. केशवपनाची क्रूर पद्धत बंद झाली तसेच विधवाविवाहसुद्धा समाजाने स्विकारले. पण अंधवृत्तीने चालू राहिल्या प्रथांमध्ये कुंकू, दागदागिने ह्याकडे दुर्लक्ष झाले. किंवा 'तेव्हढा तरी' फरक असू दे असा अविचार असू शकतो. हल्ली तसेही, जीन्सवर शोभत नाही म्हणून कुंकू न लावण्याची, मंगळसूत्र न वापरण्याची पद्धत आहेच. पण ह्या गोष्टी पती निधनानंतर वापारायच्या की नाहीत ह्याचे स्वातंत्र्य स्त्रिला असावे. तिने हे सर्व सौभाग्यलंकार(?), तिची इच्छा असेल तर, वापरावेतच ह्या मताचा मी आहे. विधवा स्त्री इतकीच, विनापत्य स्त्रियांचीही समस्या असते. आजच्या काळातील दूरदर्शन मालीकांमधूनही विनापत्य महिलेने नवजात बालकाला हात सुद्धा लावायची बंदी दाखविली जाते. एक स्त्रीच दूसर्‍या स्त्रीवर हे अत्याचार करीत असते. आपल्या मूळ लेखातही 'घरातल्या रूढिवादी बायकांना ते खटकते ...' हे वाक्य महिलांनी आपले विचार बदलण्याची आत्यंतिक गरज आहे हेच दर्शविते. विचार बदला, देश बदलेल.

मेल्या नंतर सुध्दा बाई नवर्‍याला मोकळं करायला तयार नाहीये *lol* अवांतरः अकु प्रचंड स्कोप आहे ह्या धाग्यावर टाईमपास करायचा पण सध्दा जास्तवेळ नाहीये ... संध्याकाळी परत येतो *pleasantry*

In reply to by संजय क्षीरसागर

पर्स्पेक्टीव्हवर आहे .... लग्नाने नक्की कोण कोणाला बांधुन ठेवतं ? आमच्या मते तर बायकाच नवर्‍याला बांधुन ठेवतात लग्नाच्या बेडी मध्ये ... म्हणुन मी म्हणालो की बाई नवरा मेल्यावरही त्याला मोकळं करायला तयार नाहीये *new_russian* तुमचे मत ...बाई स्वतःला बांधुन घेते लग्नाच्या बेडीत ... बहुतेक हे असे असावे असा अंदाज आहे ... *DONT_KNOW* अवांतर : असो ,कसे आहात सर ? बरेच दिवस गप्पा मारल्या नाहीयेत , आज गप्पा मारुयात *WRITE* *MAIL*

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि अकुंचा धागाच मौजेसाठी असतो!
लग्नाने नक्की कोण कोणाला बांधुन ठेवतं ?
कुणी कुणाला नाही ! किंवा ज्याला लग्न ही मान्यता आहे हे समजत नाही तो (किंवा ती). (संपादित)

कविता१९७८ Fri, 08/22/2014 - 11:46
सौभाग्य लेणी हा बायकांचा हक्क आहे आणी ती उतरवायची की नाही हे ठरविण्याचा हक्कही बायकांचाच आहे. आमच्या इथे बर्‍याच बायका सौभाग्य लेणी उतरवत नाही. माझ्या मावशीचे मिस्टर वारले होते तेव्हा विधवा झाल्यावर कुठ्ल्याही समारंभात विधवेने सहभागी होउ नये असा समज होता वडीलांकडच्या मंडळींचा पण आम्ही मात्र तिला प्रत्येक समारंभात पुढेच बसवले , बाकीच्यांना मान्य नव्हते पण आम्ही दुर्लक्ष केले. ज्यावेळी माणसाला माणसाची गरज असते त्यावेळी अशी अमानुष वागणुक देणे बरोबर नाही. विधवा होणं न होणं कुणाच्या हातात नसतं आणी कुणालाही त्याने आनंद होत नाही.

तुमचा अभिषेक Fri, 08/22/2014 - 12:02
पुरुषांच्या वाकड्या नजरेपासून सुरक्षाकवच म्हणूनही मंगळसूत्र बरेचदा कामी येते. अर्थात पडणारी नजर पडतेच, पण रेंगाळायचा काळ बरेचदा तुलनेत कमी होतो.

ज्यांचे कुंकूराव हयात आहेत त्या आताच्या बायांनी सौभाग्यलेणी बासनात गुंडाळलेली आहेत………च्यामारी त्या बाईकडे बघूनही कळत नाही ही मूर्ती बुक झालीये का नाही ते (गणपती जवळ आल्याची खूण ) !! आणि बाईना अजूनही हौस आहे … कालाय तस्मै नमः !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

मूर्ती बुक झालीये का कळायला आजूबाजूला कुणी नम्रपणे उभायं का हे पाहावं लागतं. मालाय समदे नमः

सुबोध खरे Fri, 08/22/2014 - 12:45
आमच्या आईची मैत्रीण जिचे यजमान वयाच्या चाळीशीला दुर्दैवाने वारले. तिने मंगळसूत्र बांगड्या घालणे चालू ठेवले याचे कारण ती म्हणाली कि कार्यालयात किंवा रस्त्याने जाताना लोकांच्या नजरा जास्त वेळ रेंगाळत राहतात. कार्यालयात किंवा घराबाहेर सुद्धा लग्न झालेल्या बाईशी लोक जपून वागतात. याच कारणासाठी माझे नौदलातील माझे दोन वैमानिक मित्र गेल्यावर त्यांच्या बायकांना विधवेचे पांढरे कपडे घालू नका असा सल्ला मीच दिला होता. (हि गोष्ट त्यांच्या उत्तरेतील सासू सासर्यांना पटलेली नव्हती.) आज त्या त्याबद्दल माझे आभार मानतात. लोकांची नजर आणी मनोवृत्ती आपण बदलू शकत नाही. आणी मूळ मुद्दा कुणी काय घालावे हे समाजाने का ठरवायचे त्या व्यक्तीलाच ठरवू द्या.

प्रचेतस Fri, 08/22/2014 - 12:49
रच्याकने ही मंगळसूत्राची प्रथा कधी सुरु झाली नेमकी? यादवकाळ संपेपपर्यंत नक्कीच नव्हती. इस्लामिक कालखंडात कधीतरी सुरु झाली असे कुठेतरी वाचल्याचं आठवतंय.

रेवती Fri, 08/22/2014 - 20:58
वरील प्रतिसाद नंतर वाचते पण त्या बाईंना जे काय करायचे तो त्यांचा हक्क आहे हे आधी लिहिते. उगीच बाकीच्यांची लुडबुड कशाला? आणि कोणाला काय खटकेल हे सांगता येते का? त्या खटकू बायकांना काही त्रास देतायत का त्या बाई? की एवढी लेणी अंगावर लेऊन दुसर्‍यांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत? तसं काही नसेल तर गप्प बसा म्हणावे. काये ना, माणसाला सुखाने जगू देत नाहीत आणि मरूही देत नाहीत.

In reply to by आदूबाळ

प्यारे१ Fri, 08/22/2014 - 21:31
मधला एकत्र घालवलेला काळ, त्यामुळं वस्तूंना आलेलं (पक्षी कम्पॅनियन व्यक्तीला वाटणारं) जिवंतपण नि भावनिक गुंतवणूक ह्याबरोबरच सामाजिक महत्त्व आणि सुरक्षितता हे काही मुद्दे. ह्यांचं काय करायचं?

In reply to by प्यारे१

आदूबाळ Fri, 08/22/2014 - 21:51
सहमत आहे. भावनिक गुंतवणूक म्हटलं की अपील नाय. पणः
त्यांनी जाताना माझी सारी सोय केली आहे..त्यांची पेन्शन मला मिळणार आहे ..त्यांनी मला घर व निवा~याची सोय केली आहे..माझ्यावर कोणाच्याच जबाबदाऱ्या ठेवल्या नाहीत
हा मटीरियलिस्टिक कोरडेपणा असेल तर तार्किकतेचे नियम लावायला काय हरकत आहे?

In reply to by आदूबाळ

प्यारे१ Sat, 08/23/2014 - 00:13
>>> मटीरियलिस्टिक कोरडेपणा हे तुम्हाला वाटतंय. त्या बाईंना तेच 'सौभाग्य' वाटतंय. कदाचित कृतज्ञतेची भावना. (जनरल स्टेटमेण्टः लोक ब्रेक अप झालेल्या आपल्या गर्लफ्रेन्डचं नाव पासवर्ड म्हणून आयुष्यभर बाळगतात, तिच्या आठवणीत चेपुवर नाव घेतात, आणखी काय काय करतात ते चालतं काय? ;)) ह्या पेक्षा वाईट पण वास्तववादी विचार करायचाच झाला तर पाशवी शक्ती अंगावर येतील कदाचित पण दागिने 'सोन्याचे' असतात हा 'देखील' एक पैलू असावा. त्याबरोबरच झालेल्या गोष्टीला सामोरं जाण्या ऐवजीची एक सौम्य पळवाट देखील.

In reply to by आदूबाळ

त्यांनी जाताना माझी सारी सोय केली आहे..त्यांची पेन्शन मला मिळणार आहे ..त्यांनी मला घर व निवा~याची सोय केली आहे..माझ्यावर कोणाच्याच जबाबदाऱ्या ठेवल्या नाहीत हा मटीरियलिस्टिक कोरडेपणा नाही तर "नवर्‍याने हे सगळं प्रेमापोटी / भावनेपोटी केलं" अशी भावना मनात ठेवून हे शब्द त्या बाई बोलल्या असतील हीच शक्यता जास्त वाटते.

काका, असे लहान सहान प्रसंग येऊ द्या. छान वाटतात मिपाकर प्रतिसाद देतात ते वाचायला. काही दिवसापासून मला सारख्या उचक्या लागायच्या सालं कारण कळत नव्हतं, आपले लेख दिसले आणि उचकी थांबली. :) -दिलीप बिरुटे

इतकाच मुद्दाये ना?
घरातल्या रूढिवादी बायकांना ते खटकते ...
आता तुम्ही राहा उभे बाईंच्या पाठीशी. आणि रुढीवादी बायकांना म्हणावं, तुमचे मिस्टर गेल्यावर तुम्ही उतरवा ! या बाई उतरवतील नाही तर नवे मिस्टर आणतील !!

त्या बाईंचे बरोबर आहे. इतरांना त्यावर टिका करण्याचा काहीही हक्क नाही. जर करायचे तर त्यांचे बिनडोक प्रथांना फेकून दिल्या बद्दल अभिनंदनच करायला हवे.

In reply to by अनुप ढेरे

जी प्रथा ती पाळणार्‍याला जबरदस्तीची वाटत नसेल, उलट समाधानकारक अथवा आनंददायक गोष्ट वाटत असेल आणि तिचा दुसर्‍या कोणाला त्याचा विनाकारण त्रास होत नसेल तर ती कृती मला तरी बिंडोक वाटत नाही. मग त्याला प्रथा म्हणा किंवा व्यक्तीस्वातंत्र्य म्हणा... काsssही फरक पडत नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

याउलट, कोणाही व्यक्तीवर आपले मत काही सबळ कारण असल्याशिवाय लादणे हे मला केवळ बिनडोकपणाचेच नाही तर जुलूमाचे वर्तन वाटते.

खटपट्या Fri, 08/22/2014 - 11:29
रूढी राहिल्यात कुठे आज काल. सौ ना पाहिजे तसे जगुद्या. दुनीया गेली खड्यात. काही लोकांमध्ये पतीचे अंत्यविधी होत असतानाच पत्नीच्या बांगड्या फोडतात. हे थांबवायला पाहिजे. बघून मन सुन्न होते.

In reply to by खटपट्या

शिद Fri, 08/22/2014 - 18:12
काही लोकांमध्ये पतीचे अंत्यविधी होत असतानाच पत्नीच्या बांगड्या फोडतात. हे थांबवायला पाहिजे. बघून मन सुन्न होते.
+१११ माझे आजोबा गेले त्यावेळी त्यांची तिरडी उचलण्याआधी तेथे हजर असलेल्या सगळ्या बायकांनी आजीला हळदी-कुंकू लावून डोक्यात गजरे/वेण्या भरले व त्यानंतर तिच्या बांगड्या दगडांनी फोडल्या होत्या. मी आयुष्यात हे सगळं पहिल्यांदाच पहात असल्यामूळे मला क्षणभर कळेच ना की नक्की काय चाललं आहे पण मला ते बघताना खुपच रडू आलं होतं. विदारक होतं ते दृष्य. :(

प्रभाकर पेठकर Fri, 08/22/2014 - 11:31
ह्या सर्व प्रथा परंपरा, पुरुषप्रधान समाजाने ठरविलेल्या आहेत. कुंकवाबरोबरच केशवपन हा विधीही असायचा. त्या मागचा (त्या काळच्या पुरूषी मनोवृत्तीचा) उद्देश असा की विधवांची सर्व सौंदर्यलक्षणे काढून घेऊन त्यांना विद्रुप करावे जेणे करून परपुरुष तिच्याकडे आकर्षित होऊ नये आणि ती स्त्री, व्यभिचाराला उद्द्युक्त होऊ नये. जसजसे समाज सुधारकांकडून प्रयत्न होत गेले तसतसा समाजाच्या विचारधारणेत बदल होत गेला. केशवपनाची क्रूर पद्धत बंद झाली तसेच विधवाविवाहसुद्धा समाजाने स्विकारले. पण अंधवृत्तीने चालू राहिल्या प्रथांमध्ये कुंकू, दागदागिने ह्याकडे दुर्लक्ष झाले. किंवा 'तेव्हढा तरी' फरक असू दे असा अविचार असू शकतो. हल्ली तसेही, जीन्सवर शोभत नाही म्हणून कुंकू न लावण्याची, मंगळसूत्र न वापरण्याची पद्धत आहेच. पण ह्या गोष्टी पती निधनानंतर वापारायच्या की नाहीत ह्याचे स्वातंत्र्य स्त्रिला असावे. तिने हे सर्व सौभाग्यलंकार(?), तिची इच्छा असेल तर, वापरावेतच ह्या मताचा मी आहे. विधवा स्त्री इतकीच, विनापत्य स्त्रियांचीही समस्या असते. आजच्या काळातील दूरदर्शन मालीकांमधूनही विनापत्य महिलेने नवजात बालकाला हात सुद्धा लावायची बंदी दाखविली जाते. एक स्त्रीच दूसर्‍या स्त्रीवर हे अत्याचार करीत असते. आपल्या मूळ लेखातही 'घरातल्या रूढिवादी बायकांना ते खटकते ...' हे वाक्य महिलांनी आपले विचार बदलण्याची आत्यंतिक गरज आहे हेच दर्शविते. विचार बदला, देश बदलेल.

मेल्या नंतर सुध्दा बाई नवर्‍याला मोकळं करायला तयार नाहीये *lol* अवांतरः अकु प्रचंड स्कोप आहे ह्या धाग्यावर टाईमपास करायचा पण सध्दा जास्तवेळ नाहीये ... संध्याकाळी परत येतो *pleasantry*

In reply to by संजय क्षीरसागर

पर्स्पेक्टीव्हवर आहे .... लग्नाने नक्की कोण कोणाला बांधुन ठेवतं ? आमच्या मते तर बायकाच नवर्‍याला बांधुन ठेवतात लग्नाच्या बेडी मध्ये ... म्हणुन मी म्हणालो की बाई नवरा मेल्यावरही त्याला मोकळं करायला तयार नाहीये *new_russian* तुमचे मत ...बाई स्वतःला बांधुन घेते लग्नाच्या बेडीत ... बहुतेक हे असे असावे असा अंदाज आहे ... *DONT_KNOW* अवांतर : असो ,कसे आहात सर ? बरेच दिवस गप्पा मारल्या नाहीयेत , आज गप्पा मारुयात *WRITE* *MAIL*

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि अकुंचा धागाच मौजेसाठी असतो!
लग्नाने नक्की कोण कोणाला बांधुन ठेवतं ?
कुणी कुणाला नाही ! किंवा ज्याला लग्न ही मान्यता आहे हे समजत नाही तो (किंवा ती). (संपादित)

कविता१९७८ Fri, 08/22/2014 - 11:46
सौभाग्य लेणी हा बायकांचा हक्क आहे आणी ती उतरवायची की नाही हे ठरविण्याचा हक्कही बायकांचाच आहे. आमच्या इथे बर्‍याच बायका सौभाग्य लेणी उतरवत नाही. माझ्या मावशीचे मिस्टर वारले होते तेव्हा विधवा झाल्यावर कुठ्ल्याही समारंभात विधवेने सहभागी होउ नये असा समज होता वडीलांकडच्या मंडळींचा पण आम्ही मात्र तिला प्रत्येक समारंभात पुढेच बसवले , बाकीच्यांना मान्य नव्हते पण आम्ही दुर्लक्ष केले. ज्यावेळी माणसाला माणसाची गरज असते त्यावेळी अशी अमानुष वागणुक देणे बरोबर नाही. विधवा होणं न होणं कुणाच्या हातात नसतं आणी कुणालाही त्याने आनंद होत नाही.

तुमचा अभिषेक Fri, 08/22/2014 - 12:02
पुरुषांच्या वाकड्या नजरेपासून सुरक्षाकवच म्हणूनही मंगळसूत्र बरेचदा कामी येते. अर्थात पडणारी नजर पडतेच, पण रेंगाळायचा काळ बरेचदा तुलनेत कमी होतो.

ज्यांचे कुंकूराव हयात आहेत त्या आताच्या बायांनी सौभाग्यलेणी बासनात गुंडाळलेली आहेत………च्यामारी त्या बाईकडे बघूनही कळत नाही ही मूर्ती बुक झालीये का नाही ते (गणपती जवळ आल्याची खूण ) !! आणि बाईना अजूनही हौस आहे … कालाय तस्मै नमः !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

मूर्ती बुक झालीये का कळायला आजूबाजूला कुणी नम्रपणे उभायं का हे पाहावं लागतं. मालाय समदे नमः

सुबोध खरे Fri, 08/22/2014 - 12:45
आमच्या आईची मैत्रीण जिचे यजमान वयाच्या चाळीशीला दुर्दैवाने वारले. तिने मंगळसूत्र बांगड्या घालणे चालू ठेवले याचे कारण ती म्हणाली कि कार्यालयात किंवा रस्त्याने जाताना लोकांच्या नजरा जास्त वेळ रेंगाळत राहतात. कार्यालयात किंवा घराबाहेर सुद्धा लग्न झालेल्या बाईशी लोक जपून वागतात. याच कारणासाठी माझे नौदलातील माझे दोन वैमानिक मित्र गेल्यावर त्यांच्या बायकांना विधवेचे पांढरे कपडे घालू नका असा सल्ला मीच दिला होता. (हि गोष्ट त्यांच्या उत्तरेतील सासू सासर्यांना पटलेली नव्हती.) आज त्या त्याबद्दल माझे आभार मानतात. लोकांची नजर आणी मनोवृत्ती आपण बदलू शकत नाही. आणी मूळ मुद्दा कुणी काय घालावे हे समाजाने का ठरवायचे त्या व्यक्तीलाच ठरवू द्या.

प्रचेतस Fri, 08/22/2014 - 12:49
रच्याकने ही मंगळसूत्राची प्रथा कधी सुरु झाली नेमकी? यादवकाळ संपेपपर्यंत नक्कीच नव्हती. इस्लामिक कालखंडात कधीतरी सुरु झाली असे कुठेतरी वाचल्याचं आठवतंय.

रेवती Fri, 08/22/2014 - 20:58
वरील प्रतिसाद नंतर वाचते पण त्या बाईंना जे काय करायचे तो त्यांचा हक्क आहे हे आधी लिहिते. उगीच बाकीच्यांची लुडबुड कशाला? आणि कोणाला काय खटकेल हे सांगता येते का? त्या खटकू बायकांना काही त्रास देतायत का त्या बाई? की एवढी लेणी अंगावर लेऊन दुसर्‍यांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत? तसं काही नसेल तर गप्प बसा म्हणावे. काये ना, माणसाला सुखाने जगू देत नाहीत आणि मरूही देत नाहीत.

In reply to by आदूबाळ

प्यारे१ Fri, 08/22/2014 - 21:31
मधला एकत्र घालवलेला काळ, त्यामुळं वस्तूंना आलेलं (पक्षी कम्पॅनियन व्यक्तीला वाटणारं) जिवंतपण नि भावनिक गुंतवणूक ह्याबरोबरच सामाजिक महत्त्व आणि सुरक्षितता हे काही मुद्दे. ह्यांचं काय करायचं?

In reply to by प्यारे१

आदूबाळ Fri, 08/22/2014 - 21:51
सहमत आहे. भावनिक गुंतवणूक म्हटलं की अपील नाय. पणः
त्यांनी जाताना माझी सारी सोय केली आहे..त्यांची पेन्शन मला मिळणार आहे ..त्यांनी मला घर व निवा~याची सोय केली आहे..माझ्यावर कोणाच्याच जबाबदाऱ्या ठेवल्या नाहीत
हा मटीरियलिस्टिक कोरडेपणा असेल तर तार्किकतेचे नियम लावायला काय हरकत आहे?

In reply to by आदूबाळ

प्यारे१ Sat, 08/23/2014 - 00:13
>>> मटीरियलिस्टिक कोरडेपणा हे तुम्हाला वाटतंय. त्या बाईंना तेच 'सौभाग्य' वाटतंय. कदाचित कृतज्ञतेची भावना. (जनरल स्टेटमेण्टः लोक ब्रेक अप झालेल्या आपल्या गर्लफ्रेन्डचं नाव पासवर्ड म्हणून आयुष्यभर बाळगतात, तिच्या आठवणीत चेपुवर नाव घेतात, आणखी काय काय करतात ते चालतं काय? ;)) ह्या पेक्षा वाईट पण वास्तववादी विचार करायचाच झाला तर पाशवी शक्ती अंगावर येतील कदाचित पण दागिने 'सोन्याचे' असतात हा 'देखील' एक पैलू असावा. त्याबरोबरच झालेल्या गोष्टीला सामोरं जाण्या ऐवजीची एक सौम्य पळवाट देखील.

In reply to by आदूबाळ

त्यांनी जाताना माझी सारी सोय केली आहे..त्यांची पेन्शन मला मिळणार आहे ..त्यांनी मला घर व निवा~याची सोय केली आहे..माझ्यावर कोणाच्याच जबाबदाऱ्या ठेवल्या नाहीत हा मटीरियलिस्टिक कोरडेपणा नाही तर "नवर्‍याने हे सगळं प्रेमापोटी / भावनेपोटी केलं" अशी भावना मनात ठेवून हे शब्द त्या बाई बोलल्या असतील हीच शक्यता जास्त वाटते.

काका, असे लहान सहान प्रसंग येऊ द्या. छान वाटतात मिपाकर प्रतिसाद देतात ते वाचायला. काही दिवसापासून मला सारख्या उचक्या लागायच्या सालं कारण कळत नव्हतं, आपले लेख दिसले आणि उचकी थांबली. :) -दिलीप बिरुटे
माझ्या माहितीत एक फ्यामिली आहे...टिपीकल मध्यम वर्गीय आहेत..सण वार पाळणारे व जमेल तितक्या परंपरा बाऊ न करत जपणारे...एक मुलगा लग्न झालेला ..अमेरिकेत..कुठलीच जबाबदारी नाही.. श्री सेवा निवृत्त झाले ..अन ३-४ महिन्यात त्यांचे निधन झाले....ज्यावेळी सौभाग्य लेणी उतरविण्याची वेळ आली त्या वेळी या बाईंनी त्याला नकार दिला ... तिचे म्हणणे असे होते की मी का सौभाग्य लेणी उतरवू...ते ज्या वेळी माझ्या बरोबर होते ते माझे सौभाग्य होते..आज हि त्यांना विसरू शकत नाही ..

तुझ्या अंगणी

पद्मश्री चित्रे ·

अजय जोशी Sat, 08/23/2014 - 19:55
ऋतु किती हे येतील जातील पुन्हा पुन्हा तू मला शोधशील मनातल्या त्या मुक्या भावना पाउस होवुन नयनी येतील..... सुंदर. पहिले कडवेही आवडले.

अजय जोशी Sat, 08/23/2014 - 19:55
ऋतु किती हे येतील जातील पुन्हा पुन्हा तू मला शोधशील मनातल्या त्या मुक्या भावना पाउस होवुन नयनी येतील..... सुंदर. पहिले कडवेही आवडले.
लेखनविषय:
तुझ्या अंगणी असेल बरसत असाच पाउस अबोल, हळवा टपटपत्या त्या थेंबांमधुनी ऐकशील  तू मंद मारवा.... तुझे ही डोळे येतील भरुनी मेघ जणु आकाशी आतुर सांग कसे मग लपवशील तू मनातले ते वेडे काहूर... कुठे लपवशील माझे हसणे कसे रोखशील माझे गाणे डोळ्यामधले आसू लपवण्या कितिक करशील खुळे बहाणे... तुला सान्गतील जुन्या वेदना आकाशातील मेघ सावळे पुन्हा नव्याने रूजून येतील आठवणींचे कोंब कोवळे...... ऋतु किती हे येतील जातील  पुन्हा पुन्हा तू मला शोधशील मनातल्या त्या मुक्या भावना पाउस होवुन नयनी येतील.....

भुताळी जहाज - १० - क्वीन मेरी

स्पार्टाकस ·

खटपट्या Fri, 08/22/2014 - 06:03
छान माहिती. हे ठिकाण माझ्या राहण्याच्या जागेपासून २ तासावर आहे. जाउन येतो. जाताना प्रिंट आउट घेवून जातो. :) http://www.queenmary.com/

स्पार्टाकस Fri, 08/22/2014 - 09:47
हो. एक रात्र राहीलो होतो. एक न विसरता येण्यासारखा अनुभव आला होता, पण पुन्हा कधीतरी त्याविषयी.

In reply to by स्पार्टाकस

अनुभव नक्की सांगा. च्यायला, स्वप्नात क्वीन मेरी जहाज येऊन किंकाळ्या वगैरे नै जरी आल्या तरी आपले लेखन वाचून वाचून माझ्या मोबाईलची ब्याट्री आपोआप डिस्चार्ज झाल्यासारखी वाटायला लागली आहे. हाही भाग सुप्पर. और भी आने दो. -दिलीप बिरुटे (स्पार्टाकस यांच्या भुताळी जहाजांचा फ्यान)

खटपट्या Fri, 08/22/2014 - 06:03
छान माहिती. हे ठिकाण माझ्या राहण्याच्या जागेपासून २ तासावर आहे. जाउन येतो. जाताना प्रिंट आउट घेवून जातो. :) http://www.queenmary.com/

स्पार्टाकस Fri, 08/22/2014 - 09:47
हो. एक रात्र राहीलो होतो. एक न विसरता येण्यासारखा अनुभव आला होता, पण पुन्हा कधीतरी त्याविषयी.

In reply to by स्पार्टाकस

अनुभव नक्की सांगा. च्यायला, स्वप्नात क्वीन मेरी जहाज येऊन किंकाळ्या वगैरे नै जरी आल्या तरी आपले लेखन वाचून वाचून माझ्या मोबाईलची ब्याट्री आपोआप डिस्चार्ज झाल्यासारखी वाटायला लागली आहे. हाही भाग सुप्पर. और भी आने दो. -दिलीप बिरुटे (स्पार्टाकस यांच्या भुताळी जहाजांचा फ्यान)
लेखनविषय:
लेखनप्रकार

अंगाई गीत

आनंदमयी ·

आनंदमयी Fri, 08/22/2014 - 22:00
ही फक्त अंगाई नाहीये.. अर्थात वाचकांना ती अवघड वाटणं हे माझंच अपयश म्हणायचं!! :( :'( .........................................

आनंदमयी Fri, 08/22/2014 - 22:00
ही फक्त अंगाई नाहीये.. अर्थात वाचकांना ती अवघड वाटणं हे माझंच अपयश म्हणायचं!! :( :'( .........................................
लेखनविषय:
काव्यरस
लोपून तेज जाता हलकेच पश्चिमेला बघ चोरपावलांनी चालून रात्र येई निजले नभात तारे ,निजली उभी धरा ही परि तान्हुल्यास माझ्या का नीज येत नाही? इवली पहा झळाळे नाजूक सोनकाया इवलाच देह भासे इवला हिरण्यगोल तेजाळल्या कळ्यांची कानात कुंडले ही तेजावली झळाळे डोळ्यातुनी अबोल तू तेजगोल बाळा, मी गालबोट काळे रे सोनुल्या तुला मी सोडून दूर जाते घोंगावुनी कधीचा अंधार वाहणार्या मी सावळ्या नदीला हा तेजपुत्र देते तव दिव्य स्पर्श होता उजळेल विश्व सारे मागे उरेल वेडी असहाय्य माउली ही निजली अबोल माया ह्या बंद पेटिकेत परि तान्हुल्यास माझ्या का नीज येत नाही ? © अदिती जोशी

किस्सा - ए - गुलबकावली

तुमचा अभिषेक ·

In reply to by स्पंदना

तुमचा अभिषेक Fri, 08/22/2014 - 11:48
हाहा, अ‍ॅकचुअली दुसर्‍या आयडीने टाकणार होतो, पण ऐन टैमाला विचार बदलला ;) पण प्रेरणास्त्रोत मग राहू दिला तसाच. तेवढीच जाहिरात :)

वेल्लाभट Fri, 08/22/2014 - 10:21
आय्ला! क्लायमॅक्स पर्यंत कथानक पोचलं, आणि तुम्ही शेवटच करून टाकलात राव. मला वाटलं शेवट गुलाबी; आय मीन गोड होईल. पण कसलं काय. असो. मस्त कथा. वाचायला मजा आली.

In reply to by वेल्लाभट

तुमचा अभिषेक Fri, 08/22/2014 - 11:53
या शारुक खान आणि करन जोहर मंडळींनी आपल्याला गुलाबी शेवटांची सवय लाऊन ठेवलीय हो, पण कोणीतरी असलीयतही दाखवायला हवी ना..

In reply to by स्पंदना

तुमचा अभिषेक Fri, 08/22/2014 - 11:48
हाहा, अ‍ॅकचुअली दुसर्‍या आयडीने टाकणार होतो, पण ऐन टैमाला विचार बदलला ;) पण प्रेरणास्त्रोत मग राहू दिला तसाच. तेवढीच जाहिरात :)

वेल्लाभट Fri, 08/22/2014 - 10:21
आय्ला! क्लायमॅक्स पर्यंत कथानक पोचलं, आणि तुम्ही शेवटच करून टाकलात राव. मला वाटलं शेवट गुलाबी; आय मीन गोड होईल. पण कसलं काय. असो. मस्त कथा. वाचायला मजा आली.

In reply to by वेल्लाभट

तुमचा अभिषेक Fri, 08/22/2014 - 11:53
या शारुक खान आणि करन जोहर मंडळींनी आपल्याला गुलाबी शेवटांची सवय लाऊन ठेवलीय हो, पण कोणीतरी असलीयतही दाखवायला हवी ना..
लेखनविषय:
* प्रेरणास्त्रोत - http://misalpav.com/node/27931 तर किस्सा आहे कॉलेजच्या जमान्यातील. कॉलेजचे आमच्या नाव घेत नाही. पण तुमच्या आमच्या, चारचौंघांसारखेच, कट्टा असलेले. ज्यावर वॅलेण्टाईन डे, चॉकोलेट डे, रोज डे, डे बाय डे गुण्यागोविंदाने साजरे होणारे. तर तो ‘रोज डे’ होता की ‘फ्रॅंण्डशिप डे’, हे आता नक्की आठवत नाहीये. कदाचित फ्रॅंण्डशिप डे चे औचित्य साधून वृक्षप्रेमींकडून गुलाबं खपवली जात होती. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक तर पिवळा गुलाब मैत्रीचे प्रतीक. रुपयांत किंमत दोघांचीही सारखीच.

गजरा

अविनाशकुलकर्णी ·

चित्रगुप्त Fri, 08/22/2014 - 01:47
माधव राव हृदय धक्क्याने गेले
आणि..
समोर माधव उभा होता..
यावरून 'माधवराव' आणि 'माधव' हे वेगवेगळे होते की काय, असे वाटले. ऐसा भी होता है यारो. पुढील 'क्रमशः' प्रेमकहाणीच्या प्रतिक्षेत.

In reply to by वेल्लाभट

माधव हा गजरे विकणारा आहे. तो नियमीत गजरे आणून देत असे. पण माधवराव असतांना मोगर्‍याच्या गंधातून पुढचे विषय निघायचे. आता ते गेले म्हटल्यावर गजर्‍यांचा काय उपयोग? हा एक पॉइंट झाला. दुसरी बाजू अशी की, हा माधव गजरेवाला डायरेक्ट बेडरुममधे जातो म्हणजे काय? त्यामुळे नायिकेची मती गुंग झाली आहे.

चित्रगुप्त Fri, 08/22/2014 - 22:52
हा माधव गजरेवाला डायरेक्ट बेडरुममधे जातो म्हणजे काय?
तेव्हढ्यात आत शेजारच्या सुनंदा बाई आल्या.. तुम्ही ठीक आहात ना? सुमतीबाई..एकदम घरातून ओरडण्याचा आवाज आला म्हणून आले..
सुनंदाबाईंची चाहूल लागल्याने माधव पळाला/लपला की काय? ...रहस्यकथा आकार घेते आहे.

चित्रगुप्त Fri, 08/22/2014 - 01:47
माधव राव हृदय धक्क्याने गेले
आणि..
समोर माधव उभा होता..
यावरून 'माधवराव' आणि 'माधव' हे वेगवेगळे होते की काय, असे वाटले. ऐसा भी होता है यारो. पुढील 'क्रमशः' प्रेमकहाणीच्या प्रतिक्षेत.

In reply to by वेल्लाभट

माधव हा गजरे विकणारा आहे. तो नियमीत गजरे आणून देत असे. पण माधवराव असतांना मोगर्‍याच्या गंधातून पुढचे विषय निघायचे. आता ते गेले म्हटल्यावर गजर्‍यांचा काय उपयोग? हा एक पॉइंट झाला. दुसरी बाजू अशी की, हा माधव गजरेवाला डायरेक्ट बेडरुममधे जातो म्हणजे काय? त्यामुळे नायिकेची मती गुंग झाली आहे.

चित्रगुप्त Fri, 08/22/2014 - 22:52
हा माधव गजरेवाला डायरेक्ट बेडरुममधे जातो म्हणजे काय?
तेव्हढ्यात आत शेजारच्या सुनंदा बाई आल्या.. तुम्ही ठीक आहात ना? सुमतीबाई..एकदम घरातून ओरडण्याचा आवाज आला म्हणून आले..
सुनंदाबाईंची चाहूल लागल्याने माधव पळाला/लपला की काय? ...रहस्यकथा आकार घेते आहे.
लेखनविषय:
माधव राव हृदय धक्क्याने गेले..अन सुमतीचे भाव विश्व बदलले. रिटायर्ड झाले अन ६ महिन्याच्या आतच माधव राव गेले.. सुमती एकटी पडली.. एकुलता एक मुलगा परदेशात स्थायिक झाला होता.. मुलगा तिकडेच बोलावत होता पण सुमती बाई म्हणाल्या मला जरा वेळ दे विचार करायला... खरं तर त्यांना भारत व नातेवाईक सोडून जाववत नव्हते.. माधव व सुमतीचे एक मेकावर जिवापाड प्रेम होते..तस ठरवून च लग्न झाले होते पण मस्त जमले होते सुर दोघांचे. सुमतीला मोग~याचा गजरा खुपा आवडायचा व माधव तिला नेमाने आणून देत असे.. तसंच कधी छोटं मोठं भांडण झालं व सुमती नाराज झाली की गजरा हे एकमेव त्यावर औषध असे... दुपारचे जेवण झाले..खरं तर सुमतीला हल्ली फार

Sweater2

विभा११ ·
Sweater2

बेबी 2

mohite jeevan ·

आदूबाळ गुरुवार, 08/21/2014 - 16:02
मी पयला! धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड

इरसाल गुरुवार, 08/21/2014 - 16:26
होवुनही अधिकारी मंडळ झोप्लेले आहे काय ? पहिल्या तीन-चार ओळीनंतर जबरदस्तीने अशुद्ध लेखन करायल जाम त्रास पडलेला दिस्तोय.

धन्या गुरुवार, 08/21/2014 - 16:30
पाँवर आँफ जाँनची गाँड डाँल नाँरमल अबनाँरमल डाँलीला मँडनेस कँन हाँस्पिटलमधुन

तिमा गुरुवार, 08/21/2014 - 17:03
कथा वाचल्यावर मी लिफ्टमधला आरसा फोडून टाकला आहे. आणि घरांतल्या आरशाजवळही मी फिरकत नाही. अशुद्ध लिहायचे क्लासेस आहेत का हो? मला वेटिंगमधे तरी घ्या.

सस्नेह गुरुवार, 08/21/2014 - 18:43
1. लेखनात नसला तरी कथेत दम आहे 2. मिपावरील काही (स्व)कथित कथालेखकाच्या कथेपेक्षा ही कथा उजवी वाटते

In reply to by सस्नेह

एस गुरुवार, 08/21/2014 - 19:13
निरीक्षणे जरी दोन असली तरी प्रतिसाद मात्र एका दगडात दोन पक्ष्यांना घायाळ करणारा आहे. ;-)

सोत्रि गुरुवार, 08/21/2014 - 20:09
नशीब त्या बेबीतल्या बे बर अर्धचँद्र देता येत नाही ते! -(सोकाँजी असे लिहावे का असा विचार करणारा) सोकाजी

टवाळ कार्टा गुरुवार, 08/21/2014 - 20:52
हा विचार येतो व ती लिफ्टमध्ये आसल्ेल्या डाव्या बाजुच्या आरशात ती स्वत:चा चेहरा न्याहळते, तो पर्यत आचानक पाँवर कमी जास्त होऊन पाँवर आँफ होते
लिफ्ट खाली येताना "प्रर्थना" केलेली...वर जाताना नाही...मग असे होणारच =))

रामदास गुरुवार, 08/21/2014 - 21:58
जर बेबीबर अनुस्वार दिला असता तर आणखी मनोरंजक कथा झाली असती उदाहरणार्थ :'आय कँन किल यु बेंबी, विदाऊट यु टच,' 'बेंबी माय बेस्ट फेन्ड,'आय लव यु,' मुली बेंबीकडे पाहुन हासत ते लिफ्टच्या बाहेर येतात.

आदिजोशी Fri, 08/22/2014 - 18:48
मिपावरील टवाळभैरवांकडे लक्ष देऊ नकोस. कथा छान होत आहे. चांगली रंगू दे. ४ ऐवजी ६ भाग झाले तरी चालतील. तू लिहित रहा. माझ्यासारखे तुझे अनेक चाहते आहेत. आम्ही वाचतो आहोत. चेष्टा मनावर घेऊन लिखाणावर परिणाम होऊ नकोस.

In reply to by आदिजोशी

तिमा Fri, 08/22/2014 - 20:29
चेष्टा मनावर घेऊन लिखाणावर परिणाम होऊ नकोस. म्हणजे, चेष्टेचा परिणाम होऊन चुकून सुद्धा शुद्ध लिहू नकोस, असेच ना ? - मवाळभैरव

सखी Fri, 08/22/2014 - 22:30
'तु आता काही बोलु नकोस मस्त तुझ्याकडे मी आठवडाभर राहणार आहे,बरं मला सांग काय झालं नेमके?,' जीवनभाऊ ही वर ठळक केलेली दोन्ही वाक्य फक्त एका ओळीत तुम्हीच लिहु शकता. बाकी स्नेहांकिताने केलेली निरीक्षणे अचुक आहेत, तिचं आणि आपलं मत एकदम सेम टु सेम.

आदूबाळ गुरुवार, 08/21/2014 - 16:02
मी पयला! धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड

इरसाल गुरुवार, 08/21/2014 - 16:26
होवुनही अधिकारी मंडळ झोप्लेले आहे काय ? पहिल्या तीन-चार ओळीनंतर जबरदस्तीने अशुद्ध लेखन करायल जाम त्रास पडलेला दिस्तोय.

धन्या गुरुवार, 08/21/2014 - 16:30
पाँवर आँफ जाँनची गाँड डाँल नाँरमल अबनाँरमल डाँलीला मँडनेस कँन हाँस्पिटलमधुन

तिमा गुरुवार, 08/21/2014 - 17:03
कथा वाचल्यावर मी लिफ्टमधला आरसा फोडून टाकला आहे. आणि घरांतल्या आरशाजवळही मी फिरकत नाही. अशुद्ध लिहायचे क्लासेस आहेत का हो? मला वेटिंगमधे तरी घ्या.

सस्नेह गुरुवार, 08/21/2014 - 18:43
1. लेखनात नसला तरी कथेत दम आहे 2. मिपावरील काही (स्व)कथित कथालेखकाच्या कथेपेक्षा ही कथा उजवी वाटते

In reply to by सस्नेह

एस गुरुवार, 08/21/2014 - 19:13
निरीक्षणे जरी दोन असली तरी प्रतिसाद मात्र एका दगडात दोन पक्ष्यांना घायाळ करणारा आहे. ;-)

सोत्रि गुरुवार, 08/21/2014 - 20:09
नशीब त्या बेबीतल्या बे बर अर्धचँद्र देता येत नाही ते! -(सोकाँजी असे लिहावे का असा विचार करणारा) सोकाजी

टवाळ कार्टा गुरुवार, 08/21/2014 - 20:52
हा विचार येतो व ती लिफ्टमध्ये आसल्ेल्या डाव्या बाजुच्या आरशात ती स्वत:चा चेहरा न्याहळते, तो पर्यत आचानक पाँवर कमी जास्त होऊन पाँवर आँफ होते
लिफ्ट खाली येताना "प्रर्थना" केलेली...वर जाताना नाही...मग असे होणारच =))

रामदास गुरुवार, 08/21/2014 - 21:58
जर बेबीबर अनुस्वार दिला असता तर आणखी मनोरंजक कथा झाली असती उदाहरणार्थ :'आय कँन किल यु बेंबी, विदाऊट यु टच,' 'बेंबी माय बेस्ट फेन्ड,'आय लव यु,' मुली बेंबीकडे पाहुन हासत ते लिफ्टच्या बाहेर येतात.

आदिजोशी Fri, 08/22/2014 - 18:48
मिपावरील टवाळभैरवांकडे लक्ष देऊ नकोस. कथा छान होत आहे. चांगली रंगू दे. ४ ऐवजी ६ भाग झाले तरी चालतील. तू लिहित रहा. माझ्यासारखे तुझे अनेक चाहते आहेत. आम्ही वाचतो आहोत. चेष्टा मनावर घेऊन लिखाणावर परिणाम होऊ नकोस.

In reply to by आदिजोशी

तिमा Fri, 08/22/2014 - 20:29
चेष्टा मनावर घेऊन लिखाणावर परिणाम होऊ नकोस. म्हणजे, चेष्टेचा परिणाम होऊन चुकून सुद्धा शुद्ध लिहू नकोस, असेच ना ? - मवाळभैरव

सखी Fri, 08/22/2014 - 22:30
'तु आता काही बोलु नकोस मस्त तुझ्याकडे मी आठवडाभर राहणार आहे,बरं मला सांग काय झालं नेमके?,' जीवनभाऊ ही वर ठळक केलेली दोन्ही वाक्य फक्त एका ओळीत तुम्हीच लिहु शकता. बाकी स्नेहांकिताने केलेली निरीक्षणे अचुक आहेत, तिचं आणि आपलं मत एकदम सेम टु सेम.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बेबी लिफ्ट जवळ येऊन थांबली, वरुन कोणीतरी खाली येत आहे हे त्या लिफ्टच्या बाणावरुन समजले, ती वेंटीग आवस्थेत थांबली. तीच्या आजु बाजुला कोणी नव्हते, तरी ही ती कोणीतरी येतील का ते पाहत होती. पण कदापीही नाही,पण तीली भीती वाटत होती ती पाँवर आँफ होण्याची, बर्याच वेळा ती आपार्टमेटमध्ये आसताना लाईट गेली होती, ती कधी कधी प्रर्थना करीत की 'प्लिज पाँवर जाऊ नये,' आचानक लिफ्टचे दार उघडते, व त्या मधुन दोन जोडपी बाहेर येतात, ते दोघे पुरुष एकमेकाच्या कानात बेबी कडे पाहुन बोलतात, तर त्याच्याबरोबरीच्या मुली बेबीकडे पाहुन हासत ते लिफ्टच्या बाहेर येतात. बेबी त्याच्याकडे बघुन खाली मान घालते, व ती लिफ्टमध्ये जाते,त

भुताळी जहाज - ९ - जोयिता

स्पार्टाकस ·

प्रमोद देर्देकर गुरुवार, 08/21/2014 - 10:33
हायला तुमच्या कडे तर खजिनाच आहे की असल्या गोष्टींचा. लय भारी. अजुन येवुद्या. बोटी ऐवजी एखाद्या स्थळांविषयी पण असे लेख असतील तर येवुद्या.

प्रमोद देर्देकर गुरुवार, 08/21/2014 - 14:36
गणप्याशेट अरे ते संदर्भ संग्रहातली पुस्तके पाहिलीस ना. ते आपल्याला या पुस्ताकातलेच उतारे अनुवाद करुन सांगत आहेत. मग आता अणखीन मराठीत पुस्तक कशाला हवे आहे तुला. त्यातुन अनुवादासाठी परवानगी मागणं आलं ते वेगळंच.

In reply to by प्यारे१

मुक्त विहारि गुरुवार, 08/21/2014 - 20:15
आयला... हा एक वेगळा काथ्या-कुटाचा विषय होवू शकतो. असो, कारण समुद्र उल्लंघन केलेच नसते तर रामायण पण घडले नसते. जावूदे, ह्या इतक्या उत्तम कथा-मालिकेला कलंक नको. जमल्यास एखादा ह्याच विषयावर काथ्या कुटाचा धागा काढावा म्हणतो....

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा गुरुवार, 08/21/2014 - 20:54
कारण समुद्र उल्लंघन केलेच नसते तर रामायण पण घडले नसते.
सेतु होता ना...मग रस्ता कसा चुकणार ;)

एस गुरुवार, 08/21/2014 - 19:08
स्पार्टाकसभौ, तुमचा मायबोलीवरील गेडेसालचा झुंजार योध्दा हा लेख आत्ताच वाचनात आला. आमची शाखा फक्त मिपावरच असल्यानं त्यावर तिथे प्रतिक्रिया द्यायला जमलं नाही. पण तुम्ही मिपावरपण तुमचे सर्व लेखन टाकत चला अशी विनंती. तसेच असे लेखन इतरत्र सर्वप्रथम प्रकाशित झाल्यावर एका दिवसाचे आत इथे प्रकाशित करावे किंवा सहा महिन्यानंतर करावे असे काही इथे नाही *. त्यामुळे इतरत्र-पूर्वप्रकाशित लेखही इथे टाकून द्या. म्हणजे आम्हां मिपाकरांना मेजवानी मिळेल. :-) * असा माझा वैयक्तिक अंदाज आहे. अधिकृत भूमिका वेगळी असू शकते. संमं चूभूदेघे. डिस्क्लेमर टाकलेला बरा! ;-)

In reply to by एस

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 08/21/2014 - 22:44
जुने(?) लिखाण टाकले की काही स्वयंघोषित मिपाप्रेमी असामान्य सदस्यांचा मस्तकशूळ उठतो, हे तुम्हास माहित दिसत नाही. पण स्पार्टाकस भाऊ, तरीही दुर्लक्ष करून ते लेखन टाकाच. आपला पाठिंबा आहे :-)

In reply to by एस

गणपा Fri, 08/22/2014 - 13:44
त्यामुळे इतरत्र-पूर्वप्रकाशित लेखही इथे टाकून द्या. म्हणजे आम्हां मिपाकरांना मेजवानी मिळेल.
सहमत. मिपावर इतरत्र-पूर्वप्रकाशित लेखनाला आडकाठी नाही. फक्त दिवाळी अंक, गणेश-लेखमाला यांसारख्या प्रकल्पांसाठी लेखन पाठवताना ते नवं (इतरत्र-पूर्वप्रकाशित न झालेलं) आसावं आणि मिपावर प्रकशित झाल्यावर किमान महिनाभर तरी ते लेखन अन्यत्र करु नये अशी अट असते.

पैसा गुरुवार, 08/21/2014 - 23:06
मस्त लिहिलंय! मात्र चाचेगिरी, लूटमार, खून अशा प्रकारचे गुन्हे यशस्वीरीत्या घडले असले तर असं होणं शक्य आहे. उपग्रह, रडार इ असूनही अजूनही समुद्रावर असे प्रकार होतातच की!

प्रमोद देर्देकर गुरुवार, 08/21/2014 - 10:33
हायला तुमच्या कडे तर खजिनाच आहे की असल्या गोष्टींचा. लय भारी. अजुन येवुद्या. बोटी ऐवजी एखाद्या स्थळांविषयी पण असे लेख असतील तर येवुद्या.

प्रमोद देर्देकर गुरुवार, 08/21/2014 - 14:36
गणप्याशेट अरे ते संदर्भ संग्रहातली पुस्तके पाहिलीस ना. ते आपल्याला या पुस्ताकातलेच उतारे अनुवाद करुन सांगत आहेत. मग आता अणखीन मराठीत पुस्तक कशाला हवे आहे तुला. त्यातुन अनुवादासाठी परवानगी मागणं आलं ते वेगळंच.

In reply to by प्यारे१

मुक्त विहारि गुरुवार, 08/21/2014 - 20:15
आयला... हा एक वेगळा काथ्या-कुटाचा विषय होवू शकतो. असो, कारण समुद्र उल्लंघन केलेच नसते तर रामायण पण घडले नसते. जावूदे, ह्या इतक्या उत्तम कथा-मालिकेला कलंक नको. जमल्यास एखादा ह्याच विषयावर काथ्या कुटाचा धागा काढावा म्हणतो....

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा गुरुवार, 08/21/2014 - 20:54
कारण समुद्र उल्लंघन केलेच नसते तर रामायण पण घडले नसते.
सेतु होता ना...मग रस्ता कसा चुकणार ;)

एस गुरुवार, 08/21/2014 - 19:08
स्पार्टाकसभौ, तुमचा मायबोलीवरील गेडेसालचा झुंजार योध्दा हा लेख आत्ताच वाचनात आला. आमची शाखा फक्त मिपावरच असल्यानं त्यावर तिथे प्रतिक्रिया द्यायला जमलं नाही. पण तुम्ही मिपावरपण तुमचे सर्व लेखन टाकत चला अशी विनंती. तसेच असे लेखन इतरत्र सर्वप्रथम प्रकाशित झाल्यावर एका दिवसाचे आत इथे प्रकाशित करावे किंवा सहा महिन्यानंतर करावे असे काही इथे नाही *. त्यामुळे इतरत्र-पूर्वप्रकाशित लेखही इथे टाकून द्या. म्हणजे आम्हां मिपाकरांना मेजवानी मिळेल. :-) * असा माझा वैयक्तिक अंदाज आहे. अधिकृत भूमिका वेगळी असू शकते. संमं चूभूदेघे. डिस्क्लेमर टाकलेला बरा! ;-)

In reply to by एस

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 08/21/2014 - 22:44
जुने(?) लिखाण टाकले की काही स्वयंघोषित मिपाप्रेमी असामान्य सदस्यांचा मस्तकशूळ उठतो, हे तुम्हास माहित दिसत नाही. पण स्पार्टाकस भाऊ, तरीही दुर्लक्ष करून ते लेखन टाकाच. आपला पाठिंबा आहे :-)

In reply to by एस

गणपा Fri, 08/22/2014 - 13:44
त्यामुळे इतरत्र-पूर्वप्रकाशित लेखही इथे टाकून द्या. म्हणजे आम्हां मिपाकरांना मेजवानी मिळेल.
सहमत. मिपावर इतरत्र-पूर्वप्रकाशित लेखनाला आडकाठी नाही. फक्त दिवाळी अंक, गणेश-लेखमाला यांसारख्या प्रकल्पांसाठी लेखन पाठवताना ते नवं (इतरत्र-पूर्वप्रकाशित न झालेलं) आसावं आणि मिपावर प्रकशित झाल्यावर किमान महिनाभर तरी ते लेखन अन्यत्र करु नये अशी अट असते.

पैसा गुरुवार, 08/21/2014 - 23:06
मस्त लिहिलंय! मात्र चाचेगिरी, लूटमार, खून अशा प्रकारचे गुन्हे यशस्वीरीत्या घडले असले तर असं होणं शक्य आहे. उपग्रह, रडार इ असूनही अजूनही समुद्रावर असे प्रकार होतातच की!
लेखनविषय:
लेखनप्रकार

Sweater

विभा११ ·
Sweater

पैसा गुरुवार, 08/21/2014 - 09:24
सुरेख आहे. किती वेळ लागला, लोकर किती लागली, साईझ काय आहे या सगळ्याची माहिती द्या जरा!

एस गुरुवार, 08/21/2014 - 19:44
ह्यातलं अजिबात काही कळत नाही. पण स्वेटर आवडला! :-) अजून येऊ द्यात!

दादा कोंडके गुरुवार, 08/21/2014 - 20:33
घाईघाईत विणल्यासारखा वाटतोय. ़वालरच्या वरती टोकाला आणि बरोबर त्याच रेषेत खालच्या टोकाला धागा निघालेला दिसतोय. तसेच गळ्याच्या भोवतीची वीणपण जाडी-भरडी आली आहे. रंगसंगतीसुद्धा जमली नाही.

पैसा गुरुवार, 08/21/2014 - 09:24
सुरेख आहे. किती वेळ लागला, लोकर किती लागली, साईझ काय आहे या सगळ्याची माहिती द्या जरा!

एस गुरुवार, 08/21/2014 - 19:44
ह्यातलं अजिबात काही कळत नाही. पण स्वेटर आवडला! :-) अजून येऊ द्यात!

दादा कोंडके गुरुवार, 08/21/2014 - 20:33
घाईघाईत विणल्यासारखा वाटतोय. ़वालरच्या वरती टोकाला आणि बरोबर त्याच रेषेत खालच्या टोकाला धागा निघालेला दिसतोय. तसेच गळ्याच्या भोवतीची वीणपण जाडी-भरडी आली आहे. रंगसंगतीसुद्धा जमली नाही.