मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा दिवाळी अंक २०१४ - सूचना.

दिवाळी अंक ·

प्रभाकर पेठकर Sun, 08/24/2014 - 14:27
धन्यवाद आणि मिपाच्या पाठीवर एक कौतुकाची थाप. नक्कीच, दिवाळी अंकास एखादा लेख, एखादी पाककृती पाठवून सक्रिय सहभागाचा प्रयत्न करेन.

एस Sun, 08/24/2014 - 22:23
ह्यावर्षी चार ओळी दिवाळी अंकासाठी खरडण्याचा निश्चितच विचार केला जाईल.

पैसा Mon, 08/25/2014 - 12:56
पेठकर काका, स्वॅप्स, धन्यवाद! लेखाची वाट बघत आहे. सुहास झेले, अजून जरा मोठ्या शुभेच्छा पाहिजेत, एक पानभर! :P

In reply to by टवाळ कार्टा

आदूबाळ Mon, 08/25/2014 - 14:43
त्याचबरोबर आतिवास, स्नेहांकिता, गवि, रामदास, जयंत कुलकर्णी, रणजीत चितळे, जैक डेनियल, अभ्या, इ. नियमित न लिहिणार्या मंडळींनीही लिहायचं मनावर घ्यावं ही विनंती. मोजी आणि मकले यांनाही आग्रहाची विनंती ;)

In reply to by स्पा

पैसा Mon, 08/25/2014 - 15:15
त्याशिवाय टवाळ कार्टा, आदूबाळ, सौंदाळा आणि स्पा याम्च्या लेखाच्या प्रतीक्षेत. (स्पा यांनी गेली २ वर्षे कबूल करून कल्टी मारली होती याची झाईर आठवण करून देत आहे.)

In reply to by पैसा

सस्नेह Mon, 08/25/2014 - 15:50
ज्योती, यशोधरा, प्यारे १, मस्त कलंदर व मोदक यांनाही आग्रहाची लेखन विनंती अ

भाते Mon, 08/25/2014 - 15:00
दिवाळी अंकासाठी समस्त मिपाकरांना लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा! दिवाळी अंकाची वाट पाहतो आहे.

In reply to by मुक्त विहारि

प्रभाकर पेठकर Tue, 08/26/2014 - 01:22
माझ्या लहानपणी एकदा वर्तमानपत्रात बातमी छापून आली होती. 'हवामानखात्याच्या अंदाजानुसार यंदाही ७ जून रोजी पावसाळा सुरु होईल' ह्या बातमीचा संदर्भ देऊन दुसर्‍या दिवशी आचार्य अत्रे ह्यांची टिपण्णी आली होती, 'एक तारखेला पाऊस सुरु झाला तरी जनतेने, 'पावसाळा सुरु झाला आहे' असे मानू नये.'

पैसा Tue, 08/26/2014 - 23:52
चौथा कोनाडा, मिका आणि दशानन, लिखाणाची वाट बघते. पुढची आठवण कधी करू ते सांगा!

In reply to by पैसा

चौथा कोनाडा गुरुवार, 08/28/2014 - 12:19
उत्तेजनासाठी धन्यवाद, पैसाताई ! लिखाण चालू आहे. अधून मधून आठवण करून दिली तरी चालेल. असा पुश मिळाला की वेळेत होइल.

एस गुरुवार, 08/28/2014 - 14:17
१. कोणकोणत्या साहित्यप्रकारात लेखन अपेक्षित आहे. कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, कादंबरी इ. प्रकारचे साहित्य पाठवावे.
चित्र चालेल काय हो? फोटूबिटू? की 'वर्थ अ थाउजंड वर्ड्स' हे वर्ड्समध्येच पाहिजे?

चिगो Mon, 09/01/2014 - 11:27
दिवाळी अंकासाठी शुभेच्छा.. मागील दोन अंकांप्रमाणे हा दिवाळी अंकदेखील दर्जेदारच असणार ह्याबद्दल शंका नाही.. :-)

पैसा गुरुवार, 09/04/2014 - 13:52
ईशा१२३, माम्लेदारचा पंखा, लिहायला सुरुवात झाली का?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

प्रभाकर पेठकर Mon, 09/08/2014 - 16:10
दूरचित्रवाणीवरील जाहिराती. वाचन संस्कृती मागे पडते आहे का? स्त्रिचा सन्मान - मुलांवर करायचा संस्कार. ऐहिकतेचा प्रभाव आणि मनःस्वास्थ. आरोग्यदायी जीवनपद्धती. व्यायामाचे महत्व. बचतीचे महत्व आणि मार्ग. ऋतु हिरवा. पावसाळी सहल. पर्यावरण रक्षण. कौटुंबिक विनोदी प्रसंग. कुटुंबप्रमुख.

चौकटराजा Fri, 09/05/2014 - 05:53
एक पी डी एफ करून ती ई -मेलवर पाठवू का ?. त्यात मजकूर व चित्रेही असतील. विषय - युरोपातील वास्तुकलेचा खजिना .

In reply to by चौकटराजा

पैसा Fri, 09/05/2014 - 09:25
धाग्याप्रमाणे लेखन करून जी फाईल तयार होते (टेक्स्ट फाईल) ती जीमेल वर पाठवा.

चौथा कोनाडा Sun, 09/14/2014 - 22:43
लेख पाठवला आहे (हुश्श्य ! झाला बाबा मुदतीत पुर्ण लिहून ! कॉलेज सबमिशनचे दिवस आठवले) ७ एमबी ची वर्ड फाईल पोहोचली असेल ना जीमेलने ? काय म्हणतायत संपादक ?

In reply to by चौथा कोनाडा

पैसा Sun, 09/14/2014 - 23:05
लेख छान आहे! मात्र उत्तर पाठवलंय तशी टेक्स्ट फाईल पाठवा प्लीज! इतकी चित्रे असतील तर आम्हाला पुन्हा मिपावर अपलोड करायला फार त्रास होईल.

In reply to by पैसा

चौथा कोनाडा Mon, 09/15/2014 - 19:04
अभिप्रायासाठी मनापासून धन्यवाद ! कुठे "दिपावली" या विभागातच लेखन करायचे ना ? मला Insert Picture असा पर्याय कुठे दिसला नाही. स्क्रीन वर दिसणारा "Add a New File" " Browse" आणी "Upload' हाच तो पर्याय का? याने केले व पूर्वपरीक्षण ला क्लिक केले तरी

In reply to by आदूबाळ

काउबॉय Mon, 09/15/2014 - 18:49
यावर दुमत नाही पण तो एक स्वतंत्र साहित्य प्रकार आहे. मी कथानक रहस्यमई असणार्या कथाबिजाबाबत बोलत आहे.... नुसतेच रहस्यमयी शब्द असणार्या कथांबाबत न्हवे :)

एस Wed, 09/17/2014 - 11:33
अर्धा टंकून व्यनि करायला गेलो स्वतःला आणि मिपा बंद पडले. :-( पुढच्या दिवाळीच्या आत लिहून पूर्ण करण्याचे आश्वासन देतो. :-)

प्रभाकर पेठकर Wed, 09/24/2014 - 14:00
दिवाळी अंक २०१४ ची साहित्य स्विकारण्याची तारीख उलटून गेल्यामुळे दिवाळी अंक २०१४ चे दरवाजे आता बंद झाले आहेत का? कि किलकिले उघडे आहेत?

झकासराव Fri, 10/31/2014 - 13:59
दिवाळी अंक उत्तम झाला आहे. :) गवि, रामदास काका, प्रभु सर, जेपी, जॅक डॅनियल्स ह्यांनी देखील लेखणी सरसावयला हवी होती असं वाटलं. अजुन मोठा अंक वाचायला आमची ना नाही :)

मदनबाण Tue, 11/04/2014 - 10:12
मूळ विषया पासुन जराचे अवांतर :- आपले मिपा आयबीएन लोकमतच्या "वाचाल तर वाचाल" कार्यक्रमात दिसले. :) इतर मराठी संकेतस्थळे सुद्धा दिसली. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }

प्रभाकर पेठकर Sun, 08/24/2014 - 14:27
धन्यवाद आणि मिपाच्या पाठीवर एक कौतुकाची थाप. नक्कीच, दिवाळी अंकास एखादा लेख, एखादी पाककृती पाठवून सक्रिय सहभागाचा प्रयत्न करेन.

एस Sun, 08/24/2014 - 22:23
ह्यावर्षी चार ओळी दिवाळी अंकासाठी खरडण्याचा निश्चितच विचार केला जाईल.

पैसा Mon, 08/25/2014 - 12:56
पेठकर काका, स्वॅप्स, धन्यवाद! लेखाची वाट बघत आहे. सुहास झेले, अजून जरा मोठ्या शुभेच्छा पाहिजेत, एक पानभर! :P

In reply to by टवाळ कार्टा

आदूबाळ Mon, 08/25/2014 - 14:43
त्याचबरोबर आतिवास, स्नेहांकिता, गवि, रामदास, जयंत कुलकर्णी, रणजीत चितळे, जैक डेनियल, अभ्या, इ. नियमित न लिहिणार्या मंडळींनीही लिहायचं मनावर घ्यावं ही विनंती. मोजी आणि मकले यांनाही आग्रहाची विनंती ;)

In reply to by स्पा

पैसा Mon, 08/25/2014 - 15:15
त्याशिवाय टवाळ कार्टा, आदूबाळ, सौंदाळा आणि स्पा याम्च्या लेखाच्या प्रतीक्षेत. (स्पा यांनी गेली २ वर्षे कबूल करून कल्टी मारली होती याची झाईर आठवण करून देत आहे.)

In reply to by पैसा

सस्नेह Mon, 08/25/2014 - 15:50
ज्योती, यशोधरा, प्यारे १, मस्त कलंदर व मोदक यांनाही आग्रहाची लेखन विनंती अ

भाते Mon, 08/25/2014 - 15:00
दिवाळी अंकासाठी समस्त मिपाकरांना लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा! दिवाळी अंकाची वाट पाहतो आहे.

In reply to by मुक्त विहारि

प्रभाकर पेठकर Tue, 08/26/2014 - 01:22
माझ्या लहानपणी एकदा वर्तमानपत्रात बातमी छापून आली होती. 'हवामानखात्याच्या अंदाजानुसार यंदाही ७ जून रोजी पावसाळा सुरु होईल' ह्या बातमीचा संदर्भ देऊन दुसर्‍या दिवशी आचार्य अत्रे ह्यांची टिपण्णी आली होती, 'एक तारखेला पाऊस सुरु झाला तरी जनतेने, 'पावसाळा सुरु झाला आहे' असे मानू नये.'

पैसा Tue, 08/26/2014 - 23:52
चौथा कोनाडा, मिका आणि दशानन, लिखाणाची वाट बघते. पुढची आठवण कधी करू ते सांगा!

In reply to by पैसा

चौथा कोनाडा गुरुवार, 08/28/2014 - 12:19
उत्तेजनासाठी धन्यवाद, पैसाताई ! लिखाण चालू आहे. अधून मधून आठवण करून दिली तरी चालेल. असा पुश मिळाला की वेळेत होइल.

एस गुरुवार, 08/28/2014 - 14:17
१. कोणकोणत्या साहित्यप्रकारात लेखन अपेक्षित आहे. कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, कादंबरी इ. प्रकारचे साहित्य पाठवावे.
चित्र चालेल काय हो? फोटूबिटू? की 'वर्थ अ थाउजंड वर्ड्स' हे वर्ड्समध्येच पाहिजे?

चिगो Mon, 09/01/2014 - 11:27
दिवाळी अंकासाठी शुभेच्छा.. मागील दोन अंकांप्रमाणे हा दिवाळी अंकदेखील दर्जेदारच असणार ह्याबद्दल शंका नाही.. :-)

पैसा गुरुवार, 09/04/2014 - 13:52
ईशा१२३, माम्लेदारचा पंखा, लिहायला सुरुवात झाली का?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

प्रभाकर पेठकर Mon, 09/08/2014 - 16:10
दूरचित्रवाणीवरील जाहिराती. वाचन संस्कृती मागे पडते आहे का? स्त्रिचा सन्मान - मुलांवर करायचा संस्कार. ऐहिकतेचा प्रभाव आणि मनःस्वास्थ. आरोग्यदायी जीवनपद्धती. व्यायामाचे महत्व. बचतीचे महत्व आणि मार्ग. ऋतु हिरवा. पावसाळी सहल. पर्यावरण रक्षण. कौटुंबिक विनोदी प्रसंग. कुटुंबप्रमुख.

चौकटराजा Fri, 09/05/2014 - 05:53
एक पी डी एफ करून ती ई -मेलवर पाठवू का ?. त्यात मजकूर व चित्रेही असतील. विषय - युरोपातील वास्तुकलेचा खजिना .

In reply to by चौकटराजा

पैसा Fri, 09/05/2014 - 09:25
धाग्याप्रमाणे लेखन करून जी फाईल तयार होते (टेक्स्ट फाईल) ती जीमेल वर पाठवा.

चौथा कोनाडा Sun, 09/14/2014 - 22:43
लेख पाठवला आहे (हुश्श्य ! झाला बाबा मुदतीत पुर्ण लिहून ! कॉलेज सबमिशनचे दिवस आठवले) ७ एमबी ची वर्ड फाईल पोहोचली असेल ना जीमेलने ? काय म्हणतायत संपादक ?

In reply to by चौथा कोनाडा

पैसा Sun, 09/14/2014 - 23:05
लेख छान आहे! मात्र उत्तर पाठवलंय तशी टेक्स्ट फाईल पाठवा प्लीज! इतकी चित्रे असतील तर आम्हाला पुन्हा मिपावर अपलोड करायला फार त्रास होईल.

In reply to by पैसा

चौथा कोनाडा Mon, 09/15/2014 - 19:04
अभिप्रायासाठी मनापासून धन्यवाद ! कुठे "दिपावली" या विभागातच लेखन करायचे ना ? मला Insert Picture असा पर्याय कुठे दिसला नाही. स्क्रीन वर दिसणारा "Add a New File" " Browse" आणी "Upload' हाच तो पर्याय का? याने केले व पूर्वपरीक्षण ला क्लिक केले तरी

In reply to by आदूबाळ

काउबॉय Mon, 09/15/2014 - 18:49
यावर दुमत नाही पण तो एक स्वतंत्र साहित्य प्रकार आहे. मी कथानक रहस्यमई असणार्या कथाबिजाबाबत बोलत आहे.... नुसतेच रहस्यमयी शब्द असणार्या कथांबाबत न्हवे :)

एस Wed, 09/17/2014 - 11:33
अर्धा टंकून व्यनि करायला गेलो स्वतःला आणि मिपा बंद पडले. :-( पुढच्या दिवाळीच्या आत लिहून पूर्ण करण्याचे आश्वासन देतो. :-)

प्रभाकर पेठकर Wed, 09/24/2014 - 14:00
दिवाळी अंक २०१४ ची साहित्य स्विकारण्याची तारीख उलटून गेल्यामुळे दिवाळी अंक २०१४ चे दरवाजे आता बंद झाले आहेत का? कि किलकिले उघडे आहेत?

झकासराव Fri, 10/31/2014 - 13:59
दिवाळी अंक उत्तम झाला आहे. :) गवि, रामदास काका, प्रभु सर, जेपी, जॅक डॅनियल्स ह्यांनी देखील लेखणी सरसावयला हवी होती असं वाटलं. अजुन मोठा अंक वाचायला आमची ना नाही :)

मदनबाण Tue, 11/04/2014 - 10:12
मूळ विषया पासुन जराचे अवांतर :- आपले मिपा आयबीएन लोकमतच्या "वाचाल तर वाचाल" कार्यक्रमात दिसले. :) इतर मराठी संकेतस्थळे सुद्धा दिसली. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }
राम राम मंडळी. :) मंडळी... कळविण्यास अतिशय आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या यशस्वी दिवाळी अंकानंतर आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत. तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, अशा सर्व प्रकारचे लेखन दिनांक २०/०९/२०१४ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती. कारण व्यनिद्वारे आलेली फाईल अंकात समाविष्ट करणे जरा जिकिरीचे काम आहे.

अनंतमूर्ती अनंतात विलीन!

हुप्प्या ·

श्रीरंग_जोशी Sun, 08/24/2014 - 07:48
स्व अनंतमूर्ती यांनी मी 'देश सोडून जाईन' असे म्हंटले नव्हते. त्यांचे विधान खालिलप्रमाणे आहे. I won't like to live in a country where Modi is a Prime Minister. 'देश सोडून जाईन' हे माध्यमांचे रूपांतर होते.

In reply to by रमेश आठवले

श्रीरंग_जोशी Mon, 08/25/2014 - 16:57
एखादी व्यक्ती मला खाजगी बसने प्रवास करायला आवडणार नाही असे म्हणते तेव्हा राज्य परिवहन मंडळाची बस न भेटल्यास मी प्रवास करणारच नाही असा होत नाही. माझा खाजगी बसेसला विरोध आहे. दुसरा पर्याय नसल्यास खाजगी बसने प्रवास करण्यास हरकत नसणार. माध्यमांनी एखाद्या व्यक्तीच तोंडी घातलेले अन कधीच न निघालेले उदाहरण म्हणजे ज्युलिओ रिबेरो यांचे 'बुलेट फॉर बुलेट. पंजाब पोलिसांचे मुख्य असताना त्यांच्या टीममधला एक महत्वाचा अधिकारी खलिस्तानी अतिरेक्यांकडून मारला गेला. त्यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता यावर कडक उत्तर दिले जाईल अशा अर्थाचे उत्तर दिले. एका वृत्तपत्राने त्यांचे वाक्य बुलेट फॉर बुलेट असे छापले. अर्थातच यावर मोठा वाद झाला. रिबेरोनी अनेकदा स्पष्टीकरण देऊनही ते वक्तव्य त्यांना चिकटले ते कयमचेच. निवृत्तीनंतर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नावही 'बुलेट फॉर बुलेट' हेच ठेवले.

http://www.hindustantimes.com/india-news/bjp-activists-booked-for-celebrating-ananthamurthy-s-death/article1-1255620.aspx हि बातमी वाचून यातना झाल्या . गांधीजी च्या हत्येनंतर कांही पेठांमध्ये पेढे वाटले गेले होते असे ऐकले होते . मिपावरच दाभोलकरांच्या श्रद्धांजली धाग्यावर काही प्रतिक्रिया वाचून धक्का बसला होता . आणि आता हे .

प्रसिद्ध कन्नड साहित्यिक अनंतमूर्ती ही नुकतेच मरण पावले
मराठीचा आग्रह धरणारा तू ना? चांगली भाषा वापरता येते. "विश्व हिंदु परिषदेचा म्हातारड्या गिरीराज किशोर नुकताच गचकला' असे म्हटले तर चालेल का?? मुर्ती ह्यांची 'संस्कार' ही कदंबरी वाच. दंगलीची उन्मत्त भाषा करणारा मोदी व मूर्ती ह्यातला फरक कळेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हुप्प्या Sun, 08/24/2014 - 19:56
अमुक मरण पावले ही भाषा तमुक म्हातारड्या गचकला ह्या तोडीचीच आहे असे आपले मराठी ज्ञान असेल तर मी यावर काही बोलू इच्छित नाही. आपली तथाकथित "चांगली" भाषा आपल्यालाच लखलाभ. मला त्याची गरज नाही. माझ्या मते अमुक साहित्यिक नुकतेच मरण पावले हे पुरेसे आदरदर्शक आहे. उगाच अमकी कादंबरी वाच वगैरे सल्ले देऊ नका. असले उथळ सल्ले कुणीही देऊ शकतो. आपली मते असतील तर ती मांडा. अन्यथा कटा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विवेकपटाईत Wed, 08/27/2014 - 15:27
माई साहेब राग मानू नका मोदी तुमची माहिती चुकीची आहे मोदीनी दंगलीची भाषा कधीच वापरली नाही. ते एकमेव मुख्यमंत्री होते ज्यांनी दंगलखोरांना सख्तीने धडा शिकविला होता. ११६ दंगल खोराना यमसदनी पाठविले (त्यात ९०% हिंदू होते). दुसरी कडे तथाकथित पुरोगामी राज्यात उदा. उत्तर प्रदेशात गेल्या वर्षातच जवळपास १००लोक दंगलीत मारल्या गेले त्यात अधिकांश अल्पसंख्यक होते. किती दंगल खोराना कंठस्नान घातले एक ही नाही. कारण त्यांना प्रेतांची राजनीती करायची होती. तथाकथित पुरोगामी लोक सरकारी पुरस्कार करता 'हिंदू धर्माचा द्वेष करतात.जेणे करून त्यांना सेकुलर म्हणविता येईल. किंबहुना मोदी विरोधी पक्षाचे नेते होते म्हणून सरकारी चातुकारिता करून पुरस्कार मिळविण्यासाठी व पुस्तक खपविण्यासाठी ते खंर माहित असून ही असत्याचा आसरा घेतात. अनंतमूर्ती ही त्यातले. खरे लेखक असते तर गुजरात दंगली बाबतीत विरोधक जो खोटा प्रचार करतात त्यावर विश्वास न ठेवता 'सत्य जाणले असते'. मी हे सांगतो आहे कारण मी देशाच्या सुरक्षा संबंधित मोठ्या अधिकार्यांबरोबर काय केलेले आहे.

प्रख्यात कन्नड लेखक अनंतमूर्तींना श्रध्दांजली. नरेंद्र मोदींना शिव्या घालून आपण किती मोठे उदारमतवादी आहोत हे दाखवायची अनेकांना उबळ येते. मिसळपाववर तर असे कित्येक लोक आहेत. विजय तेंडुलकर त्यातलेच आणि अनंतमूर्तींसारख्यांनाही त्याच पंगतीत जावेसे वाटले ही दुर्दैवी गोष्ट. विजय तेंडुलकर गेले त्या दिवशी नरेंद्र मोदी पुण्यात होते.त्यांनी ’आपल्याला गोळी घालायला तयार झालेल्या’ विजय तेंडुलकरांना श्रध्दांजली वाहिली होती.तसेच अनंतमूर्ती गेल्यानंतरही नरेंद्र मोदींनी त्यांनाही श्रध्दांजली वाहिली. हे भान मोदी समर्थकांनी ठेवायला हवे. अशा समर्थकांमुळेच मोदी समर्थकांची तालिबान आणि हमासबरोबर तुलना करायला रिकामटेकड्या विचारवंतांना हाती आयते कोलीत मिळते ही गोष्ट लक्षात ठेवायलाच पाहिजे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

भृशुंडी Mon, 08/25/2014 - 05:19
योग्य आहे. अशा अतिउत्साही समर्थकांनी निवडणूकीच्या काळात अनेकदा मोदी नको पण समर्थक आवर म्हणायची वेळ आणली होती.

दुसरे म्हणजे भारतात अनंतमूर्तींच्या ज्येष्ठतेचे अनेक साहित्यिक आहेत. अनंतमूर्तींना १९९४ मध्ये ज्नानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतरच सहा वर्षांनी म्हणजे २००० सालचा पुरस्कार मिळाला होता आसामीतल्या साहित्यिक इंदिरा गोस्वामींना.त्यांचे २०११ मध्ये निधन झाले. तीच गोष्ट गुजरातीतले ज्येष्ठ साहित्यिक राजेन्द्र शाह यांची.त्यांचे २०१० मध्ये निधन झाले. या साहित्यिकांचे निधन कधी झाले याचा पत्ताही आपल्याला लागला नाही. मिसळपाववर त्यांच्याविषयी काही लिहिले जायची शक्यता तर त्याहूनही कमी. कुणास ठाऊक अनंतमूर्ती नरेंद्र मोदींविरूध्द काही बोलले नसते तर त्यांची तरी दखल महाराष्ट्रात घेतली गेली असती की नाही!! असो.

माझा विरोध कोणत्याही साहित्यिक मूल्यांना कधीच नव्हता पण हे व्यवस्थे वर आसूड ओढणारे कानडी लेखक जेव्हा बेळगाव मध्ये अत्याचारांचे समर्थक होतात तेव्हा माझी सटकते...मला त्यांचा राग येत नाही...त्यांच्या साहित्याचे गोडवे गाणार्या मराठी लोकांचा राग जास्त येतो...मुळात एखादा माणूस साहित्यिक म्हणून मोठा असेल आणि माणूस म्हणून तेवढा नसेल तर काही उपयोग नाही. नुसता धर्म-निरपेक्ष म्हणवून घेत पुरस्कार लाटायचे हि जुनी पद्धत आहे. कित्येक मोठ्या मराठी लेखकांना ते कॉंग्रेस विरोधी आहेत म्हणून ज्ञानपीठ वगेरे मिळाला नाही उदा. आचार्य अत्रे, नाना पाटील, सावरकर. तेव्हा या मुर्थीना सिरिअसलि घेण्याची गरज नाही.

In reply to by पुतळाचैतन्याचा

नुसता धर्म-निरपेक्ष म्हणवून घेत पुरस्कार लाटायचे हि जुनी पद्धत आहे
मग पुलंना पद्मश्री,पद्मभूषण्,पुण्यभुषण पुरस्कार मिळाले ते स्वतःला धर्म-निरपेक्ष म्हणवून घेत म्हणून मिळाले असे म्हणतोस्?साहित्यप्रभाव्,आशय,लोकांवरचा प्रभाव ह्या गोष्टींना काहीच किंमत नाही असे म्हणतोस?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माझ्या प्रतिक्रियेत तुम्हाला पु लं चे नाव कुठे दिसले? उगीच लोजिकल एक्स्टेन्शन केले तुम्ही...तुम्ही त्या मराठी माणसांच्या गटात पडता जे मी वर लिहिले आहे...मी पण लोजिकल एक्स्टेन्शन करतो...सैफ आली आणि हा.भ.प. तिस्ता सेटलवाड यांनी पण मोठेच कार्य केले आहे न पुरस्कार द्यायला...मैसाहेब तुम्ही मागच्या जमान्यातील दिसता...शालिनीताई पाटील यांच्या सारखी अवस्था दिसते तुमची.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विनोद१८ Sun, 08/24/2014 - 16:14
......नुसता धर्म-निरपेक्ष म्हणवून घेत पुरस्कार लाटायचे हि जुनी पद्धत आहे. माईला याचे ज्ञान आजच झाले असे दिसते, किती भाबडी ग माई तु ??? मग पुलंना पद्मश्री,पद्मभूषण्,पुण्यभुषण पुरस्कार मिळाले ते स्वतःला धर्म-निरपेक्ष म्हणवून घेत म्हणून मिळाले असे म्हणतोस्? पुलंनी कधी आपल्या कपाळावर 'धर्मनिरपेक्षतेचा शिक्का' मारुन मिरविल्याचे स्मरत नाही. [न्याना नेफळाप्रेमी] विनोद१८

"नरेंद्र मोदींना शिव्या घालून आपण किती मोठे उदारमतवादी आहोत हे दाखवायची अनेकांना उबळ येते" मी तर उलट म्हणेन.मोदींना विरोध म्हणजे देशविरोध्,मोदींना पाठिंबा देणार असाल तरच तुम्ही सच्चे देशभक्त म्हणण्यापर्यंत अनेकांची मजल गेली आहे. हुप्प्या ह्यांचा हा धागा हेच दर्शवतो.मूर्ती ह्यांनी मोदींना विरोध केला मग लगेच त्यांचे ज्ञानपीठ्,पात्रता ह्यावर चर्चा झाली. "आम्ही ज्या देशभक्तीच्या,उदारमतवादीपणाच्या व्याख्या करू त्याच खर्या व्याख्या होत.बाकी सगळे झूट' स्वयंघोषित देशप्रेमी,हिंदुत्ववादी पूर्वीपासून करीत आले आहेत.आता त्यांना सत्तेचे पाठबळ आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हुप्प्या Sun, 08/24/2014 - 19:59
अनंत मूर्तींनी जे विधान केले ते असहिष्णू होते हे मान्य आहे का? लोकशाहीत नेहमी आपल्या आवडीचाच नेता निवडून आला पाहिजे. आला नाहीतर थेट देश सोडण्याची भाषा करणे हे सहिष्णूपणाचे आहे का? मेल्या म्हशीला मणभर दूध म्हणण्याच्या भरात आपण त्या मृत (चांगल्या भाषेत दिवंगत म्हणा हवे तर) व्यक्तींच्या चुकांनाही डोक्यावर घ्यायचे का?

In reply to by हुप्प्या

२००२ साली शेकडो लोकांची कत्तल होत असताना गप्प बसून राहणे नव्हे तर कत्तल करणार्यांना प्रोत्साहन देणे हे जर तुला सहिष्णुपणाचे लक्षण वाटते तर मूर्तींचे विधान मला असहिष्णु वाटत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हुप्प्या Mon, 08/25/2014 - 01:44
२००२ पासून २०१४ पर्यंत काँग्रेसचे सरकार होते. त्या सरकारने जंग जंग पछाडूनही मोदींंवर कुठलाही आरोप शाबित होऊ शकला नाही. तरी मोदी दोषी असल्याचा अट्टाहास करणे म्हणजे निव्वळ रेम्याडोकेपणा म्हणायचा का हम करे सो कायदा अशी फाशिस्ट मनोवृत्ती म्हणायची ते तुम्हीच सांगा. आणि निवडणुकीत जिंकणे म्हणजे कत्तलीला उत्तेजन देणे हे उफराटे समीकरण कसे बनवले आपण? मुळात मोदींवरचा दोषारोप सिद्ध व्हायच्या आधीच तो सिद्ध झाल्याचे समजणे आणि त्यावर असल्या तर्कटांचे इमले बांधणे हे धंदे बंद करा.

विनोद१८ Sun, 08/24/2014 - 23:17
........काय माई आज त्या तिस्ता सेटल्ड्वाडकदे... हळदीकुंकवाला जाउन आलीस काय ?? ..... गुण नाही पण वाण लागला वाट्टे..!! बरे, तुझ्याकडे २००२ चे काही पुरावे असतील तर ते इथे लोड कर, आपण सर्व मिपाकर एक निवेद्न लिहू त्याला ते तुझ्याकडचे पुरावे जोडू आणि पाठवुन देउ त्या मोदीकदे आणि वर त्याला जाब विचारु मग पाहुया त्याची गंम्मत, कसे ??

In reply to by विनोद१८

अगदी नावाप्रमाणे विनोद करतोस बघ. असो. 'अच्छे दिन' अनुभवित असशीलच तेव्हा मिपाकरांच्या वतीने तूच बोल मोदींकडे.

भृशुंडी Mon, 08/25/2014 - 05:16
अनंतमूर्ती ह्यांच्या साहित्याबद्दल काही लिहिले असेल अशी अपेक्षा ठेवून धागा उघडला होता. मोदी-विधान-समर्थक वगैरे नेहेमीचा मालमसाला सापडला. चालू द्यात. चूक बरोबर सोडून द्या. पण असल्या चर्वितचर्वाणाविषयी वेगळे धागे काढून समर्थन देण्याची काहीच गरज नाही.

In reply to by भृशुंडी

प्रसाद१९७१ Mon, 08/25/2014 - 11:24
अनंतमूर्ती ह्यांच्या साहित्याबद्दल काही लिहिले असेल >>>>>> साहीत्याबद्दल खरेच काही लिहीण्यासारखे आहे का? प्रसिद्धीसाठी सवंग विधाने केली नसती तर ह्यांचे नाव कीती मराठी लोकांना माहीती असते हा प्रश्न आहे.

विकास Wed, 08/27/2014 - 02:05
अनंतमूर्तींना (या संस्थळावर किंचीत उशीराने) श्रद्धांजली. कुणाचेही विचार अथवा तथाकथीत आचार आवडले नाहीत म्हणून स्पष्टवक्तेपणाने बोलण्यात काही गैर नाही पण मर्यादा नक्कीच असाव्यात असे वाटते. तेंडूलकरांनी मोदींना गोळ्या घालायची भाषा करणे, अनंतमूर्तींनी मोदी आल्यास देश सोडण्याची आणि मोदी पंतप्रधान झाल्यावर "A few months ago in Bangalore in a meeting, I was overcome by emotion, and I said I will not live in a country where Modi is Prime Minister. That was too much to say because I can't go anywhere except India," असे म्हणणे आणि परत पुढे जाऊन, "...when there is a bully we become cowards" असे म्हणणे गैर त्यावेळेस वाटले आणि आजही वाटते. पण त्यांच्या साहीत्यातील योगदानाची अखेरची किंमत केवळ याच एका प्रसंगामुळे व्हावी हे अजून अपरीपक्व मनाचे लक्षण आहे. आणि हा अपरीपक्वपणा आपले विचारवंत आणि माध्यमे दाखवत आहेत अस कुठेतरी वाटते. आज, सीताकांत महापात्रा आणि वासुदेवन नायर कोण म्हणून विचारले तर किती जणांना माहीत असतील? महापात्रांना मूर्तींच्या आधी एक वर्ष तर नायर यांना नंतरच्या वर्षात ज्ञानपिठ मिळाले होते. असो.

विवेकपटाईत Wed, 08/27/2014 - 15:29
माई साहेब राग मानू नका मोदी तुमची माहिती चुकीची आहे मोदीनी दंगलीची भाषा कधीच वापरली नाही. ते एकमेव मुख्यमंत्री होते ज्यांनी दंगलखोरांना सख्तीने धडा शिकविला होता. ११६ दंगल खोराना यमसदनी पाठविले (त्यात ९०% हिंदू होते). दुसरी कडे तथाकथित पुरोगामी राज्यात उदा. उत्तर प्रदेशात गेल्या वर्षातच जवळपास १००लोक दंगलीत मारल्या गेले त्यात अधिकांश अल्पसंख्यक होते. किती दंगल खोराना कंठस्नान घातले एक ही नाही. कारण त्यांना प्रेतांची राजनीती करायची होती. तथाकथित पुरोगामी लोक सरकारी पुरस्कार करता 'हिंदू धर्माचा द्वेष करतात.जेणे करून त्यांना सेकुलर म्हणविता येईल. किंबहुना मोदी विरोधी पक्षाचे नेते होते म्हणून सरकारी चातुकारिता करून पुरस्कार मिळविण्यासाठी व पुस्तक खपविण्यासाठी ते खंर माहित असून ही असत्याचा आसरा घेतात. अनंतमूर्ती ही त्यातले. खरे लेखक असते तर गुजरात दंगली बाबतीत विरोधक जो खोटा प्रचार करतात त्यावर विश्वास न ठेवता 'सत्य जाणले असते'. मी हे सांगतो आहे कारण मी देशाच्या सुरक्षा संबंधित मोठ्या अधिकार्यांबरोबर काय केलेले आहे.

श्रीरंग_जोशी Sun, 08/24/2014 - 07:48
स्व अनंतमूर्ती यांनी मी 'देश सोडून जाईन' असे म्हंटले नव्हते. त्यांचे विधान खालिलप्रमाणे आहे. I won't like to live in a country where Modi is a Prime Minister. 'देश सोडून जाईन' हे माध्यमांचे रूपांतर होते.

In reply to by रमेश आठवले

श्रीरंग_जोशी Mon, 08/25/2014 - 16:57
एखादी व्यक्ती मला खाजगी बसने प्रवास करायला आवडणार नाही असे म्हणते तेव्हा राज्य परिवहन मंडळाची बस न भेटल्यास मी प्रवास करणारच नाही असा होत नाही. माझा खाजगी बसेसला विरोध आहे. दुसरा पर्याय नसल्यास खाजगी बसने प्रवास करण्यास हरकत नसणार. माध्यमांनी एखाद्या व्यक्तीच तोंडी घातलेले अन कधीच न निघालेले उदाहरण म्हणजे ज्युलिओ रिबेरो यांचे 'बुलेट फॉर बुलेट. पंजाब पोलिसांचे मुख्य असताना त्यांच्या टीममधला एक महत्वाचा अधिकारी खलिस्तानी अतिरेक्यांकडून मारला गेला. त्यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता यावर कडक उत्तर दिले जाईल अशा अर्थाचे उत्तर दिले. एका वृत्तपत्राने त्यांचे वाक्य बुलेट फॉर बुलेट असे छापले. अर्थातच यावर मोठा वाद झाला. रिबेरोनी अनेकदा स्पष्टीकरण देऊनही ते वक्तव्य त्यांना चिकटले ते कयमचेच. निवृत्तीनंतर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नावही 'बुलेट फॉर बुलेट' हेच ठेवले.

http://www.hindustantimes.com/india-news/bjp-activists-booked-for-celebrating-ananthamurthy-s-death/article1-1255620.aspx हि बातमी वाचून यातना झाल्या . गांधीजी च्या हत्येनंतर कांही पेठांमध्ये पेढे वाटले गेले होते असे ऐकले होते . मिपावरच दाभोलकरांच्या श्रद्धांजली धाग्यावर काही प्रतिक्रिया वाचून धक्का बसला होता . आणि आता हे .

प्रसिद्ध कन्नड साहित्यिक अनंतमूर्ती ही नुकतेच मरण पावले
मराठीचा आग्रह धरणारा तू ना? चांगली भाषा वापरता येते. "विश्व हिंदु परिषदेचा म्हातारड्या गिरीराज किशोर नुकताच गचकला' असे म्हटले तर चालेल का?? मुर्ती ह्यांची 'संस्कार' ही कदंबरी वाच. दंगलीची उन्मत्त भाषा करणारा मोदी व मूर्ती ह्यातला फरक कळेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हुप्प्या Sun, 08/24/2014 - 19:56
अमुक मरण पावले ही भाषा तमुक म्हातारड्या गचकला ह्या तोडीचीच आहे असे आपले मराठी ज्ञान असेल तर मी यावर काही बोलू इच्छित नाही. आपली तथाकथित "चांगली" भाषा आपल्यालाच लखलाभ. मला त्याची गरज नाही. माझ्या मते अमुक साहित्यिक नुकतेच मरण पावले हे पुरेसे आदरदर्शक आहे. उगाच अमकी कादंबरी वाच वगैरे सल्ले देऊ नका. असले उथळ सल्ले कुणीही देऊ शकतो. आपली मते असतील तर ती मांडा. अन्यथा कटा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विवेकपटाईत Wed, 08/27/2014 - 15:27
माई साहेब राग मानू नका मोदी तुमची माहिती चुकीची आहे मोदीनी दंगलीची भाषा कधीच वापरली नाही. ते एकमेव मुख्यमंत्री होते ज्यांनी दंगलखोरांना सख्तीने धडा शिकविला होता. ११६ दंगल खोराना यमसदनी पाठविले (त्यात ९०% हिंदू होते). दुसरी कडे तथाकथित पुरोगामी राज्यात उदा. उत्तर प्रदेशात गेल्या वर्षातच जवळपास १००लोक दंगलीत मारल्या गेले त्यात अधिकांश अल्पसंख्यक होते. किती दंगल खोराना कंठस्नान घातले एक ही नाही. कारण त्यांना प्रेतांची राजनीती करायची होती. तथाकथित पुरोगामी लोक सरकारी पुरस्कार करता 'हिंदू धर्माचा द्वेष करतात.जेणे करून त्यांना सेकुलर म्हणविता येईल. किंबहुना मोदी विरोधी पक्षाचे नेते होते म्हणून सरकारी चातुकारिता करून पुरस्कार मिळविण्यासाठी व पुस्तक खपविण्यासाठी ते खंर माहित असून ही असत्याचा आसरा घेतात. अनंतमूर्ती ही त्यातले. खरे लेखक असते तर गुजरात दंगली बाबतीत विरोधक जो खोटा प्रचार करतात त्यावर विश्वास न ठेवता 'सत्य जाणले असते'. मी हे सांगतो आहे कारण मी देशाच्या सुरक्षा संबंधित मोठ्या अधिकार्यांबरोबर काय केलेले आहे.

प्रख्यात कन्नड लेखक अनंतमूर्तींना श्रध्दांजली. नरेंद्र मोदींना शिव्या घालून आपण किती मोठे उदारमतवादी आहोत हे दाखवायची अनेकांना उबळ येते. मिसळपाववर तर असे कित्येक लोक आहेत. विजय तेंडुलकर त्यातलेच आणि अनंतमूर्तींसारख्यांनाही त्याच पंगतीत जावेसे वाटले ही दुर्दैवी गोष्ट. विजय तेंडुलकर गेले त्या दिवशी नरेंद्र मोदी पुण्यात होते.त्यांनी ’आपल्याला गोळी घालायला तयार झालेल्या’ विजय तेंडुलकरांना श्रध्दांजली वाहिली होती.तसेच अनंतमूर्ती गेल्यानंतरही नरेंद्र मोदींनी त्यांनाही श्रध्दांजली वाहिली. हे भान मोदी समर्थकांनी ठेवायला हवे. अशा समर्थकांमुळेच मोदी समर्थकांची तालिबान आणि हमासबरोबर तुलना करायला रिकामटेकड्या विचारवंतांना हाती आयते कोलीत मिळते ही गोष्ट लक्षात ठेवायलाच पाहिजे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

भृशुंडी Mon, 08/25/2014 - 05:19
योग्य आहे. अशा अतिउत्साही समर्थकांनी निवडणूकीच्या काळात अनेकदा मोदी नको पण समर्थक आवर म्हणायची वेळ आणली होती.

दुसरे म्हणजे भारतात अनंतमूर्तींच्या ज्येष्ठतेचे अनेक साहित्यिक आहेत. अनंतमूर्तींना १९९४ मध्ये ज्नानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतरच सहा वर्षांनी म्हणजे २००० सालचा पुरस्कार मिळाला होता आसामीतल्या साहित्यिक इंदिरा गोस्वामींना.त्यांचे २०११ मध्ये निधन झाले. तीच गोष्ट गुजरातीतले ज्येष्ठ साहित्यिक राजेन्द्र शाह यांची.त्यांचे २०१० मध्ये निधन झाले. या साहित्यिकांचे निधन कधी झाले याचा पत्ताही आपल्याला लागला नाही. मिसळपाववर त्यांच्याविषयी काही लिहिले जायची शक्यता तर त्याहूनही कमी. कुणास ठाऊक अनंतमूर्ती नरेंद्र मोदींविरूध्द काही बोलले नसते तर त्यांची तरी दखल महाराष्ट्रात घेतली गेली असती की नाही!! असो.

माझा विरोध कोणत्याही साहित्यिक मूल्यांना कधीच नव्हता पण हे व्यवस्थे वर आसूड ओढणारे कानडी लेखक जेव्हा बेळगाव मध्ये अत्याचारांचे समर्थक होतात तेव्हा माझी सटकते...मला त्यांचा राग येत नाही...त्यांच्या साहित्याचे गोडवे गाणार्या मराठी लोकांचा राग जास्त येतो...मुळात एखादा माणूस साहित्यिक म्हणून मोठा असेल आणि माणूस म्हणून तेवढा नसेल तर काही उपयोग नाही. नुसता धर्म-निरपेक्ष म्हणवून घेत पुरस्कार लाटायचे हि जुनी पद्धत आहे. कित्येक मोठ्या मराठी लेखकांना ते कॉंग्रेस विरोधी आहेत म्हणून ज्ञानपीठ वगेरे मिळाला नाही उदा. आचार्य अत्रे, नाना पाटील, सावरकर. तेव्हा या मुर्थीना सिरिअसलि घेण्याची गरज नाही.

In reply to by पुतळाचैतन्याचा

नुसता धर्म-निरपेक्ष म्हणवून घेत पुरस्कार लाटायचे हि जुनी पद्धत आहे
मग पुलंना पद्मश्री,पद्मभूषण्,पुण्यभुषण पुरस्कार मिळाले ते स्वतःला धर्म-निरपेक्ष म्हणवून घेत म्हणून मिळाले असे म्हणतोस्?साहित्यप्रभाव्,आशय,लोकांवरचा प्रभाव ह्या गोष्टींना काहीच किंमत नाही असे म्हणतोस?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माझ्या प्रतिक्रियेत तुम्हाला पु लं चे नाव कुठे दिसले? उगीच लोजिकल एक्स्टेन्शन केले तुम्ही...तुम्ही त्या मराठी माणसांच्या गटात पडता जे मी वर लिहिले आहे...मी पण लोजिकल एक्स्टेन्शन करतो...सैफ आली आणि हा.भ.प. तिस्ता सेटलवाड यांनी पण मोठेच कार्य केले आहे न पुरस्कार द्यायला...मैसाहेब तुम्ही मागच्या जमान्यातील दिसता...शालिनीताई पाटील यांच्या सारखी अवस्था दिसते तुमची.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विनोद१८ Sun, 08/24/2014 - 16:14
......नुसता धर्म-निरपेक्ष म्हणवून घेत पुरस्कार लाटायचे हि जुनी पद्धत आहे. माईला याचे ज्ञान आजच झाले असे दिसते, किती भाबडी ग माई तु ??? मग पुलंना पद्मश्री,पद्मभूषण्,पुण्यभुषण पुरस्कार मिळाले ते स्वतःला धर्म-निरपेक्ष म्हणवून घेत म्हणून मिळाले असे म्हणतोस्? पुलंनी कधी आपल्या कपाळावर 'धर्मनिरपेक्षतेचा शिक्का' मारुन मिरविल्याचे स्मरत नाही. [न्याना नेफळाप्रेमी] विनोद१८

"नरेंद्र मोदींना शिव्या घालून आपण किती मोठे उदारमतवादी आहोत हे दाखवायची अनेकांना उबळ येते" मी तर उलट म्हणेन.मोदींना विरोध म्हणजे देशविरोध्,मोदींना पाठिंबा देणार असाल तरच तुम्ही सच्चे देशभक्त म्हणण्यापर्यंत अनेकांची मजल गेली आहे. हुप्प्या ह्यांचा हा धागा हेच दर्शवतो.मूर्ती ह्यांनी मोदींना विरोध केला मग लगेच त्यांचे ज्ञानपीठ्,पात्रता ह्यावर चर्चा झाली. "आम्ही ज्या देशभक्तीच्या,उदारमतवादीपणाच्या व्याख्या करू त्याच खर्या व्याख्या होत.बाकी सगळे झूट' स्वयंघोषित देशप्रेमी,हिंदुत्ववादी पूर्वीपासून करीत आले आहेत.आता त्यांना सत्तेचे पाठबळ आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हुप्प्या Sun, 08/24/2014 - 19:59
अनंत मूर्तींनी जे विधान केले ते असहिष्णू होते हे मान्य आहे का? लोकशाहीत नेहमी आपल्या आवडीचाच नेता निवडून आला पाहिजे. आला नाहीतर थेट देश सोडण्याची भाषा करणे हे सहिष्णूपणाचे आहे का? मेल्या म्हशीला मणभर दूध म्हणण्याच्या भरात आपण त्या मृत (चांगल्या भाषेत दिवंगत म्हणा हवे तर) व्यक्तींच्या चुकांनाही डोक्यावर घ्यायचे का?

In reply to by हुप्प्या

२००२ साली शेकडो लोकांची कत्तल होत असताना गप्प बसून राहणे नव्हे तर कत्तल करणार्यांना प्रोत्साहन देणे हे जर तुला सहिष्णुपणाचे लक्षण वाटते तर मूर्तींचे विधान मला असहिष्णु वाटत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हुप्प्या Mon, 08/25/2014 - 01:44
२००२ पासून २०१४ पर्यंत काँग्रेसचे सरकार होते. त्या सरकारने जंग जंग पछाडूनही मोदींंवर कुठलाही आरोप शाबित होऊ शकला नाही. तरी मोदी दोषी असल्याचा अट्टाहास करणे म्हणजे निव्वळ रेम्याडोकेपणा म्हणायचा का हम करे सो कायदा अशी फाशिस्ट मनोवृत्ती म्हणायची ते तुम्हीच सांगा. आणि निवडणुकीत जिंकणे म्हणजे कत्तलीला उत्तेजन देणे हे उफराटे समीकरण कसे बनवले आपण? मुळात मोदींवरचा दोषारोप सिद्ध व्हायच्या आधीच तो सिद्ध झाल्याचे समजणे आणि त्यावर असल्या तर्कटांचे इमले बांधणे हे धंदे बंद करा.

विनोद१८ Sun, 08/24/2014 - 23:17
........काय माई आज त्या तिस्ता सेटल्ड्वाडकदे... हळदीकुंकवाला जाउन आलीस काय ?? ..... गुण नाही पण वाण लागला वाट्टे..!! बरे, तुझ्याकडे २००२ चे काही पुरावे असतील तर ते इथे लोड कर, आपण सर्व मिपाकर एक निवेद्न लिहू त्याला ते तुझ्याकडचे पुरावे जोडू आणि पाठवुन देउ त्या मोदीकदे आणि वर त्याला जाब विचारु मग पाहुया त्याची गंम्मत, कसे ??

In reply to by विनोद१८

अगदी नावाप्रमाणे विनोद करतोस बघ. असो. 'अच्छे दिन' अनुभवित असशीलच तेव्हा मिपाकरांच्या वतीने तूच बोल मोदींकडे.

भृशुंडी Mon, 08/25/2014 - 05:16
अनंतमूर्ती ह्यांच्या साहित्याबद्दल काही लिहिले असेल अशी अपेक्षा ठेवून धागा उघडला होता. मोदी-विधान-समर्थक वगैरे नेहेमीचा मालमसाला सापडला. चालू द्यात. चूक बरोबर सोडून द्या. पण असल्या चर्वितचर्वाणाविषयी वेगळे धागे काढून समर्थन देण्याची काहीच गरज नाही.

In reply to by भृशुंडी

प्रसाद१९७१ Mon, 08/25/2014 - 11:24
अनंतमूर्ती ह्यांच्या साहित्याबद्दल काही लिहिले असेल >>>>>> साहीत्याबद्दल खरेच काही लिहीण्यासारखे आहे का? प्रसिद्धीसाठी सवंग विधाने केली नसती तर ह्यांचे नाव कीती मराठी लोकांना माहीती असते हा प्रश्न आहे.

विकास Wed, 08/27/2014 - 02:05
अनंतमूर्तींना (या संस्थळावर किंचीत उशीराने) श्रद्धांजली. कुणाचेही विचार अथवा तथाकथीत आचार आवडले नाहीत म्हणून स्पष्टवक्तेपणाने बोलण्यात काही गैर नाही पण मर्यादा नक्कीच असाव्यात असे वाटते. तेंडूलकरांनी मोदींना गोळ्या घालायची भाषा करणे, अनंतमूर्तींनी मोदी आल्यास देश सोडण्याची आणि मोदी पंतप्रधान झाल्यावर "A few months ago in Bangalore in a meeting, I was overcome by emotion, and I said I will not live in a country where Modi is Prime Minister. That was too much to say because I can't go anywhere except India," असे म्हणणे आणि परत पुढे जाऊन, "...when there is a bully we become cowards" असे म्हणणे गैर त्यावेळेस वाटले आणि आजही वाटते. पण त्यांच्या साहीत्यातील योगदानाची अखेरची किंमत केवळ याच एका प्रसंगामुळे व्हावी हे अजून अपरीपक्व मनाचे लक्षण आहे. आणि हा अपरीपक्वपणा आपले विचारवंत आणि माध्यमे दाखवत आहेत अस कुठेतरी वाटते. आज, सीताकांत महापात्रा आणि वासुदेवन नायर कोण म्हणून विचारले तर किती जणांना माहीत असतील? महापात्रांना मूर्तींच्या आधी एक वर्ष तर नायर यांना नंतरच्या वर्षात ज्ञानपिठ मिळाले होते. असो.

विवेकपटाईत Wed, 08/27/2014 - 15:29
माई साहेब राग मानू नका मोदी तुमची माहिती चुकीची आहे मोदीनी दंगलीची भाषा कधीच वापरली नाही. ते एकमेव मुख्यमंत्री होते ज्यांनी दंगलखोरांना सख्तीने धडा शिकविला होता. ११६ दंगल खोराना यमसदनी पाठविले (त्यात ९०% हिंदू होते). दुसरी कडे तथाकथित पुरोगामी राज्यात उदा. उत्तर प्रदेशात गेल्या वर्षातच जवळपास १००लोक दंगलीत मारल्या गेले त्यात अधिकांश अल्पसंख्यक होते. किती दंगल खोराना कंठस्नान घातले एक ही नाही. कारण त्यांना प्रेतांची राजनीती करायची होती. तथाकथित पुरोगामी लोक सरकारी पुरस्कार करता 'हिंदू धर्माचा द्वेष करतात.जेणे करून त्यांना सेकुलर म्हणविता येईल. किंबहुना मोदी विरोधी पक्षाचे नेते होते म्हणून सरकारी चातुकारिता करून पुरस्कार मिळविण्यासाठी व पुस्तक खपविण्यासाठी ते खंर माहित असून ही असत्याचा आसरा घेतात. अनंतमूर्ती ही त्यातले. खरे लेखक असते तर गुजरात दंगली बाबतीत विरोधक जो खोटा प्रचार करतात त्यावर विश्वास न ठेवता 'सत्य जाणले असते'. मी हे सांगतो आहे कारण मी देशाच्या सुरक्षा संबंधित मोठ्या अधिकार्यांबरोबर काय केलेले आहे.
प्रसिद्ध कन्नड साहित्यिक अनंतमूर्ती ही नुकतेच मरण पावले. निवडणुकीपूर्वी मोदींना असणारा तीव्र विरोध दर्शविण्याकरता त्यांनी असे वादग्रस्त विधान केले की मोदी पंतप्रधान बनले तर मी हा देश सोडून जाईन. (आता उशीराने का होईना बोले तैसा चाले असे त्यांनी करून दाखवले आहे. नुसता देशच नाही तर जगच सोडून त्यांनी आपले वचन पाळले हा भाग वेगळा) पण त्यांच्या त्या विधानाचे व त्या विधानाने उठलेल्या गदारोळाचे कवित्व अद्याप बाकी आहेच.

अवशेची कविता बिविता....

फुंटी ·

In reply to by एस

धन्या Tue, 08/26/2014 - 15:14
अत्रुप्त आत्म्याला यिचारा. तो येस्पट हाय. भ्येट घ्यान्यासाठी यात्या आमोशेला शिंव्वगड रोडवरच्या ढोसा क्यांद्रावर भ्याटा.

In reply to by धन्या

पैसा Tue, 08/26/2014 - 15:44
आनी त्याच्या प्रतिक्रियांवर एक अग्यावेताळ पण यायचा प्रतिक्रिया द्यायला फ्रीमधे! @स्वॅप्स, संमंध म्हटलं का ते सगळं आलंच की वो! भुतांसारखेच झाडं शोधत फिरत अस्तात बघा मिपावर! :-/

पैसा Mon, 08/25/2014 - 15:19
पहिले २ शब्द वाचून एकदम दचकले होते. नंतर हे मुक्तक समष्टीसाठी नसून व्यष्टीसाठी आहे हे लक्षात आले. (म्हणजे काय ते विचारू नका.)

मनाच्या गाभाऱ्यात वंदिल्या मी अबोल निष्ठा .
ह्या कडव्यावर ठेचकाळलो ना राव ...म्हणलं यमक जुळवताय की काय आता *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

फुंटी Tue, 08/26/2014 - 14:44
प्रगो राव,तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थांची यादी पाहिली आणि तुमच्या 'ठेचकाळत सरकणाऱ्या यमकाची' कल्पना आली..

अजय जोशी Mon, 08/25/2014 - 19:23
कविता. अजून जरा व्यवस्थित करता आली असती. पण बहुतेक तुम्ही घाईत लिहिली असावीत.

In reply to by एस

धन्या Tue, 08/26/2014 - 15:14
अत्रुप्त आत्म्याला यिचारा. तो येस्पट हाय. भ्येट घ्यान्यासाठी यात्या आमोशेला शिंव्वगड रोडवरच्या ढोसा क्यांद्रावर भ्याटा.

In reply to by धन्या

पैसा Tue, 08/26/2014 - 15:44
आनी त्याच्या प्रतिक्रियांवर एक अग्यावेताळ पण यायचा प्रतिक्रिया द्यायला फ्रीमधे! @स्वॅप्स, संमंध म्हटलं का ते सगळं आलंच की वो! भुतांसारखेच झाडं शोधत फिरत अस्तात बघा मिपावर! :-/

पैसा Mon, 08/25/2014 - 15:19
पहिले २ शब्द वाचून एकदम दचकले होते. नंतर हे मुक्तक समष्टीसाठी नसून व्यष्टीसाठी आहे हे लक्षात आले. (म्हणजे काय ते विचारू नका.)

मनाच्या गाभाऱ्यात वंदिल्या मी अबोल निष्ठा .
ह्या कडव्यावर ठेचकाळलो ना राव ...म्हणलं यमक जुळवताय की काय आता *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

फुंटी Tue, 08/26/2014 - 14:44
प्रगो राव,तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थांची यादी पाहिली आणि तुमच्या 'ठेचकाळत सरकणाऱ्या यमकाची' कल्पना आली..

अजय जोशी Mon, 08/25/2014 - 19:23
कविता. अजून जरा व्यवस्थित करता आली असती. पण बहुतेक तुम्ही घाईत लिहिली असावीत.
लेखनविषय:
फेक प्रोफाइल्सच्या मागे दबल्या गेल्यात असंख्य भावना.... सुखाच्या महालात दडली आहे अस्वस्थ वेदना .. मनाच्या गाभाऱ्यात वंदिल्या मी अबोल निष्ठा ... कुणाला कळणार हा अंतरीचा मनोकंप ... अशा बेफाम ,काळ्या रात्रीच प्रसवतात... शोधत फिरावे जन्माची गुपिते..असंबंध फरफट.... मायेचे असंख्य धागे ....आयुष्याच्या वस्त्रात सापडावेत .... काही क्षण काही धाग्यांनी बांधून दूर निघून गेलीत अनेक माणसे.... कोण कुठले अनामिक आहोत आपण.... एका अद्वैताने बांधलेले... (अमवाश्येच्या काळात माझ्या मनात अशेच इचार येतात याची नोंद घ्यावी.)

चलती का नाम गाडी- ५: वाहन चौर्य प्रतिबंधन

खेडूत ·

बहुगुणी Sat, 08/23/2014 - 23:57
'लो जॅक' विषयी लिहिणार का? भारतात 'लो जॅक'च्या धर्तीवर काही सोयी उपलब्ध आहेत का? मूळ गाडीबरोबर की आफ्टर-मार्केट? मध्यंतरी ट्रक मालकांनी त्यांच्या ट्रक्स वर जीपीएस वर आधारित काही ट्रॅकिंग यंत्रणा वापरून त्यांचे ट्र्क ड्रायव्हर्स योग्य मार्गानेच जात आहेत की ट्रक पळवला जात आहे याची शहानिशा सुरू केली आहे असं वाचनात आलं होतं. (नाशिकला ३ वर्षांपूर्वी एका दुकानात ही यंत्रणा खाजगी गाड्यांसाठीही बसवली जात होती, पण मला ती अति-महाग वाटल्याने लावली नाही. आता किंमती कमी झाल्या असतील तर विचारायला हवं.)

In reply to by बहुगुणी

खेडूत Tue, 09/02/2014 - 22:39
LoJack च्या धर्तीवर अनेक उत्पादने भारतात सुद्धा दहा बारा वर्षांपूर्वी आली. तेव्हा ती महाग होती - म्हणजे एका गाडीला वीस हजार वगैरे. आता पाच हजारपर्यंत मिळतात. मूळ गाडीबरोबर अजून नाही पण आफ्टरमार्केट उपलब्ध आहेत. माझाच एक जुना सहकारी नोकरी सोडून १० वर्षे तेच करतो. एकदम किंमत देण्याऐवजी मासिक भाडेतत्वावर पण मिळतात असं ऐकलं आहे. नुसते हार्डवेअर घेऊन अगदी आवश्यक तेव्हा जीपीआरेस सर्व्हरला एक्सेस घेता येतो.

या भागासाठी फार प्रतिक्षा करावी लागली. मी अस ऐकल आहे की आता बायोमॅट्रीक लॉक पण मिळतात. मालकाने बोट लावले तरच सुरु होतात. माझ्या पहाण्यात अशी कार अजुन आलेली नाही. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

खेडूत Tue, 09/02/2014 - 22:41
बायोमेट्रिक लॉकची कार थेट बाजारात नाही. आफ्टर मार्केट मिळते. याचं मुख्य कारण म्हणजे गाडी हाताळणारे अनेकजण असू शकतात. मूळ मालक, त्याच्या घरचे एक-दोन जण, ड्रायव्हर, सर्व्हिस सेंटरचे तंत्रज्ञ वालेट पार्किंगवाले ई. . . बायोमेट्रिक लॉक इमेज प्रोसेसिंग तंत्रज्ञानावर चालते, ज्यात गाडीला अंगठ्यांचे ठसे शिकवावे लागतात. साधारण यांत्रिक स्मृतीत (memory )तीन जणांचे ठसे लक्षात ठेवण्याची/ पडताळण्याची क्षमता असते. त्याशिवाय इतरांना गाडी चालू करता येत नाही. म्हणून ते इतके प्रचलित नाही. हेच कारण ''मोबाईल म्हणजेच किल्ली'' तंत्रज्ञान न चालण्यामागे आहे. त्यामुळे सगळे इनोव्हेशन मूळची किल्ली प्रगत करण्याभोवती फिरते!

शशिकांत ओक Sun, 08/24/2014 - 21:35
मित्रा, रंगतदारपणे विविध पैलूतून वाहनचोरांच्या वाटा शोधून त्यावर मात करायचे तोडगे वाचून मजा वाटली. अर्थात या सर्वांवर मात करणारे शार्विलक असतात....

बहुगुणी Sat, 08/23/2014 - 23:57
'लो जॅक' विषयी लिहिणार का? भारतात 'लो जॅक'च्या धर्तीवर काही सोयी उपलब्ध आहेत का? मूळ गाडीबरोबर की आफ्टर-मार्केट? मध्यंतरी ट्रक मालकांनी त्यांच्या ट्रक्स वर जीपीएस वर आधारित काही ट्रॅकिंग यंत्रणा वापरून त्यांचे ट्र्क ड्रायव्हर्स योग्य मार्गानेच जात आहेत की ट्रक पळवला जात आहे याची शहानिशा सुरू केली आहे असं वाचनात आलं होतं. (नाशिकला ३ वर्षांपूर्वी एका दुकानात ही यंत्रणा खाजगी गाड्यांसाठीही बसवली जात होती, पण मला ती अति-महाग वाटल्याने लावली नाही. आता किंमती कमी झाल्या असतील तर विचारायला हवं.)

In reply to by बहुगुणी

खेडूत Tue, 09/02/2014 - 22:39
LoJack च्या धर्तीवर अनेक उत्पादने भारतात सुद्धा दहा बारा वर्षांपूर्वी आली. तेव्हा ती महाग होती - म्हणजे एका गाडीला वीस हजार वगैरे. आता पाच हजारपर्यंत मिळतात. मूळ गाडीबरोबर अजून नाही पण आफ्टरमार्केट उपलब्ध आहेत. माझाच एक जुना सहकारी नोकरी सोडून १० वर्षे तेच करतो. एकदम किंमत देण्याऐवजी मासिक भाडेतत्वावर पण मिळतात असं ऐकलं आहे. नुसते हार्डवेअर घेऊन अगदी आवश्यक तेव्हा जीपीआरेस सर्व्हरला एक्सेस घेता येतो.

या भागासाठी फार प्रतिक्षा करावी लागली. मी अस ऐकल आहे की आता बायोमॅट्रीक लॉक पण मिळतात. मालकाने बोट लावले तरच सुरु होतात. माझ्या पहाण्यात अशी कार अजुन आलेली नाही. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

खेडूत Tue, 09/02/2014 - 22:41
बायोमेट्रिक लॉकची कार थेट बाजारात नाही. आफ्टर मार्केट मिळते. याचं मुख्य कारण म्हणजे गाडी हाताळणारे अनेकजण असू शकतात. मूळ मालक, त्याच्या घरचे एक-दोन जण, ड्रायव्हर, सर्व्हिस सेंटरचे तंत्रज्ञ वालेट पार्किंगवाले ई. . . बायोमेट्रिक लॉक इमेज प्रोसेसिंग तंत्रज्ञानावर चालते, ज्यात गाडीला अंगठ्यांचे ठसे शिकवावे लागतात. साधारण यांत्रिक स्मृतीत (memory )तीन जणांचे ठसे लक्षात ठेवण्याची/ पडताळण्याची क्षमता असते. त्याशिवाय इतरांना गाडी चालू करता येत नाही. म्हणून ते इतके प्रचलित नाही. हेच कारण ''मोबाईल म्हणजेच किल्ली'' तंत्रज्ञान न चालण्यामागे आहे. त्यामुळे सगळे इनोव्हेशन मूळची किल्ली प्रगत करण्याभोवती फिरते!

शशिकांत ओक Sun, 08/24/2014 - 21:35
मित्रा, रंगतदारपणे विविध पैलूतून वाहनचोरांच्या वाटा शोधून त्यावर मात करायचे तोडगे वाचून मजा वाटली. अर्थात या सर्वांवर मात करणारे शार्विलक असतात....
लेखनविषय:
लेखनप्रकार
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२: गुंतागुंत चलती का नाम गाडी-३: नवी फीचर्स चलती का नाम गाडी-४: प्रदूषण नियंत्रण (युरो नॉर्मस) मागील भागांमध्ये आपण वाहन उद्योगातले विविध घटक आणि त्यांचा परस्पर संबंध याविषयी माहिती घेतली. महाग गाड्या का महाग होत असतात हे आपण पाहिलं. त्यातले आणखी बारकावे समजण्यासाठी थोडी अधिक माहिती घेऊयात.

पोच

मंदार दिलीप जोशी ·

बहुगुणी Sat, 08/23/2014 - 22:06
दुर्दैवाने असे अनुभव वरचे वर गाठीला येतात, त्यामुळे प्रतिसादांत आणखी काही उदाहरणं नक्कीच मिळतील. हा धागा बर्‍याच जणांनी वाचून त्याची चर्चा झाली तर कधी-काळी लोक आधिक तारतम्याने वागतील अशी आशा ठेवायला हरकत नाही. माझ्या परिचयाच्या एकाच्या आईच्या अंत्ययात्रेच्या वेळची कथा: या काकू अपघाताचं निमित्त होऊन अचानक गेल्या. मित्र काही महिन्यांसाठी परदेशी गेलेला असल्याने ही दु:खद वार्ता कळताच धडपड करीत आईच्या अंत्य-संस्कार संपता-संपता पोहोचला. मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत धाकट्या भावाने अग्नि दिला, पण चिता शांत होता-होता तरी मोठा भाऊ पोहोचला. त्याचे अनेक नातेवाईक तसेच शाळेपासूनचे मित्र उपस्थित होते. अशा प्रसंगांमध्ये बांबू आणण्यापासून सर्व गोष्टींत पुढाकार घेणारी काही मंडळी आवर्जून असतातच, अशांपैकीच त्याचा एक मित्र. त्याने इतरांना सहज कानावर जाईल अशा आवाजात मित्राला ऐकवलं; "अरे बरं झालं एका दृष्टीने उशीरा पोहोचलास ते, काकुंच्या शवाची अवहेलना झालेली तुला पाहवली नसती. पोट मोठं रे, त्यामुळे डोक्यावर लाकडं ठेवली की पाय वर, आणि पायावर ठेवली की डोकं वर, अशी सगळी अवस्था!"…।

रमेश आठवले Sat, 08/23/2014 - 23:38
पुण्यात १८९६-९७ साली प्लेग ची साथ आली होती आणि बरीच माणसे लागण झाल्यावर पटापट दिवंगत होत होती. या काळात घडलेला एक अभावित विनोद वाचला आहे. एका घरातील नातेवाईक मंडळी लागण झालेल्या व्यक्तीस नेहमीच्या परिचित डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांकडे पेशंटची वर्दळ होती. ओळखीच्या पेशंटला औषध देताना डॉक्टर उद्गारले -औषध देतो आहे पण खांदा द्याला येऊ शकणार नाही.

प्रभाकर पेठकर Sun, 08/24/2014 - 01:33
पुण्यात मंगेशकर रुग्णालयात दाखल असताना रात्री दिड दोनच्या सुमारास एक मधमवयीन स्त्री पेशंट माझ्या शेजारच्याच बेडवर आणण्यात आली. डॉक्टर-नर्स ह्यांची धावपळ चालली होती. कार अपघात झाला होता. बाई विव्हळत होती. डॉक्टरांनी एक्स-रे मशीन वगैरे आणून एक्स-रे काढले. कांही ठिकाणी हाडे मोडली होती. तिला ताबडतोब शस्त्रक्रिया कक्षात नेण्यात आलं. पहाटे केंव्हा तरी तिला परत आणलं. मला कांहीच दिसत नव्हतं पण शस्त्रक्रियेच्या गुंगीतच ती कण्हत होती. सकाळी शुद्धीवर आली तेंव्हा डॉक्टरांबरोबर झालेल्या संभाषणातून समजलं महामार्गावर फार गंभीर अपघात होऊन नवरा-बायको दोघेही गंभीर जखमी झाले होते. सकाळी भेटायला आलेल्या पहिल्या कांही व्यक्तींमध्ये तिच्या नवर्‍याच्या कचेरीतील सहकारी होता. त्याने आल्या-आल्या (त्या बाईच्या तब्येतीची चौकशी करायच्या आत) सांगितले, 'काळजी करू नका. गाडीचा विमा आहे. मी साहेबांशी बोललो आहे. तुम्हाला कांही तोशीश पडणार नाही.' इकडे मी कपाळाला हात लावला. ती बाई म्हणाली, 'अहो गाडीचं काय घेऊन बसला आहात? प्राण वाचले हे मोठे नशिब आहे.' दूसरी एक नट्टापट्टा केलेली बाई आली होती. डोळ्यात नक्राश्रू आणून म्हणाली, 'अगं मी काल रात्रीच येणार होते. पण हे म्हणाले आत्ता ICUत सोडणार नाहीत. सकाळी जाऊ. काय करणार? आमचे हे, राज्य सरकारात, एव्हढ्या मोठ्ठ्या हुद्द्यावर आहेत. कमिश्नर लेव्हलची माणसेही ह्यांच्या पुढे थरथर कापतात. ह्यांना कोणाची हिम्मत आहे इथे अडवायची? पण नाही. स्वभाव असा आहे नं कुठेही आपल्या हुद्द्याचा वापर करीत नाही. दूसरा एखादा असता तर आख्ख इस्पितळ डोक्यावर घेतलं असतं. अमेरिकेत अव्याला (बहुतेक तिचा मुलगा असावा) सकाळीच कळवलं. तिथे रात्र होती पण उठवलं मी त्याला. काळजी वाटते ग पोरांची. अमेरिकेत एव्हढ्या दूर राहतात. त्याला म्हंटल, 'बघ मावशीला गंभीर अपघात झालाय. तू नीट चालव बाबा गाडी तिथे. बाकी तब्येत कशी आहे तूझी. जास्त लागलं वगैरे तर नाही नं?' ही बाई बहुधा 'आंधळी' असावी. तिला प्लॅस्टरमधले तिचे शरीर दिसत नव्हते. मागे (बापुडवाणा) नवरा उभा होता. सज्जन गृहस्थ. हळूवार आवाजात म्हणाला, ' तिचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. तब्येतीला जपा. तुमच्या मिस्टरांना आम्ही भेटून आलो. त्यांची तब्येत ठिक आहे. काळजी करू नका.' तिसरी एक बाई आली होती, ती म्हणाली, 'अगं बाई, बघवत नाही गं तुझ्याकडे. काय अवस्था झालीय तुझी? आणि ह्या कुठल्या हॉस्पिटलात आणलयं तुला. इथून पेशंट जीवंत आपल्या घरी परतत नाही असं रेप्यूटेशन आहे ह्यांचं.' ती बाई हसून क्षीण आवाजात म्हणाली, ' नाही गं, चांगली आहेत माणसं. डॉक्टर्स, नर्सेस अगदी वॉर्डबॉय पासून सर्व जणं काळजी घेताहेत.' सगळेच मूर्ख नव्हते. येणार्‍यांमध्ये चांगली माणसेही होती. पण वरची तीन माणसे लक्षात राहिली. नुसते बोलणेच नाही, वागणेही पोचपाच नसलेले पाहिले आहे. माझे वडील इस्पितळात असताना मी तिथे ICU बाहेर बसलेलो असायचो. एक दोन कुटुंब अशी आली होती की विचारू नका. उंची साडी, दागदागिने आणि सेंट वगैरे लावून एक बाई आली होती. तिचा ७-८ वर्षाचा मुलगा थ्री-पीस सूट मध्ये होता. नवर्‍याने आपला कोट हातावर घेतला होता. ज्या पेशंटला भेटायला आले होते त्यांच्या एका नातेवाईकाशी बोलत होते. 'अरे इथेच त्या अमुक-अमुक हॉल मध्ये माझ्या एका भाच्याचं लग्न होतं, तिथे आलो होतो. तर ह्यांना म्हंटलं आलोच आहोत इथपर्यंत तर त्या ह्यांनाही भेटून जाऊ हॉस्पिटलात.' असो. Common Sense is not so common. हेच खरं.

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर Sun, 08/24/2014 - 02:05
७-८ वर्षे झाली. एकदा चक्कर आली, घाम आला म्हणून डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांनी लगेच ईसीजी काढून रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात गेल्यावर त्यांनीही ईसीजी काढला आणि 'अंडर ऑब्झरवेशन' नांवाखाली ५-६ दिवस आय.सी.यू. त ठेवून वेगवेगळ्या तपासण्या करून ६५०००/- उकळले आणि तुम्हाला कांहीही झालेले नाही असे सांगून घरी पाठवून दिले. जुनी गोष्ट आहे. मला विशेष कांही झालेले नसल्यानेच मी सदासर्वकाळ शुद्धीत आणि आजूबाजूचे निरिक्षण करीत असायचो.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ Sun, 08/24/2014 - 12:15
>>> ६५०००/- आँ?????? ७-८ वर्षांपूर्वी ? तुम्ही फॉर्म भरताना 'येनाराय' म्हणून सांगितलं असेल. काही 'पोच' नाही बघा तुम्हाला. (हलकं घ्या.) ;) अशा 'विशेष' प्रसंगी कापड दुकानात मापं काढतो म्हणून सांगायला बंदी नाही. त्याला खोटं म्हणत नाहीत. डॉक्टर 'कशाला त्रास करुन घेताय, टेन्शन घेऊ नका, थोडं तेल, नॉन्व्हेज कमी खा' म्हणून सांगतात. असो!

In reply to by प्यारे१

दादा कोंडके Sun, 08/24/2014 - 13:05
मंगेशकर इस्पितळातच वडिलांवर एक छोटीशी शस्त्रक्रिया करायची होती. डॉक्टरने वडिलांच्या माहितीपेक्षा माझीच माहिती जास्त विचारली. आणि शस्त्रक्रियेला नेताना माझ्याकडून कसल्याश्या फोर्मवर सही घेतली. :)

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर Sun, 08/24/2014 - 14:39
>>>>तुम्ही फॉर्म भरताना 'येनाराय' म्हणून सांगितलं असेल. नाही हो. त्या काळी ३-४ वर्षे मी पुण्यातच होतो. पण आय.सी.यू.त वगैरे टाकून, ६ दिवस तेथेच ठेवून महागातली कसली कसली इंजेक्शन्स दिली आणि बिलाचा आकडा फुगवला. अशा बिलांमधून ४० ट्क्के रिफर करणार्‍या डॉक्टरांना मिळतात असं ऐकलं आहे. खरं खोटं इस्पितळ आणि तो डॉक्टर जाणे.

ज्ञानव Mon, 08/25/2014 - 10:54
न स ले ल्या माणसांची आठ्वण न काढ्ता जे प्र संगानुरुप वागले त्यांची आठवण ठेवणे आवश्यक आहे. "पोच" नसलेल्या माणसांची आठ्वण (स्वतंत्र धागा) काढुन आपण त्यांची दखल घेतोय; पण जे प्रसंगानुरुप वागले त्यांचा उल्लेख हि नाहि!!!!!

In reply to by ज्ञानव

ज्ञानव, प्रसंगानुरूप वागणे हे अपेक्षित असते. काही जणांनी अपेक्षेबाहेर चांगली वर्तणूक दाखवली तर ते लिहेनच. पहिला परिच्छेद वाचलात का? :)

In reply to by मंदार दिलीप जोशी

ज्ञानव Mon, 08/25/2014 - 11:29
वाचला. माझा मुद्दा हा होता कि जे असे "पोच नसलेले" असतात त्यांचा उल्लेखच का करावा ? त्यांच्यात असे काय आहे कि आपण त्याना हि पोच पावती द्यावी ? प्रयोजन काय? कर्मणुक? कदाचित माझा विचार / मत चुकत असेल; पण जे चागले आहे ते शेअर करावे असे वाट्ले म्हणुन लिहिले.

In reply to by ज्ञानव

नाही नाही, तुमचे तसे बरोबरच आहे. प्रयोजन असे आहे की वाचकांपैकी कुणी तसे वागत असल्यास आणि त्यांनी आपल्या वर्तणुकीत बदल केल्यास चांगलेच होईल.

In reply to by ज्ञानव

आदिजोशी Mon, 08/25/2014 - 20:37
पोच नसलेल्या लोकांवर लेख लिहिलेला असल्याने त्यांचेच उल्लेख येणार. तुम्ही 'सद्गुणाचे पुतळे' असा दुसरा लेख लिहून तिथे चांगल्या अनुभवांविषयी लिहा. धन्यवाद.

विजुभाऊ Mon, 08/25/2014 - 22:30
या लेखात एका गोष्टीत गुजराथीण असा उल्लेख कशासाठी केलाय? त्याजागी कोणीही चालला असता. उदा स.पेठी सानुनासीक बोलणारांचा उल्लेखही चपखल बसला असता. ( हा प्रतिसाद सम्पादीत झाला ( उडाला ) तर मूळ लेक्खातील गुजराथी पणाचा उल्लेखदेखील उडवला जाईल अशी अपेक्षा असलेला....)

In reply to by विजुभाऊ

ती गुजराथीणच असल्याने तसा उल्लेख केलाय. ती गुजराथीण असताना कानडी असा उल्लेख कसा करणार? :P

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ Tue, 08/26/2014 - 14:50
स.पेठी सानुनासीक बोलणारांचा उल्लेखही चपखल बसला असता.>>>>>>> अजीबात बसला नसता ( चपखल सोडाच दुरुन सुद्धा )

सौंदाळा Tue, 08/26/2014 - 17:15
माझे वडील आयसीयु मधे असताना.. त्यांच्याबरोबर १५ वर्षापुर्वी काम केलेले एक गृहस्थ भेटायला आले होते. वडीलांची परिस्थिती खुप नाजुक असल्यामुळे मला बोलणे सुचत नव्हते आणि हा माणुस विचारतोय.. काय रे लग्न कधी झाले? (माझे नुकतेच लग्न झाले होते), बायको कुठली?, काय करते?.. एक ना दोन. शेवटी असह्य होऊन मी मोबाईल कानाला लावुन चक्क पळ काढला आणि अर्ध्या तासाने आलो, तोपर्यंत स्वारी गेली होती. माझा एक ऑफीसमधील सहकारी त्याची आजी शेवटच्या घटका मोजत होती (हे त्यानेच सांगितले होते) तेव्हाच मृत्यु दाखला कसा मिळवायचा, मृत व्यक्तीचे बँक खाते बंद करायची काय पध्द्त आहे वगैरे विचारत होता. आजी पुढे २ महीन्यांनंतर वारली.

रेवती Tue, 08/26/2014 - 18:07
माझे काका गेले तेंव्हा काही लांबचे नातेवाईक येऊन हळू आवाजात त्यांचे पैशाचे जुने हिशोब मिटवत बसले होते असे ऐकले होते. मनुष्य गेल्यावर असे पाचपोच नसलेले नजरेत येतात पण लग्नकार्ये, घरातील कुळधर्म कुळाचार आदी कार्यक्रमांनाही बसल्याजागेवरून न उठणारे लोक असतातच! अगदी शेवटी दमल्या भागल्या घरच्या लोकांची पंगत बसली आणि मीठ चुकून घ्यायचे राहिले तर समोर दहाजण बसलेले असतात पण एकहीजण उठून मी आणतो/आणते म्हणत नाही. याबाबतीत माझे दीर सगळ्या (म्हणजे आमंत्रण असलेल्या जवळच्या) कार्यांमध्ये, घरगुती समारंभांमध्ये शेवटी जयमान जेवायला बसले की जातीने हजर असतात व हवं नको ते आपणहोऊन वाढतात ती आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

In reply to by रेवती

बॅटमॅन Tue, 08/26/2014 - 19:07
असले नातेवाईक ही एक नंबर भिकारचोट आणि हरामखोर जमात आहे. कुणी जवळचं माणूस गेलं की जन्मभर ढुंकून न पाहणारे सोने-दागिन्यांच्या वाटपाला मात्र जिभल्या चाटत हजर असतात. काहीजण माणूस मेलं की दहावा-बारावा कसा करायचा याच्या चर्चांमधून आपलं धर्ममार्तंडपण साजरं करतात. या भोसडीच्यांचा फार त्रास होतो. असो.

बहुगुणी Sat, 08/23/2014 - 22:06
दुर्दैवाने असे अनुभव वरचे वर गाठीला येतात, त्यामुळे प्रतिसादांत आणखी काही उदाहरणं नक्कीच मिळतील. हा धागा बर्‍याच जणांनी वाचून त्याची चर्चा झाली तर कधी-काळी लोक आधिक तारतम्याने वागतील अशी आशा ठेवायला हरकत नाही. माझ्या परिचयाच्या एकाच्या आईच्या अंत्ययात्रेच्या वेळची कथा: या काकू अपघाताचं निमित्त होऊन अचानक गेल्या. मित्र काही महिन्यांसाठी परदेशी गेलेला असल्याने ही दु:खद वार्ता कळताच धडपड करीत आईच्या अंत्य-संस्कार संपता-संपता पोहोचला. मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत धाकट्या भावाने अग्नि दिला, पण चिता शांत होता-होता तरी मोठा भाऊ पोहोचला. त्याचे अनेक नातेवाईक तसेच शाळेपासूनचे मित्र उपस्थित होते. अशा प्रसंगांमध्ये बांबू आणण्यापासून सर्व गोष्टींत पुढाकार घेणारी काही मंडळी आवर्जून असतातच, अशांपैकीच त्याचा एक मित्र. त्याने इतरांना सहज कानावर जाईल अशा आवाजात मित्राला ऐकवलं; "अरे बरं झालं एका दृष्टीने उशीरा पोहोचलास ते, काकुंच्या शवाची अवहेलना झालेली तुला पाहवली नसती. पोट मोठं रे, त्यामुळे डोक्यावर लाकडं ठेवली की पाय वर, आणि पायावर ठेवली की डोकं वर, अशी सगळी अवस्था!"…।

रमेश आठवले Sat, 08/23/2014 - 23:38
पुण्यात १८९६-९७ साली प्लेग ची साथ आली होती आणि बरीच माणसे लागण झाल्यावर पटापट दिवंगत होत होती. या काळात घडलेला एक अभावित विनोद वाचला आहे. एका घरातील नातेवाईक मंडळी लागण झालेल्या व्यक्तीस नेहमीच्या परिचित डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांकडे पेशंटची वर्दळ होती. ओळखीच्या पेशंटला औषध देताना डॉक्टर उद्गारले -औषध देतो आहे पण खांदा द्याला येऊ शकणार नाही.

प्रभाकर पेठकर Sun, 08/24/2014 - 01:33
पुण्यात मंगेशकर रुग्णालयात दाखल असताना रात्री दिड दोनच्या सुमारास एक मधमवयीन स्त्री पेशंट माझ्या शेजारच्याच बेडवर आणण्यात आली. डॉक्टर-नर्स ह्यांची धावपळ चालली होती. कार अपघात झाला होता. बाई विव्हळत होती. डॉक्टरांनी एक्स-रे मशीन वगैरे आणून एक्स-रे काढले. कांही ठिकाणी हाडे मोडली होती. तिला ताबडतोब शस्त्रक्रिया कक्षात नेण्यात आलं. पहाटे केंव्हा तरी तिला परत आणलं. मला कांहीच दिसत नव्हतं पण शस्त्रक्रियेच्या गुंगीतच ती कण्हत होती. सकाळी शुद्धीवर आली तेंव्हा डॉक्टरांबरोबर झालेल्या संभाषणातून समजलं महामार्गावर फार गंभीर अपघात होऊन नवरा-बायको दोघेही गंभीर जखमी झाले होते. सकाळी भेटायला आलेल्या पहिल्या कांही व्यक्तींमध्ये तिच्या नवर्‍याच्या कचेरीतील सहकारी होता. त्याने आल्या-आल्या (त्या बाईच्या तब्येतीची चौकशी करायच्या आत) सांगितले, 'काळजी करू नका. गाडीचा विमा आहे. मी साहेबांशी बोललो आहे. तुम्हाला कांही तोशीश पडणार नाही.' इकडे मी कपाळाला हात लावला. ती बाई म्हणाली, 'अहो गाडीचं काय घेऊन बसला आहात? प्राण वाचले हे मोठे नशिब आहे.' दूसरी एक नट्टापट्टा केलेली बाई आली होती. डोळ्यात नक्राश्रू आणून म्हणाली, 'अगं मी काल रात्रीच येणार होते. पण हे म्हणाले आत्ता ICUत सोडणार नाहीत. सकाळी जाऊ. काय करणार? आमचे हे, राज्य सरकारात, एव्हढ्या मोठ्ठ्या हुद्द्यावर आहेत. कमिश्नर लेव्हलची माणसेही ह्यांच्या पुढे थरथर कापतात. ह्यांना कोणाची हिम्मत आहे इथे अडवायची? पण नाही. स्वभाव असा आहे नं कुठेही आपल्या हुद्द्याचा वापर करीत नाही. दूसरा एखादा असता तर आख्ख इस्पितळ डोक्यावर घेतलं असतं. अमेरिकेत अव्याला (बहुतेक तिचा मुलगा असावा) सकाळीच कळवलं. तिथे रात्र होती पण उठवलं मी त्याला. काळजी वाटते ग पोरांची. अमेरिकेत एव्हढ्या दूर राहतात. त्याला म्हंटल, 'बघ मावशीला गंभीर अपघात झालाय. तू नीट चालव बाबा गाडी तिथे. बाकी तब्येत कशी आहे तूझी. जास्त लागलं वगैरे तर नाही नं?' ही बाई बहुधा 'आंधळी' असावी. तिला प्लॅस्टरमधले तिचे शरीर दिसत नव्हते. मागे (बापुडवाणा) नवरा उभा होता. सज्जन गृहस्थ. हळूवार आवाजात म्हणाला, ' तिचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. तब्येतीला जपा. तुमच्या मिस्टरांना आम्ही भेटून आलो. त्यांची तब्येत ठिक आहे. काळजी करू नका.' तिसरी एक बाई आली होती, ती म्हणाली, 'अगं बाई, बघवत नाही गं तुझ्याकडे. काय अवस्था झालीय तुझी? आणि ह्या कुठल्या हॉस्पिटलात आणलयं तुला. इथून पेशंट जीवंत आपल्या घरी परतत नाही असं रेप्यूटेशन आहे ह्यांचं.' ती बाई हसून क्षीण आवाजात म्हणाली, ' नाही गं, चांगली आहेत माणसं. डॉक्टर्स, नर्सेस अगदी वॉर्डबॉय पासून सर्व जणं काळजी घेताहेत.' सगळेच मूर्ख नव्हते. येणार्‍यांमध्ये चांगली माणसेही होती. पण वरची तीन माणसे लक्षात राहिली. नुसते बोलणेच नाही, वागणेही पोचपाच नसलेले पाहिले आहे. माझे वडील इस्पितळात असताना मी तिथे ICU बाहेर बसलेलो असायचो. एक दोन कुटुंब अशी आली होती की विचारू नका. उंची साडी, दागदागिने आणि सेंट वगैरे लावून एक बाई आली होती. तिचा ७-८ वर्षाचा मुलगा थ्री-पीस सूट मध्ये होता. नवर्‍याने आपला कोट हातावर घेतला होता. ज्या पेशंटला भेटायला आले होते त्यांच्या एका नातेवाईकाशी बोलत होते. 'अरे इथेच त्या अमुक-अमुक हॉल मध्ये माझ्या एका भाच्याचं लग्न होतं, तिथे आलो होतो. तर ह्यांना म्हंटलं आलोच आहोत इथपर्यंत तर त्या ह्यांनाही भेटून जाऊ हॉस्पिटलात.' असो. Common Sense is not so common. हेच खरं.

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर Sun, 08/24/2014 - 02:05
७-८ वर्षे झाली. एकदा चक्कर आली, घाम आला म्हणून डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांनी लगेच ईसीजी काढून रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात गेल्यावर त्यांनीही ईसीजी काढला आणि 'अंडर ऑब्झरवेशन' नांवाखाली ५-६ दिवस आय.सी.यू. त ठेवून वेगवेगळ्या तपासण्या करून ६५०००/- उकळले आणि तुम्हाला कांहीही झालेले नाही असे सांगून घरी पाठवून दिले. जुनी गोष्ट आहे. मला विशेष कांही झालेले नसल्यानेच मी सदासर्वकाळ शुद्धीत आणि आजूबाजूचे निरिक्षण करीत असायचो.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ Sun, 08/24/2014 - 12:15
>>> ६५०००/- आँ?????? ७-८ वर्षांपूर्वी ? तुम्ही फॉर्म भरताना 'येनाराय' म्हणून सांगितलं असेल. काही 'पोच' नाही बघा तुम्हाला. (हलकं घ्या.) ;) अशा 'विशेष' प्रसंगी कापड दुकानात मापं काढतो म्हणून सांगायला बंदी नाही. त्याला खोटं म्हणत नाहीत. डॉक्टर 'कशाला त्रास करुन घेताय, टेन्शन घेऊ नका, थोडं तेल, नॉन्व्हेज कमी खा' म्हणून सांगतात. असो!

In reply to by प्यारे१

दादा कोंडके Sun, 08/24/2014 - 13:05
मंगेशकर इस्पितळातच वडिलांवर एक छोटीशी शस्त्रक्रिया करायची होती. डॉक्टरने वडिलांच्या माहितीपेक्षा माझीच माहिती जास्त विचारली. आणि शस्त्रक्रियेला नेताना माझ्याकडून कसल्याश्या फोर्मवर सही घेतली. :)

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर Sun, 08/24/2014 - 14:39
>>>>तुम्ही फॉर्म भरताना 'येनाराय' म्हणून सांगितलं असेल. नाही हो. त्या काळी ३-४ वर्षे मी पुण्यातच होतो. पण आय.सी.यू.त वगैरे टाकून, ६ दिवस तेथेच ठेवून महागातली कसली कसली इंजेक्शन्स दिली आणि बिलाचा आकडा फुगवला. अशा बिलांमधून ४० ट्क्के रिफर करणार्‍या डॉक्टरांना मिळतात असं ऐकलं आहे. खरं खोटं इस्पितळ आणि तो डॉक्टर जाणे.

ज्ञानव Mon, 08/25/2014 - 10:54
न स ले ल्या माणसांची आठ्वण न काढ्ता जे प्र संगानुरुप वागले त्यांची आठवण ठेवणे आवश्यक आहे. "पोच" नसलेल्या माणसांची आठ्वण (स्वतंत्र धागा) काढुन आपण त्यांची दखल घेतोय; पण जे प्रसंगानुरुप वागले त्यांचा उल्लेख हि नाहि!!!!!

In reply to by ज्ञानव

ज्ञानव, प्रसंगानुरूप वागणे हे अपेक्षित असते. काही जणांनी अपेक्षेबाहेर चांगली वर्तणूक दाखवली तर ते लिहेनच. पहिला परिच्छेद वाचलात का? :)

In reply to by मंदार दिलीप जोशी

ज्ञानव Mon, 08/25/2014 - 11:29
वाचला. माझा मुद्दा हा होता कि जे असे "पोच नसलेले" असतात त्यांचा उल्लेखच का करावा ? त्यांच्यात असे काय आहे कि आपण त्याना हि पोच पावती द्यावी ? प्रयोजन काय? कर्मणुक? कदाचित माझा विचार / मत चुकत असेल; पण जे चागले आहे ते शेअर करावे असे वाट्ले म्हणुन लिहिले.

In reply to by ज्ञानव

नाही नाही, तुमचे तसे बरोबरच आहे. प्रयोजन असे आहे की वाचकांपैकी कुणी तसे वागत असल्यास आणि त्यांनी आपल्या वर्तणुकीत बदल केल्यास चांगलेच होईल.

In reply to by ज्ञानव

आदिजोशी Mon, 08/25/2014 - 20:37
पोच नसलेल्या लोकांवर लेख लिहिलेला असल्याने त्यांचेच उल्लेख येणार. तुम्ही 'सद्गुणाचे पुतळे' असा दुसरा लेख लिहून तिथे चांगल्या अनुभवांविषयी लिहा. धन्यवाद.

विजुभाऊ Mon, 08/25/2014 - 22:30
या लेखात एका गोष्टीत गुजराथीण असा उल्लेख कशासाठी केलाय? त्याजागी कोणीही चालला असता. उदा स.पेठी सानुनासीक बोलणारांचा उल्लेखही चपखल बसला असता. ( हा प्रतिसाद सम्पादीत झाला ( उडाला ) तर मूळ लेक्खातील गुजराथी पणाचा उल्लेखदेखील उडवला जाईल अशी अपेक्षा असलेला....)

In reply to by विजुभाऊ

ती गुजराथीणच असल्याने तसा उल्लेख केलाय. ती गुजराथीण असताना कानडी असा उल्लेख कसा करणार? :P

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ Tue, 08/26/2014 - 14:50
स.पेठी सानुनासीक बोलणारांचा उल्लेखही चपखल बसला असता.>>>>>>> अजीबात बसला नसता ( चपखल सोडाच दुरुन सुद्धा )

सौंदाळा Tue, 08/26/2014 - 17:15
माझे वडील आयसीयु मधे असताना.. त्यांच्याबरोबर १५ वर्षापुर्वी काम केलेले एक गृहस्थ भेटायला आले होते. वडीलांची परिस्थिती खुप नाजुक असल्यामुळे मला बोलणे सुचत नव्हते आणि हा माणुस विचारतोय.. काय रे लग्न कधी झाले? (माझे नुकतेच लग्न झाले होते), बायको कुठली?, काय करते?.. एक ना दोन. शेवटी असह्य होऊन मी मोबाईल कानाला लावुन चक्क पळ काढला आणि अर्ध्या तासाने आलो, तोपर्यंत स्वारी गेली होती. माझा एक ऑफीसमधील सहकारी त्याची आजी शेवटच्या घटका मोजत होती (हे त्यानेच सांगितले होते) तेव्हाच मृत्यु दाखला कसा मिळवायचा, मृत व्यक्तीचे बँक खाते बंद करायची काय पध्द्त आहे वगैरे विचारत होता. आजी पुढे २ महीन्यांनंतर वारली.

रेवती Tue, 08/26/2014 - 18:07
माझे काका गेले तेंव्हा काही लांबचे नातेवाईक येऊन हळू आवाजात त्यांचे पैशाचे जुने हिशोब मिटवत बसले होते असे ऐकले होते. मनुष्य गेल्यावर असे पाचपोच नसलेले नजरेत येतात पण लग्नकार्ये, घरातील कुळधर्म कुळाचार आदी कार्यक्रमांनाही बसल्याजागेवरून न उठणारे लोक असतातच! अगदी शेवटी दमल्या भागल्या घरच्या लोकांची पंगत बसली आणि मीठ चुकून घ्यायचे राहिले तर समोर दहाजण बसलेले असतात पण एकहीजण उठून मी आणतो/आणते म्हणत नाही. याबाबतीत माझे दीर सगळ्या (म्हणजे आमंत्रण असलेल्या जवळच्या) कार्यांमध्ये, घरगुती समारंभांमध्ये शेवटी जयमान जेवायला बसले की जातीने हजर असतात व हवं नको ते आपणहोऊन वाढतात ती आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

In reply to by रेवती

बॅटमॅन Tue, 08/26/2014 - 19:07
असले नातेवाईक ही एक नंबर भिकारचोट आणि हरामखोर जमात आहे. कुणी जवळचं माणूस गेलं की जन्मभर ढुंकून न पाहणारे सोने-दागिन्यांच्या वाटपाला मात्र जिभल्या चाटत हजर असतात. काहीजण माणूस मेलं की दहावा-बारावा कसा करायचा याच्या चर्चांमधून आपलं धर्ममार्तंडपण साजरं करतात. या भोसडीच्यांचा फार त्रास होतो. असो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या आजोबांचा लोकसंग्रह बर्‍यापैकी होता. ते गेले तेव्हा अनेक जण आजीला भेटायला येऊन गेले. काहींनी आजोबांच्या चांगल्या आठवणी सांगितल्या, काहींनी त्यांचे गुणवर्णन केले, तर काहींनी नुसत्या मौनानेच आम्ही तुमच्या दु:खात सामील आहोत हे सांगितले. जे प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत त्यांनी पत्र पाठवून सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. आजोबा गेल्याचे दु:ख काही प्रमाणात का होईना अशा लोकांमुळे कमी व्हायला मदत झाली. हे आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच आलेला एक अनुभव. परवाच माझे एक जवळचे नातेवाईक गेले. त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्यावर आई-बाबा गावी रवाना झाले. दुसर्‍या दिवशी दुपारी मी निघणार होतो. ऑफिसला रजा टाकली.

वारे जरासे गातील काही...

अजय जोशी ·

अजय जोशी Mon, 08/25/2014 - 19:25
धन्यवाद. "हातील काही" पटले नाही. ठीक आहे. पुढची रचना नक्कीच तुम्हाला आवडेल.

अजय जोशी Mon, 08/25/2014 - 19:25
धन्यवाद. "हातील काही" पटले नाही. ठीक आहे. पुढची रचना नक्कीच तुम्हाला आवडेल.
लेखनविषय:
काव्यरस
वारे जरासे गातील काही येतील काही, जातील काही हृदयी तुझ्या मी येणार होतो इतक्यांत दिसले आतील काही झाकून डोळे हसलीस ओठी कळले तुझ्या मौनातील काही म्हण तू स्वतःला पाषाणहृदयी ढळलेत बघ डोळ्यातील काही घायाळ करती हृदयें हजारों नजरा तुझ्याही कातील काही संसार सागर जातील तरण्या बुडतील काही, न्हातील काही दुःखे जगाची का रंगवू मी? जगतो सुखाने त्यातील काही सोडू नये सुख, कुठल्या क्षणाचे मिळते जरी अंशातील काही किंवा / आणि वेसण कशाला घालू सुखाला? मिळते किती? अंशातील काही अंधार जितका, तितकीच आशा... उजळेल कोनाड्यातील काही घ्यावे 'अजय' सारे जे हवे ते सोडू नये पण... हातील काही - अ. अ. जोशी (२०१४)

आम्हा घरी धन (चित्रांकीत)

मूकवाचक ·

पैसा Mon, 08/25/2014 - 19:27
मुघल ए आझम सिनेमातील दिलीपकुमार आणि मधुबालावर चित्रीत झालेलं प्रेम जोगन बनके, त्याच्या मूळ काळ्या पांढर्‍या अवतारातच मला आवडतं. अतिशय हळूवार, रोमँटिक असं दृश्य. कितीही वेळा पाहिलं तरी समाधान होणार नाही!

In reply to by बहुगुणी

पैसा Tue, 08/26/2014 - 10:19
हा एकूण सिनेमा फार छान वाटला होता. त्यातही या सीनमधे अनुपम खेरचा अभिनय अगदी अस्सल, काळजाला भिडणारा होता.

स्पंदना गुरुवार, 09/04/2014 - 06:05
या अग्लीला बघताना कितीही किळस आली तरी त्याचा अभिनय नकळत सल्युट घेउन जातो. खरतर हे सगळ पिक्चरच पोस्ट करावं लागेल येथे. मला, माझ्या मुलाला अन नवर्‍याला डायलॉग अन डायलॉग पाठ आहेत. पिक्चर फ्रेम बाय फ्रेम पाठ आहे. अन तरीही एखाद्या लोळायच्या दिवशी आम्ही हे पिक्चर लावुनच लोळण पसंत करतो.

पैसा Mon, 08/25/2014 - 19:27
मुघल ए आझम सिनेमातील दिलीपकुमार आणि मधुबालावर चित्रीत झालेलं प्रेम जोगन बनके, त्याच्या मूळ काळ्या पांढर्‍या अवतारातच मला आवडतं. अतिशय हळूवार, रोमँटिक असं दृश्य. कितीही वेळा पाहिलं तरी समाधान होणार नाही!

In reply to by बहुगुणी

पैसा Tue, 08/26/2014 - 10:19
हा एकूण सिनेमा फार छान वाटला होता. त्यातही या सीनमधे अनुपम खेरचा अभिनय अगदी अस्सल, काळजाला भिडणारा होता.

स्पंदना गुरुवार, 09/04/2014 - 06:05
या अग्लीला बघताना कितीही किळस आली तरी त्याचा अभिनय नकळत सल्युट घेउन जातो. खरतर हे सगळ पिक्चरच पोस्ट करावं लागेल येथे. मला, माझ्या मुलाला अन नवर्‍याला डायलॉग अन डायलॉग पाठ आहेत. पिक्चर फ्रेम बाय फ्रेम पाठ आहे. अन तरीही एखाद्या लोळायच्या दिवशी आम्ही हे पिक्चर लावुनच लोळण पसंत करतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मोदक यांच्या 'आम्हा घरी धन' या मालिकेच्या धर्तीवर ध्वनिचित्रफितींचा एक समृद्ध संच मिपावर तयार व्हावा अशा हेतूने हा धागा काढला आहे. मराठी/ हिंदी/ इंग्रजी चित्रपटातले काही प्रसंग आपल्या मनावर कायमचे कोरले जातात. चित्रपटगृहात शक्य नसले तरी डिव्हिडी/ व्हिसीडी/ ऑनलाईन अशा स्वरूपात उपलब्ध असलेले चित्रपट पाहताना रिवाइंड करून ते परत परत पाहिले जातात.

कामधेनु

विवेकपटाईत ·

In reply to by सस्नेह

विवेकपटाईत Sun, 08/24/2014 - 09:46
गेल्या ७-८ वर्षांत ४ वेळा नर्से बाईंचे दर्शन घेतले आहे. आता अधिक घेण्याची इच्छा नाही. भारत सरकार बिल भरते त्यांच्या नियम प्रमाणे पण खिश्यातून ही भरपूर खर्च होतो शिवाय सुट्ट्या ही खर्च होतात. एकदा ६ महिने बेडवर होतो आणि आता ही ३ महिने अर्थात सप्टेंबर संपेपर्यंत सुट्टीवरच आहे. शिवाय डॉक्टर लोक आपल्या शस्त्राने शरीराचे काय हाल करतात ते सांगणे नकोच. शिवाय +३ चष्मा असल्या दूरचे दिसत ही नाही. अधिक काय सांगावे. आता कल्पनेतच नर्स बाईंचे दर्शन घेतो ...

In reply to by सस्नेह

विवेकपटाईत Sun, 08/24/2014 - 09:46
गेल्या ७-८ वर्षांत ४ वेळा नर्से बाईंचे दर्शन घेतले आहे. आता अधिक घेण्याची इच्छा नाही. भारत सरकार बिल भरते त्यांच्या नियम प्रमाणे पण खिश्यातून ही भरपूर खर्च होतो शिवाय सुट्ट्या ही खर्च होतात. एकदा ६ महिने बेडवर होतो आणि आता ही ३ महिने अर्थात सप्टेंबर संपेपर्यंत सुट्टीवरच आहे. शिवाय डॉक्टर लोक आपल्या शस्त्राने शरीराचे काय हाल करतात ते सांगणे नकोच. शिवाय +३ चष्मा असल्या दूरचे दिसत ही नाही. अधिक काय सांगावे. आता कल्पनेतच नर्स बाईंचे दर्शन घेतो ...
लेखनविषय:
जुलै महिन्यात हॉस्पिटलच्या बेड वर मनात आलेले विचार.... हक्काची गाय आणली पुढ्यात चारा टाकला तिने भरपूर दूध दिले. सखी, भार्या, माता कर्तव्य चोख बजावली. चाऱ्याच्या बदल्यात कर्तव्य त्यात कसले आले प्रेम माझा शुद्र पुरुषी विचार. त्या दिनी हॉस्पिटल मध्ये दोन्ही हातानी मला बेड वर बसविले. डोकावुनी तिच्या डोळ्यांत पाहिलं तिथे दिसले केवळ निखळ निरागस प्रेम. स्वत:ची लाज वाटली का ओळखू शकलो नाही प्रेम तिचे? थरथरत्या हातानी तिचा हात घट्ट पकडला कापऱ्या आवाजात म्हणालो भीती वाटते मला. खंबीर आवाजात ती म्हणाली काही नाही होणार तुम्हास्नी मी आहे ना.

. . हत्या आणि राजकारण !

आशु जोग ·

नेत्रेश Sun, 08/24/2014 - 01:13
दाभोळकरांच्या विचारांचा विरोध करणे आणी त्यांच्या हत्येचा निषेध करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांच्या हत्येचा निषेध केल्यांमुळे किंवा पोलीस/सरकारवर टीका केल्या मुळे, त्यांच्या विचारांचे विरोधक हे समर्थक बनत नाहीत. त्यांनी निषेध न करता आनंद साजरा करायला हवा असे तर म्हणायचे नाही ना?

नाव आडनाव Sun, 08/24/2014 - 16:26
जोग साहेब माफ करा, प्रतिकिया तुम्हाला नाही. थोडं अवांतर होतंय. मित्रानो, हि चर्चा जातीवादा कडे चालली आहे. दोन्ही बाजूकडून हे थांबवू. मिसळपाव वर जी नावं / आडनावं आहेत ती खरी आहेत / खोटी आहेत हे कुणालाहि माहित नाही. माझ्या ओळखीचे असे लोक आहेत जे मिसळपाव वर नाही दुसऱ्या ब्लोग वर मुद्दाम त्यांच्या ग्रुप पेक्षा वेगळं नावं घेतात आणि असं लिहितात कि त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतो - अर्थात निगेटिव. मला माहित नाही यात त्यांचं साध्य काय आहे, बहुतेक दोन ग्रुप मध्ये कायम वैर राहावं अशी त्यांची इच्छा असेल. हे ग्रुप कधी धर्माचे असतात तर कधी जातीचे, कधी भाषेचे तर अजून कधी अजून कशाचे.आणि असे लोकही कायमच दोन्ही बाजूला असतात. अश्या चर्चा मिसळपाव वर तिथेच कृपया थांबवा.

अर्धवटराव Sun, 08/24/2014 - 19:20
राजकारणात जर कुठलाच विषय वर्ज्य नसेल तर हत्या देखील का म्हणुन चर्चीली जाणार नाहि? थोर लोकांचे विचार, त्यांचं आयुष्य जर जागृत समाजाने समजुन घेतलं नाहि आणि त्यावर आपला आवाज बुलंद केला नाहि तर राजकारण्यांची कोल्हेकुई ऐकु येणारच. हे असं जगात सर्वत्र होतं.

हुप्प्या Sun, 08/24/2014 - 20:46
हौशे, नवशे आणि गवशे असे प्रसंग शोधतच असतात. अगदी कुणाचा मृत्यू वा हत्याही ह्यापासून सुटलेली नाही. चालायचंच. आगीवर पोळी शेकून घ्या. मग ती आग सरणावरील असली तरी चालेल असे काहीचे धोरण असते. त्याला आवर घालणे अशक्य आहे.

आयुर्हित Mon, 08/25/2014 - 10:03
राजकारण करा अथवा करू नका, हा वेगळा विषय आहे. पण हत्ये सारखा जघन्य अपराध करणार्‍यांचा शोध घेतला गेला पाहीजेच! यावर कोणाचे ही दुमत नसावे. हे सरकारने वेळिच करावे, यासाठी आपण सार्‍यांनी काय केले पाहीजे यावरच चर्चा घडावी, हि नम्र विनंती. सत्य बाहेर येईपर्यंतच राज कारण होवू शकते, त्यानंतर नाही, हे लक्षात घेतले तर बरे होइल.

In reply to by आयुर्हित

प्रभाकर पेठकर Mon, 08/25/2014 - 10:14
सत्य बाहेर आल्यानंतर राजकारणाची दिशा बदलू शकते. राजकारण करणे थांबत नाही. राजकारण करणार्‍यांना कुठलाही मुद्दा असलेला/नसलेला चालतो. ते राजकारण करीतच राहतात कारण त्यांच्या 'व्यवसायाचे' तेच मुद्दल असते.

आशु जोग Fri, 06/05/2015 - 18:56
गम्मत पहा गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर यातल्या एकानेही निषेध केला नाही. फेबुवरचा प्रोफाईल काळा ठेवला नाही. का तर म्हणे पानसरेंची हत्या भाजपा सरकारच्या काळात झाली. त्या भाजपाला कसं झोडपायचं ?

नांदेडीअन Wed, 09/16/2015 - 15:52
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगली येथून अटक करण्यात आलेला आरोपी समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता असल्याचे, पोलिस महानिरीक्षक संजय कुमार यांनी आज (बुधवार) सांगितले. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगली येथून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. समीर गायकवाड असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला 23 सप्टेंबरपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर 16 फेब्रुवारी रोजी सकाळचा फेरफटका मारल्यानंतर घरी परतत असताना दोघा जणांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात पानसरे दांपत्य गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारांदरम्यान पानसरे यांचे निधन झाले होते. याविषयी पत्रकार परिषदेत बोलताना संजय कुमार म्हणाले, की समीरचा मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. समीरच्या सांगली व मुंबईतील घराची झाडाझडती सुरु आहे. समीर व त्याचे संपूर्ण कुटुंब सनातन संघटनेशी संबंधित असून समीर १९९८ सालापासून संघटनेचा कार्यकर्ता आहे. फोन कॉल्सच्या आधारे समीरला अटक करण्यात आली आहे. समीरच्या अटकेने हत्येशी संबंधित काही धागेदोरे मिळाले आहेत. समीरला अटक केली म्हणजे पूर्ण प्रकरण उलगडले असे होत नाही. समीरला पुढील कारवाईसाठी आज पहाटे अटक करण्यात आली आहे. तांत्रिक सर्वेक्षणातून संशयाची सुई समीरकडे वळली आणि त्यामुळे काल रात्री ८ वाजता चौकशीसाठी ताब्यात घेतले व आज पहाटे पाच वाजता त्याला अटक करण्यात आली. - Esakal.com

In reply to by नांदेडीअन

बबन ताम्बे Wed, 09/16/2015 - 16:09
यामुळे जे संबंधीत असतील त्यातले काही फरार होतील, पुरावे नष्ट करतील. सर्व तपास पुर्ण झाल्यानंतर का हे जाहीर करत नाहीत?

In reply to by बबन ताम्बे

द-बाहुबली गुरुवार, 09/17/2015 - 14:03
संशयितांच्या नातेवाइकाना वा खुद्द संशयिताला का ताब्यात घेतले आहे हे सांगणे जर पोलीसांना बंधनकारक आहे तर अटक कशी गोपनीय ठेवणार ? तसेही त्याला आधी रात्री ८ वाजता चौकशीस बोलावल्याचे व काही कालावधीने सोडुन दिल्याचे समजते. व लगेच त्याच रात्री (पहाटे साडेचारच्या दरम्यान) अटक केली. ही पध्दत निश्चितच पध्दतशिर वाटते. त्याचे दोन मेहुणेही कर्नाटक पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे मटाचे वृत्त आहे.

नेत्रेश Sun, 08/24/2014 - 01:13
दाभोळकरांच्या विचारांचा विरोध करणे आणी त्यांच्या हत्येचा निषेध करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांच्या हत्येचा निषेध केल्यांमुळे किंवा पोलीस/सरकारवर टीका केल्या मुळे, त्यांच्या विचारांचे विरोधक हे समर्थक बनत नाहीत. त्यांनी निषेध न करता आनंद साजरा करायला हवा असे तर म्हणायचे नाही ना?

नाव आडनाव Sun, 08/24/2014 - 16:26
जोग साहेब माफ करा, प्रतिकिया तुम्हाला नाही. थोडं अवांतर होतंय. मित्रानो, हि चर्चा जातीवादा कडे चालली आहे. दोन्ही बाजूकडून हे थांबवू. मिसळपाव वर जी नावं / आडनावं आहेत ती खरी आहेत / खोटी आहेत हे कुणालाहि माहित नाही. माझ्या ओळखीचे असे लोक आहेत जे मिसळपाव वर नाही दुसऱ्या ब्लोग वर मुद्दाम त्यांच्या ग्रुप पेक्षा वेगळं नावं घेतात आणि असं लिहितात कि त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतो - अर्थात निगेटिव. मला माहित नाही यात त्यांचं साध्य काय आहे, बहुतेक दोन ग्रुप मध्ये कायम वैर राहावं अशी त्यांची इच्छा असेल. हे ग्रुप कधी धर्माचे असतात तर कधी जातीचे, कधी भाषेचे तर अजून कधी अजून कशाचे.आणि असे लोकही कायमच दोन्ही बाजूला असतात. अश्या चर्चा मिसळपाव वर तिथेच कृपया थांबवा.

अर्धवटराव Sun, 08/24/2014 - 19:20
राजकारणात जर कुठलाच विषय वर्ज्य नसेल तर हत्या देखील का म्हणुन चर्चीली जाणार नाहि? थोर लोकांचे विचार, त्यांचं आयुष्य जर जागृत समाजाने समजुन घेतलं नाहि आणि त्यावर आपला आवाज बुलंद केला नाहि तर राजकारण्यांची कोल्हेकुई ऐकु येणारच. हे असं जगात सर्वत्र होतं.

हुप्प्या Sun, 08/24/2014 - 20:46
हौशे, नवशे आणि गवशे असे प्रसंग शोधतच असतात. अगदी कुणाचा मृत्यू वा हत्याही ह्यापासून सुटलेली नाही. चालायचंच. आगीवर पोळी शेकून घ्या. मग ती आग सरणावरील असली तरी चालेल असे काहीचे धोरण असते. त्याला आवर घालणे अशक्य आहे.

आयुर्हित Mon, 08/25/2014 - 10:03
राजकारण करा अथवा करू नका, हा वेगळा विषय आहे. पण हत्ये सारखा जघन्य अपराध करणार्‍यांचा शोध घेतला गेला पाहीजेच! यावर कोणाचे ही दुमत नसावे. हे सरकारने वेळिच करावे, यासाठी आपण सार्‍यांनी काय केले पाहीजे यावरच चर्चा घडावी, हि नम्र विनंती. सत्य बाहेर येईपर्यंतच राज कारण होवू शकते, त्यानंतर नाही, हे लक्षात घेतले तर बरे होइल.

In reply to by आयुर्हित

प्रभाकर पेठकर Mon, 08/25/2014 - 10:14
सत्य बाहेर आल्यानंतर राजकारणाची दिशा बदलू शकते. राजकारण करणे थांबत नाही. राजकारण करणार्‍यांना कुठलाही मुद्दा असलेला/नसलेला चालतो. ते राजकारण करीतच राहतात कारण त्यांच्या 'व्यवसायाचे' तेच मुद्दल असते.

आशु जोग Fri, 06/05/2015 - 18:56
गम्मत पहा गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर यातल्या एकानेही निषेध केला नाही. फेबुवरचा प्रोफाईल काळा ठेवला नाही. का तर म्हणे पानसरेंची हत्या भाजपा सरकारच्या काळात झाली. त्या भाजपाला कसं झोडपायचं ?

नांदेडीअन Wed, 09/16/2015 - 15:52
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगली येथून अटक करण्यात आलेला आरोपी समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता असल्याचे, पोलिस महानिरीक्षक संजय कुमार यांनी आज (बुधवार) सांगितले. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगली येथून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. समीर गायकवाड असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला 23 सप्टेंबरपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर 16 फेब्रुवारी रोजी सकाळचा फेरफटका मारल्यानंतर घरी परतत असताना दोघा जणांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात पानसरे दांपत्य गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारांदरम्यान पानसरे यांचे निधन झाले होते. याविषयी पत्रकार परिषदेत बोलताना संजय कुमार म्हणाले, की समीरचा मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. समीरच्या सांगली व मुंबईतील घराची झाडाझडती सुरु आहे. समीर व त्याचे संपूर्ण कुटुंब सनातन संघटनेशी संबंधित असून समीर १९९८ सालापासून संघटनेचा कार्यकर्ता आहे. फोन कॉल्सच्या आधारे समीरला अटक करण्यात आली आहे. समीरच्या अटकेने हत्येशी संबंधित काही धागेदोरे मिळाले आहेत. समीरला अटक केली म्हणजे पूर्ण प्रकरण उलगडले असे होत नाही. समीरला पुढील कारवाईसाठी आज पहाटे अटक करण्यात आली आहे. तांत्रिक सर्वेक्षणातून संशयाची सुई समीरकडे वळली आणि त्यामुळे काल रात्री ८ वाजता चौकशीसाठी ताब्यात घेतले व आज पहाटे पाच वाजता त्याला अटक करण्यात आली. - Esakal.com

In reply to by नांदेडीअन

बबन ताम्बे Wed, 09/16/2015 - 16:09
यामुळे जे संबंधीत असतील त्यातले काही फरार होतील, पुरावे नष्ट करतील. सर्व तपास पुर्ण झाल्यानंतर का हे जाहीर करत नाहीत?

In reply to by बबन ताम्बे

द-बाहुबली गुरुवार, 09/17/2015 - 14:03
संशयितांच्या नातेवाइकाना वा खुद्द संशयिताला का ताब्यात घेतले आहे हे सांगणे जर पोलीसांना बंधनकारक आहे तर अटक कशी गोपनीय ठेवणार ? तसेही त्याला आधी रात्री ८ वाजता चौकशीस बोलावल्याचे व काही कालावधीने सोडुन दिल्याचे समजते. व लगेच त्याच रात्री (पहाटे साडेचारच्या दरम्यान) अटक केली. ही पध्दत निश्चितच पध्दतशिर वाटते. त्याचे दोन मेहुणेही कर्नाटक पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे मटाचे वृत्त आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमच्याकडे पहा. हत्येचेही कसे राजकारण केले जाते. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली. त्यानंतर ६ महिने झाले तरी त्यांच्या हत्येचा तपास लागू शकला नाही. त्यावेळी काही लोकांनी फेसबुकवर तपास न लागण्याचा निषेध केला. फेबुवर आपला प्रोफाईल काळा ठेवला. आता हे लोक कोण होते ? यातले अनेक जण असे होते ज्यांनी दाभोळकर, त्यांची अनिस, त्यांची विचारधारा याला कायम विरोध केला. मग अचानक या लोकांचे दाभोळकर प्रेम कसे उफाळून आले ? ज्या काळात हत्या झाली आणि तपास सुरु होता त्या काळात राज्यात आणि देशात काँग्रेस आणि रा काँ यांचे सरकार होते.

गणेश उत्सव २०१४ भाग १

मदनबाण ·
मंडळी गणपती उत्सव आता काही दिवसांवरच येउन पोहचला आहे. :) मूर्तीकार मूर्त्यांचे काम करण्यात मग्न आहेत, आणि विविध गणपती घरी पोहचण्याच्या आधी बाप्पाची काही विविध रुपे मी टिपली आहेत.

इरसाल Sat, 08/23/2014 - 14:30
छान, अप्रतिम काही उतरवुन घ्यावे म्हणतो.

सस्नेह Sat, 08/23/2014 - 14:53
सर्वच बापा कसे सुंदर आहेत ! त्यातल्यात्यात पहिले पाच तर अप्रतिम ! पण सगळ्या मूर्ती जरा लंबुळक्या का दिसताहेत बरं ?

In reply to by सस्नेह

मदनबाण Sat, 08/23/2014 - 19:50
पण सगळ्या मूर्ती जरा लंबुळक्या का दिसताहेत बरं ? ह्म्म...मला तर तसं नाही वाटत की फोटोच्या लांबी-रुंदीची थोडी इकडे-तिकडे केली तर अजुन नीट दिसेल बहुधा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aisa Pehli Baar Hua Hai... ;) :- Har Dil Jo Pyaar Karega

प्रभाकर पेठकर Sat, 08/23/2014 - 20:45
दागदागिन्यांनी जखडलेल्या मूर्तींपेक्षा ६ क्रमांकाची साधी आणि सोज्वळ मूर्ती जास्त आवडली. बिन रंगविलेला खंडेराय आणि रंगविलेला खंडेराय ह्या दोन वेगवेगळ्या मूर्ती आहेत, असं दिसतंय.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण Sat, 08/23/2014 - 21:17
अगदी खरं आहे काकाश्री... :) रंगीत फोटोतल्या मूर्तीवर चंद्र नाही, तसेच तलवारी बद्धल सुद्धा फरक आहे. मूर्तीच्या सांच्यां मधला फरक असावा... रंग नसलेली एका जागची तर रंगवलेली मूर्ती दुसर्‍या ठिकाणची आहे. बाप्पा कुठल्या पोझ मधे दिसेल ते सांगता येत नाही.... सुपारीच्या गणपती पासुन ते चक्क स्पायडर मॅन गणपती. ;) Web pic {चित्र जालावरचे आहे.}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aisa Pehli Baar Hua Hai... Wink :- Har Dil Jo Pyaar Karega

प्यारे१ Sat, 08/23/2014 - 22:30
मस्त रे मदनबाणा! बाकी हे गणपतीचे चि वि आकार लई डोक्यात जातात राव. गणपती न हुआ कोई फिल्म्स्टार हुआ. अगदी शिवाजीमहाराज, साईबाबा, कृष्ण ह्या रुपातला गणपती सुद्धा बघायला नको वाटतो. गणपती... गणपती. सिम्पल आहे. कशाला गोंधळ?

In reply to by खटपट्या

मदनबाण Sun, 08/24/2014 - 09:06
गणपती न हुआ कोई फिल्म्स्टार हुआ. अजुन रजनीकांत गणपती पाहिला नाहीये मी... तो सुद्धा दिसेल काही सांगता येत नाही. उत्सवाचे बाजारीकरण झाल्यावर या गोष्टी त्यात येणार. तसेही हल्ली कोणी कशाला आणि कसे आवरायचे हेच समजत नाही,न्यायालयाचे आदेश असुन सुद्धा दहीहंडीच्या वेळी त्याचे पालन झाले ? अगदी शिवाजीमहाराज, साईबाबा, कृष्ण ह्या रुपातला गणपती सुद्धा बघायला नको वाटतो. ह्म्म... मला स्वतःला यात शाडु मातीचे साधे गणपतीच जास्त भावतात, पण काही वेगळ्या स्वरुपात सुद्धा बाप्पाला बघायला आवडते...पण स्पायडर मॅन गणपती नक्कीच नको ! { एक उदा. द्यायचे म्हणुन मी तो फोटो इथे दिला आहे.} अती उंच मूर्ती सुद्धा नकोश्या वाटतात,विसर्जनाच्या वेळी त्यांना नेताना पहाताना जरा भितीच वाटते.नवसाला पावणारा म्हणुन बाजार भरतो हे काही वेगळेपणे सांगायला हवे ? हल्ली गल्लोगल्ली "अमुक राजा " तमुक राजा" पहायला मिळतोच ना ? गणपती... गणपती. सिम्पल आहे. कशाला गोंधळ? खरयं... बाप्पा शूर्पकर्ण आहे, पण या बाजारातील :- उत्सव, शांतता आणि पावित्र्य शोधताना त्याचाही गोंधळ होत असावा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेराही जलवा... :- Wanted

पैसा Mon, 09/01/2014 - 16:33
सगळे फटु झक्कास! तुम्ही स्पायडीच्या गणपतीला हसताय, पण कोकणात असे वेगवेगळ्या रूपातले गणपती लै फ्येमस. गणपतीबरोबर बरोबर बाई असेल तर त्या चित्राला बावली गणपती (बाहुली-गणपती) म्हणतात. मी लहान असताना एकाकडे पाहिलेला राजेश खन्नाच्या रूपात गुरुशर्ट बेलबॉटम प्यांट घातलेला आणि स्कूटरला टेकून उभा असलेला गणपती आणि त्याला टेकून उभी बेलबॉटमवाली साक्षात हेमामालिनी अगदी चांगली आठवते आहे!

इरसाल Sat, 08/23/2014 - 14:30
छान, अप्रतिम काही उतरवुन घ्यावे म्हणतो.

सस्नेह Sat, 08/23/2014 - 14:53
सर्वच बापा कसे सुंदर आहेत ! त्यातल्यात्यात पहिले पाच तर अप्रतिम ! पण सगळ्या मूर्ती जरा लंबुळक्या का दिसताहेत बरं ?

In reply to by सस्नेह

मदनबाण Sat, 08/23/2014 - 19:50
पण सगळ्या मूर्ती जरा लंबुळक्या का दिसताहेत बरं ? ह्म्म...मला तर तसं नाही वाटत की फोटोच्या लांबी-रुंदीची थोडी इकडे-तिकडे केली तर अजुन नीट दिसेल बहुधा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aisa Pehli Baar Hua Hai... ;) :- Har Dil Jo Pyaar Karega

प्रभाकर पेठकर Sat, 08/23/2014 - 20:45
दागदागिन्यांनी जखडलेल्या मूर्तींपेक्षा ६ क्रमांकाची साधी आणि सोज्वळ मूर्ती जास्त आवडली. बिन रंगविलेला खंडेराय आणि रंगविलेला खंडेराय ह्या दोन वेगवेगळ्या मूर्ती आहेत, असं दिसतंय.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण Sat, 08/23/2014 - 21:17
अगदी खरं आहे काकाश्री... :) रंगीत फोटोतल्या मूर्तीवर चंद्र नाही, तसेच तलवारी बद्धल सुद्धा फरक आहे. मूर्तीच्या सांच्यां मधला फरक असावा... रंग नसलेली एका जागची तर रंगवलेली मूर्ती दुसर्‍या ठिकाणची आहे. बाप्पा कुठल्या पोझ मधे दिसेल ते सांगता येत नाही.... सुपारीच्या गणपती पासुन ते चक्क स्पायडर मॅन गणपती. ;) Web pic {चित्र जालावरचे आहे.}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aisa Pehli Baar Hua Hai... Wink :- Har Dil Jo Pyaar Karega

प्यारे१ Sat, 08/23/2014 - 22:30
मस्त रे मदनबाणा! बाकी हे गणपतीचे चि वि आकार लई डोक्यात जातात राव. गणपती न हुआ कोई फिल्म्स्टार हुआ. अगदी शिवाजीमहाराज, साईबाबा, कृष्ण ह्या रुपातला गणपती सुद्धा बघायला नको वाटतो. गणपती... गणपती. सिम्पल आहे. कशाला गोंधळ?

In reply to by खटपट्या

मदनबाण Sun, 08/24/2014 - 09:06
गणपती न हुआ कोई फिल्म्स्टार हुआ. अजुन रजनीकांत गणपती पाहिला नाहीये मी... तो सुद्धा दिसेल काही सांगता येत नाही. उत्सवाचे बाजारीकरण झाल्यावर या गोष्टी त्यात येणार. तसेही हल्ली कोणी कशाला आणि कसे आवरायचे हेच समजत नाही,न्यायालयाचे आदेश असुन सुद्धा दहीहंडीच्या वेळी त्याचे पालन झाले ? अगदी शिवाजीमहाराज, साईबाबा, कृष्ण ह्या रुपातला गणपती सुद्धा बघायला नको वाटतो. ह्म्म... मला स्वतःला यात शाडु मातीचे साधे गणपतीच जास्त भावतात, पण काही वेगळ्या स्वरुपात सुद्धा बाप्पाला बघायला आवडते...पण स्पायडर मॅन गणपती नक्कीच नको ! { एक उदा. द्यायचे म्हणुन मी तो फोटो इथे दिला आहे.} अती उंच मूर्ती सुद्धा नकोश्या वाटतात,विसर्जनाच्या वेळी त्यांना नेताना पहाताना जरा भितीच वाटते.नवसाला पावणारा म्हणुन बाजार भरतो हे काही वेगळेपणे सांगायला हवे ? हल्ली गल्लोगल्ली "अमुक राजा " तमुक राजा" पहायला मिळतोच ना ? गणपती... गणपती. सिम्पल आहे. कशाला गोंधळ? खरयं... बाप्पा शूर्पकर्ण आहे, पण या बाजारातील :- उत्सव, शांतता आणि पावित्र्य शोधताना त्याचाही गोंधळ होत असावा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेराही जलवा... :- Wanted

पैसा Mon, 09/01/2014 - 16:33
सगळे फटु झक्कास! तुम्ही स्पायडीच्या गणपतीला हसताय, पण कोकणात असे वेगवेगळ्या रूपातले गणपती लै फ्येमस. गणपतीबरोबर बरोबर बाई असेल तर त्या चित्राला बावली गणपती (बाहुली-गणपती) म्हणतात. मी लहान असताना एकाकडे पाहिलेला राजेश खन्नाच्या रूपात गुरुशर्ट बेलबॉटम प्यांट घातलेला आणि स्कूटरला टेकून उभा असलेला गणपती आणि त्याला टेकून उभी बेलबॉटमवाली साक्षात हेमामालिनी अगदी चांगली आठवते आहे!