मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वंचना - १

पहाटवारा ·

पैसा Mon, 08/25/2014 - 20:03
अशा गोष्टी हल्ली कुठेवाचायला मिळत नाहीत. पुढील भागाची उत्सुकतेने वाट पहात आहे.

सस्नेह Mon, 08/25/2014 - 20:30
नाथमाधवी थाट याबद्दल बॅमॅशी सहमत. शुद्धलेखनाकडे जरा लक्ष द्यावे अशी नम्र विनंती.

In reply to by प्यारे१

प्रचेतस Mon, 08/25/2014 - 21:02
नाथमाधव नावाचे एक दिग्गज लेखकू होते जुन्या काळात. ऐतिहासिक, पौराणिक पार्श्वभूमींवर आधारीत कादंबर्‍या लिहिण्यात त्यांचा हातखंडा.

In reply to by प्रचेतस

प्यारे१ Mon, 08/25/2014 - 21:06
ओक्के. बाकी द मा मिरासदारांची एक (नाव आठवत नाही) आणि जी ए कुलकर्णींची एक (बहुतेक विदूषक) अशा दोन कथा वरच्या भाषाशैलीत वाचल्याचं आठवतंय.

पैसा Mon, 08/25/2014 - 20:03
अशा गोष्टी हल्ली कुठेवाचायला मिळत नाहीत. पुढील भागाची उत्सुकतेने वाट पहात आहे.

सस्नेह Mon, 08/25/2014 - 20:30
नाथमाधवी थाट याबद्दल बॅमॅशी सहमत. शुद्धलेखनाकडे जरा लक्ष द्यावे अशी नम्र विनंती.

In reply to by प्यारे१

प्रचेतस Mon, 08/25/2014 - 21:02
नाथमाधव नावाचे एक दिग्गज लेखकू होते जुन्या काळात. ऐतिहासिक, पौराणिक पार्श्वभूमींवर आधारीत कादंबर्‍या लिहिण्यात त्यांचा हातखंडा.

In reply to by प्रचेतस

प्यारे१ Mon, 08/25/2014 - 21:06
ओक्के. बाकी द मा मिरासदारांची एक (नाव आठवत नाही) आणि जी ए कुलकर्णींची एक (बहुतेक विदूषक) अशा दोन कथा वरच्या भाषाशैलीत वाचल्याचं आठवतंय.
लेखनविषय:
आदित्यवर्मन आपल्या घोड्यावरुन पायऊतार झाला. कित्येक योजने तुडवलेल्या आपल्या टाचां झाडत वातायन, आदित्यवर्मनाचा अश्व, ऊभा ठाकत विश्रांती घेउ लागला. संध्यासमयी पसरलेल्या लालिमेने पश्चीमेकडचे आसमंत जणू काहि पेटून ऊठले होते.. आदित्यवर्मनची अवस्थाही काहि वेगळी नव्हती. त्या लालिमेला अडवत, आसमंताला जणू आव्हान करत बेदरकारपणे एक पाषाण ऊभा ठाकला होता.आदित्यवर्मनने त्या पाषाणाकडे एक नजर टाकली अन कसल्याशा आवेगाने धाव घेत तो त्यावर जाउन ऊभा राहिला.. तिथुन खाली पसरलेल्या अथांग, हिरव्यागार अरण्याकडे नजर टाकत त्याची नजर कसलातरी शोध घेत, भिरभिरत राहिली.

भुताळी जहाज - ११ (अंतिम)

स्पार्टाकस ·

खटपट्या Sat, 08/23/2014 - 06:11
छान माहिती !! मालिका संपल्यामुळे हिरमोड झाला. उडत्या तबकड्यांवर काहीतरी येवूद्या

In reply to by खटपट्या

शिद Wed, 08/27/2014 - 15:41
असेच म्हणतो. मस्तच होते सगळे भाग. पुढील लेखमालेच्या प्रतिक्षेत.

टवाळ कार्टा Sat, 08/23/2014 - 09:58
गेल्या सुमारे १०० वर्षांपासून जगभरात अनेकांना त्यांचं दर्शन झालं आहे. क्वचितप्रसंगी त्यांनी विमानं नष्ट केली आहेत. युध्दकाळात प्रत्येक पक्षाला ते प्रतिपक्षाचं अस्त्रं वाटत असलं तरी युध्दसमाप्तीनंतर प्रत्यक्षात हा काहीतरी वेगळाच प्रकार असल्याचं समोर आलं आहे. या तबकड्यांचं अस्तित्वच कधी कधी नाकारलं जात असलं तरीही त्या अद्यापही दृष्टीस पडतात हे सत्य आहे. अनेक शास्त्रज्ञांच्या सिद्धांतानुसार या उडत्या तबकड्या या आपल्याला अज्ञात असलेल्या अंतराळातील संस्कृतीची आपल्यावर टेहळणी करण्यासाठी पाठवलेली यानं आहेत. मानवी प्रगतीवर बारीक लक्षं ठेवणार्‍या अंतराळातील संस्कृती आपली प्रगती जाणून घेण्यासाठी अधून-मधून जहाजं अथवा विमानं गायब करत असतात.
अतिशय चुकीची माहिती...अजुनतरी मानव सोडुन आणखी कोणत्या प्रगत संस्क्रुतीचे पुरावे सापडलेले नाहीत
काही शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवरच पण सागरतळाशी अत्यंत पुढारलेल्या संस्कृती अस्तित्वात आहेत. या संस्कृती आपल्यावर नजर ठेवून आहेत. ही नुसतीच कल्पना आहे का यात सत्यांश आहे? फ्लोरीडाजवळ समुद्रात एका संपूर्ण शहराचे अवशेष आढळून आले आहेत. बिमिनी जवळ सागरात आढळून आलेले व्यवस्थित बांधलेले रस्ते आणि घरं हे कशाचं निदर्शक आहे?
सागरातले अवशेष बुडालेल्या शहरांचे आहेत
चतुर्थ मिती आपल्याला माहीत असलेल्या त्रिमीती म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची. आपल्याला ज्ञात असलेल्या सर्व गोष्टी या त्रिमितीत बसतात. एका सिध्दांतानुसार या तीन मितींहूनही एक वेगळी अशी चौथी मिती अस्तित्वात आहे. अचानक गायब झालेली जहाजं आणि विमानं आणि त्यावरील माणसं ही या चतुर्थ मितीत गेली आहेत. त्यामुळे ती डोळ्यांना दिसू शकत नाहीत! एकदा या चतुर्थ मितीत प्रवेश केल्यावर परतीचा मार्ग न सापडल्याने पुन्हा दृष्य स्वरुपात येणं अशक्यं होतं. हा केवळ एक सिद्धांत असला तरी ही शक्यता नाकारता येत नाही.
चतुर्थ मिती = वेळ (मराठीत टाईम)
अटलांटीस शास्त्रज्ञांच्या मते प्राचीन काळी युरोप आणि अमेरीकेच्या मध्ये, अटलांटीक महासागरात आणखीन एक खंड अस्तित्वात होता. ऑस्ट्रेलियाप्रमाणे चारी बाजूने सागराने वेढलेला हा खंड अथवा भूभाग म्हणजेच अटलांटीस! अटलांटीसचा उल्लेख प्लेटोच्या लिखाणातही आढळतो. प्लेटोच्या नोंदीनुसार इसवी सनपूर्व ९६०० च्या सुमारास अटलांटीसची संस्कृती तांत्रिकदृष्ट्या तत्कालीन ग्रीक संस्कृतीपेक्षाही पुढारलेली होती. काही कालावधीनंतर अचानक झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात अटलांटीसचा भूभाग सागरतळाशी गेला तरी ही संस्कृती नष्ट झाली नसावी, कारण पाण्यात अतिउच्च दाबाखाली टिकून राहण्याचं तंत्रज्ञान अटलांटीसच्य रहिवाश्यांनी विकसीत केलं होतं!
अटलांटीस संस्क्रुती असली तरी वरचे कारण असल्याचा काही काहीही पुरावा मिळालेला नाही
सोनार यंत्रणेद्वारा अटलांटीक महासागरात शोध घेतला असता अटलांटीकच्या मध्यावर आढळणार्‍या पर्वतराजीचा अपवाद वगळता कोणतंही बांधकाम आढळून येत नाही. परंतु अटलांटीसची संस्कृती पाण्याखाली टिकून राहण्याइतकी प्रगत असेल तर सोनार यंत्रणेपासून स्वतःचा बचाव करण्याचं तंत्रज्ञात विकसीत करणं त्यांना अशक्यं होतं का? अर्थात अटलांटीसच्या ऐतिहासीक अस्तित्वाचा निर्विवाद पुराव समोर येईपर्यंत हा केवळ एक सिद्धांतच आहे.
चुकीचा सिध्धांत आहे हा
या सर्व सिद्धांतांचा तौलानिक विचार केला तर एक निष्कर्ष निघतो तो म्हणजे आपल्याला अज्ञात संस्कृती कुठेतरी निश्चीतच अस्तित्वात आहेत आणि त्या आपल्यावर लक्षं ठेवून आहेत!
अजुनतरी याला काहीच पुरावा सापडलेला नाही हे सगळे लिहिण्याचा खटाटोप इतक्यासाठीच की आपण भारतीय स्वता चार ठिकाणी बातम्या वाचुन पडताळणी करण्यापेक्शा दुसर्याने "सांगितलेल्या" माहितीवर "आंधळेपणाने" विश्वास ठेवतो

In reply to by टवाळ कार्टा

भारतीय माणुस बातम्यांची पडताळणी करतच नाही, असा काही विदा आहे का जालावर ? केवळ उत्सुकता म्हणुन विचारतो हं. कारण एक भारतीय म्हणुन अशा सरसकट विधानाचा मला त्रास होतो. बाय द वे, भुताळी जहाज लेखमालिका आवडली का तुम्हाला ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा Sat, 08/23/2014 - 12:22
भारतीय माणुस बातम्यांची पडताळणी करतच नाही, असा काही विदा आहे का जालावर ?
:) आजकालचे राजकिय कार्यकर्ते/चेले आणि त्यांच्या घरचे बघितल्यामुळे माझे हे मत बनले आहे...यातुन डॉक्टर, वकिल, विंजीनेर, यन्नाराय वगळा...आणि सामान्य लोकांमधे मी अजुनतरी वर सांगीतलेल्या/लिहिलेल्या गोष्टींसाठी इंटरेस्ट नाही बघितला
कारण एक भारतीय म्हणुन अशा सरसकट विधानाचा मला त्रास होतो.
असा त्रास मलापण होतो...शक्यतो मी समोरच्याचे मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करतो... :)
बाय द वे, भुताळी जहाज लेखमालिका आवडली का तुम्हाला ?
आपण फ्यान आहोत यांसारख्या विषयांचा... एलियन / बर्म्युडा ट्रँगल / Area-51 / nikola tesla / Out-of-place artifact... भन्नाट आहे सगळे

In reply to by टवाळ कार्टा

कवितानागेश Sat, 08/23/2014 - 11:20
अटलांटीस संस्क्रुती असली तरी वरचे कारण असल्याचा काही काहीही पुरावा मिळालेला नाही>> अहो, ते पुरावे मिळूच देत नाहीत मुळी!! फार हुशार लोक आहेत ते. :P

In reply to by कवितानागेश

अहो, ते पुरावे मिळूच देत नाहीत मुळी!! फार हुशार लोक आहेत ते. तुम्हाला पण कळलं का ? मला वाटलं त्यांनी फक्त मलाच सांगितलंय :(

In reply to by टवाळ कार्टा

अँहँ, अजाबात नाय ! ते मधून मधून भारतात पण येउन जातात हे पण कोSSSण्णाला सांगणार नाही :)

In reply to by टवाळ कार्टा

एस Sat, 08/23/2014 - 18:02
अगदी हेच म्हणायला आलो होतो. फक्त शेवटचे वाक्य केवळ भारतीयांनाच नव्हे तर सर्वच जगाला कमीअधिक प्रमाणात लागू होतेच. यातही पुढारलेल्या जगातील चकचकीत लोक जास्त आघाडीवर असतात. शास्त्रीय दृष्टिकोनाचं वावडं हे सगळीकडच्याच अशा माणसांना आहे. अगदी उत्क्रांतीच्या सिद्धांताला इंटेलिजंट डिजाइनवाले लोक कसा विरोध करतात आणि त्याला तेथील सिस्टिमचाही पाठिंबा कसा आहे हे पाहिलं की आपण भारतीय किमान दोनशे वर्षे पुढे आहोत असं वाटतं. यात कसलाही राष्ट्रवादी अभिनिवेश वगैरे नाही. लेखमालेबद्दल. सर्वच भाग छान रंगवले होते. शैली खिळवून ठेवणारी. पण ह्या भागाचा सूर किंचित गूढवादाकडे झुकणारा वाटला. अगदी लेखकाने खाली स्पष्टीकरण दिलेले असले तरी. उदा. चौथ्या मितीचा उल्लेख, समुद्रतळाशी असलेले स्फटिक किंवा अनेक सो-कॉल्ड शास्त्रज्ञांचा उडत्या तबकड्यांवरील विश्वास इत्यादी. बर्म्युडा ट्रायॅन्गल किंवा जगातील अशाच गूढ जागांबद्दल त्यांचे गूढपण तितकेसे गूढ नसल्याचे पुढे आलेले संशोधन ह्याबाबत अजून माहिती यायला हवी होती. म्हणजे लेख तितकासा बायस्ड वाटला नसता. असो. तुम्हांला अनेक धन्यवाद. हे सर्व इंग्रजीतून खूपजणांनी वाचलेलेही असते, पण मराठीतून आणि तेही इतक्या छानपणे लिहिलेले वाचायची संधी मिपाकरांना तुमच्यामुळे लाभली ह्याबद्दल तुमचे खास आभार. पुढील अशाच एखाद्या थरारक लेखमालिकेसाठी शुभेच्छा...!

स्पार्टाकस Sat, 08/23/2014 - 10:52
एक गोष्ट स्पष्ट करतो :- यातील कोणताही सिद्धांत मी स्वतः मांडलेला नाही. माझं जे काही थोडंफार वाचन आहे आणि आकलन आहे त्यानुसार हे सिद्धांत मांडले गेले आहेत इतकंच मी नमूद केलं आहे.

अजया Sat, 08/23/2014 - 14:09
इतकी सुरेख मालिका संपल्याचे वाईट वाटते आहे :( आता नविन विषयावर नवी लेखमालिका येऊ दे.

मंदार कात्रे Sat, 08/23/2014 - 19:22
सागरी दुनियेत गूढरम्य सफर घडवून आणल्याबद्दल स्पार्टाकस जी यान्चे मनापासून आभार अन धन्यवाद ! अतिशय सुरेख अन वाचनीय लेखमाला !

भृशुंडी Sun, 08/24/2014 - 04:13
माफ करा, शंका आहे - ह्या भागातील बराचसा मजकूर "ओशन ट्रँगल" मधल्या शेवटल्या भागावर आधारित आहे का? किंवा पुस्तकातल्या त्या भागातील निवडक मजकूराचा सारांश तुम्ही इथे पुन्हा दिला आहे का?

In reply to by भृशुंडी

स्पार्टाकस Sun, 08/24/2014 - 06:10
ओशन ट्रँगलचा मी संदर्भ म्हणून वापर केलेला नाही, परंतु ओशन ट्रँगल ज्यावर आधारित आहे त्या फ्रॉम डेव्हील्स ट्रँगल टू डेव्हील्स जॉ या रिचर्ड वायनरच्या पुस्तकाचा मी संदर्भासाठी उपयोग केला आहे. मात्रं हे भाषांतर नाही.

अनन्त अवधुत Sun, 08/24/2014 - 04:47
सुरेख लेखमाला. आवडली. स्पार्टाकसराव तुमच्या लेखमालेच्या निमित्त्याने जंगलाची सफर झाली, पर्वताच्या शिखरावर सैरसपाटा झाला, दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर पण जाऊन आलो. आता या लेखमालेच्या निमित्त्याने समुद्राची पण सफर झाली. आता कुठे जायचे? आम्ही वळकटी बांधून तयार आहोत :)

बर्याच विचारमंथनानंतर आणि शास्त्रज्ञांच्या संशोधनानंतर तो मासा 'कोईल्कॅन्थ' जातीचा मासा असल्याचं निष्पन्न झालं. या जातीचे मासे पृथ्वीवरुन ६६ दशलक्ष वर्षांपूर्वीच नाहीसे झालेले होते! "कोईल्कॅन्थ" नाही. सीलकँथ.

क्रेझी Mon, 08/25/2014 - 09:56
लेखमालेतील सर्वच लेख छान होते पण सर्वात जास्त आवडलेला लेख म्हणजे वॉटरटाऊन ज्यामधे दोन माणसांचा फोटो दिला आहे. तो फोटो बघितला की धडकी भरते!! पण एक शंका अशीही येते मनामधे की खरंच त्या काळी कॅमेरा इतका प्रगत होता का असे भुताचे फोटो काढण्याकरता? असो.. तुमच्या पुढच्या अशाच रोमांचकारी लेखसफरीच्या प्रतिक्षेत :)

किसन शिंदे Fri, 08/29/2014 - 19:16
सुरूवातीचे चार भाग आधी वाचले होते, बाकीचे उरलेले वाचायला मिळत नव्हते. आज एक दमात सगळे भाग वाचून काढले. जबरदस्त झाली ही लेखमालिका. फक्त पुढे मागे तो क्विन मेरीवरचा अनुभवही टाकायला विसरू नका.

खटपट्या Sat, 08/23/2014 - 06:11
छान माहिती !! मालिका संपल्यामुळे हिरमोड झाला. उडत्या तबकड्यांवर काहीतरी येवूद्या

In reply to by खटपट्या

शिद Wed, 08/27/2014 - 15:41
असेच म्हणतो. मस्तच होते सगळे भाग. पुढील लेखमालेच्या प्रतिक्षेत.

टवाळ कार्टा Sat, 08/23/2014 - 09:58
गेल्या सुमारे १०० वर्षांपासून जगभरात अनेकांना त्यांचं दर्शन झालं आहे. क्वचितप्रसंगी त्यांनी विमानं नष्ट केली आहेत. युध्दकाळात प्रत्येक पक्षाला ते प्रतिपक्षाचं अस्त्रं वाटत असलं तरी युध्दसमाप्तीनंतर प्रत्यक्षात हा काहीतरी वेगळाच प्रकार असल्याचं समोर आलं आहे. या तबकड्यांचं अस्तित्वच कधी कधी नाकारलं जात असलं तरीही त्या अद्यापही दृष्टीस पडतात हे सत्य आहे. अनेक शास्त्रज्ञांच्या सिद्धांतानुसार या उडत्या तबकड्या या आपल्याला अज्ञात असलेल्या अंतराळातील संस्कृतीची आपल्यावर टेहळणी करण्यासाठी पाठवलेली यानं आहेत. मानवी प्रगतीवर बारीक लक्षं ठेवणार्‍या अंतराळातील संस्कृती आपली प्रगती जाणून घेण्यासाठी अधून-मधून जहाजं अथवा विमानं गायब करत असतात.
अतिशय चुकीची माहिती...अजुनतरी मानव सोडुन आणखी कोणत्या प्रगत संस्क्रुतीचे पुरावे सापडलेले नाहीत
काही शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवरच पण सागरतळाशी अत्यंत पुढारलेल्या संस्कृती अस्तित्वात आहेत. या संस्कृती आपल्यावर नजर ठेवून आहेत. ही नुसतीच कल्पना आहे का यात सत्यांश आहे? फ्लोरीडाजवळ समुद्रात एका संपूर्ण शहराचे अवशेष आढळून आले आहेत. बिमिनी जवळ सागरात आढळून आलेले व्यवस्थित बांधलेले रस्ते आणि घरं हे कशाचं निदर्शक आहे?
सागरातले अवशेष बुडालेल्या शहरांचे आहेत
चतुर्थ मिती आपल्याला माहीत असलेल्या त्रिमीती म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची. आपल्याला ज्ञात असलेल्या सर्व गोष्टी या त्रिमितीत बसतात. एका सिध्दांतानुसार या तीन मितींहूनही एक वेगळी अशी चौथी मिती अस्तित्वात आहे. अचानक गायब झालेली जहाजं आणि विमानं आणि त्यावरील माणसं ही या चतुर्थ मितीत गेली आहेत. त्यामुळे ती डोळ्यांना दिसू शकत नाहीत! एकदा या चतुर्थ मितीत प्रवेश केल्यावर परतीचा मार्ग न सापडल्याने पुन्हा दृष्य स्वरुपात येणं अशक्यं होतं. हा केवळ एक सिद्धांत असला तरी ही शक्यता नाकारता येत नाही.
चतुर्थ मिती = वेळ (मराठीत टाईम)
अटलांटीस शास्त्रज्ञांच्या मते प्राचीन काळी युरोप आणि अमेरीकेच्या मध्ये, अटलांटीक महासागरात आणखीन एक खंड अस्तित्वात होता. ऑस्ट्रेलियाप्रमाणे चारी बाजूने सागराने वेढलेला हा खंड अथवा भूभाग म्हणजेच अटलांटीस! अटलांटीसचा उल्लेख प्लेटोच्या लिखाणातही आढळतो. प्लेटोच्या नोंदीनुसार इसवी सनपूर्व ९६०० च्या सुमारास अटलांटीसची संस्कृती तांत्रिकदृष्ट्या तत्कालीन ग्रीक संस्कृतीपेक्षाही पुढारलेली होती. काही कालावधीनंतर अचानक झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात अटलांटीसचा भूभाग सागरतळाशी गेला तरी ही संस्कृती नष्ट झाली नसावी, कारण पाण्यात अतिउच्च दाबाखाली टिकून राहण्याचं तंत्रज्ञान अटलांटीसच्य रहिवाश्यांनी विकसीत केलं होतं!
अटलांटीस संस्क्रुती असली तरी वरचे कारण असल्याचा काही काहीही पुरावा मिळालेला नाही
सोनार यंत्रणेद्वारा अटलांटीक महासागरात शोध घेतला असता अटलांटीकच्या मध्यावर आढळणार्‍या पर्वतराजीचा अपवाद वगळता कोणतंही बांधकाम आढळून येत नाही. परंतु अटलांटीसची संस्कृती पाण्याखाली टिकून राहण्याइतकी प्रगत असेल तर सोनार यंत्रणेपासून स्वतःचा बचाव करण्याचं तंत्रज्ञात विकसीत करणं त्यांना अशक्यं होतं का? अर्थात अटलांटीसच्या ऐतिहासीक अस्तित्वाचा निर्विवाद पुराव समोर येईपर्यंत हा केवळ एक सिद्धांतच आहे.
चुकीचा सिध्धांत आहे हा
या सर्व सिद्धांतांचा तौलानिक विचार केला तर एक निष्कर्ष निघतो तो म्हणजे आपल्याला अज्ञात संस्कृती कुठेतरी निश्चीतच अस्तित्वात आहेत आणि त्या आपल्यावर लक्षं ठेवून आहेत!
अजुनतरी याला काहीच पुरावा सापडलेला नाही हे सगळे लिहिण्याचा खटाटोप इतक्यासाठीच की आपण भारतीय स्वता चार ठिकाणी बातम्या वाचुन पडताळणी करण्यापेक्शा दुसर्याने "सांगितलेल्या" माहितीवर "आंधळेपणाने" विश्वास ठेवतो

In reply to by टवाळ कार्टा

भारतीय माणुस बातम्यांची पडताळणी करतच नाही, असा काही विदा आहे का जालावर ? केवळ उत्सुकता म्हणुन विचारतो हं. कारण एक भारतीय म्हणुन अशा सरसकट विधानाचा मला त्रास होतो. बाय द वे, भुताळी जहाज लेखमालिका आवडली का तुम्हाला ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा Sat, 08/23/2014 - 12:22
भारतीय माणुस बातम्यांची पडताळणी करतच नाही, असा काही विदा आहे का जालावर ?
:) आजकालचे राजकिय कार्यकर्ते/चेले आणि त्यांच्या घरचे बघितल्यामुळे माझे हे मत बनले आहे...यातुन डॉक्टर, वकिल, विंजीनेर, यन्नाराय वगळा...आणि सामान्य लोकांमधे मी अजुनतरी वर सांगीतलेल्या/लिहिलेल्या गोष्टींसाठी इंटरेस्ट नाही बघितला
कारण एक भारतीय म्हणुन अशा सरसकट विधानाचा मला त्रास होतो.
असा त्रास मलापण होतो...शक्यतो मी समोरच्याचे मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करतो... :)
बाय द वे, भुताळी जहाज लेखमालिका आवडली का तुम्हाला ?
आपण फ्यान आहोत यांसारख्या विषयांचा... एलियन / बर्म्युडा ट्रँगल / Area-51 / nikola tesla / Out-of-place artifact... भन्नाट आहे सगळे

In reply to by टवाळ कार्टा

कवितानागेश Sat, 08/23/2014 - 11:20
अटलांटीस संस्क्रुती असली तरी वरचे कारण असल्याचा काही काहीही पुरावा मिळालेला नाही>> अहो, ते पुरावे मिळूच देत नाहीत मुळी!! फार हुशार लोक आहेत ते. :P

In reply to by कवितानागेश

अहो, ते पुरावे मिळूच देत नाहीत मुळी!! फार हुशार लोक आहेत ते. तुम्हाला पण कळलं का ? मला वाटलं त्यांनी फक्त मलाच सांगितलंय :(

In reply to by टवाळ कार्टा

अँहँ, अजाबात नाय ! ते मधून मधून भारतात पण येउन जातात हे पण कोSSSण्णाला सांगणार नाही :)

In reply to by टवाळ कार्टा

एस Sat, 08/23/2014 - 18:02
अगदी हेच म्हणायला आलो होतो. फक्त शेवटचे वाक्य केवळ भारतीयांनाच नव्हे तर सर्वच जगाला कमीअधिक प्रमाणात लागू होतेच. यातही पुढारलेल्या जगातील चकचकीत लोक जास्त आघाडीवर असतात. शास्त्रीय दृष्टिकोनाचं वावडं हे सगळीकडच्याच अशा माणसांना आहे. अगदी उत्क्रांतीच्या सिद्धांताला इंटेलिजंट डिजाइनवाले लोक कसा विरोध करतात आणि त्याला तेथील सिस्टिमचाही पाठिंबा कसा आहे हे पाहिलं की आपण भारतीय किमान दोनशे वर्षे पुढे आहोत असं वाटतं. यात कसलाही राष्ट्रवादी अभिनिवेश वगैरे नाही. लेखमालेबद्दल. सर्वच भाग छान रंगवले होते. शैली खिळवून ठेवणारी. पण ह्या भागाचा सूर किंचित गूढवादाकडे झुकणारा वाटला. अगदी लेखकाने खाली स्पष्टीकरण दिलेले असले तरी. उदा. चौथ्या मितीचा उल्लेख, समुद्रतळाशी असलेले स्फटिक किंवा अनेक सो-कॉल्ड शास्त्रज्ञांचा उडत्या तबकड्यांवरील विश्वास इत्यादी. बर्म्युडा ट्रायॅन्गल किंवा जगातील अशाच गूढ जागांबद्दल त्यांचे गूढपण तितकेसे गूढ नसल्याचे पुढे आलेले संशोधन ह्याबाबत अजून माहिती यायला हवी होती. म्हणजे लेख तितकासा बायस्ड वाटला नसता. असो. तुम्हांला अनेक धन्यवाद. हे सर्व इंग्रजीतून खूपजणांनी वाचलेलेही असते, पण मराठीतून आणि तेही इतक्या छानपणे लिहिलेले वाचायची संधी मिपाकरांना तुमच्यामुळे लाभली ह्याबद्दल तुमचे खास आभार. पुढील अशाच एखाद्या थरारक लेखमालिकेसाठी शुभेच्छा...!

स्पार्टाकस Sat, 08/23/2014 - 10:52
एक गोष्ट स्पष्ट करतो :- यातील कोणताही सिद्धांत मी स्वतः मांडलेला नाही. माझं जे काही थोडंफार वाचन आहे आणि आकलन आहे त्यानुसार हे सिद्धांत मांडले गेले आहेत इतकंच मी नमूद केलं आहे.

अजया Sat, 08/23/2014 - 14:09
इतकी सुरेख मालिका संपल्याचे वाईट वाटते आहे :( आता नविन विषयावर नवी लेखमालिका येऊ दे.

मंदार कात्रे Sat, 08/23/2014 - 19:22
सागरी दुनियेत गूढरम्य सफर घडवून आणल्याबद्दल स्पार्टाकस जी यान्चे मनापासून आभार अन धन्यवाद ! अतिशय सुरेख अन वाचनीय लेखमाला !

भृशुंडी Sun, 08/24/2014 - 04:13
माफ करा, शंका आहे - ह्या भागातील बराचसा मजकूर "ओशन ट्रँगल" मधल्या शेवटल्या भागावर आधारित आहे का? किंवा पुस्तकातल्या त्या भागातील निवडक मजकूराचा सारांश तुम्ही इथे पुन्हा दिला आहे का?

In reply to by भृशुंडी

स्पार्टाकस Sun, 08/24/2014 - 06:10
ओशन ट्रँगलचा मी संदर्भ म्हणून वापर केलेला नाही, परंतु ओशन ट्रँगल ज्यावर आधारित आहे त्या फ्रॉम डेव्हील्स ट्रँगल टू डेव्हील्स जॉ या रिचर्ड वायनरच्या पुस्तकाचा मी संदर्भासाठी उपयोग केला आहे. मात्रं हे भाषांतर नाही.

अनन्त अवधुत Sun, 08/24/2014 - 04:47
सुरेख लेखमाला. आवडली. स्पार्टाकसराव तुमच्या लेखमालेच्या निमित्त्याने जंगलाची सफर झाली, पर्वताच्या शिखरावर सैरसपाटा झाला, दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर पण जाऊन आलो. आता या लेखमालेच्या निमित्त्याने समुद्राची पण सफर झाली. आता कुठे जायचे? आम्ही वळकटी बांधून तयार आहोत :)

बर्याच विचारमंथनानंतर आणि शास्त्रज्ञांच्या संशोधनानंतर तो मासा 'कोईल्कॅन्थ' जातीचा मासा असल्याचं निष्पन्न झालं. या जातीचे मासे पृथ्वीवरुन ६६ दशलक्ष वर्षांपूर्वीच नाहीसे झालेले होते! "कोईल्कॅन्थ" नाही. सीलकँथ.

क्रेझी Mon, 08/25/2014 - 09:56
लेखमालेतील सर्वच लेख छान होते पण सर्वात जास्त आवडलेला लेख म्हणजे वॉटरटाऊन ज्यामधे दोन माणसांचा फोटो दिला आहे. तो फोटो बघितला की धडकी भरते!! पण एक शंका अशीही येते मनामधे की खरंच त्या काळी कॅमेरा इतका प्रगत होता का असे भुताचे फोटो काढण्याकरता? असो.. तुमच्या पुढच्या अशाच रोमांचकारी लेखसफरीच्या प्रतिक्षेत :)

किसन शिंदे Fri, 08/29/2014 - 19:16
सुरूवातीचे चार भाग आधी वाचले होते, बाकीचे उरलेले वाचायला मिळत नव्हते. आज एक दमात सगळे भाग वाचून काढले. जबरदस्त झाली ही लेखमालिका. फक्त पुढे मागे तो क्विन मेरीवरचा अनुभवही टाकायला विसरू नका.
लेखनविषय:
लेखनप्रकार

नॅशनल डिजीटल लिटरसी मिशन

माहितगार ·
नरेंद्र मोदी भारताच्या विकासात तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेऊ इच्छितात, विकासासाठी खासगी क्षेत्राचेही सहकार्य गरजेचे आहे हे सर्वच खरे आहे. भारतातील अधीकतम जनतेला डिजीटल क्रांतीत सहभागी करून घेणे हि स्वागर्ह बाब आहे. नॅशनल डिजीटल लिटरसी मिशन नावाची काही सरकारी+खासगी क्षेत्रातून योजना आहे. त्या बद्दल अंशतः http://digitalliteracy.co.in/index.html या धाग्यावर (जराशी व्हेग) माहिती दिसते (संकल्पनेची सुरवात काँग्रेसी काळातच झाली असण्याची शक्यता), पण एकुणच यात नवे काय ? यात नेमके काय ?

जडण-घडण 10

माधुरी विनायक ·

एस Fri, 08/22/2014 - 18:27
तुमच्या जडणघडणीचे टप्पे (म्हणजे लेखाचे टप्पे) फार विचारपूर्वक आखले आहेत. केवळ मनात आलं म्हणून खरडलं असं हे लेखन नाहीये. मस्त. पुभाप्र.

चित्रगुप्त Fri, 08/22/2014 - 20:40
लिखाण एकदम आवडले. आता भाग १ पासून सर्व वाचणार आहे. जाहिरात क्षेत्राविषयी सुरुवातीपासूनची समग्र माहिती देणारा लेखही लिहावा. उदाहरणार्थ पौराणिक - ऐतिहासिक काळी 'जाहिराती' असत का? कश्या ? या व्यवसायाची सुरुवात केंव्हा, कशी, कुठे झाली? आता त्याची व्याप्ती किती आहे? जाहिरातीचे लोकांवर होणारे परिणाम, इ.इ.

दादा कोंडके Fri, 08/22/2014 - 22:12
अगदी बाळबोध लेखन झालंय. कथनात प्रांजळपणा हवा होता. वास्तविक या वयात जडणखडण म्हणता यावी असं म्हणण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. वैचारिक द्वंद्व, वयामुळे येणारा एक बेफिकीरपणा आणि दुसर्‍या (विषेशतः आधिच्या) पिढीतल्या लोकांबरोबर होणारे मतभेद, स्वातंत्र्याची ओढ, शारिरीक बदल पचवताना येणारं दडपण, विरुद्धलिंगी व्यक्तींचं आकर्षण आणि हुरहुर वगैरे.

रुपी Fri, 08/22/2014 - 22:27
आणि तुमच्या त्या दोन विद्यार्थ्यांचंही कौतुक! इतक्या लहान वयातही त्यांना बरीच समज होती.

माधुरी विनायक गुरुवार, 09/04/2014 - 17:49
स्वॅप्स, मुवी, चित्रगुप्त, अजया, हर्षच, दादा कोंडके, रूपी, खटपट्या आणि तुम्हा सर्व वाचकांच्या प्रतिक्रिया उत्साह वाढवताहेत. चित्रगुप्त यांस - जाहिरात क्षेत्राबद्दल फार अभ्यास नाही माझा आणि अर्धवट माहिती देणं पटणार नाही. शक्य होईल तेव्हा तुम्ही विचारणा केलेले तपशील जाणून घेऊन नंतर लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन. दादा कोंडके यांस - खरंच बाळबोध झालं असेल.. मान्य. पण प्रांजळ नाही, असं नाही म्हणता येणार. काही तपशील कथनाच्या ओघात पुढे येतील. एक सांगू का, तुमची प्रतिक्रिया वाचून मनात पहिला उमटलेला विचार म्हणजे, माझी जडण घडण ही एखाद्या मसाला चित्रपटाची कथा नाही हो. तुम्ही म्हणताय ते अगदीच चुकीचं नसेलही. मला नेमकं नाही सांगता येणार पण माझ्या सुदैवाने "वैचारिक द्वंद्व, वयामुळे येणारा एक बेफिकीरपणा आणि दुसर्‍या (विषेशतः आधिच्या) पिढीतल्या लोकांबरोबर होणारे मतभेद, स्वातंत्र्याची ओढ, शारिरीक बदल पचवताना येणारं दडपण, विरुद्धलिंगी व्यक्तींचं आकर्षण आणि हुरहुर वगैरे" माझ्या बाबतीत थोड्या वेगळ्या स्वरूपात सामोरे आले असतील... असो. पुन्हा एकदा आभार.

बहुगुणी Fri, 09/05/2014 - 04:02
प्रत्येक धाग्यावर प्रतिसाद देत नसलो तरी लेखमाला वाचतो आहे. तुमच्या लेखनातील प्रांजळपणा, सहजता आणि साधेपणा आवडला. लिहित राहिल्याबद्दल धन्यवाद!

एस Fri, 08/22/2014 - 18:27
तुमच्या जडणघडणीचे टप्पे (म्हणजे लेखाचे टप्पे) फार विचारपूर्वक आखले आहेत. केवळ मनात आलं म्हणून खरडलं असं हे लेखन नाहीये. मस्त. पुभाप्र.

चित्रगुप्त Fri, 08/22/2014 - 20:40
लिखाण एकदम आवडले. आता भाग १ पासून सर्व वाचणार आहे. जाहिरात क्षेत्राविषयी सुरुवातीपासूनची समग्र माहिती देणारा लेखही लिहावा. उदाहरणार्थ पौराणिक - ऐतिहासिक काळी 'जाहिराती' असत का? कश्या ? या व्यवसायाची सुरुवात केंव्हा, कशी, कुठे झाली? आता त्याची व्याप्ती किती आहे? जाहिरातीचे लोकांवर होणारे परिणाम, इ.इ.

दादा कोंडके Fri, 08/22/2014 - 22:12
अगदी बाळबोध लेखन झालंय. कथनात प्रांजळपणा हवा होता. वास्तविक या वयात जडणखडण म्हणता यावी असं म्हणण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. वैचारिक द्वंद्व, वयामुळे येणारा एक बेफिकीरपणा आणि दुसर्‍या (विषेशतः आधिच्या) पिढीतल्या लोकांबरोबर होणारे मतभेद, स्वातंत्र्याची ओढ, शारिरीक बदल पचवताना येणारं दडपण, विरुद्धलिंगी व्यक्तींचं आकर्षण आणि हुरहुर वगैरे.

रुपी Fri, 08/22/2014 - 22:27
आणि तुमच्या त्या दोन विद्यार्थ्यांचंही कौतुक! इतक्या लहान वयातही त्यांना बरीच समज होती.

माधुरी विनायक गुरुवार, 09/04/2014 - 17:49
स्वॅप्स, मुवी, चित्रगुप्त, अजया, हर्षच, दादा कोंडके, रूपी, खटपट्या आणि तुम्हा सर्व वाचकांच्या प्रतिक्रिया उत्साह वाढवताहेत. चित्रगुप्त यांस - जाहिरात क्षेत्राबद्दल फार अभ्यास नाही माझा आणि अर्धवट माहिती देणं पटणार नाही. शक्य होईल तेव्हा तुम्ही विचारणा केलेले तपशील जाणून घेऊन नंतर लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन. दादा कोंडके यांस - खरंच बाळबोध झालं असेल.. मान्य. पण प्रांजळ नाही, असं नाही म्हणता येणार. काही तपशील कथनाच्या ओघात पुढे येतील. एक सांगू का, तुमची प्रतिक्रिया वाचून मनात पहिला उमटलेला विचार म्हणजे, माझी जडण घडण ही एखाद्या मसाला चित्रपटाची कथा नाही हो. तुम्ही म्हणताय ते अगदीच चुकीचं नसेलही. मला नेमकं नाही सांगता येणार पण माझ्या सुदैवाने "वैचारिक द्वंद्व, वयामुळे येणारा एक बेफिकीरपणा आणि दुसर्‍या (विषेशतः आधिच्या) पिढीतल्या लोकांबरोबर होणारे मतभेद, स्वातंत्र्याची ओढ, शारिरीक बदल पचवताना येणारं दडपण, विरुद्धलिंगी व्यक्तींचं आकर्षण आणि हुरहुर वगैरे" माझ्या बाबतीत थोड्या वेगळ्या स्वरूपात सामोरे आले असतील... असो. पुन्हा एकदा आभार.

बहुगुणी Fri, 09/05/2014 - 04:02
प्रत्येक धाग्यावर प्रतिसाद देत नसलो तरी लेखमाला वाचतो आहे. तुमच्या लेखनातील प्रांजळपणा, सहजता आणि साधेपणा आवडला. लिहित राहिल्याबद्दल धन्यवाद!
लेखनविषय:
लेखनप्रकार
ऑफीसमध्ये जाणं शक्यच नव्हतं. फोन करून कळवलं. शिकवण्या बंद होत्या आठवडाभर, त्यामुळे मुलं नव्हती. खूप चिडचिड व्हायची माझी. असं आजारी होऊन पडून राहणं अजिबात आवडत नव्हतं आणि ऑफीसमधलं काम आवडू लागलं होतं. त्यात हा खंड. आतापर्यंत वर्षभरातून फारतर एकदा, ते सुद्धा तापाचं आजारपण. त्यात सुद्धा दोन दिवसांच्या वर नाहीच. त्यामुळे कांजण्यांचा त्रास जरा जास्तच जाणवत होता. मग जवळ राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला मॅडम आजारी असल्याचं समजलं. इयत्ता चौथीतला विद्यार्थी. मला बघायला घरी आला. मी झोपले होते. तो आल्यावर डोळे उघडून त्याच्याशी बोलले, अभ्यासाबद्दल विचारलं. उठता मात्र नाही आलं मला, अगदीच गलीतगात्र झाले होते.

जॉर्डनची भटकंती : ०४ : मदाबा गाव आणि केराक किल्ला

डॉ सुहास म्हात्रे ·

एस Fri, 08/22/2014 - 17:21
केराक किल्ला क्रूसेड्सच्या शेवटापर्यंत अजिंक्य राहण्यात या अभियांत्रिकी युक्तीचा सिंहाचा वाटा होता. >>> युक्ती आवडली. पण तरीही त्यावर सैनिकांना चढून जाणे इतके अवघड दिसत नाही. कदाचित त्यांच्याकडे घोरपडी नसाव्यात. :-P (ह. घे.) :-)

In reply to by एस

पण तरीही त्यावर सैनिकांना चढून जाणे इतके अवघड दिसत नाही. त्याच्या तळाला असलेल्या रस्त्यावरच्या माणसांचा आकार पाहिल्यास मत बदलेल असे वाटते :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस Fri, 08/22/2014 - 18:31
आपलं शिंव्हगडाचा तीनशे मीटरचा कडा रात्रीत चढून गेलेल्या मावळ्यांना आठवून म्हणालो हो. हे तर कैच नै. :-D

सस्नेह Sun, 08/24/2014 - 15:19
तुमची प्रवासवर्णने अन वल्लींची शिल्पवर्णने यामधून त्या त्या ठिकाणांचे नुसते दर्शनाच होत नाही, तर त्यासोबत तिथली सांस्कृतिक सामाजिक वैशिष्ट्ये, तिथले जनजीवन, इतिहास अन भूगोल यांचा समग्र अभ्यास घडतो. सर्व एपिसोड्स प्रतीसादवीत नसले तरी लक्षपूर्वक वाचत (अन पहात) असत्ये, हे नमूद करते. या सर्व ठिकाणांचा घरबसल्या प्रवास घडवत असल्याबद्दल मन:पूर्वक आभार !

एस Fri, 08/22/2014 - 17:21
केराक किल्ला क्रूसेड्सच्या शेवटापर्यंत अजिंक्य राहण्यात या अभियांत्रिकी युक्तीचा सिंहाचा वाटा होता. >>> युक्ती आवडली. पण तरीही त्यावर सैनिकांना चढून जाणे इतके अवघड दिसत नाही. कदाचित त्यांच्याकडे घोरपडी नसाव्यात. :-P (ह. घे.) :-)

In reply to by एस

पण तरीही त्यावर सैनिकांना चढून जाणे इतके अवघड दिसत नाही. त्याच्या तळाला असलेल्या रस्त्यावरच्या माणसांचा आकार पाहिल्यास मत बदलेल असे वाटते :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस Fri, 08/22/2014 - 18:31
आपलं शिंव्हगडाचा तीनशे मीटरचा कडा रात्रीत चढून गेलेल्या मावळ्यांना आठवून म्हणालो हो. हे तर कैच नै. :-D

सस्नेह Sun, 08/24/2014 - 15:19
तुमची प्रवासवर्णने अन वल्लींची शिल्पवर्णने यामधून त्या त्या ठिकाणांचे नुसते दर्शनाच होत नाही, तर त्यासोबत तिथली सांस्कृतिक सामाजिक वैशिष्ट्ये, तिथले जनजीवन, इतिहास अन भूगोल यांचा समग्र अभ्यास घडतो. सर्व एपिसोड्स प्रतीसादवीत नसले तरी लक्षपूर्वक वाचत (अन पहात) असत्ये, हे नमूद करते. या सर्व ठिकाणांचा घरबसल्या प्रवास घडवत असल्याबद्दल मन:पूर्वक आभार !
=================================================================== जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७...

'ती' कोमातून बाहेर आली

वेल्लाभट ·

आशु जोग Fri, 08/22/2014 - 16:49
ओके आम्हाला वाटलं ती केईएम मधली अरुणा शानभाग

In reply to by आशु जोग

शिद Fri, 08/22/2014 - 17:57
मला देखील तसंच वाटलं. असो. हि मुलगी कोमातून बाहेर आली हे एक बरं झालं. आजच्या म.टा. मध्ये आलेली हिच बातमी : स्वप्नाली कोमातून बाहेर

रेवती Fri, 08/22/2014 - 20:30
अवघड आहे जगणं! मुलींवरील अत्याचाराच्या बातम्यांनी डोकं उठलय. एक मुलगी म्हणून जलमल्याबरोब्बर इतक्या काळज्या, चिंता त्या जिवाला चिकटतात की पोखरूनच सोडतात. ही मुलगी बरी झाली ते एक चांगलं झालं.

भिंगरी Fri, 08/22/2014 - 23:10
आताच काही दिवसांपूर्वी आमच्या इथेही नवविवाहितेवर नवऱ्याच्या देखत काही जणांनी बलात्कार केला. आज त्या बाईला बसताही येत नाही अशी परिस्थिती आहे. पकडले गेले ३ पण अत्याचार करणारे जास्त होते. घराचे पत्रे काढून आत शिरण्याची हिम्मत होते कशी? आवाज कसा होत नाही? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळत नाहीत. तसेच कापुरबावडी नाक्यावर नेहमीचे रिक्षावाले असतात. एखादा नवीन आला तरी इतर रीक्षावाल्यानंचे लक्ष असतेच आणि आमचा नेहमीचा अनुभव आहे कि ज्याच्या रिक्षात एखादी तरुण मुलगी बसली की इतर रिक्षावाल्यांची नजर असतेच असते. त्यामुळे 'त्या' रिक्षावाल्याचा शोध घेणे कठीण होऊ शकते असे वाटत नाही.

प्रभाकर पेठकर Sat, 08/23/2014 - 11:13
स्वप्नाली लाड हिची स्मृती, दुर्दैवाने, पुसली गेली आहे असे बातम्यांमध्ये पाहिले. अशा नराधम रिक्षा चालकास चौकात फाशी दिले पाहिजे.

भिंगरी Sat, 08/23/2014 - 11:50
हा विषयच असा आहे कि यावर बोलू तेव्हडे कमीच,पण उपाय मात्र काय? यावर निश्चित उत्तर नाही. मुळात स्त्री हि उपभोग्य वस्तू आहे हि संकल्पना पूर्वापार रुजलेली आहे.आणि आता आपण तिचे समूळ उच्चाटन करू पाहत आहोत. यात यश किती मिळाले हा भाग निराळा,पण दिवसेंदिवस बलात्काराच्या बातम्या फारच ऐकू येऊ लागल्या. पण खरे पाहता स्त्रियांवरील अत्याचार आत्ताच वाढले आहेत का? की आत्ता प्रसिद्धी माध्यम,तसेच न घाबरता पुढे येउन अत्याचाराला वाचा फोडण्याची हिम्मत यामुळे या गोष्टी जास्त वाटतात? अगदी पूर्वी पासूनच स्त्रियांवर अत्याचार होत होते,लहान मुलींवरही होत होते,पण अब्रूचे खोबरे होऊ नये म्हणून या गोष्टी लपवल्या जात होत्या. मात्र एक गोष्ट मी प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की या आधी मला वाटायचे सहसा हे अत्याचार रात्री बेरात्री एकट्या, मित्राबरोबर फिरणाऱ्या मुलींवर,एकांतात बसून प्रणय करणाऱ्या जोडप्यावर,किंवा मादक उत्तेजित करणारे कपडे घालून अंगप्रदर्शन करणाऱ्या महिलेवर होतात.पण आता तर ६ महिन्याच्या छकुली पासून ६० वर्षाच्या आजीवरही होतात. अशा गोष्टींवर सरकार काय उपाय करू शकते?यावर काथ्याकुट करण्यापेक्षा 'आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा,स्त्रीचा आदर करायला शिकवा' हा असा मार्ग काढला आहे. हा उपाय चांगलाच आहे पण आपण पाहतो अशा घटनांमधले आरोपी एकतर श्रीमंत प्रतिष्ठित घराण्यातले असतात किंवा स्पष्टच बोलायचे झाले तर ठराविक जाती समूहाचे असतात.(मला यात जातीयवाद आणायचा नाही याची कृपया नोंद घ्यावी पण आरोपींची नावेच ही गोष्ट स्पष्ट करतात.) संस्कार म्हणजे काय?या गोष्टीशी सूतराम संबंध नसल्यासारखे यांचे वागणे असते. एकीकडे गरिबी आणि जागेची कमी त्याच बरोबर वासनेचा आगडोंब,व्यसन ,यामुळे नको त्या वयात नको त्या गोष्टी मुलांना पाहायला मिळतात, तर एकीकडे भरपूर पैसा,प्रत्येक मुलाला स्वतंत्र रूम,उपभोगाची नवनवीन साधने,त्यांच्यावर नसलेला अंकुश या साऱ्याचा परिपाक म्हणजे या घटना असेही असू शकते. बाकी इतरही घटक याला जबाबदार आहेतच. चित्रपटातील सवंग गाणी,नाच त्यातील कपडे आणि कामुक हावभाव. खरंच सांगा आपण सहकुटुंब हे पाहू शकतो का? पैश्यासाठी व प्रसिद्धीसाठी शरीराचे प्रदर्शन करून समाज बिघडवण्याचे काम करणाऱ्या या अभिनेत्रीन्पेक्षा मला नाईलाज म्हणून शरीरविक्रय करणाऱ्या महिलाच श्रेष्ठ वाटतात (अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे, कृपया यावर कुणीही वाद घालू नये.)

In reply to by भिंगरी

नाव आडनाव Sat, 08/23/2014 - 13:34
महाराष्ट्रात एका समाजातील काही आडनावं सोडली तर बाकीची बरीचशी आडनावं वेगवेगळ्या समाजात कॉमन आहेत आणि फक्त आडनाव वाचून मला नाही वाटत कुणाच्या जातीचा अंदाज येऊ शकतो. पुण्यात एकाच आडनावाच्या दोन बर्यापैकी वय झालेल्या माणसांनी थोड्या फरकाने अशीच कामं केल्याच्या बातम्या मी वाचलेल्या आहेत, पण मला या दोन गोष्टीवरून त्या समाजातल्या (जर तुमच्या पद्धतीप्रमाणे जायचं झाला तर) लोकांविषयी मत बनवावं असा वाटलं नाही. त्याच वेळी हिंजेवाडीतही एक घटना झाली होती आणि त्यातल्या माणसाचं आडनाव वेगळं होतं, म्हणून त्याचा गुन्हा कमी होतो का? तो ड्रायवर माझ्या समाजाचा असेल / तुमच्या समाजाचा असेल तरीही त्याचा गुन्हा तोच राहतो. यात माणसाची वृत्ती चुकीची आहे जात नाही. जातीयवाद करायचा नाही असा तुम्ही म्हणताय आणि त्याच वेळेला बलात्कार मात्र "या" एका जातीचे लोक करतात असं तुमचा म्हणणं आहे हे थोडं विसंगत वाटतंय. तुम्ही काय लिहिताय यावर माझा काही कंट्रोल नाही आणि तसा असण्याची माझी इच्छाही नाही. फक्त मिसळपाव पब्लिक फोरम आहे आणि मराठी वाचकांमध्ये प्रसिद्ध आहे, इथून काही चुकीचा संदेश जात नाही एव्हढा बघा. अर्थात ही विनंती आहे सल्ला नाही.

भिंगरी Sat, 08/23/2014 - 14:06
माझे म्हणणे असे नाही कि ठराविक जातीतील लोकच अत्याचार करतात,पण जास्तीत जास्त नावे पहिली तर माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होईल. तरीही माझ्याकडून काही चुकीचा संदेश गेला असेल, कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व!

चैदजा Sat, 08/23/2014 - 15:25
यात काही तरुणांवर आरोप ठेवले आहेत/होते, त्यांचे म्हणणे आहे, ते तिला मदत करत होते. त्यांच्या म्हण्ण्यात काही प्रमाणात तथ्य असावे. काही दिवसांपूर्वी माझ्या ओळखीच्या एका सिनियर सिटीझनने, एका अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केली, तर त्यांना व मदत करण्यार्‍या ईतर २ जणांवर कापुरबावडी पोलिसांनी आरोप ठेवण्याचा प्रयत्न केला. अपघातग्रस्त व्यक्ती च्या जबाबांमुळे ते वाचले.

नाव आडनाव Sat, 08/23/2014 - 16:35
"वन स्मॉल इन्सिडेण्ट ऑफ रेप इन डेल्ही", "बलात्काराचे आरोप करणं फ्याशन झाली आहे", "लडके गलती करते है"...... जनतेने कितीही मोर्चे काढले, फेसबुक वर निषेध नोंदवला, टी व्ही वर चर्चा झाल्या तरी या गुन्हेगारांना त्याने काय फरक पडतो. काहीही नाही. जोपर्यंत त्यांना हे असं बोलणारे राजकीय "पालक" आहेत, तोपर्यंत त्यांना काही भीती नाही. सरकार बदललं कि यांचे पालक बदलतात आणि हेच गुंड प्रत्येक पक्षाला पाहिजेच असतात. मी विशालनगर(पिंपळे निलख) ला राहायला येण्या आधीची एक गोष्ट आइकलि - अंदाजे ३ वर्षाआधीची आहे. मी माझ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जातो त्याच स्टोप वर एक आजी त्यांच्या नातीला सोडण्यासाठी येतात. त्यांनी माझ्या बायकोला सांगितला कि त्यांच्या कडे घर कामाला ८ वि / ९ वि त शिकत असलेली एक मुलगी होती. तिच्या घरी फक्त मोठी बहीण होती आई वडील नव्हते. एका झोपडपट्टी सारख्या घरात या दोघी बहिणी राहायच्या. एकदा ही मुलगी काम करून रात्री ८ वाजता यांच्या घरातून बाहेर पडली आणि १० च्या आसपास तिची मोठी बहीण तिला विचारायला आली. नंतर रात्री उशिरा त्या आजींच्या घराची बेल वाजली. दोन मानसं त्या मुलीला सोडून पळून गेले. मुलीला दारू पाजली होती आणि ती जे सांगत होती त्यावरून त्यांना कळल कि तिच्यावर बलात्कार झाला होता. ती दारूच्या नशेत होती, तरी तिला विचारल तर तिने सांगितला १२ - १३ लोक होते . आजींच्या घरचे सगळे घाबरले. त्यांनी त्या मुलीला तिच्या बहिणी कडे सोडल. दुसऱ्या दिवशी कळलं दोघी बहिणी पुणे सोडून गेल्या होत्या. मला हे ऐकल्यानंतर बरेच दिवस डोक्यात हीच गोष्ट होती.मोठी बहीण (अंदाजे १५ - १६ वर्षाची असेल) किती घाबरली असेल, आई बाप नसलेली ती लहान बहिणीला घेऊन कुठे गेली असेल? अशी सुरक्षित जागा / शहर कोणतं आहे?आणि असलं तरी या बिन आई बापांच्या पोरीना कुणी तिथे येऊ देईल?

देव मासा Sun, 09/07/2014 - 13:29
मटाच्या बातमीनुसार स्वप्नालीला त्या दिवशी काय घडले काहीच आठवत नाही परंतु तिने आपल्या मोबईल फोनचा पासवर्ड बरोबर टाकला म्हणे . ….

आशु जोग Fri, 08/22/2014 - 16:49
ओके आम्हाला वाटलं ती केईएम मधली अरुणा शानभाग

In reply to by आशु जोग

शिद Fri, 08/22/2014 - 17:57
मला देखील तसंच वाटलं. असो. हि मुलगी कोमातून बाहेर आली हे एक बरं झालं. आजच्या म.टा. मध्ये आलेली हिच बातमी : स्वप्नाली कोमातून बाहेर

रेवती Fri, 08/22/2014 - 20:30
अवघड आहे जगणं! मुलींवरील अत्याचाराच्या बातम्यांनी डोकं उठलय. एक मुलगी म्हणून जलमल्याबरोब्बर इतक्या काळज्या, चिंता त्या जिवाला चिकटतात की पोखरूनच सोडतात. ही मुलगी बरी झाली ते एक चांगलं झालं.

भिंगरी Fri, 08/22/2014 - 23:10
आताच काही दिवसांपूर्वी आमच्या इथेही नवविवाहितेवर नवऱ्याच्या देखत काही जणांनी बलात्कार केला. आज त्या बाईला बसताही येत नाही अशी परिस्थिती आहे. पकडले गेले ३ पण अत्याचार करणारे जास्त होते. घराचे पत्रे काढून आत शिरण्याची हिम्मत होते कशी? आवाज कसा होत नाही? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळत नाहीत. तसेच कापुरबावडी नाक्यावर नेहमीचे रिक्षावाले असतात. एखादा नवीन आला तरी इतर रीक्षावाल्यानंचे लक्ष असतेच आणि आमचा नेहमीचा अनुभव आहे कि ज्याच्या रिक्षात एखादी तरुण मुलगी बसली की इतर रिक्षावाल्यांची नजर असतेच असते. त्यामुळे 'त्या' रिक्षावाल्याचा शोध घेणे कठीण होऊ शकते असे वाटत नाही.

प्रभाकर पेठकर Sat, 08/23/2014 - 11:13
स्वप्नाली लाड हिची स्मृती, दुर्दैवाने, पुसली गेली आहे असे बातम्यांमध्ये पाहिले. अशा नराधम रिक्षा चालकास चौकात फाशी दिले पाहिजे.

भिंगरी Sat, 08/23/2014 - 11:50
हा विषयच असा आहे कि यावर बोलू तेव्हडे कमीच,पण उपाय मात्र काय? यावर निश्चित उत्तर नाही. मुळात स्त्री हि उपभोग्य वस्तू आहे हि संकल्पना पूर्वापार रुजलेली आहे.आणि आता आपण तिचे समूळ उच्चाटन करू पाहत आहोत. यात यश किती मिळाले हा भाग निराळा,पण दिवसेंदिवस बलात्काराच्या बातम्या फारच ऐकू येऊ लागल्या. पण खरे पाहता स्त्रियांवरील अत्याचार आत्ताच वाढले आहेत का? की आत्ता प्रसिद्धी माध्यम,तसेच न घाबरता पुढे येउन अत्याचाराला वाचा फोडण्याची हिम्मत यामुळे या गोष्टी जास्त वाटतात? अगदी पूर्वी पासूनच स्त्रियांवर अत्याचार होत होते,लहान मुलींवरही होत होते,पण अब्रूचे खोबरे होऊ नये म्हणून या गोष्टी लपवल्या जात होत्या. मात्र एक गोष्ट मी प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की या आधी मला वाटायचे सहसा हे अत्याचार रात्री बेरात्री एकट्या, मित्राबरोबर फिरणाऱ्या मुलींवर,एकांतात बसून प्रणय करणाऱ्या जोडप्यावर,किंवा मादक उत्तेजित करणारे कपडे घालून अंगप्रदर्शन करणाऱ्या महिलेवर होतात.पण आता तर ६ महिन्याच्या छकुली पासून ६० वर्षाच्या आजीवरही होतात. अशा गोष्टींवर सरकार काय उपाय करू शकते?यावर काथ्याकुट करण्यापेक्षा 'आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा,स्त्रीचा आदर करायला शिकवा' हा असा मार्ग काढला आहे. हा उपाय चांगलाच आहे पण आपण पाहतो अशा घटनांमधले आरोपी एकतर श्रीमंत प्रतिष्ठित घराण्यातले असतात किंवा स्पष्टच बोलायचे झाले तर ठराविक जाती समूहाचे असतात.(मला यात जातीयवाद आणायचा नाही याची कृपया नोंद घ्यावी पण आरोपींची नावेच ही गोष्ट स्पष्ट करतात.) संस्कार म्हणजे काय?या गोष्टीशी सूतराम संबंध नसल्यासारखे यांचे वागणे असते. एकीकडे गरिबी आणि जागेची कमी त्याच बरोबर वासनेचा आगडोंब,व्यसन ,यामुळे नको त्या वयात नको त्या गोष्टी मुलांना पाहायला मिळतात, तर एकीकडे भरपूर पैसा,प्रत्येक मुलाला स्वतंत्र रूम,उपभोगाची नवनवीन साधने,त्यांच्यावर नसलेला अंकुश या साऱ्याचा परिपाक म्हणजे या घटना असेही असू शकते. बाकी इतरही घटक याला जबाबदार आहेतच. चित्रपटातील सवंग गाणी,नाच त्यातील कपडे आणि कामुक हावभाव. खरंच सांगा आपण सहकुटुंब हे पाहू शकतो का? पैश्यासाठी व प्रसिद्धीसाठी शरीराचे प्रदर्शन करून समाज बिघडवण्याचे काम करणाऱ्या या अभिनेत्रीन्पेक्षा मला नाईलाज म्हणून शरीरविक्रय करणाऱ्या महिलाच श्रेष्ठ वाटतात (अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे, कृपया यावर कुणीही वाद घालू नये.)

In reply to by भिंगरी

नाव आडनाव Sat, 08/23/2014 - 13:34
महाराष्ट्रात एका समाजातील काही आडनावं सोडली तर बाकीची बरीचशी आडनावं वेगवेगळ्या समाजात कॉमन आहेत आणि फक्त आडनाव वाचून मला नाही वाटत कुणाच्या जातीचा अंदाज येऊ शकतो. पुण्यात एकाच आडनावाच्या दोन बर्यापैकी वय झालेल्या माणसांनी थोड्या फरकाने अशीच कामं केल्याच्या बातम्या मी वाचलेल्या आहेत, पण मला या दोन गोष्टीवरून त्या समाजातल्या (जर तुमच्या पद्धतीप्रमाणे जायचं झाला तर) लोकांविषयी मत बनवावं असा वाटलं नाही. त्याच वेळी हिंजेवाडीतही एक घटना झाली होती आणि त्यातल्या माणसाचं आडनाव वेगळं होतं, म्हणून त्याचा गुन्हा कमी होतो का? तो ड्रायवर माझ्या समाजाचा असेल / तुमच्या समाजाचा असेल तरीही त्याचा गुन्हा तोच राहतो. यात माणसाची वृत्ती चुकीची आहे जात नाही. जातीयवाद करायचा नाही असा तुम्ही म्हणताय आणि त्याच वेळेला बलात्कार मात्र "या" एका जातीचे लोक करतात असं तुमचा म्हणणं आहे हे थोडं विसंगत वाटतंय. तुम्ही काय लिहिताय यावर माझा काही कंट्रोल नाही आणि तसा असण्याची माझी इच्छाही नाही. फक्त मिसळपाव पब्लिक फोरम आहे आणि मराठी वाचकांमध्ये प्रसिद्ध आहे, इथून काही चुकीचा संदेश जात नाही एव्हढा बघा. अर्थात ही विनंती आहे सल्ला नाही.

भिंगरी Sat, 08/23/2014 - 14:06
माझे म्हणणे असे नाही कि ठराविक जातीतील लोकच अत्याचार करतात,पण जास्तीत जास्त नावे पहिली तर माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होईल. तरीही माझ्याकडून काही चुकीचा संदेश गेला असेल, कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व!

चैदजा Sat, 08/23/2014 - 15:25
यात काही तरुणांवर आरोप ठेवले आहेत/होते, त्यांचे म्हणणे आहे, ते तिला मदत करत होते. त्यांच्या म्हण्ण्यात काही प्रमाणात तथ्य असावे. काही दिवसांपूर्वी माझ्या ओळखीच्या एका सिनियर सिटीझनने, एका अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केली, तर त्यांना व मदत करण्यार्‍या ईतर २ जणांवर कापुरबावडी पोलिसांनी आरोप ठेवण्याचा प्रयत्न केला. अपघातग्रस्त व्यक्ती च्या जबाबांमुळे ते वाचले.

नाव आडनाव Sat, 08/23/2014 - 16:35
"वन स्मॉल इन्सिडेण्ट ऑफ रेप इन डेल्ही", "बलात्काराचे आरोप करणं फ्याशन झाली आहे", "लडके गलती करते है"...... जनतेने कितीही मोर्चे काढले, फेसबुक वर निषेध नोंदवला, टी व्ही वर चर्चा झाल्या तरी या गुन्हेगारांना त्याने काय फरक पडतो. काहीही नाही. जोपर्यंत त्यांना हे असं बोलणारे राजकीय "पालक" आहेत, तोपर्यंत त्यांना काही भीती नाही. सरकार बदललं कि यांचे पालक बदलतात आणि हेच गुंड प्रत्येक पक्षाला पाहिजेच असतात. मी विशालनगर(पिंपळे निलख) ला राहायला येण्या आधीची एक गोष्ट आइकलि - अंदाजे ३ वर्षाआधीची आहे. मी माझ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जातो त्याच स्टोप वर एक आजी त्यांच्या नातीला सोडण्यासाठी येतात. त्यांनी माझ्या बायकोला सांगितला कि त्यांच्या कडे घर कामाला ८ वि / ९ वि त शिकत असलेली एक मुलगी होती. तिच्या घरी फक्त मोठी बहीण होती आई वडील नव्हते. एका झोपडपट्टी सारख्या घरात या दोघी बहिणी राहायच्या. एकदा ही मुलगी काम करून रात्री ८ वाजता यांच्या घरातून बाहेर पडली आणि १० च्या आसपास तिची मोठी बहीण तिला विचारायला आली. नंतर रात्री उशिरा त्या आजींच्या घराची बेल वाजली. दोन मानसं त्या मुलीला सोडून पळून गेले. मुलीला दारू पाजली होती आणि ती जे सांगत होती त्यावरून त्यांना कळल कि तिच्यावर बलात्कार झाला होता. ती दारूच्या नशेत होती, तरी तिला विचारल तर तिने सांगितला १२ - १३ लोक होते . आजींच्या घरचे सगळे घाबरले. त्यांनी त्या मुलीला तिच्या बहिणी कडे सोडल. दुसऱ्या दिवशी कळलं दोघी बहिणी पुणे सोडून गेल्या होत्या. मला हे ऐकल्यानंतर बरेच दिवस डोक्यात हीच गोष्ट होती.मोठी बहीण (अंदाजे १५ - १६ वर्षाची असेल) किती घाबरली असेल, आई बाप नसलेली ती लहान बहिणीला घेऊन कुठे गेली असेल? अशी सुरक्षित जागा / शहर कोणतं आहे?आणि असलं तरी या बिन आई बापांच्या पोरीना कुणी तिथे येऊ देईल?

देव मासा Sun, 09/07/2014 - 13:29
मटाच्या बातमीनुसार स्वप्नालीला त्या दिवशी काय घडले काहीच आठवत नाही परंतु तिने आपल्या मोबईल फोनचा पासवर्ड बरोबर टाकला म्हणे . ….
नुकत्याच कळलेल्या बातमीनुसार, स्वप्नाली लाड ही मुलगी, जी गेले वीस दिवस कोमात होती, ती शुद्धीवर आलेली आहे. हे वाचून एक अनामिक दिलासा मिळाला. काही दिवसांपूर्वी या मुलीने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तोच जीव धोक्यात घालत रिक्षातून उडी मारली होती. रिक्षावाल्याने सांगितलेल्या रस्त्यावरून रिक्षा न नेता भलत्या रस्त्यावर वळवली आणि मग स्वप्नाली ने चालत्या रिक्षातून उडी घेतली. अर्थातच रिक्षावाला फरार झाला. मग तिला तिथल्या नगरसेविकेने इस्पितळात नेले, ती कोमात गेली, आता ती शुद्धीवर आली हा सगळा पुढचा प्रवास. दरम्यान, माझा, तुझा चायनल वाल्यांनी अनेक चर्चा घातल्या या विषयाला धरून. कामच आहे ते त्यांचं म्हणा.

किस्से एका डॉक्टरचे

सस्नेह ·

एस Fri, 08/22/2014 - 13:14
तुमच्या शैलीतून उतरलेला अजून एक खुमासदार लेख!

वेल्लाभट Fri, 08/22/2014 - 13:46
गच्चपैकी हिसडा देऊन संपवलंत की हो व्यक्तीचित्रण.... अजून किस्से वाचायला मजा आली असती. अर्थात, ते गेले त्याबद्दल खेदच आहे. परंतु, आणखी उलगडली असती त्यांची व्यक्तिरेखा तुम्ही तर अजून कळले असते ते. असो. लिखाण उत्तम ! आवडलं नेहमीप्रमाणेच.

तिमा Fri, 08/22/2014 - 14:04
खारकर आणि खामकर यांत घोटाळा झालाय जरा. बाकी हीच गोष्ट जीमो स्टाईलनी वाचायला किती मजा येईल !

अनंत छंदी Fri, 08/22/2014 - 14:24
छानच रंगवलंय व्यक्तिचित्रण तुम्ही! अगदी अस्सा एक डॉक्टर नमुना माझ्या पाहण्यात आहे. :))

प्रसाद१९७१ Fri, 08/22/2014 - 15:32
डॉक्टर हा शब्द उच्चारताच एक सौम्य धीरगंभीर, सौहार्द आणि कणवपूर्ण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निर्व्यसनी व्यक्तिमत्व नजरेसमोर उभे राहते.>>>>>>>> डॉक्टरांमधे व्यसनांचे प्रमाण जास्त च आहे. पूर्वी तर सिगरेट चे व्यसन भरपुर डॉक्टरांना असायचे. बाकी रंगेलपणात पण डॉक्टर विषेशकरुन सर्जन पुढेच असतात.

कपिलमुनी Fri, 08/22/2014 - 15:57
व्यक्तीचित्र छान आहे ! आमच्या गावामधले एक गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर आठवले.. त्यांच्या पत्नीच्या व्यभिचारी वागण्याने वैतागून दारुडा झालेला डॉक्टर ! कुठेही पडलेला.. आणि पैसे पहिजे तेव्हा फूटपाथ , स्टेशन , स्टँड वर बसायचा ..कोणितरी वही पेन द्यायचा. बघता बघता २५-३० लोकांची रांग लागायची असा डॉक्टरचा हातगुण .पैसे द्या किंवा नाही.. समोरच्या कापडावर १-२ रू किंवा ५-१० रू टाकायची लोकं.. १-२ दिवसाच्या दारूपुरते जमले की गडी चालू लागायचा..पण माणुस स्वभावाने चांगला ..फार मोठी आणि करूण कहाणी आहे .. तुमच्या लेखाच्या निमित्ताने आठवली

शिद Fri, 08/22/2014 - 18:02
खारकर की खामकर डॉक्टर? कारण विरारला एक नामवंत खारकर डॉक्टर आहेत व त्यांच्या पत्नीसुद्धा गायनॅक आहेत. निव्वळ योगायोग देखील असू शकतो हा.

In reply to by शिद

जातवेद Sat, 08/23/2014 - 22:01
अहो नावं बदलली आहेत, आणि तसेही शिरदवाड आहे का विरार जवळ? ते ईचलकरंजीकडे आहे. नाही नाही म्हणत थोडे क्लू सुटलेत :) ईचलकरंजीच्या लोकांना तर्क करण्यास वाव आहे ;)

In reply to by प्यारे१

सस्नेह Fri, 08/22/2014 - 20:50
खरंच थोडक्यात आटोपली. अजून किस्से आहेत खारकर यान्चे. पण लेख मोठा होईल म्हणून आटोपता घेतला. लिहू का आणखी ?

In reply to by सस्नेह

रेवती Fri, 08/22/2014 - 21:15
लिही की! आणि संपादकांन्ला सांगून याच लेखात अ‍ॅडवलेस तर आम्ही पुन्हा एकदा प्रतिक्रिया देऊ, म्हंजे जास्त प्रतिसादही आल्यासारखे होईल. लिही लिही....

सोत्रि Sat, 08/23/2014 - 02:07
हे व्यक्तीचित्रण आहे की किस्से? नाही बर्‍याच जणांनी
छान व्यक्तीचित्रण !!!
असे प्रतिसासादिलेत म्हणून ही शंका, बाकी चालू दे. - (भोचक) सोकाजी

गवि Sat, 08/23/2014 - 09:15
मूळ व्यक्तीच्या खाजगीपणाला जपण्यासाठी तुम्ही नाव बदलले असेल असे समजतो. असे अवश्य करावे आणि नाव बदलले आहे असा उल्लेख आवर्जून करावा. किंवा मग पूर्ण काल्पनिक असेल तर तसेही स्पष्ट लिहावे. म्हणजे तशाच नावाच्या किंवा वर्णन जुळणा-या (पत्नी गायनॅक, स्विफ्ट गाडी इ) अन्य व्यक्तींशी वाचकांकडून ते जोडले जात नाही.

अन्या दातार Sat, 08/23/2014 - 23:04
छान मांडलेत किस्से डॉक्टरांचे. बादवे "अॅूश" हा शब्द कसा लिहिलात? मोजींनाही जमलेला दिसत नाही आजवर ;)

एस Fri, 08/22/2014 - 13:14
तुमच्या शैलीतून उतरलेला अजून एक खुमासदार लेख!

वेल्लाभट Fri, 08/22/2014 - 13:46
गच्चपैकी हिसडा देऊन संपवलंत की हो व्यक्तीचित्रण.... अजून किस्से वाचायला मजा आली असती. अर्थात, ते गेले त्याबद्दल खेदच आहे. परंतु, आणखी उलगडली असती त्यांची व्यक्तिरेखा तुम्ही तर अजून कळले असते ते. असो. लिखाण उत्तम ! आवडलं नेहमीप्रमाणेच.

तिमा Fri, 08/22/2014 - 14:04
खारकर आणि खामकर यांत घोटाळा झालाय जरा. बाकी हीच गोष्ट जीमो स्टाईलनी वाचायला किती मजा येईल !

अनंत छंदी Fri, 08/22/2014 - 14:24
छानच रंगवलंय व्यक्तिचित्रण तुम्ही! अगदी अस्सा एक डॉक्टर नमुना माझ्या पाहण्यात आहे. :))

प्रसाद१९७१ Fri, 08/22/2014 - 15:32
डॉक्टर हा शब्द उच्चारताच एक सौम्य धीरगंभीर, सौहार्द आणि कणवपूर्ण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निर्व्यसनी व्यक्तिमत्व नजरेसमोर उभे राहते.>>>>>>>> डॉक्टरांमधे व्यसनांचे प्रमाण जास्त च आहे. पूर्वी तर सिगरेट चे व्यसन भरपुर डॉक्टरांना असायचे. बाकी रंगेलपणात पण डॉक्टर विषेशकरुन सर्जन पुढेच असतात.

कपिलमुनी Fri, 08/22/2014 - 15:57
व्यक्तीचित्र छान आहे ! आमच्या गावामधले एक गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर आठवले.. त्यांच्या पत्नीच्या व्यभिचारी वागण्याने वैतागून दारुडा झालेला डॉक्टर ! कुठेही पडलेला.. आणि पैसे पहिजे तेव्हा फूटपाथ , स्टेशन , स्टँड वर बसायचा ..कोणितरी वही पेन द्यायचा. बघता बघता २५-३० लोकांची रांग लागायची असा डॉक्टरचा हातगुण .पैसे द्या किंवा नाही.. समोरच्या कापडावर १-२ रू किंवा ५-१० रू टाकायची लोकं.. १-२ दिवसाच्या दारूपुरते जमले की गडी चालू लागायचा..पण माणुस स्वभावाने चांगला ..फार मोठी आणि करूण कहाणी आहे .. तुमच्या लेखाच्या निमित्ताने आठवली

शिद Fri, 08/22/2014 - 18:02
खारकर की खामकर डॉक्टर? कारण विरारला एक नामवंत खारकर डॉक्टर आहेत व त्यांच्या पत्नीसुद्धा गायनॅक आहेत. निव्वळ योगायोग देखील असू शकतो हा.

In reply to by शिद

जातवेद Sat, 08/23/2014 - 22:01
अहो नावं बदलली आहेत, आणि तसेही शिरदवाड आहे का विरार जवळ? ते ईचलकरंजीकडे आहे. नाही नाही म्हणत थोडे क्लू सुटलेत :) ईचलकरंजीच्या लोकांना तर्क करण्यास वाव आहे ;)

In reply to by प्यारे१

सस्नेह Fri, 08/22/2014 - 20:50
खरंच थोडक्यात आटोपली. अजून किस्से आहेत खारकर यान्चे. पण लेख मोठा होईल म्हणून आटोपता घेतला. लिहू का आणखी ?

In reply to by सस्नेह

रेवती Fri, 08/22/2014 - 21:15
लिही की! आणि संपादकांन्ला सांगून याच लेखात अ‍ॅडवलेस तर आम्ही पुन्हा एकदा प्रतिक्रिया देऊ, म्हंजे जास्त प्रतिसादही आल्यासारखे होईल. लिही लिही....

सोत्रि Sat, 08/23/2014 - 02:07
हे व्यक्तीचित्रण आहे की किस्से? नाही बर्‍याच जणांनी
छान व्यक्तीचित्रण !!!
असे प्रतिसासादिलेत म्हणून ही शंका, बाकी चालू दे. - (भोचक) सोकाजी

गवि Sat, 08/23/2014 - 09:15
मूळ व्यक्तीच्या खाजगीपणाला जपण्यासाठी तुम्ही नाव बदलले असेल असे समजतो. असे अवश्य करावे आणि नाव बदलले आहे असा उल्लेख आवर्जून करावा. किंवा मग पूर्ण काल्पनिक असेल तर तसेही स्पष्ट लिहावे. म्हणजे तशाच नावाच्या किंवा वर्णन जुळणा-या (पत्नी गायनॅक, स्विफ्ट गाडी इ) अन्य व्यक्तींशी वाचकांकडून ते जोडले जात नाही.

अन्या दातार Sat, 08/23/2014 - 23:04
छान मांडलेत किस्से डॉक्टरांचे. बादवे "अॅूश" हा शब्द कसा लिहिलात? मोजींनाही जमलेला दिसत नाही आजवर ;)
लेखनविषय:
लेखनप्रकार
मायमराठीतले (आणि सावत्रमाय विंग्रजीतले) काही शब्द आपल्यामागे एक एक इमेज घेऊन वावरत असतात. मंत्री (मराठीत मिनिष्टर ) म्हटल्यावर डोक्यावरची गांधी टोपी सावरत कडक इस्त्रीच्या खादी जाकिटाची बटणे कुरवाळत फर्डे भाषण करणारा बगळासदृश्य मनुष्य डोळ्यासमोर येतो. वकील हा सहसा घाऱ्या कावेबाज डोळ्यांचा धूर्त इसम असतो. आणि डॉक्टर हा शब्द उच्चारताच एक सौम्य धीरगंभीर, सौहार्द आणि कणवपूर्ण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निर्व्यसनी व्यक्तिमत्व नजरेसमोर उभे राहते. खारकर डॉक्टर हे याला शंभर टक्के अपवाद होते. होते म्हणायला कारण आता ते नाहीत.

कापूसकोंड्याची खरी गोष्ट

विवेकपटाईत ·

एस Fri, 08/22/2014 - 13:18
सुन्न... जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरची गोष्ट आठवली.

विवेकपटाईत Fri, 08/22/2014 - 19:04
प्रतिसाद बाबत धन्यवाद ही विदर्भातली भयाण वास्तविकता आहे. अनेक भाज्यांचे बीटी ट्रायल सध्या तरी सरकारने थांबून ठेवले आहे. यात माझा ही घारूताई एवढा तरी वाट निश्चित आहे.

धन्या Fri, 08/22/2014 - 19:16
रुपक ठीकठाक. स्पष्ट शब्दांत लेख लिहिला असता तर कदाचित अधिक चांगले कळले असते विदर्भातील शेतकर्‍यांच्या परिस्थितीबद्दल.

प्रसाद१९७१ Mon, 08/25/2014 - 11:28
ह्या सर्व प्रकारात बीटी बियाणे आणि ते तयार करणार्‍या कंपन्याचा काय दोष आहे हे कळलेच नाही. राज्याची रिकामी तिजोरी भरण्याचा हीच वेळ. राजाने कासिला आटपाट नगरच्या बाहेर विकण्यास प्रतिबंध लावला. स्वस्तात सर्व कापूस खरेदी केला. >>>>> ह्यात बीटी बियाणांचा काय दोष? बीटी बियाणे कंपन्याचा फायदा शेतकर्‍यांना चांगला पैसा मिळावा ह्यात च आहे. शेतकर्‍यांना पैसे मिळाले तर पुढच्या वर्षीची बियाणे खपतील. पटाईत साहेब - तुम्ही स्वता नोकरी करायची आणि शेतकर्‍यांनी मात्र गरीबीत च जीवन जगावे असे टीपीकल समाजवादी विचारसरणी शेतकर्‍यांच्या आत्महत्येला जबाबदार आहे. निम्न आणि मद्ध्य मध्यमवर्ग थोडे पैसे मिळवू लागल्यावर समाजवादी लोकांना हाड हुड करु लागला तसे होउ नये म्हणुन शेतकर्‍यांच्या हाती पैसा लागु नये आणि आपली NGO दुकाने चालु रहावी म्हणुन हा बीटी विरोधाचा खटाटोप आहे.

एस Fri, 08/22/2014 - 13:18
सुन्न... जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरची गोष्ट आठवली.

विवेकपटाईत Fri, 08/22/2014 - 19:04
प्रतिसाद बाबत धन्यवाद ही विदर्भातली भयाण वास्तविकता आहे. अनेक भाज्यांचे बीटी ट्रायल सध्या तरी सरकारने थांबून ठेवले आहे. यात माझा ही घारूताई एवढा तरी वाट निश्चित आहे.

धन्या Fri, 08/22/2014 - 19:16
रुपक ठीकठाक. स्पष्ट शब्दांत लेख लिहिला असता तर कदाचित अधिक चांगले कळले असते विदर्भातील शेतकर्‍यांच्या परिस्थितीबद्दल.

प्रसाद१९७१ Mon, 08/25/2014 - 11:28
ह्या सर्व प्रकारात बीटी बियाणे आणि ते तयार करणार्‍या कंपन्याचा काय दोष आहे हे कळलेच नाही. राज्याची रिकामी तिजोरी भरण्याचा हीच वेळ. राजाने कासिला आटपाट नगरच्या बाहेर विकण्यास प्रतिबंध लावला. स्वस्तात सर्व कापूस खरेदी केला. >>>>> ह्यात बीटी बियाणांचा काय दोष? बीटी बियाणे कंपन्याचा फायदा शेतकर्‍यांना चांगला पैसा मिळावा ह्यात च आहे. शेतकर्‍यांना पैसे मिळाले तर पुढच्या वर्षीची बियाणे खपतील. पटाईत साहेब - तुम्ही स्वता नोकरी करायची आणि शेतकर्‍यांनी मात्र गरीबीत च जीवन जगावे असे टीपीकल समाजवादी विचारसरणी शेतकर्‍यांच्या आत्महत्येला जबाबदार आहे. निम्न आणि मद्ध्य मध्यमवर्ग थोडे पैसे मिळवू लागल्यावर समाजवादी लोकांना हाड हुड करु लागला तसे होउ नये म्हणुन शेतकर्‍यांच्या हाती पैसा लागु नये आणि आपली NGO दुकाने चालु रहावी म्हणुन हा बीटी विरोधाचा खटाटोप आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
फार पूर्वी विदर्भ देशात आटपाट नगर होते, नगरच्या वेशीवर धनाजी नावाचा शेतकरी आपल्या बायको आणि एकुलत्या एक छकुल्या सोबत सुखाने नांदत होता. आपल्या शेतात तो कधी ज्वारी, तर कधी तूर, भुईमूग इत्यादी पिक घेत होता. वरुण राजाच्या लहरीपणाचा फटका विदर्भाला नेहमीच बसतो. धनाजी सारख्या शेतकरीच्या भाग्यात लक्ष्मी नव्हती पण दुर्भिक्ष पडले तरी उपासमार व्हायची नाही. पोटाचा खड्डा अर्धा तरी भरल्या जात असे. एक दिवस धनाजी शेत नागरत होता. अचानक शुभ्रवेशधारी लांब-लचक रेषे असलेला कापूसकोंडा त्याचा शेतात उतरला. कोण ग पावण, कुठून आलात, धनाजीने विचारले. मी दूरदेशी पाताळातून आलो.

पेरू : भाग ६ : कुझ्को शहर

समर्पक ·

एस Fri, 08/22/2014 - 18:23
तुम्ही नुसतीच भटकंती करत नाही आहात तर तिथल्या संस्कृती, लोकसमुदाय, निसर्ग, इतिहास या सगळ्या बाबी समजून घेऊन इथे टाकत आहात हे आवडले. पुभाप्र.

In reply to by एस

पहाटवारा Sat, 08/23/2014 - 01:26
हेच म्हणतो. सुरेख फोटोंबरोबर लेखाच्या सुरुवातीची माहिती त्या फोटोंकडे बघण्याचा एक परिमाण देते. एक्दा जायलाच हवे इथे ! -पहाटवारा

रेवती Fri, 09/05/2014 - 03:42
मूर्ख धर्मविस्ताराकांक्षांपाई आज कित्येक कल्पक कलाप्रवीण व प्रगत समाज या जगातूनच नाहीसे झाले त्याविषयी विषाद वाटतो़. अगदी खरे! चित्रे आवडली.

एस Fri, 08/22/2014 - 18:23
तुम्ही नुसतीच भटकंती करत नाही आहात तर तिथल्या संस्कृती, लोकसमुदाय, निसर्ग, इतिहास या सगळ्या बाबी समजून घेऊन इथे टाकत आहात हे आवडले. पुभाप्र.

In reply to by एस

पहाटवारा Sat, 08/23/2014 - 01:26
हेच म्हणतो. सुरेख फोटोंबरोबर लेखाच्या सुरुवातीची माहिती त्या फोटोंकडे बघण्याचा एक परिमाण देते. एक्दा जायलाच हवे इथे ! -पहाटवारा

रेवती Fri, 09/05/2014 - 03:42
मूर्ख धर्मविस्ताराकांक्षांपाई आज कित्येक कल्पक कलाप्रवीण व प्रगत समाज या जगातूनच नाहीसे झाले त्याविषयी विषाद वाटतो़. अगदी खरे! चित्रे आवडली.
मागील भाग: भाग १: राजधानी लिमा, भाग २: पराकास समुद्री अभयारण्य, भाग ३: वाळवंटाची सफर, भाग ४:अरेकिपा शहर, भाग ५:अल्टिप्लॅनो, पुढील भाग: भाग ७:माचुपिचू, भाग ८:अॅमेझॉन, भाग ९:संग्रहालये,

स्मरणातील भ्रमण.

खुशि ·

In reply to by कवितानागेश

मला मरण्याची भिती नाही. तरीही, `रुळावर डोकं ठेवून, गाडी आली नाही ' म्हणजे `परमेश्वराची कृपा झाली' असं मानणार्‍यातला मी नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश Fri, 08/22/2014 - 16:37
मरण ते मरण. दुसर्‍याचं काय किंवा स्वतःचे काय? सहज विचारतेय, आजपासून किती वर्षांपूर्वी तुम्ही घराबाहेर पडला होतात? उतर दिले नाहेत तरी चालेल. कारण हा प्रश्न व्यक्तिगत आहे. मी फक्त तुम्ही यावर चिंतन करावेत यासाठी विचारातेय. धन्यवाद.

In reply to by कवितानागेश

पण निरर्थक वणवण, दुसर्‍याच्या जीवावर व्यवस्थेचा भर आणि निष्कारण जीवधोक्यात घालून साहस करणं असले प्रकार कधी केले नाहीत. आता व्यक्तिगत नाही पण जनरल विचारतो, अमक्याची कृपा होईल, तमका हात धरुन चालवेल, जीव गेला तरी हरकत नाही पण मुक्काम गाठीन आणि मरेपर्यंत हे करतच राहीन यात कितपत शहाणपण आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश Fri, 08/22/2014 - 18:14
'निरर्थक वणवण' या संकल्पनेची व्याप्ती फार मोठी आहे. त्यामुळे 'शहाणपणा' या संकल्पनेची व्याप्ती फारच तोकडी होतेय. :) .... आणि जीवाच्या धोक्याबद्दल बोलायचं तर घरातल्या घरात पंखयाखाली बसलेलं असतानाही जीव धोक्यात येउच शकतो. ... तस्मात, घाबरु नका!! :)

In reply to by कवितानागेश

एकदम बरोब्बर! पण म्हणून सुरुवातीलाच म्हटलंय ना :
`रुळावर डोकं ठेवून, गाडी आली नाही ' म्हणजे `परमेश्वराची कृपा झाली' असं मानणार्‍यातला मी नाही.
आता कशाला काय म्हणायचं हाच प्रश्न असेल तर विषय संपला!

In reply to by कवितानागेश

मला मरण्याची भिती नाही. तरीही, `रुळावर डोकं ठेवून, गाडी आली नाही ' म्हणजे `परमेश्वराची कृपा झाली' असं मानणार्‍यातला मी नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश Fri, 08/22/2014 - 16:37
मरण ते मरण. दुसर्‍याचं काय किंवा स्वतःचे काय? सहज विचारतेय, आजपासून किती वर्षांपूर्वी तुम्ही घराबाहेर पडला होतात? उतर दिले नाहेत तरी चालेल. कारण हा प्रश्न व्यक्तिगत आहे. मी फक्त तुम्ही यावर चिंतन करावेत यासाठी विचारातेय. धन्यवाद.

In reply to by कवितानागेश

पण निरर्थक वणवण, दुसर्‍याच्या जीवावर व्यवस्थेचा भर आणि निष्कारण जीवधोक्यात घालून साहस करणं असले प्रकार कधी केले नाहीत. आता व्यक्तिगत नाही पण जनरल विचारतो, अमक्याची कृपा होईल, तमका हात धरुन चालवेल, जीव गेला तरी हरकत नाही पण मुक्काम गाठीन आणि मरेपर्यंत हे करतच राहीन यात कितपत शहाणपण आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश Fri, 08/22/2014 - 18:14
'निरर्थक वणवण' या संकल्पनेची व्याप्ती फार मोठी आहे. त्यामुळे 'शहाणपणा' या संकल्पनेची व्याप्ती फारच तोकडी होतेय. :) .... आणि जीवाच्या धोक्याबद्दल बोलायचं तर घरातल्या घरात पंखयाखाली बसलेलं असतानाही जीव धोक्यात येउच शकतो. ... तस्मात, घाबरु नका!! :)

In reply to by कवितानागेश

एकदम बरोब्बर! पण म्हणून सुरुवातीलाच म्हटलंय ना :
`रुळावर डोकं ठेवून, गाडी आली नाही ' म्हणजे `परमेश्वराची कृपा झाली' असं मानणार्‍यातला मी नाही.
आता कशाला काय म्हणायचं हाच प्रश्न असेल तर विषय संपला!
२००५मधील गोष्ट आहे.चारधाम यात्रेला गेलो होतो चाळीसजण होतो हरिद्वारपासुन ५सुमो केल्या होत्या,यात्रा सुरळीत पार पडली शेवटच्या दिवशी पहाटे बद्रिनाथ दर्शन करुन निघालो.आता सर्व प्रवास उताराचा होता.आमची गाडी सर्वात पुढे होती.मागची गाडी लाईट देत होती,गाडीतील सर्वजण हातवारे करुन काहीतरी ईशारे करत होते,काचा बन्द असल्याने अम्हाला काही ऐकु येत नव्हते मागच्या गाडीने आम्हाला ओव्हरटेक केले आणि हाताच्या इशार्याने गजानन{ड्रायव्हर}ला गाडी थाम्बवायला सान्गितले आणि तेही थाम्बले गजाननने डाव्याबाजुला मातीचा ढिगारा पाहुन गाडी त्यावर घालुन थाम्बवली.सगळे गाडीतुन उतरले होते आम्हाला म्हणाले खाली उतरा बघा तुमच्य