मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

किस्से एका डॉक्टरचे

सस्नेह ·

एस 22/08/2014 - 13:14
तुमच्या शैलीतून उतरलेला अजून एक खुमासदार लेख!

वेल्लाभट 22/08/2014 - 13:46
गच्चपैकी हिसडा देऊन संपवलंत की हो व्यक्तीचित्रण.... अजून किस्से वाचायला मजा आली असती. अर्थात, ते गेले त्याबद्दल खेदच आहे. परंतु, आणखी उलगडली असती त्यांची व्यक्तिरेखा तुम्ही तर अजून कळले असते ते. असो. लिखाण उत्तम ! आवडलं नेहमीप्रमाणेच.

तिमा 22/08/2014 - 14:04
खारकर आणि खामकर यांत घोटाळा झालाय जरा. बाकी हीच गोष्ट जीमो स्टाईलनी वाचायला किती मजा येईल !

अनंत छंदी 22/08/2014 - 14:24
छानच रंगवलंय व्यक्तिचित्रण तुम्ही! अगदी अस्सा एक डॉक्टर नमुना माझ्या पाहण्यात आहे. :))

प्रसाद१९७१ 22/08/2014 - 15:32
डॉक्टर हा शब्द उच्चारताच एक सौम्य धीरगंभीर, सौहार्द आणि कणवपूर्ण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निर्व्यसनी व्यक्तिमत्व नजरेसमोर उभे राहते.>>>>>>>> डॉक्टरांमधे व्यसनांचे प्रमाण जास्त च आहे. पूर्वी तर सिगरेट चे व्यसन भरपुर डॉक्टरांना असायचे. बाकी रंगेलपणात पण डॉक्टर विषेशकरुन सर्जन पुढेच असतात.

कपिलमुनी 22/08/2014 - 15:57
व्यक्तीचित्र छान आहे ! आमच्या गावामधले एक गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर आठवले.. त्यांच्या पत्नीच्या व्यभिचारी वागण्याने वैतागून दारुडा झालेला डॉक्टर ! कुठेही पडलेला.. आणि पैसे पहिजे तेव्हा फूटपाथ , स्टेशन , स्टँड वर बसायचा ..कोणितरी वही पेन द्यायचा. बघता बघता २५-३० लोकांची रांग लागायची असा डॉक्टरचा हातगुण .पैसे द्या किंवा नाही.. समोरच्या कापडावर १-२ रू किंवा ५-१० रू टाकायची लोकं.. १-२ दिवसाच्या दारूपुरते जमले की गडी चालू लागायचा..पण माणुस स्वभावाने चांगला ..फार मोठी आणि करूण कहाणी आहे .. तुमच्या लेखाच्या निमित्ताने आठवली

शिद 22/08/2014 - 18:02
खारकर की खामकर डॉक्टर? कारण विरारला एक नामवंत खारकर डॉक्टर आहेत व त्यांच्या पत्नीसुद्धा गायनॅक आहेत. निव्वळ योगायोग देखील असू शकतो हा.

In reply to by शिद

जातवेद 23/08/2014 - 22:01
अहो नावं बदलली आहेत, आणि तसेही शिरदवाड आहे का विरार जवळ? ते ईचलकरंजीकडे आहे. नाही नाही म्हणत थोडे क्लू सुटलेत :) ईचलकरंजीच्या लोकांना तर्क करण्यास वाव आहे ;)

In reply to by प्यारे१

सस्नेह 22/08/2014 - 20:50
खरंच थोडक्यात आटोपली. अजून किस्से आहेत खारकर यान्चे. पण लेख मोठा होईल म्हणून आटोपता घेतला. लिहू का आणखी ?

In reply to by सस्नेह

रेवती 22/08/2014 - 21:15
लिही की! आणि संपादकांन्ला सांगून याच लेखात अ‍ॅडवलेस तर आम्ही पुन्हा एकदा प्रतिक्रिया देऊ, म्हंजे जास्त प्रतिसादही आल्यासारखे होईल. लिही लिही....

सोत्रि 23/08/2014 - 02:07
हे व्यक्तीचित्रण आहे की किस्से? नाही बर्‍याच जणांनी
छान व्यक्तीचित्रण !!!
असे प्रतिसासादिलेत म्हणून ही शंका, बाकी चालू दे. - (भोचक) सोकाजी

गवि 23/08/2014 - 09:15
मूळ व्यक्तीच्या खाजगीपणाला जपण्यासाठी तुम्ही नाव बदलले असेल असे समजतो. असे अवश्य करावे आणि नाव बदलले आहे असा उल्लेख आवर्जून करावा. किंवा मग पूर्ण काल्पनिक असेल तर तसेही स्पष्ट लिहावे. म्हणजे तशाच नावाच्या किंवा वर्णन जुळणा-या (पत्नी गायनॅक, स्विफ्ट गाडी इ) अन्य व्यक्तींशी वाचकांकडून ते जोडले जात नाही.

अन्या दातार 23/08/2014 - 23:04
छान मांडलेत किस्से डॉक्टरांचे. बादवे "अॅूश" हा शब्द कसा लिहिलात? मोजींनाही जमलेला दिसत नाही आजवर ;)

एस 22/08/2014 - 13:14
तुमच्या शैलीतून उतरलेला अजून एक खुमासदार लेख!

वेल्लाभट 22/08/2014 - 13:46
गच्चपैकी हिसडा देऊन संपवलंत की हो व्यक्तीचित्रण.... अजून किस्से वाचायला मजा आली असती. अर्थात, ते गेले त्याबद्दल खेदच आहे. परंतु, आणखी उलगडली असती त्यांची व्यक्तिरेखा तुम्ही तर अजून कळले असते ते. असो. लिखाण उत्तम ! आवडलं नेहमीप्रमाणेच.

तिमा 22/08/2014 - 14:04
खारकर आणि खामकर यांत घोटाळा झालाय जरा. बाकी हीच गोष्ट जीमो स्टाईलनी वाचायला किती मजा येईल !

अनंत छंदी 22/08/2014 - 14:24
छानच रंगवलंय व्यक्तिचित्रण तुम्ही! अगदी अस्सा एक डॉक्टर नमुना माझ्या पाहण्यात आहे. :))

प्रसाद१९७१ 22/08/2014 - 15:32
डॉक्टर हा शब्द उच्चारताच एक सौम्य धीरगंभीर, सौहार्द आणि कणवपूर्ण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निर्व्यसनी व्यक्तिमत्व नजरेसमोर उभे राहते.>>>>>>>> डॉक्टरांमधे व्यसनांचे प्रमाण जास्त च आहे. पूर्वी तर सिगरेट चे व्यसन भरपुर डॉक्टरांना असायचे. बाकी रंगेलपणात पण डॉक्टर विषेशकरुन सर्जन पुढेच असतात.

कपिलमुनी 22/08/2014 - 15:57
व्यक्तीचित्र छान आहे ! आमच्या गावामधले एक गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर आठवले.. त्यांच्या पत्नीच्या व्यभिचारी वागण्याने वैतागून दारुडा झालेला डॉक्टर ! कुठेही पडलेला.. आणि पैसे पहिजे तेव्हा फूटपाथ , स्टेशन , स्टँड वर बसायचा ..कोणितरी वही पेन द्यायचा. बघता बघता २५-३० लोकांची रांग लागायची असा डॉक्टरचा हातगुण .पैसे द्या किंवा नाही.. समोरच्या कापडावर १-२ रू किंवा ५-१० रू टाकायची लोकं.. १-२ दिवसाच्या दारूपुरते जमले की गडी चालू लागायचा..पण माणुस स्वभावाने चांगला ..फार मोठी आणि करूण कहाणी आहे .. तुमच्या लेखाच्या निमित्ताने आठवली

शिद 22/08/2014 - 18:02
खारकर की खामकर डॉक्टर? कारण विरारला एक नामवंत खारकर डॉक्टर आहेत व त्यांच्या पत्नीसुद्धा गायनॅक आहेत. निव्वळ योगायोग देखील असू शकतो हा.

In reply to by शिद

जातवेद 23/08/2014 - 22:01
अहो नावं बदलली आहेत, आणि तसेही शिरदवाड आहे का विरार जवळ? ते ईचलकरंजीकडे आहे. नाही नाही म्हणत थोडे क्लू सुटलेत :) ईचलकरंजीच्या लोकांना तर्क करण्यास वाव आहे ;)

In reply to by प्यारे१

सस्नेह 22/08/2014 - 20:50
खरंच थोडक्यात आटोपली. अजून किस्से आहेत खारकर यान्चे. पण लेख मोठा होईल म्हणून आटोपता घेतला. लिहू का आणखी ?

In reply to by सस्नेह

रेवती 22/08/2014 - 21:15
लिही की! आणि संपादकांन्ला सांगून याच लेखात अ‍ॅडवलेस तर आम्ही पुन्हा एकदा प्रतिक्रिया देऊ, म्हंजे जास्त प्रतिसादही आल्यासारखे होईल. लिही लिही....

सोत्रि 23/08/2014 - 02:07
हे व्यक्तीचित्रण आहे की किस्से? नाही बर्‍याच जणांनी
छान व्यक्तीचित्रण !!!
असे प्रतिसासादिलेत म्हणून ही शंका, बाकी चालू दे. - (भोचक) सोकाजी

गवि 23/08/2014 - 09:15
मूळ व्यक्तीच्या खाजगीपणाला जपण्यासाठी तुम्ही नाव बदलले असेल असे समजतो. असे अवश्य करावे आणि नाव बदलले आहे असा उल्लेख आवर्जून करावा. किंवा मग पूर्ण काल्पनिक असेल तर तसेही स्पष्ट लिहावे. म्हणजे तशाच नावाच्या किंवा वर्णन जुळणा-या (पत्नी गायनॅक, स्विफ्ट गाडी इ) अन्य व्यक्तींशी वाचकांकडून ते जोडले जात नाही.

अन्या दातार 23/08/2014 - 23:04
छान मांडलेत किस्से डॉक्टरांचे. बादवे "अॅूश" हा शब्द कसा लिहिलात? मोजींनाही जमलेला दिसत नाही आजवर ;)
लेखनविषय:
लेखनप्रकार
मायमराठीतले (आणि सावत्रमाय विंग्रजीतले) काही शब्द आपल्यामागे एक एक इमेज घेऊन वावरत असतात. मंत्री (मराठीत मिनिष्टर ) म्हटल्यावर डोक्यावरची गांधी टोपी सावरत कडक इस्त्रीच्या खादी जाकिटाची बटणे कुरवाळत फर्डे भाषण करणारा बगळासदृश्य मनुष्य डोळ्यासमोर येतो. वकील हा सहसा घाऱ्या कावेबाज डोळ्यांचा धूर्त इसम असतो. आणि डॉक्टर हा शब्द उच्चारताच एक सौम्य धीरगंभीर, सौहार्द आणि कणवपूर्ण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निर्व्यसनी व्यक्तिमत्व नजरेसमोर उभे राहते. खारकर डॉक्टर हे याला शंभर टक्के अपवाद होते. होते म्हणायला कारण आता ते नाहीत.

कापूसकोंड्याची खरी गोष्ट

विवेकपटाईत ·

एस 22/08/2014 - 13:18
सुन्न... जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरची गोष्ट आठवली.

विवेकपटाईत 22/08/2014 - 19:04
प्रतिसाद बाबत धन्यवाद ही विदर्भातली भयाण वास्तविकता आहे. अनेक भाज्यांचे बीटी ट्रायल सध्या तरी सरकारने थांबून ठेवले आहे. यात माझा ही घारूताई एवढा तरी वाट निश्चित आहे.

धन्या 22/08/2014 - 19:16
रुपक ठीकठाक. स्पष्ट शब्दांत लेख लिहिला असता तर कदाचित अधिक चांगले कळले असते विदर्भातील शेतकर्‍यांच्या परिस्थितीबद्दल.

प्रसाद१९७१ 25/08/2014 - 11:28
ह्या सर्व प्रकारात बीटी बियाणे आणि ते तयार करणार्‍या कंपन्याचा काय दोष आहे हे कळलेच नाही. राज्याची रिकामी तिजोरी भरण्याचा हीच वेळ. राजाने कासिला आटपाट नगरच्या बाहेर विकण्यास प्रतिबंध लावला. स्वस्तात सर्व कापूस खरेदी केला. >>>>> ह्यात बीटी बियाणांचा काय दोष? बीटी बियाणे कंपन्याचा फायदा शेतकर्‍यांना चांगला पैसा मिळावा ह्यात च आहे. शेतकर्‍यांना पैसे मिळाले तर पुढच्या वर्षीची बियाणे खपतील. पटाईत साहेब - तुम्ही स्वता नोकरी करायची आणि शेतकर्‍यांनी मात्र गरीबीत च जीवन जगावे असे टीपीकल समाजवादी विचारसरणी शेतकर्‍यांच्या आत्महत्येला जबाबदार आहे. निम्न आणि मद्ध्य मध्यमवर्ग थोडे पैसे मिळवू लागल्यावर समाजवादी लोकांना हाड हुड करु लागला तसे होउ नये म्हणुन शेतकर्‍यांच्या हाती पैसा लागु नये आणि आपली NGO दुकाने चालु रहावी म्हणुन हा बीटी विरोधाचा खटाटोप आहे.

एस 22/08/2014 - 13:18
सुन्न... जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरची गोष्ट आठवली.

विवेकपटाईत 22/08/2014 - 19:04
प्रतिसाद बाबत धन्यवाद ही विदर्भातली भयाण वास्तविकता आहे. अनेक भाज्यांचे बीटी ट्रायल सध्या तरी सरकारने थांबून ठेवले आहे. यात माझा ही घारूताई एवढा तरी वाट निश्चित आहे.

धन्या 22/08/2014 - 19:16
रुपक ठीकठाक. स्पष्ट शब्दांत लेख लिहिला असता तर कदाचित अधिक चांगले कळले असते विदर्भातील शेतकर्‍यांच्या परिस्थितीबद्दल.

प्रसाद१९७१ 25/08/2014 - 11:28
ह्या सर्व प्रकारात बीटी बियाणे आणि ते तयार करणार्‍या कंपन्याचा काय दोष आहे हे कळलेच नाही. राज्याची रिकामी तिजोरी भरण्याचा हीच वेळ. राजाने कासिला आटपाट नगरच्या बाहेर विकण्यास प्रतिबंध लावला. स्वस्तात सर्व कापूस खरेदी केला. >>>>> ह्यात बीटी बियाणांचा काय दोष? बीटी बियाणे कंपन्याचा फायदा शेतकर्‍यांना चांगला पैसा मिळावा ह्यात च आहे. शेतकर्‍यांना पैसे मिळाले तर पुढच्या वर्षीची बियाणे खपतील. पटाईत साहेब - तुम्ही स्वता नोकरी करायची आणि शेतकर्‍यांनी मात्र गरीबीत च जीवन जगावे असे टीपीकल समाजवादी विचारसरणी शेतकर्‍यांच्या आत्महत्येला जबाबदार आहे. निम्न आणि मद्ध्य मध्यमवर्ग थोडे पैसे मिळवू लागल्यावर समाजवादी लोकांना हाड हुड करु लागला तसे होउ नये म्हणुन शेतकर्‍यांच्या हाती पैसा लागु नये आणि आपली NGO दुकाने चालु रहावी म्हणुन हा बीटी विरोधाचा खटाटोप आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
फार पूर्वी विदर्भ देशात आटपाट नगर होते, नगरच्या वेशीवर धनाजी नावाचा शेतकरी आपल्या बायको आणि एकुलत्या एक छकुल्या सोबत सुखाने नांदत होता. आपल्या शेतात तो कधी ज्वारी, तर कधी तूर, भुईमूग इत्यादी पिक घेत होता. वरुण राजाच्या लहरीपणाचा फटका विदर्भाला नेहमीच बसतो. धनाजी सारख्या शेतकरीच्या भाग्यात लक्ष्मी नव्हती पण दुर्भिक्ष पडले तरी उपासमार व्हायची नाही. पोटाचा खड्डा अर्धा तरी भरल्या जात असे. एक दिवस धनाजी शेत नागरत होता. अचानक शुभ्रवेशधारी लांब-लचक रेषे असलेला कापूसकोंडा त्याचा शेतात उतरला. कोण ग पावण, कुठून आलात, धनाजीने विचारले. मी दूरदेशी पाताळातून आलो.

पेरू : भाग ६ : कुझ्को शहर

समर्पक ·

एस 22/08/2014 - 18:23
तुम्ही नुसतीच भटकंती करत नाही आहात तर तिथल्या संस्कृती, लोकसमुदाय, निसर्ग, इतिहास या सगळ्या बाबी समजून घेऊन इथे टाकत आहात हे आवडले. पुभाप्र.

In reply to by एस

पहाटवारा 23/08/2014 - 01:26
हेच म्हणतो. सुरेख फोटोंबरोबर लेखाच्या सुरुवातीची माहिती त्या फोटोंकडे बघण्याचा एक परिमाण देते. एक्दा जायलाच हवे इथे ! -पहाटवारा

रेवती 05/09/2014 - 03:42
मूर्ख धर्मविस्ताराकांक्षांपाई आज कित्येक कल्पक कलाप्रवीण व प्रगत समाज या जगातूनच नाहीसे झाले त्याविषयी विषाद वाटतो़. अगदी खरे! चित्रे आवडली.

एस 22/08/2014 - 18:23
तुम्ही नुसतीच भटकंती करत नाही आहात तर तिथल्या संस्कृती, लोकसमुदाय, निसर्ग, इतिहास या सगळ्या बाबी समजून घेऊन इथे टाकत आहात हे आवडले. पुभाप्र.

In reply to by एस

पहाटवारा 23/08/2014 - 01:26
हेच म्हणतो. सुरेख फोटोंबरोबर लेखाच्या सुरुवातीची माहिती त्या फोटोंकडे बघण्याचा एक परिमाण देते. एक्दा जायलाच हवे इथे ! -पहाटवारा

रेवती 05/09/2014 - 03:42
मूर्ख धर्मविस्ताराकांक्षांपाई आज कित्येक कल्पक कलाप्रवीण व प्रगत समाज या जगातूनच नाहीसे झाले त्याविषयी विषाद वाटतो़. अगदी खरे! चित्रे आवडली.
मागील भाग: भाग १: राजधानी लिमा, भाग २: पराकास समुद्री अभयारण्य, भाग ३: वाळवंटाची सफर, भाग ४:अरेकिपा शहर, भाग ५:अल्टिप्लॅनो, पुढील भाग: भाग ७:माचुपिचू, भाग ८:अॅमेझॉन, भाग ९:संग्रहालये,

स्मरणातील भ्रमण.

खुशि ·

In reply to by कवितानागेश

मला मरण्याची भिती नाही. तरीही, `रुळावर डोकं ठेवून, गाडी आली नाही ' म्हणजे `परमेश्वराची कृपा झाली' असं मानणार्‍यातला मी नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश 22/08/2014 - 16:37
मरण ते मरण. दुसर्‍याचं काय किंवा स्वतःचे काय? सहज विचारतेय, आजपासून किती वर्षांपूर्वी तुम्ही घराबाहेर पडला होतात? उतर दिले नाहेत तरी चालेल. कारण हा प्रश्न व्यक्तिगत आहे. मी फक्त तुम्ही यावर चिंतन करावेत यासाठी विचारातेय. धन्यवाद.

In reply to by कवितानागेश

पण निरर्थक वणवण, दुसर्‍याच्या जीवावर व्यवस्थेचा भर आणि निष्कारण जीवधोक्यात घालून साहस करणं असले प्रकार कधी केले नाहीत. आता व्यक्तिगत नाही पण जनरल विचारतो, अमक्याची कृपा होईल, तमका हात धरुन चालवेल, जीव गेला तरी हरकत नाही पण मुक्काम गाठीन आणि मरेपर्यंत हे करतच राहीन यात कितपत शहाणपण आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश 22/08/2014 - 18:14
'निरर्थक वणवण' या संकल्पनेची व्याप्ती फार मोठी आहे. त्यामुळे 'शहाणपणा' या संकल्पनेची व्याप्ती फारच तोकडी होतेय. :) .... आणि जीवाच्या धोक्याबद्दल बोलायचं तर घरातल्या घरात पंखयाखाली बसलेलं असतानाही जीव धोक्यात येउच शकतो. ... तस्मात, घाबरु नका!! :)

In reply to by कवितानागेश

एकदम बरोब्बर! पण म्हणून सुरुवातीलाच म्हटलंय ना :
`रुळावर डोकं ठेवून, गाडी आली नाही ' म्हणजे `परमेश्वराची कृपा झाली' असं मानणार्‍यातला मी नाही.
आता कशाला काय म्हणायचं हाच प्रश्न असेल तर विषय संपला!

In reply to by कवितानागेश

मला मरण्याची भिती नाही. तरीही, `रुळावर डोकं ठेवून, गाडी आली नाही ' म्हणजे `परमेश्वराची कृपा झाली' असं मानणार्‍यातला मी नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश 22/08/2014 - 16:37
मरण ते मरण. दुसर्‍याचं काय किंवा स्वतःचे काय? सहज विचारतेय, आजपासून किती वर्षांपूर्वी तुम्ही घराबाहेर पडला होतात? उतर दिले नाहेत तरी चालेल. कारण हा प्रश्न व्यक्तिगत आहे. मी फक्त तुम्ही यावर चिंतन करावेत यासाठी विचारातेय. धन्यवाद.

In reply to by कवितानागेश

पण निरर्थक वणवण, दुसर्‍याच्या जीवावर व्यवस्थेचा भर आणि निष्कारण जीवधोक्यात घालून साहस करणं असले प्रकार कधी केले नाहीत. आता व्यक्तिगत नाही पण जनरल विचारतो, अमक्याची कृपा होईल, तमका हात धरुन चालवेल, जीव गेला तरी हरकत नाही पण मुक्काम गाठीन आणि मरेपर्यंत हे करतच राहीन यात कितपत शहाणपण आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश 22/08/2014 - 18:14
'निरर्थक वणवण' या संकल्पनेची व्याप्ती फार मोठी आहे. त्यामुळे 'शहाणपणा' या संकल्पनेची व्याप्ती फारच तोकडी होतेय. :) .... आणि जीवाच्या धोक्याबद्दल बोलायचं तर घरातल्या घरात पंखयाखाली बसलेलं असतानाही जीव धोक्यात येउच शकतो. ... तस्मात, घाबरु नका!! :)

In reply to by कवितानागेश

एकदम बरोब्बर! पण म्हणून सुरुवातीलाच म्हटलंय ना :
`रुळावर डोकं ठेवून, गाडी आली नाही ' म्हणजे `परमेश्वराची कृपा झाली' असं मानणार्‍यातला मी नाही.
आता कशाला काय म्हणायचं हाच प्रश्न असेल तर विषय संपला!
२००५मधील गोष्ट आहे.चारधाम यात्रेला गेलो होतो चाळीसजण होतो हरिद्वारपासुन ५सुमो केल्या होत्या,यात्रा सुरळीत पार पडली शेवटच्या दिवशी पहाटे बद्रिनाथ दर्शन करुन निघालो.आता सर्व प्रवास उताराचा होता.आमची गाडी सर्वात पुढे होती.मागची गाडी लाईट देत होती,गाडीतील सर्वजण हातवारे करुन काहीतरी ईशारे करत होते,काचा बन्द असल्याने अम्हाला काही ऐकु येत नव्हते मागच्या गाडीने आम्हाला ओव्हरटेक केले आणि हाताच्या इशार्याने गजानन{ड्रायव्हर}ला गाडी थाम्बवायला सान्गितले आणि तेही थाम्बले गजाननने डाव्याबाजुला मातीचा ढिगारा पाहुन गाडी त्यावर घालुन थाम्बवली.सगळे गाडीतुन उतरले होते आम्हाला म्हणाले खाली उतरा बघा तुमच्य

सौभाग्य लेणी

अविनाशकुलकर्णी ·

इतकाच मुद्दाये ना?
घरातल्या रूढिवादी बायकांना ते खटकते ...
आता तुम्ही राहा उभे बाईंच्या पाठीशी. आणि रुढीवादी बायकांना म्हणावं, तुमचे मिस्टर गेल्यावर तुम्ही उतरवा ! या बाई उतरवतील नाही तर नवे मिस्टर आणतील !!

त्या बाईंचे बरोबर आहे. इतरांना त्यावर टिका करण्याचा काहीही हक्क नाही. जर करायचे तर त्यांचे बिनडोक प्रथांना फेकून दिल्या बद्दल अभिनंदनच करायला हवे.

In reply to by अनुप ढेरे

जी प्रथा ती पाळणार्‍याला जबरदस्तीची वाटत नसेल, उलट समाधानकारक अथवा आनंददायक गोष्ट वाटत असेल आणि तिचा दुसर्‍या कोणाला त्याचा विनाकारण त्रास होत नसेल तर ती कृती मला तरी बिंडोक वाटत नाही. मग त्याला प्रथा म्हणा किंवा व्यक्तीस्वातंत्र्य म्हणा... काsssही फरक पडत नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

याउलट, कोणाही व्यक्तीवर आपले मत काही सबळ कारण असल्याशिवाय लादणे हे मला केवळ बिनडोकपणाचेच नाही तर जुलूमाचे वर्तन वाटते.

खटपट्या 22/08/2014 - 11:29
रूढी राहिल्यात कुठे आज काल. सौ ना पाहिजे तसे जगुद्या. दुनीया गेली खड्यात. काही लोकांमध्ये पतीचे अंत्यविधी होत असतानाच पत्नीच्या बांगड्या फोडतात. हे थांबवायला पाहिजे. बघून मन सुन्न होते.

In reply to by खटपट्या

शिद 22/08/2014 - 18:12
काही लोकांमध्ये पतीचे अंत्यविधी होत असतानाच पत्नीच्या बांगड्या फोडतात. हे थांबवायला पाहिजे. बघून मन सुन्न होते.
+१११ माझे आजोबा गेले त्यावेळी त्यांची तिरडी उचलण्याआधी तेथे हजर असलेल्या सगळ्या बायकांनी आजीला हळदी-कुंकू लावून डोक्यात गजरे/वेण्या भरले व त्यानंतर तिच्या बांगड्या दगडांनी फोडल्या होत्या. मी आयुष्यात हे सगळं पहिल्यांदाच पहात असल्यामूळे मला क्षणभर कळेच ना की नक्की काय चाललं आहे पण मला ते बघताना खुपच रडू आलं होतं. विदारक होतं ते दृष्य. :(

ह्या सर्व प्रथा परंपरा, पुरुषप्रधान समाजाने ठरविलेल्या आहेत. कुंकवाबरोबरच केशवपन हा विधीही असायचा. त्या मागचा (त्या काळच्या पुरूषी मनोवृत्तीचा) उद्देश असा की विधवांची सर्व सौंदर्यलक्षणे काढून घेऊन त्यांना विद्रुप करावे जेणे करून परपुरुष तिच्याकडे आकर्षित होऊ नये आणि ती स्त्री, व्यभिचाराला उद्द्युक्त होऊ नये. जसजसे समाज सुधारकांकडून प्रयत्न होत गेले तसतसा समाजाच्या विचारधारणेत बदल होत गेला. केशवपनाची क्रूर पद्धत बंद झाली तसेच विधवाविवाहसुद्धा समाजाने स्विकारले. पण अंधवृत्तीने चालू राहिल्या प्रथांमध्ये कुंकू, दागदागिने ह्याकडे दुर्लक्ष झाले. किंवा 'तेव्हढा तरी' फरक असू दे असा अविचार असू शकतो. हल्ली तसेही, जीन्सवर शोभत नाही म्हणून कुंकू न लावण्याची, मंगळसूत्र न वापरण्याची पद्धत आहेच. पण ह्या गोष्टी पती निधनानंतर वापारायच्या की नाहीत ह्याचे स्वातंत्र्य स्त्रिला असावे. तिने हे सर्व सौभाग्यलंकार(?), तिची इच्छा असेल तर, वापरावेतच ह्या मताचा मी आहे. विधवा स्त्री इतकीच, विनापत्य स्त्रियांचीही समस्या असते. आजच्या काळातील दूरदर्शन मालीकांमधूनही विनापत्य महिलेने नवजात बालकाला हात सुद्धा लावायची बंदी दाखविली जाते. एक स्त्रीच दूसर्‍या स्त्रीवर हे अत्याचार करीत असते. आपल्या मूळ लेखातही 'घरातल्या रूढिवादी बायकांना ते खटकते ...' हे वाक्य महिलांनी आपले विचार बदलण्याची आत्यंतिक गरज आहे हेच दर्शविते. विचार बदला, देश बदलेल.

मेल्या नंतर सुध्दा बाई नवर्‍याला मोकळं करायला तयार नाहीये *lol* अवांतरः अकु प्रचंड स्कोप आहे ह्या धाग्यावर टाईमपास करायचा पण सध्दा जास्तवेळ नाहीये ... संध्याकाळी परत येतो *pleasantry*

In reply to by संजय क्षीरसागर

पर्स्पेक्टीव्हवर आहे .... लग्नाने नक्की कोण कोणाला बांधुन ठेवतं ? आमच्या मते तर बायकाच नवर्‍याला बांधुन ठेवतात लग्नाच्या बेडी मध्ये ... म्हणुन मी म्हणालो की बाई नवरा मेल्यावरही त्याला मोकळं करायला तयार नाहीये *new_russian* तुमचे मत ...बाई स्वतःला बांधुन घेते लग्नाच्या बेडीत ... बहुतेक हे असे असावे असा अंदाज आहे ... *DONT_KNOW* अवांतर : असो ,कसे आहात सर ? बरेच दिवस गप्पा मारल्या नाहीयेत , आज गप्पा मारुयात *WRITE* *MAIL*

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि अकुंचा धागाच मौजेसाठी असतो!
लग्नाने नक्की कोण कोणाला बांधुन ठेवतं ?
कुणी कुणाला नाही ! किंवा ज्याला लग्न ही मान्यता आहे हे समजत नाही तो (किंवा ती). (संपादित)

कविता१९७८ 22/08/2014 - 11:46
सौभाग्य लेणी हा बायकांचा हक्क आहे आणी ती उतरवायची की नाही हे ठरविण्याचा हक्कही बायकांचाच आहे. आमच्या इथे बर्‍याच बायका सौभाग्य लेणी उतरवत नाही. माझ्या मावशीचे मिस्टर वारले होते तेव्हा विधवा झाल्यावर कुठ्ल्याही समारंभात विधवेने सहभागी होउ नये असा समज होता वडीलांकडच्या मंडळींचा पण आम्ही मात्र तिला प्रत्येक समारंभात पुढेच बसवले , बाकीच्यांना मान्य नव्हते पण आम्ही दुर्लक्ष केले. ज्यावेळी माणसाला माणसाची गरज असते त्यावेळी अशी अमानुष वागणुक देणे बरोबर नाही. विधवा होणं न होणं कुणाच्या हातात नसतं आणी कुणालाही त्याने आनंद होत नाही.

पुरुषांच्या वाकड्या नजरेपासून सुरक्षाकवच म्हणूनही मंगळसूत्र बरेचदा कामी येते. अर्थात पडणारी नजर पडतेच, पण रेंगाळायचा काळ बरेचदा तुलनेत कमी होतो.

ज्यांचे कुंकूराव हयात आहेत त्या आताच्या बायांनी सौभाग्यलेणी बासनात गुंडाळलेली आहेत………च्यामारी त्या बाईकडे बघूनही कळत नाही ही मूर्ती बुक झालीये का नाही ते (गणपती जवळ आल्याची खूण ) !! आणि बाईना अजूनही हौस आहे … कालाय तस्मै नमः !

सुबोध खरे 22/08/2014 - 12:45
आमच्या आईची मैत्रीण जिचे यजमान वयाच्या चाळीशीला दुर्दैवाने वारले. तिने मंगळसूत्र बांगड्या घालणे चालू ठेवले याचे कारण ती म्हणाली कि कार्यालयात किंवा रस्त्याने जाताना लोकांच्या नजरा जास्त वेळ रेंगाळत राहतात. कार्यालयात किंवा घराबाहेर सुद्धा लग्न झालेल्या बाईशी लोक जपून वागतात. याच कारणासाठी माझे नौदलातील माझे दोन वैमानिक मित्र गेल्यावर त्यांच्या बायकांना विधवेचे पांढरे कपडे घालू नका असा सल्ला मीच दिला होता. (हि गोष्ट त्यांच्या उत्तरेतील सासू सासर्यांना पटलेली नव्हती.) आज त्या त्याबद्दल माझे आभार मानतात. लोकांची नजर आणी मनोवृत्ती आपण बदलू शकत नाही. आणी मूळ मुद्दा कुणी काय घालावे हे समाजाने का ठरवायचे त्या व्यक्तीलाच ठरवू द्या.

प्रचेतस 22/08/2014 - 12:49
रच्याकने ही मंगळसूत्राची प्रथा कधी सुरु झाली नेमकी? यादवकाळ संपेपपर्यंत नक्कीच नव्हती. इस्लामिक कालखंडात कधीतरी सुरु झाली असे कुठेतरी वाचल्याचं आठवतंय.

रेवती 22/08/2014 - 20:58
वरील प्रतिसाद नंतर वाचते पण त्या बाईंना जे काय करायचे तो त्यांचा हक्क आहे हे आधी लिहिते. उगीच बाकीच्यांची लुडबुड कशाला? आणि कोणाला काय खटकेल हे सांगता येते का? त्या खटकू बायकांना काही त्रास देतायत का त्या बाई? की एवढी लेणी अंगावर लेऊन दुसर्‍यांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत? तसं काही नसेल तर गप्प बसा म्हणावे. काये ना, माणसाला सुखाने जगू देत नाहीत आणि मरूही देत नाहीत.

In reply to by आदूबाळ

प्यारे१ 22/08/2014 - 21:31
मधला एकत्र घालवलेला काळ, त्यामुळं वस्तूंना आलेलं (पक्षी कम्पॅनियन व्यक्तीला वाटणारं) जिवंतपण नि भावनिक गुंतवणूक ह्याबरोबरच सामाजिक महत्त्व आणि सुरक्षितता हे काही मुद्दे. ह्यांचं काय करायचं?

In reply to by प्यारे१

आदूबाळ 22/08/2014 - 21:51
सहमत आहे. भावनिक गुंतवणूक म्हटलं की अपील नाय. पणः
त्यांनी जाताना माझी सारी सोय केली आहे..त्यांची पेन्शन मला मिळणार आहे ..त्यांनी मला घर व निवा~याची सोय केली आहे..माझ्यावर कोणाच्याच जबाबदाऱ्या ठेवल्या नाहीत
हा मटीरियलिस्टिक कोरडेपणा असेल तर तार्किकतेचे नियम लावायला काय हरकत आहे?

In reply to by आदूबाळ

प्यारे१ 23/08/2014 - 00:13
>>> मटीरियलिस्टिक कोरडेपणा हे तुम्हाला वाटतंय. त्या बाईंना तेच 'सौभाग्य' वाटतंय. कदाचित कृतज्ञतेची भावना. (जनरल स्टेटमेण्टः लोक ब्रेक अप झालेल्या आपल्या गर्लफ्रेन्डचं नाव पासवर्ड म्हणून आयुष्यभर बाळगतात, तिच्या आठवणीत चेपुवर नाव घेतात, आणखी काय काय करतात ते चालतं काय? ;)) ह्या पेक्षा वाईट पण वास्तववादी विचार करायचाच झाला तर पाशवी शक्ती अंगावर येतील कदाचित पण दागिने 'सोन्याचे' असतात हा 'देखील' एक पैलू असावा. त्याबरोबरच झालेल्या गोष्टीला सामोरं जाण्या ऐवजीची एक सौम्य पळवाट देखील.

In reply to by आदूबाळ

त्यांनी जाताना माझी सारी सोय केली आहे..त्यांची पेन्शन मला मिळणार आहे ..त्यांनी मला घर व निवा~याची सोय केली आहे..माझ्यावर कोणाच्याच जबाबदाऱ्या ठेवल्या नाहीत हा मटीरियलिस्टिक कोरडेपणा नाही तर "नवर्‍याने हे सगळं प्रेमापोटी / भावनेपोटी केलं" अशी भावना मनात ठेवून हे शब्द त्या बाई बोलल्या असतील हीच शक्यता जास्त वाटते.

काका, असे लहान सहान प्रसंग येऊ द्या. छान वाटतात मिपाकर प्रतिसाद देतात ते वाचायला. काही दिवसापासून मला सारख्या उचक्या लागायच्या सालं कारण कळत नव्हतं, आपले लेख दिसले आणि उचकी थांबली. :) -दिलीप बिरुटे

इतकाच मुद्दाये ना?
घरातल्या रूढिवादी बायकांना ते खटकते ...
आता तुम्ही राहा उभे बाईंच्या पाठीशी. आणि रुढीवादी बायकांना म्हणावं, तुमचे मिस्टर गेल्यावर तुम्ही उतरवा ! या बाई उतरवतील नाही तर नवे मिस्टर आणतील !!

त्या बाईंचे बरोबर आहे. इतरांना त्यावर टिका करण्याचा काहीही हक्क नाही. जर करायचे तर त्यांचे बिनडोक प्रथांना फेकून दिल्या बद्दल अभिनंदनच करायला हवे.

In reply to by अनुप ढेरे

जी प्रथा ती पाळणार्‍याला जबरदस्तीची वाटत नसेल, उलट समाधानकारक अथवा आनंददायक गोष्ट वाटत असेल आणि तिचा दुसर्‍या कोणाला त्याचा विनाकारण त्रास होत नसेल तर ती कृती मला तरी बिंडोक वाटत नाही. मग त्याला प्रथा म्हणा किंवा व्यक्तीस्वातंत्र्य म्हणा... काsssही फरक पडत नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

याउलट, कोणाही व्यक्तीवर आपले मत काही सबळ कारण असल्याशिवाय लादणे हे मला केवळ बिनडोकपणाचेच नाही तर जुलूमाचे वर्तन वाटते.

खटपट्या 22/08/2014 - 11:29
रूढी राहिल्यात कुठे आज काल. सौ ना पाहिजे तसे जगुद्या. दुनीया गेली खड्यात. काही लोकांमध्ये पतीचे अंत्यविधी होत असतानाच पत्नीच्या बांगड्या फोडतात. हे थांबवायला पाहिजे. बघून मन सुन्न होते.

In reply to by खटपट्या

शिद 22/08/2014 - 18:12
काही लोकांमध्ये पतीचे अंत्यविधी होत असतानाच पत्नीच्या बांगड्या फोडतात. हे थांबवायला पाहिजे. बघून मन सुन्न होते.
+१११ माझे आजोबा गेले त्यावेळी त्यांची तिरडी उचलण्याआधी तेथे हजर असलेल्या सगळ्या बायकांनी आजीला हळदी-कुंकू लावून डोक्यात गजरे/वेण्या भरले व त्यानंतर तिच्या बांगड्या दगडांनी फोडल्या होत्या. मी आयुष्यात हे सगळं पहिल्यांदाच पहात असल्यामूळे मला क्षणभर कळेच ना की नक्की काय चाललं आहे पण मला ते बघताना खुपच रडू आलं होतं. विदारक होतं ते दृष्य. :(

ह्या सर्व प्रथा परंपरा, पुरुषप्रधान समाजाने ठरविलेल्या आहेत. कुंकवाबरोबरच केशवपन हा विधीही असायचा. त्या मागचा (त्या काळच्या पुरूषी मनोवृत्तीचा) उद्देश असा की विधवांची सर्व सौंदर्यलक्षणे काढून घेऊन त्यांना विद्रुप करावे जेणे करून परपुरुष तिच्याकडे आकर्षित होऊ नये आणि ती स्त्री, व्यभिचाराला उद्द्युक्त होऊ नये. जसजसे समाज सुधारकांकडून प्रयत्न होत गेले तसतसा समाजाच्या विचारधारणेत बदल होत गेला. केशवपनाची क्रूर पद्धत बंद झाली तसेच विधवाविवाहसुद्धा समाजाने स्विकारले. पण अंधवृत्तीने चालू राहिल्या प्रथांमध्ये कुंकू, दागदागिने ह्याकडे दुर्लक्ष झाले. किंवा 'तेव्हढा तरी' फरक असू दे असा अविचार असू शकतो. हल्ली तसेही, जीन्सवर शोभत नाही म्हणून कुंकू न लावण्याची, मंगळसूत्र न वापरण्याची पद्धत आहेच. पण ह्या गोष्टी पती निधनानंतर वापारायच्या की नाहीत ह्याचे स्वातंत्र्य स्त्रिला असावे. तिने हे सर्व सौभाग्यलंकार(?), तिची इच्छा असेल तर, वापरावेतच ह्या मताचा मी आहे. विधवा स्त्री इतकीच, विनापत्य स्त्रियांचीही समस्या असते. आजच्या काळातील दूरदर्शन मालीकांमधूनही विनापत्य महिलेने नवजात बालकाला हात सुद्धा लावायची बंदी दाखविली जाते. एक स्त्रीच दूसर्‍या स्त्रीवर हे अत्याचार करीत असते. आपल्या मूळ लेखातही 'घरातल्या रूढिवादी बायकांना ते खटकते ...' हे वाक्य महिलांनी आपले विचार बदलण्याची आत्यंतिक गरज आहे हेच दर्शविते. विचार बदला, देश बदलेल.

मेल्या नंतर सुध्दा बाई नवर्‍याला मोकळं करायला तयार नाहीये *lol* अवांतरः अकु प्रचंड स्कोप आहे ह्या धाग्यावर टाईमपास करायचा पण सध्दा जास्तवेळ नाहीये ... संध्याकाळी परत येतो *pleasantry*

In reply to by संजय क्षीरसागर

पर्स्पेक्टीव्हवर आहे .... लग्नाने नक्की कोण कोणाला बांधुन ठेवतं ? आमच्या मते तर बायकाच नवर्‍याला बांधुन ठेवतात लग्नाच्या बेडी मध्ये ... म्हणुन मी म्हणालो की बाई नवरा मेल्यावरही त्याला मोकळं करायला तयार नाहीये *new_russian* तुमचे मत ...बाई स्वतःला बांधुन घेते लग्नाच्या बेडीत ... बहुतेक हे असे असावे असा अंदाज आहे ... *DONT_KNOW* अवांतर : असो ,कसे आहात सर ? बरेच दिवस गप्पा मारल्या नाहीयेत , आज गप्पा मारुयात *WRITE* *MAIL*

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि अकुंचा धागाच मौजेसाठी असतो!
लग्नाने नक्की कोण कोणाला बांधुन ठेवतं ?
कुणी कुणाला नाही ! किंवा ज्याला लग्न ही मान्यता आहे हे समजत नाही तो (किंवा ती). (संपादित)

कविता१९७८ 22/08/2014 - 11:46
सौभाग्य लेणी हा बायकांचा हक्क आहे आणी ती उतरवायची की नाही हे ठरविण्याचा हक्कही बायकांचाच आहे. आमच्या इथे बर्‍याच बायका सौभाग्य लेणी उतरवत नाही. माझ्या मावशीचे मिस्टर वारले होते तेव्हा विधवा झाल्यावर कुठ्ल्याही समारंभात विधवेने सहभागी होउ नये असा समज होता वडीलांकडच्या मंडळींचा पण आम्ही मात्र तिला प्रत्येक समारंभात पुढेच बसवले , बाकीच्यांना मान्य नव्हते पण आम्ही दुर्लक्ष केले. ज्यावेळी माणसाला माणसाची गरज असते त्यावेळी अशी अमानुष वागणुक देणे बरोबर नाही. विधवा होणं न होणं कुणाच्या हातात नसतं आणी कुणालाही त्याने आनंद होत नाही.

पुरुषांच्या वाकड्या नजरेपासून सुरक्षाकवच म्हणूनही मंगळसूत्र बरेचदा कामी येते. अर्थात पडणारी नजर पडतेच, पण रेंगाळायचा काळ बरेचदा तुलनेत कमी होतो.

ज्यांचे कुंकूराव हयात आहेत त्या आताच्या बायांनी सौभाग्यलेणी बासनात गुंडाळलेली आहेत………च्यामारी त्या बाईकडे बघूनही कळत नाही ही मूर्ती बुक झालीये का नाही ते (गणपती जवळ आल्याची खूण ) !! आणि बाईना अजूनही हौस आहे … कालाय तस्मै नमः !

सुबोध खरे 22/08/2014 - 12:45
आमच्या आईची मैत्रीण जिचे यजमान वयाच्या चाळीशीला दुर्दैवाने वारले. तिने मंगळसूत्र बांगड्या घालणे चालू ठेवले याचे कारण ती म्हणाली कि कार्यालयात किंवा रस्त्याने जाताना लोकांच्या नजरा जास्त वेळ रेंगाळत राहतात. कार्यालयात किंवा घराबाहेर सुद्धा लग्न झालेल्या बाईशी लोक जपून वागतात. याच कारणासाठी माझे नौदलातील माझे दोन वैमानिक मित्र गेल्यावर त्यांच्या बायकांना विधवेचे पांढरे कपडे घालू नका असा सल्ला मीच दिला होता. (हि गोष्ट त्यांच्या उत्तरेतील सासू सासर्यांना पटलेली नव्हती.) आज त्या त्याबद्दल माझे आभार मानतात. लोकांची नजर आणी मनोवृत्ती आपण बदलू शकत नाही. आणी मूळ मुद्दा कुणी काय घालावे हे समाजाने का ठरवायचे त्या व्यक्तीलाच ठरवू द्या.

प्रचेतस 22/08/2014 - 12:49
रच्याकने ही मंगळसूत्राची प्रथा कधी सुरु झाली नेमकी? यादवकाळ संपेपपर्यंत नक्कीच नव्हती. इस्लामिक कालखंडात कधीतरी सुरु झाली असे कुठेतरी वाचल्याचं आठवतंय.

रेवती 22/08/2014 - 20:58
वरील प्रतिसाद नंतर वाचते पण त्या बाईंना जे काय करायचे तो त्यांचा हक्क आहे हे आधी लिहिते. उगीच बाकीच्यांची लुडबुड कशाला? आणि कोणाला काय खटकेल हे सांगता येते का? त्या खटकू बायकांना काही त्रास देतायत का त्या बाई? की एवढी लेणी अंगावर लेऊन दुसर्‍यांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत? तसं काही नसेल तर गप्प बसा म्हणावे. काये ना, माणसाला सुखाने जगू देत नाहीत आणि मरूही देत नाहीत.

In reply to by आदूबाळ

प्यारे१ 22/08/2014 - 21:31
मधला एकत्र घालवलेला काळ, त्यामुळं वस्तूंना आलेलं (पक्षी कम्पॅनियन व्यक्तीला वाटणारं) जिवंतपण नि भावनिक गुंतवणूक ह्याबरोबरच सामाजिक महत्त्व आणि सुरक्षितता हे काही मुद्दे. ह्यांचं काय करायचं?

In reply to by प्यारे१

आदूबाळ 22/08/2014 - 21:51
सहमत आहे. भावनिक गुंतवणूक म्हटलं की अपील नाय. पणः
त्यांनी जाताना माझी सारी सोय केली आहे..त्यांची पेन्शन मला मिळणार आहे ..त्यांनी मला घर व निवा~याची सोय केली आहे..माझ्यावर कोणाच्याच जबाबदाऱ्या ठेवल्या नाहीत
हा मटीरियलिस्टिक कोरडेपणा असेल तर तार्किकतेचे नियम लावायला काय हरकत आहे?

In reply to by आदूबाळ

प्यारे१ 23/08/2014 - 00:13
>>> मटीरियलिस्टिक कोरडेपणा हे तुम्हाला वाटतंय. त्या बाईंना तेच 'सौभाग्य' वाटतंय. कदाचित कृतज्ञतेची भावना. (जनरल स्टेटमेण्टः लोक ब्रेक अप झालेल्या आपल्या गर्लफ्रेन्डचं नाव पासवर्ड म्हणून आयुष्यभर बाळगतात, तिच्या आठवणीत चेपुवर नाव घेतात, आणखी काय काय करतात ते चालतं काय? ;)) ह्या पेक्षा वाईट पण वास्तववादी विचार करायचाच झाला तर पाशवी शक्ती अंगावर येतील कदाचित पण दागिने 'सोन्याचे' असतात हा 'देखील' एक पैलू असावा. त्याबरोबरच झालेल्या गोष्टीला सामोरं जाण्या ऐवजीची एक सौम्य पळवाट देखील.

In reply to by आदूबाळ

त्यांनी जाताना माझी सारी सोय केली आहे..त्यांची पेन्शन मला मिळणार आहे ..त्यांनी मला घर व निवा~याची सोय केली आहे..माझ्यावर कोणाच्याच जबाबदाऱ्या ठेवल्या नाहीत हा मटीरियलिस्टिक कोरडेपणा नाही तर "नवर्‍याने हे सगळं प्रेमापोटी / भावनेपोटी केलं" अशी भावना मनात ठेवून हे शब्द त्या बाई बोलल्या असतील हीच शक्यता जास्त वाटते.

काका, असे लहान सहान प्रसंग येऊ द्या. छान वाटतात मिपाकर प्रतिसाद देतात ते वाचायला. काही दिवसापासून मला सारख्या उचक्या लागायच्या सालं कारण कळत नव्हतं, आपले लेख दिसले आणि उचकी थांबली. :) -दिलीप बिरुटे
माझ्या माहितीत एक फ्यामिली आहे...टिपीकल मध्यम वर्गीय आहेत..सण वार पाळणारे व जमेल तितक्या परंपरा बाऊ न करत जपणारे...एक मुलगा लग्न झालेला ..अमेरिकेत..कुठलीच जबाबदारी नाही.. श्री सेवा निवृत्त झाले ..अन ३-४ महिन्यात त्यांचे निधन झाले....ज्यावेळी सौभाग्य लेणी उतरविण्याची वेळ आली त्या वेळी या बाईंनी त्याला नकार दिला ... तिचे म्हणणे असे होते की मी का सौभाग्य लेणी उतरवू...ते ज्या वेळी माझ्या बरोबर होते ते माझे सौभाग्य होते..आज हि त्यांना विसरू शकत नाही ..

तुझ्या अंगणी

पद्मश्री चित्रे ·

अजय जोशी 23/08/2014 - 19:55
ऋतु किती हे येतील जातील पुन्हा पुन्हा तू मला शोधशील मनातल्या त्या मुक्या भावना पाउस होवुन नयनी येतील..... सुंदर. पहिले कडवेही आवडले.

अजय जोशी 23/08/2014 - 19:55
ऋतु किती हे येतील जातील पुन्हा पुन्हा तू मला शोधशील मनातल्या त्या मुक्या भावना पाउस होवुन नयनी येतील..... सुंदर. पहिले कडवेही आवडले.
लेखनविषय:
तुझ्या अंगणी असेल बरसत असाच पाउस अबोल, हळवा टपटपत्या त्या थेंबांमधुनी ऐकशील  तू मंद मारवा.... तुझे ही डोळे येतील भरुनी मेघ जणु आकाशी आतुर सांग कसे मग लपवशील तू मनातले ते वेडे काहूर... कुठे लपवशील माझे हसणे कसे रोखशील माझे गाणे डोळ्यामधले आसू लपवण्या कितिक करशील खुळे बहाणे... तुला सान्गतील जुन्या वेदना आकाशातील मेघ सावळे पुन्हा नव्याने रूजून येतील आठवणींचे कोंब कोवळे...... ऋतु किती हे येतील जातील  पुन्हा पुन्हा तू मला शोधशील मनातल्या त्या मुक्या भावना पाउस होवुन नयनी येतील.....

भुताळी जहाज - १० - क्वीन मेरी

स्पार्टाकस ·

खटपट्या 22/08/2014 - 06:03
छान माहिती. हे ठिकाण माझ्या राहण्याच्या जागेपासून २ तासावर आहे. जाउन येतो. जाताना प्रिंट आउट घेवून जातो. :) http://www.queenmary.com/

स्पार्टाकस 22/08/2014 - 09:47
हो. एक रात्र राहीलो होतो. एक न विसरता येण्यासारखा अनुभव आला होता, पण पुन्हा कधीतरी त्याविषयी.

In reply to by स्पार्टाकस

अनुभव नक्की सांगा. च्यायला, स्वप्नात क्वीन मेरी जहाज येऊन किंकाळ्या वगैरे नै जरी आल्या तरी आपले लेखन वाचून वाचून माझ्या मोबाईलची ब्याट्री आपोआप डिस्चार्ज झाल्यासारखी वाटायला लागली आहे. हाही भाग सुप्पर. और भी आने दो. -दिलीप बिरुटे (स्पार्टाकस यांच्या भुताळी जहाजांचा फ्यान)

खटपट्या 22/08/2014 - 06:03
छान माहिती. हे ठिकाण माझ्या राहण्याच्या जागेपासून २ तासावर आहे. जाउन येतो. जाताना प्रिंट आउट घेवून जातो. :) http://www.queenmary.com/

स्पार्टाकस 22/08/2014 - 09:47
हो. एक रात्र राहीलो होतो. एक न विसरता येण्यासारखा अनुभव आला होता, पण पुन्हा कधीतरी त्याविषयी.

In reply to by स्पार्टाकस

अनुभव नक्की सांगा. च्यायला, स्वप्नात क्वीन मेरी जहाज येऊन किंकाळ्या वगैरे नै जरी आल्या तरी आपले लेखन वाचून वाचून माझ्या मोबाईलची ब्याट्री आपोआप डिस्चार्ज झाल्यासारखी वाटायला लागली आहे. हाही भाग सुप्पर. और भी आने दो. -दिलीप बिरुटे (स्पार्टाकस यांच्या भुताळी जहाजांचा फ्यान)
लेखनविषय:
लेखनप्रकार

अंगाई गीत

आनंदमयी ·

आनंदमयी 22/08/2014 - 22:00
ही फक्त अंगाई नाहीये.. अर्थात वाचकांना ती अवघड वाटणं हे माझंच अपयश म्हणायचं!! :( :'( .........................................

आनंदमयी 22/08/2014 - 22:00
ही फक्त अंगाई नाहीये.. अर्थात वाचकांना ती अवघड वाटणं हे माझंच अपयश म्हणायचं!! :( :'( .........................................
लेखनविषय:
काव्यरस
लोपून तेज जाता हलकेच पश्चिमेला बघ चोरपावलांनी चालून रात्र येई निजले नभात तारे ,निजली उभी धरा ही परि तान्हुल्यास माझ्या का नीज येत नाही? इवली पहा झळाळे नाजूक सोनकाया इवलाच देह भासे इवला हिरण्यगोल तेजाळल्या कळ्यांची कानात कुंडले ही तेजावली झळाळे डोळ्यातुनी अबोल तू तेजगोल बाळा, मी गालबोट काळे रे सोनुल्या तुला मी सोडून दूर जाते घोंगावुनी कधीचा अंधार वाहणार्या मी सावळ्या नदीला हा तेजपुत्र देते तव दिव्य स्पर्श होता उजळेल विश्व सारे मागे उरेल वेडी असहाय्य माउली ही निजली अबोल माया ह्या बंद पेटिकेत परि तान्हुल्यास माझ्या का नीज येत नाही ? © अदिती जोशी

किस्सा - ए - गुलबकावली

तुमचा अभिषेक ·

In reply to by स्पंदना

हाहा, अ‍ॅकचुअली दुसर्‍या आयडीने टाकणार होतो, पण ऐन टैमाला विचार बदलला ;) पण प्रेरणास्त्रोत मग राहू दिला तसाच. तेवढीच जाहिरात :)

वेल्लाभट 22/08/2014 - 10:21
आय्ला! क्लायमॅक्स पर्यंत कथानक पोचलं, आणि तुम्ही शेवटच करून टाकलात राव. मला वाटलं शेवट गुलाबी; आय मीन गोड होईल. पण कसलं काय. असो. मस्त कथा. वाचायला मजा आली.

In reply to by वेल्लाभट

या शारुक खान आणि करन जोहर मंडळींनी आपल्याला गुलाबी शेवटांची सवय लाऊन ठेवलीय हो, पण कोणीतरी असलीयतही दाखवायला हवी ना..

In reply to by स्पंदना

हाहा, अ‍ॅकचुअली दुसर्‍या आयडीने टाकणार होतो, पण ऐन टैमाला विचार बदलला ;) पण प्रेरणास्त्रोत मग राहू दिला तसाच. तेवढीच जाहिरात :)

वेल्लाभट 22/08/2014 - 10:21
आय्ला! क्लायमॅक्स पर्यंत कथानक पोचलं, आणि तुम्ही शेवटच करून टाकलात राव. मला वाटलं शेवट गुलाबी; आय मीन गोड होईल. पण कसलं काय. असो. मस्त कथा. वाचायला मजा आली.

In reply to by वेल्लाभट

या शारुक खान आणि करन जोहर मंडळींनी आपल्याला गुलाबी शेवटांची सवय लाऊन ठेवलीय हो, पण कोणीतरी असलीयतही दाखवायला हवी ना..
लेखनविषय:
* प्रेरणास्त्रोत - http://misalpav.com/node/27931 तर किस्सा आहे कॉलेजच्या जमान्यातील. कॉलेजचे आमच्या नाव घेत नाही. पण तुमच्या आमच्या, चारचौंघांसारखेच, कट्टा असलेले. ज्यावर वॅलेण्टाईन डे, चॉकोलेट डे, रोज डे, डे बाय डे गुण्यागोविंदाने साजरे होणारे. तर तो ‘रोज डे’ होता की ‘फ्रॅंण्डशिप डे’, हे आता नक्की आठवत नाहीये. कदाचित फ्रॅंण्डशिप डे चे औचित्य साधून वृक्षप्रेमींकडून गुलाबं खपवली जात होती. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक तर पिवळा गुलाब मैत्रीचे प्रतीक. रुपयांत किंमत दोघांचीही सारखीच.

गजरा

अविनाशकुलकर्णी ·

चित्रगुप्त 22/08/2014 - 01:47
माधव राव हृदय धक्क्याने गेले
आणि..
समोर माधव उभा होता..
यावरून 'माधवराव' आणि 'माधव' हे वेगवेगळे होते की काय, असे वाटले. ऐसा भी होता है यारो. पुढील 'क्रमशः' प्रेमकहाणीच्या प्रतिक्षेत.

In reply to by वेल्लाभट

माधव हा गजरे विकणारा आहे. तो नियमीत गजरे आणून देत असे. पण माधवराव असतांना मोगर्‍याच्या गंधातून पुढचे विषय निघायचे. आता ते गेले म्हटल्यावर गजर्‍यांचा काय उपयोग? हा एक पॉइंट झाला. दुसरी बाजू अशी की, हा माधव गजरेवाला डायरेक्ट बेडरुममधे जातो म्हणजे काय? त्यामुळे नायिकेची मती गुंग झाली आहे.

चित्रगुप्त 22/08/2014 - 22:52
हा माधव गजरेवाला डायरेक्ट बेडरुममधे जातो म्हणजे काय?
तेव्हढ्यात आत शेजारच्या सुनंदा बाई आल्या.. तुम्ही ठीक आहात ना? सुमतीबाई..एकदम घरातून ओरडण्याचा आवाज आला म्हणून आले..
सुनंदाबाईंची चाहूल लागल्याने माधव पळाला/लपला की काय? ...रहस्यकथा आकार घेते आहे.

चित्रगुप्त 22/08/2014 - 01:47
माधव राव हृदय धक्क्याने गेले
आणि..
समोर माधव उभा होता..
यावरून 'माधवराव' आणि 'माधव' हे वेगवेगळे होते की काय, असे वाटले. ऐसा भी होता है यारो. पुढील 'क्रमशः' प्रेमकहाणीच्या प्रतिक्षेत.

In reply to by वेल्लाभट

माधव हा गजरे विकणारा आहे. तो नियमीत गजरे आणून देत असे. पण माधवराव असतांना मोगर्‍याच्या गंधातून पुढचे विषय निघायचे. आता ते गेले म्हटल्यावर गजर्‍यांचा काय उपयोग? हा एक पॉइंट झाला. दुसरी बाजू अशी की, हा माधव गजरेवाला डायरेक्ट बेडरुममधे जातो म्हणजे काय? त्यामुळे नायिकेची मती गुंग झाली आहे.

चित्रगुप्त 22/08/2014 - 22:52
हा माधव गजरेवाला डायरेक्ट बेडरुममधे जातो म्हणजे काय?
तेव्हढ्यात आत शेजारच्या सुनंदा बाई आल्या.. तुम्ही ठीक आहात ना? सुमतीबाई..एकदम घरातून ओरडण्याचा आवाज आला म्हणून आले..
सुनंदाबाईंची चाहूल लागल्याने माधव पळाला/लपला की काय? ...रहस्यकथा आकार घेते आहे.
लेखनविषय:
माधव राव हृदय धक्क्याने गेले..अन सुमतीचे भाव विश्व बदलले. रिटायर्ड झाले अन ६ महिन्याच्या आतच माधव राव गेले.. सुमती एकटी पडली.. एकुलता एक मुलगा परदेशात स्थायिक झाला होता.. मुलगा तिकडेच बोलावत होता पण सुमती बाई म्हणाल्या मला जरा वेळ दे विचार करायला... खरं तर त्यांना भारत व नातेवाईक सोडून जाववत नव्हते.. माधव व सुमतीचे एक मेकावर जिवापाड प्रेम होते..तस ठरवून च लग्न झाले होते पण मस्त जमले होते सुर दोघांचे. सुमतीला मोग~याचा गजरा खुपा आवडायचा व माधव तिला नेमाने आणून देत असे.. तसंच कधी छोटं मोठं भांडण झालं व सुमती नाराज झाली की गजरा हे एकमेव त्यावर औषध असे... दुपारचे जेवण झाले..खरं तर सुमतीला हल्ली फार