मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मलई!

अत्रुप्त आत्मा ·

पैसा 05/09/2014 - 17:31
कुरकुरीत जिल्बी! कवितेच्या नावात मलई वाचून आशेने धावत आले होते, साय आणि वहिनी वगैरे कवितेचा सीक्वेल आहे का काय म्हणून!

In reply to by सस्नेह

प्यारे१ 05/09/2014 - 22:41
मलई, साय, ताक, काही शब्द मिस्सींग का आहेत बरे? दूध, साय/मलई, विरजण, दही, ताक, भांडं, लोणी, तूप, बेरी असा क्रम हवा ना?

वा वा वा, फारच खुसखुशीत, चुरमुरीत व लज्जतदार कविता. खूप आवडली. तसा मी कविता वाचणे टाळतो पण अ.आ. यांची कविता नक्की वाचतो.

In reply to by रेवती

सूड 06/09/2014 - 00:28
वल्लीला विचारा, तो बुवांच्या कवितांचा फ्यान आहे. त्याला समजलं असेल. त्याच्यादृष्टीने ग्रेसनंतर गूढ आणि गहन काव्य करणारे म्हणजे अत्रुप्त'जी आत्माच'जी..;)

जेपी 06/09/2014 - 07:08
अगोबा sss दुदुबाsss ... अगोबा sss दुदुबा sss... काढतो कळ... वल्लिदा आत्मुचा करतो छळ... .. ..हायला आमलाबी जमायल की हळुहळु

पैसा 05/09/2014 - 17:31
कुरकुरीत जिल्बी! कवितेच्या नावात मलई वाचून आशेने धावत आले होते, साय आणि वहिनी वगैरे कवितेचा सीक्वेल आहे का काय म्हणून!

In reply to by सस्नेह

प्यारे१ 05/09/2014 - 22:41
मलई, साय, ताक, काही शब्द मिस्सींग का आहेत बरे? दूध, साय/मलई, विरजण, दही, ताक, भांडं, लोणी, तूप, बेरी असा क्रम हवा ना?

वा वा वा, फारच खुसखुशीत, चुरमुरीत व लज्जतदार कविता. खूप आवडली. तसा मी कविता वाचणे टाळतो पण अ.आ. यांची कविता नक्की वाचतो.

In reply to by रेवती

सूड 06/09/2014 - 00:28
वल्लीला विचारा, तो बुवांच्या कवितांचा फ्यान आहे. त्याला समजलं असेल. त्याच्यादृष्टीने ग्रेसनंतर गूढ आणि गहन काव्य करणारे म्हणजे अत्रुप्त'जी आत्माच'जी..;)

जेपी 06/09/2014 - 07:08
अगोबा sss दुदुबाsss ... अगोबा sss दुदुबा sss... काढतो कळ... वल्लिदा आत्मुचा करतो छळ... .. ..हायला आमलाबी जमायल की हळुहळु
.........................आत्मूज जिल्बी भांडार......................... जिल्बी क्रमांकः- ............. अशीच!* =)) (*-चे.पु.वर आमच्या-पाठी :p दुर्बिण घेऊन फिरणार्‍या एका मित्राच्या ग्रहास्तव,सदर जिल्बी तळायला :D सोडत आहोत!यथायोग्य आस्वाद घ्यावा. आणि आकारापेक्षा चविशी सलगी साधावी...ही विणम्र विणंती! =)) ..) सदर जिल्बीमधे:- व्यवसायात नविन पडलेल्या,किंवा वर्षानुवर्ष नविनच राहिलेल्या एका विक्रेत्याची कैफियत मांडायचा प्रयत्न केला आहे.

तुमचे शरीर अपचन कसे हाताळते?

आनन्दा ·

जेपी 05/09/2014 - 16:54
सूड ला +1 आणी दुसर्या प्रश्नाचे उत्तर- साम,दाम,दंड,भेद

समीरसूर 05/09/2014 - 17:06
मला वाटतं अपचन (इनडायजेशन) आणि पित्त (अ‍ॅसिडीटी) हे दोन निराळे अनुभव आहेत. अपचन झालं तर मळमळ होऊन धपाधपा उलटी होऊन सगळं आभाळ मोकळं होऊन जातं. अ‍ॅसिडीटी ही उद्बत्तीसारखी असते. पोटातलं अ‍ॅसिड तुम्हाला बराच वेळ आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतं. मग करपट ढेकर, डोकं दुखणे, पोटर्‍या दुखणे, छातीत जळजळ होणे असं काहीबाही व्हायला लागतं. अर्थात अपचन आणि वाढलेले पित्त वेगळे आहेत असं माझं मत आहे. मला नक्की माहित नाही. खरेसाहेब जास्त प्रकाश टाकू शकतील. अपचन व्हायचा धोका असेल तर मी पुदीन हराच्या दोन गोळ्या घेतो. लगेच बरं वाटतं. अ‍ॅसिडीटी वाढली तर मात्र काही केल्या माझी अ‍ॅसिडीटी जात नाही. ती दुसर्‍या दिवशी सकाळीच आपोआप बरी होते. बाकी दुसरा प्रश्नः बोलण्यासारखी परिस्थिती नसेल तेव्हा काय करणार गप्प बसणार. :-)

In reply to by समीरसूर

आनन्दा 05/09/2014 - 17:26
ह्म्म.. अपचन आणि अ‍ॅसिडिटी वेगळी हे खरेच. पण अ‍ॅसिडिटी म्हणजे आम्लपित्त. पित्तचे आणखीदेखील प्रकार असतात. काही लोकांना अपचन झाले की उलटी होते. विजातीय द्रव्य बाहेर टाकण्याची ती शरीराची पद्धत आहे. ही पद्धत आणि विजातीय स्थितीशी डील करण्याची माणसाची पद्धत यांमध्ये काही साम्य आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करतोय.

In reply to by आनन्दा

आनन्दा 05/09/2014 - 18:07
संपदकांना विनंती - पुढील मजकूर जमल्यास मूळ लेखात शेवटी जोडावा - थोडेसे विषयांतर होते आहे असे वाटतेय. "काही लोकांना अपचन झाले की उलटी होते, तर काहींना जुलाब. विजातीय द्रव्य बाहेर टाकण्याची ती शरीराची पद्धत आहे. ही पद्धत आणि विजातीय स्थितीशी डील करण्याची माणसाची पद्धत यांमध्ये काही साम्य आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करतोय." तसेच लेखाचे शीर्षक बदलून "तुमचे शरीर अपचन कसे हाताळते? " असा करावा.

अपचन झालेच कधी तर गळती लागते असा स्वानुभव! त्यामुळे सहसा कच्चं सलाद, ज्युसेस, मिल्कशेक्स ई.ई. टाळतेच. पण तरिही गळती लागलीच तर गुपचूप डॉ. कडे पळते. एखादी परिस्थीती पटत नाही पण तरिही बोल्ण्यासरखी परिस्थीती नसते तेंव्हा सुमडिमधे गप्प बसते. आणि समोरच्याची ऐकण्याची परिस्थीती झाली की ऐकवते.

त्रिफळा चुर्ण नित्यनेमाने घेतल्यास सहसा अपचनाचा त्रास होत नाही ... अर्थात दुसर्‍याला त्रास द्यायचा असल्यास डाळीचे पदार्थ किंव्वा पावटे , वाल , पोलिस वगैरे खावुन मस्त अपचन करवता येते *lol*

सौंदाळा 05/09/2014 - 17:43
मी उन्हाळ्यात (मे मधे) आणि दिवाळी झाल्यावर (डिसेंबर मधे) असे वर्षातुन दोनदा एरंडेल घेतो त्यामुळे अपचनाचा त्रास होत नाही. अपवाद : लग्नाअधी सगळ्या शाकाहारी, मांसाहारी केळवणी झोडुन झाल्या त्या वर्षी तीनदा घेतले होते. शनिवारी पहाटे ५.३० ला आई झोपेतुन उठवते. अर्धाकप कोर्‍या चहात ५० मिली एरंडेल तेल तयार असते ते झोपेतच पिऊन परत झोपी जातो. ६.३०/७ ला उठुन पेपर वाचतोय तोच पोटात जलविद्युत केंद्रातले जनित्र चालु झाल्यासारखा आवाज येतो. मग लोटापरेड सुरु होते. कोमट पाणी, लिंबु सरबत आणि चहा यावरच दुपारचे १२/१ पर्यंतचा वेळ काढायला लागतो. तोपर्यंत ६/७ वेळा लोटापरेड होते. दुपारी जेवायला मुगाच्या डाळीची मऊ खिचडी असते. संध्याकाळी परत डाळ्-भात खाऊन दिवस समाप्त होतो. रविवारी झणझणीत चिकन किंवा तळलेले मासे खाऊन मी पुढच्या सहा महिन्यासाठी सज्ज होतो

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

हायला ! एरंडेल प्रभावी असते हे ऐकुन होतो पण ६ -६ महिने प्रभाव टिकतो हे वाचुन आश्चर्य वाटले ! बाकी एकदा हा प्रयोग करुन पहायला हरकत नाही ...अगदी खंगळुन काढल्या सारखं वाटत असेल नै ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

सौंदाळा 05/09/2014 - 18:06
एरंडेल तेल घेतल्याने अपचन होणारच नाही असे नाही मात्र ते पोटासाठी फॅक्टरी रीसेट मारल्यासारखे आहे. अतिजेवण, मसालेदार पदार्थ याचा अतिरेक झाला तर अपचन होणारच. बाकी 'शारंगधर सुखसारक वटी' सुद्धा चांगली आहे बरं का. रात्री उशिरा २ गोळ्या गरम पाण्यातुन घेतल्या की सकाळी दोनदा जाऊन यायला लागते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सुहास.. 09/09/2014 - 16:08
एरंडेल तेल घेतल्याने अपचन होणारच नाही असे नाही मात्र ते पोटासाठी फॅक्टरी रीसेट मारल्यासारखे आहे.>> +१ पण घ्यायचं म्हणजे लई डेरिंगच काम हाय :)

तिमा 05/09/2014 - 21:04
सहसा अपचन होतच नाही पण झालेच तर एक दिवस फक्त, लिंबु पिळलेल्या काळ्या कॉफीवर काढतो आणि लोपामाईड ची एक गोळी घेतो.

vikramaditya 06/09/2014 - 16:32
विषय तसा गंभीर आहे. आंतर्जालावरील (कु)प्रसिद्ध (कु)तर्कतीर्थ प्रतिक्रियामार्तंडाना याविषयी सल्ला विचारा. बरेच वर्षे प्रतिसादांचा रतीब घालुन घालुन त्याद्वारे मनातील मळमळ, जळजळ आणि मुख्य म्हणजे गरळ ओकुन ओकुन पण काहीच कमी होत नाही. दुखणे विकोपाला गेले आहे. आता त्यांना दवा की नाही दुवा कि जरुरत आहे.

कवितानागेश 06/09/2014 - 21:09
कुठल्याही प्रकारचं अपचन झालं की काळं मीठ आणि कोमट पाणी पिते. शिवाय अन्न न घेता भरपूर पाणी पिते. नैसर्गिकरित्या सहज शरीरशुद्धी होते. १ दिवसात सिस्टम ठिकाणावर येते.

पैसा 07/09/2014 - 10:55
सायकोसोम्याटिक आजार असेल तर दोन्ही प्रश्नांची उत्तरे एकसारखी येऊ शकतील नाही? पण केवळ अति खाल्ल्याने अपचन झाले तर काहीतरी औषध घ्यायला लागणारच!

In reply to by पैसा

आनन्दा 08/09/2014 - 10:13
ह्म्म.. मला तोच प्रयत्न करायचा आहे. एखाद्या माणसाला समुपदेशन देऊन त्याचे बद्धकोष्ठ दूर होईल का या गोष्टीवर सध्या विचार करत आहे.

In reply to by आनन्दा

ही बद्धकोष्ठता आयबीएस मधील IBS(C) या उपप्रकारच्या स्वरुपाची असेल तर समुपदेशनाचा उपयोग होतो. सीबीटी या प्रकाराचे समुपदेशन इथे वापरले जाते.

पोटे 07/09/2014 - 19:00
आमच अपचन आम्ही दुसर्‍याच्या नाकावर सोडुन देतो

मदनबाण 09/09/2014 - 16:23
शक्यतो अपचन होत नाही कारण तेव्हढा लोड माझ्या तंबोर्‍यावर देत नाही ! ;) पण झाल्यास आलं ठेचतो, त्यात लिंबु पिळतो त्यात थोडेसे काळे मीठ टाकतो आणि चाटण खातो... नंतर थोडे कोमट पाणी पितो.सौंदाळा यांनी सांगितल्या प्रमाणे वर्षातुन २ वेळा तरी चमचाभर एरंडेल तेल घेउन रिसेट मारतो. पोट ठीक वाटत नसल्यास क्वचीत धौती-योग चूर्ण घेतो,जाहिरातीत सांगितल्या प्रमाणेच सकाळी सगळं ओके होत ! ;) वेगवेगळी चूर्ण-वट्या प्रयोग म्हणुन ट्राय मारुन झाल्या आहेत, त्यात हे धौती-योग चूर्ण माझ्या प्रकॄतीस एकदम फीट बसलं. प्रश्नाच्या दुसर्‍या भागासाठी असलेल्या उत्तरासाठी स्पॅरो मामांचा प्रतिसाद वर स्क्रोल करुन वाचावा. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

In reply to by मदनबाण

तंबोरा =)) अवांतर : ह्यावरुन आठवला एक किस्सा : आम्ही कॉलेजात होतो तेव्हा एकांकिकेत काम करण्यासाठी एका स्त्री पात्राची आवश्यकता होती , अन कथेची गरज म्हणुन ती कलाकार अतिषय सुंदर असणे आवश्यक होते ,( मी लेखक दिग्दर्शक होतो पण कास्टींगची जबाबदारी आमच्या एका मित्राने स्विकारली ) तेव्हा तो आमचा मित्र चक्क एका सरांना घेवुन , वर्गावर्गात जाऊन ' सुयोग्य कलाकार' शोधत होता , जेव्हा रोलला साजेशी मुलगी सापडली अन स्टेजवर आली तेव्हा ते सर , खुद्द सर , म्हणाले होते " वाह , काय गिटार शोधली आहे लेका , लय ब्येस " =)) कधीतरी एकदा कॉलेजच्या युथमधील असल्या गोष्टींवर लिहायचे आहे वेळ काढुन ! हे वाचुन कोणाला अपचन झाल्यास माझी जबाबदारी नाही *biggrin*

एरंडेल चा किस्सा वाचला व तोंडात त्याची कोर्या चहासोबत चव आली , मी एरेंडेल जंतासाठी घ्यायचो , अंगातील उष्णता त्याने निघून जाते. अपंचन टाळण्यासाठी वैद्य पाटणकर काढा बेस्ट

जेपी 05/09/2014 - 16:54
सूड ला +1 आणी दुसर्या प्रश्नाचे उत्तर- साम,दाम,दंड,भेद

समीरसूर 05/09/2014 - 17:06
मला वाटतं अपचन (इनडायजेशन) आणि पित्त (अ‍ॅसिडीटी) हे दोन निराळे अनुभव आहेत. अपचन झालं तर मळमळ होऊन धपाधपा उलटी होऊन सगळं आभाळ मोकळं होऊन जातं. अ‍ॅसिडीटी ही उद्बत्तीसारखी असते. पोटातलं अ‍ॅसिड तुम्हाला बराच वेळ आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतं. मग करपट ढेकर, डोकं दुखणे, पोटर्‍या दुखणे, छातीत जळजळ होणे असं काहीबाही व्हायला लागतं. अर्थात अपचन आणि वाढलेले पित्त वेगळे आहेत असं माझं मत आहे. मला नक्की माहित नाही. खरेसाहेब जास्त प्रकाश टाकू शकतील. अपचन व्हायचा धोका असेल तर मी पुदीन हराच्या दोन गोळ्या घेतो. लगेच बरं वाटतं. अ‍ॅसिडीटी वाढली तर मात्र काही केल्या माझी अ‍ॅसिडीटी जात नाही. ती दुसर्‍या दिवशी सकाळीच आपोआप बरी होते. बाकी दुसरा प्रश्नः बोलण्यासारखी परिस्थिती नसेल तेव्हा काय करणार गप्प बसणार. :-)

In reply to by समीरसूर

आनन्दा 05/09/2014 - 17:26
ह्म्म.. अपचन आणि अ‍ॅसिडिटी वेगळी हे खरेच. पण अ‍ॅसिडिटी म्हणजे आम्लपित्त. पित्तचे आणखीदेखील प्रकार असतात. काही लोकांना अपचन झाले की उलटी होते. विजातीय द्रव्य बाहेर टाकण्याची ती शरीराची पद्धत आहे. ही पद्धत आणि विजातीय स्थितीशी डील करण्याची माणसाची पद्धत यांमध्ये काही साम्य आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करतोय.

In reply to by आनन्दा

आनन्दा 05/09/2014 - 18:07
संपदकांना विनंती - पुढील मजकूर जमल्यास मूळ लेखात शेवटी जोडावा - थोडेसे विषयांतर होते आहे असे वाटतेय. "काही लोकांना अपचन झाले की उलटी होते, तर काहींना जुलाब. विजातीय द्रव्य बाहेर टाकण्याची ती शरीराची पद्धत आहे. ही पद्धत आणि विजातीय स्थितीशी डील करण्याची माणसाची पद्धत यांमध्ये काही साम्य आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करतोय." तसेच लेखाचे शीर्षक बदलून "तुमचे शरीर अपचन कसे हाताळते? " असा करावा.

अपचन झालेच कधी तर गळती लागते असा स्वानुभव! त्यामुळे सहसा कच्चं सलाद, ज्युसेस, मिल्कशेक्स ई.ई. टाळतेच. पण तरिही गळती लागलीच तर गुपचूप डॉ. कडे पळते. एखादी परिस्थीती पटत नाही पण तरिही बोल्ण्यासरखी परिस्थीती नसते तेंव्हा सुमडिमधे गप्प बसते. आणि समोरच्याची ऐकण्याची परिस्थीती झाली की ऐकवते.

त्रिफळा चुर्ण नित्यनेमाने घेतल्यास सहसा अपचनाचा त्रास होत नाही ... अर्थात दुसर्‍याला त्रास द्यायचा असल्यास डाळीचे पदार्थ किंव्वा पावटे , वाल , पोलिस वगैरे खावुन मस्त अपचन करवता येते *lol*

सौंदाळा 05/09/2014 - 17:43
मी उन्हाळ्यात (मे मधे) आणि दिवाळी झाल्यावर (डिसेंबर मधे) असे वर्षातुन दोनदा एरंडेल घेतो त्यामुळे अपचनाचा त्रास होत नाही. अपवाद : लग्नाअधी सगळ्या शाकाहारी, मांसाहारी केळवणी झोडुन झाल्या त्या वर्षी तीनदा घेतले होते. शनिवारी पहाटे ५.३० ला आई झोपेतुन उठवते. अर्धाकप कोर्‍या चहात ५० मिली एरंडेल तेल तयार असते ते झोपेतच पिऊन परत झोपी जातो. ६.३०/७ ला उठुन पेपर वाचतोय तोच पोटात जलविद्युत केंद्रातले जनित्र चालु झाल्यासारखा आवाज येतो. मग लोटापरेड सुरु होते. कोमट पाणी, लिंबु सरबत आणि चहा यावरच दुपारचे १२/१ पर्यंतचा वेळ काढायला लागतो. तोपर्यंत ६/७ वेळा लोटापरेड होते. दुपारी जेवायला मुगाच्या डाळीची मऊ खिचडी असते. संध्याकाळी परत डाळ्-भात खाऊन दिवस समाप्त होतो. रविवारी झणझणीत चिकन किंवा तळलेले मासे खाऊन मी पुढच्या सहा महिन्यासाठी सज्ज होतो

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

हायला ! एरंडेल प्रभावी असते हे ऐकुन होतो पण ६ -६ महिने प्रभाव टिकतो हे वाचुन आश्चर्य वाटले ! बाकी एकदा हा प्रयोग करुन पहायला हरकत नाही ...अगदी खंगळुन काढल्या सारखं वाटत असेल नै ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

सौंदाळा 05/09/2014 - 18:06
एरंडेल तेल घेतल्याने अपचन होणारच नाही असे नाही मात्र ते पोटासाठी फॅक्टरी रीसेट मारल्यासारखे आहे. अतिजेवण, मसालेदार पदार्थ याचा अतिरेक झाला तर अपचन होणारच. बाकी 'शारंगधर सुखसारक वटी' सुद्धा चांगली आहे बरं का. रात्री उशिरा २ गोळ्या गरम पाण्यातुन घेतल्या की सकाळी दोनदा जाऊन यायला लागते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सुहास.. 09/09/2014 - 16:08
एरंडेल तेल घेतल्याने अपचन होणारच नाही असे नाही मात्र ते पोटासाठी फॅक्टरी रीसेट मारल्यासारखे आहे.>> +१ पण घ्यायचं म्हणजे लई डेरिंगच काम हाय :)

तिमा 05/09/2014 - 21:04
सहसा अपचन होतच नाही पण झालेच तर एक दिवस फक्त, लिंबु पिळलेल्या काळ्या कॉफीवर काढतो आणि लोपामाईड ची एक गोळी घेतो.

vikramaditya 06/09/2014 - 16:32
विषय तसा गंभीर आहे. आंतर्जालावरील (कु)प्रसिद्ध (कु)तर्कतीर्थ प्रतिक्रियामार्तंडाना याविषयी सल्ला विचारा. बरेच वर्षे प्रतिसादांचा रतीब घालुन घालुन त्याद्वारे मनातील मळमळ, जळजळ आणि मुख्य म्हणजे गरळ ओकुन ओकुन पण काहीच कमी होत नाही. दुखणे विकोपाला गेले आहे. आता त्यांना दवा की नाही दुवा कि जरुरत आहे.

कवितानागेश 06/09/2014 - 21:09
कुठल्याही प्रकारचं अपचन झालं की काळं मीठ आणि कोमट पाणी पिते. शिवाय अन्न न घेता भरपूर पाणी पिते. नैसर्गिकरित्या सहज शरीरशुद्धी होते. १ दिवसात सिस्टम ठिकाणावर येते.

पैसा 07/09/2014 - 10:55
सायकोसोम्याटिक आजार असेल तर दोन्ही प्रश्नांची उत्तरे एकसारखी येऊ शकतील नाही? पण केवळ अति खाल्ल्याने अपचन झाले तर काहीतरी औषध घ्यायला लागणारच!

In reply to by पैसा

आनन्दा 08/09/2014 - 10:13
ह्म्म.. मला तोच प्रयत्न करायचा आहे. एखाद्या माणसाला समुपदेशन देऊन त्याचे बद्धकोष्ठ दूर होईल का या गोष्टीवर सध्या विचार करत आहे.

In reply to by आनन्दा

ही बद्धकोष्ठता आयबीएस मधील IBS(C) या उपप्रकारच्या स्वरुपाची असेल तर समुपदेशनाचा उपयोग होतो. सीबीटी या प्रकाराचे समुपदेशन इथे वापरले जाते.

पोटे 07/09/2014 - 19:00
आमच अपचन आम्ही दुसर्‍याच्या नाकावर सोडुन देतो

मदनबाण 09/09/2014 - 16:23
शक्यतो अपचन होत नाही कारण तेव्हढा लोड माझ्या तंबोर्‍यावर देत नाही ! ;) पण झाल्यास आलं ठेचतो, त्यात लिंबु पिळतो त्यात थोडेसे काळे मीठ टाकतो आणि चाटण खातो... नंतर थोडे कोमट पाणी पितो.सौंदाळा यांनी सांगितल्या प्रमाणे वर्षातुन २ वेळा तरी चमचाभर एरंडेल तेल घेउन रिसेट मारतो. पोट ठीक वाटत नसल्यास क्वचीत धौती-योग चूर्ण घेतो,जाहिरातीत सांगितल्या प्रमाणेच सकाळी सगळं ओके होत ! ;) वेगवेगळी चूर्ण-वट्या प्रयोग म्हणुन ट्राय मारुन झाल्या आहेत, त्यात हे धौती-योग चूर्ण माझ्या प्रकॄतीस एकदम फीट बसलं. प्रश्नाच्या दुसर्‍या भागासाठी असलेल्या उत्तरासाठी स्पॅरो मामांचा प्रतिसाद वर स्क्रोल करुन वाचावा. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

In reply to by मदनबाण

तंबोरा =)) अवांतर : ह्यावरुन आठवला एक किस्सा : आम्ही कॉलेजात होतो तेव्हा एकांकिकेत काम करण्यासाठी एका स्त्री पात्राची आवश्यकता होती , अन कथेची गरज म्हणुन ती कलाकार अतिषय सुंदर असणे आवश्यक होते ,( मी लेखक दिग्दर्शक होतो पण कास्टींगची जबाबदारी आमच्या एका मित्राने स्विकारली ) तेव्हा तो आमचा मित्र चक्क एका सरांना घेवुन , वर्गावर्गात जाऊन ' सुयोग्य कलाकार' शोधत होता , जेव्हा रोलला साजेशी मुलगी सापडली अन स्टेजवर आली तेव्हा ते सर , खुद्द सर , म्हणाले होते " वाह , काय गिटार शोधली आहे लेका , लय ब्येस " =)) कधीतरी एकदा कॉलेजच्या युथमधील असल्या गोष्टींवर लिहायचे आहे वेळ काढुन ! हे वाचुन कोणाला अपचन झाल्यास माझी जबाबदारी नाही *biggrin*

एरंडेल चा किस्सा वाचला व तोंडात त्याची कोर्या चहासोबत चव आली , मी एरेंडेल जंतासाठी घ्यायचो , अंगातील उष्णता त्याने निघून जाते. अपंचन टाळण्यासाठी वैद्य पाटणकर काढा बेस्ट
बरेच दिवस मिपावर एक प्रशन विचारायचा म्हणतोय, आज विचारूनच टाकूया. मला दोन प्रश्न आहेत, तुम्हला अपचन होते तेव्हा तुम्ही काय करता? १. मला लगेच मळमळायला लगते, आणि मग उलटी होते २. करपट ढेकरा येत राहतात. आणि नंतर जुलाब होतात. ३. काही नाही, सकाळी ते असेल त्या परिस्थीतीत बाहेर पडते. ४. प्रचंड गॅस होतो, पोट फुगते, सगळे चक्रच बिघडते.. औषध घेतो हा पर्याय क्रुपया वापरू नये. औषधाशिवाय काय होते ते लिहावे. आता या प्रश्नाने गोंधळात पडला असाल तर पुढचा प्रश्न - तुम्हाला जेव्हा एखाद्या परिस्थिती पटत नाही, पण बोलण्यासारखी परिस्थिती नसते.

फेसबुकची वचवच- आणि वचावचा करणारं फेसबुक!

अन्नू ·

जेपी 05/09/2014 - 16:00
तेचते, हायला बर्याच दिवसांनी मी पयला. (चेपु बंद केलेला) जेपी

आनन्दा 05/09/2014 - 16:08
आवडला.
सध्या ‘जय मल्हार’ सिरिअलमधली म्हाळसा हाय रिसोल्युशनचा टच स्क्रिन मोबाईल (दर्पण) वापरत असल्याचे समजले..
तो आयपॅड आहे हो.

एक ओळीचे धागे काढणा~याना फे,बु पर्वणी आहे..आजच शिक्षक दिना निमित्त " पुणेकर हा जन्मजात स्वयंभू शिक्षक असतो......पुणेकराना वंदन करा" अशी पोस्ट २ समुहावर व भिंतिवर टाकली..१५० च्या वर लाईक१५० च्या आसपास कोमेंट...धमाल येते..

पैसा 05/09/2014 - 21:43
आवडले. आम्ही पण काही भिंतींवर नित्यनेमाने डोकी आपटत असतो!

जेपी 05/09/2014 - 16:00
तेचते, हायला बर्याच दिवसांनी मी पयला. (चेपु बंद केलेला) जेपी

आनन्दा 05/09/2014 - 16:08
आवडला.
सध्या ‘जय मल्हार’ सिरिअलमधली म्हाळसा हाय रिसोल्युशनचा टच स्क्रिन मोबाईल (दर्पण) वापरत असल्याचे समजले..
तो आयपॅड आहे हो.

एक ओळीचे धागे काढणा~याना फे,बु पर्वणी आहे..आजच शिक्षक दिना निमित्त " पुणेकर हा जन्मजात स्वयंभू शिक्षक असतो......पुणेकराना वंदन करा" अशी पोस्ट २ समुहावर व भिंतिवर टाकली..१५० च्या वर लाईक१५० च्या आसपास कोमेंट...धमाल येते..

पैसा 05/09/2014 - 21:43
आवडले. आम्ही पण काही भिंतींवर नित्यनेमाने डोकी आपटत असतो!

सध्या सोशल नेटवर्किंगची क्रेझ चालू आहे मग ती ट्वीटरवरची टीवटीव असो नाहीतर, फेसबुकवरची गपशप असो. सगळीकडेच अगदी या साईट्स हातपाय पसरत असलेल्या दिसत आहेत. त्यात ट्वीटरचा विचार केला तर तिथे जास्तकरुन सेलिब्रिटीजचीच टीवटीव आपल्याला ऐकायला येते. सामान्य माणुस मात्र जास्त टीवटीवत नाही, त्यामुळेच कदाचित तो फेसबुकवर पडीक असतो! फेसबुक. म्हणजेच थोडक्यात आपलं- FB ! –यात एक गोष्ट मात्र मला जास्त इंटरेस्टींग वाटते, ती म्हणजे फोटो अपलोडींग आणि टॅगिंग. इथे प्रत्येकजण आपल्या भावना जास्तकरुन वेगवेगळ्या इमेजेसमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो.

आदि कैलास ओमपर्वत दर्शन यात्रा,पार्वती सरोवर परिक्रमा.भाग-९

खुशि ·

परिंदा 06/09/2014 - 17:43
छान लिहिता आहात. लेखाला छायाचित्राची जोड दिलीत तर बरे होईल. तसेच लेखाच्या सुरुवातीस आधीच्या भागांच्या लिंक्स दिल्यात तर आधीचे भाग शोधणे वाचकांना सुलभ होईल.

परिंदा 06/09/2014 - 17:43
छान लिहिता आहात. लेखाला छायाचित्राची जोड दिलीत तर बरे होईल. तसेच लेखाच्या सुरुवातीस आधीच्या भागांच्या लिंक्स दिल्यात तर आधीचे भाग शोधणे वाचकांना सुलभ होईल.
गुंजी. व्यासभूमीचे प्रवेशद्वार. कैलास यात्रेचा बेस कॅम्प. येथे डोंगरावर व्यास मंदिर आहे, छोटे पण सुंदर. येथेच त्यांनी श्रीगणेशाच्या हस्ते १८ पुराणे लिहिवली अशी आख्यायिका आहे. गुंजी, रौकाँग, नम्पा, नाभि आणि कुट्टी ह्या पाच गावांची मिळून होते व्यासभूमी. येथील रहिवासी व्यासऋषींचे वंशज आहेत. त्यांच्याप्रमाणेच बुद्धिवान आणि शिवभक्त. दर राखीपौर्णिमेला या गावांचा गुंजीमध्ये मोठा उत्सव होतो. पारंपारिक नृत्य, पूजा, प्रसाद असा पाच दिवसांचा कार्यक्रम असतो. त्यासाठी स्थानिक नागरिकांबरोबरच देश-परदेशात काम-धंद्याच्या निमित्ताने राहात असलेले सर्व नागरिक येतात.

गोजिरी

विअर्ड विक्स ·
काव्यरस
एक होती गोजिरी, रुसुनी बसली कोपरी काही केल्या बोलेना, तिच्यापुढे आमचे काही चालेना नाक आहे छोटेसे, गुस्स्यात होते थोडे मोठेसे खळी पडते गालावर, गुस्स्यात पडे कपाळावर आकाशी उडे जसे पाखरू, तसे नाजूक आहे माझे कोकरू शिंगांनी जरी देई मार, माया आहे मनी फार -विअर्ड विक्स (चाल बडबड गीताप्रमाणे लावावी. हे बडबड गीत म्हणून सुद्धा चालू शकते. परंतु हे गीत अल्लड, निर्मळ नि कोमल मनाच्या प्रेयसीला ही सादर करू शकता...)

परिघ परिक्रमा

वडापाव ·

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 05/09/2014 - 13:00
असेच म्हणतो. जीवनोन्नतीचे ६ सोपान इ.इ. आठवले.

सूड 05/09/2014 - 15:10
>>आपण त्याच्या परिघावरून, आतल्या बाजूने धावणारे, विविध जन्म घेणारे आत्मे असू, तर मला या वेटोळं घालून बसलेल्या अजगराच्या शेपटीवर पाय द्यायचाय, त्याला उलगडून सरळ व्हायला भाग पाडायचंय, त्याच्या शेपटीपासून त्याच्या जबड्याकडे जाईस्तोवर एकच आयुष्य जगून घ्यायचंय आणि मग हसत हसत त्याच्या जबड्यात शिरून, मृत्यू कसा असतो हा शेवटासाठी राखून ठेवलेला अंनुभव घ्यायचाय. हे लिखाण म्हणून लिहीलं असेल तर ठीकाय!! जर खरोखरच मनात असे विचार असतील तर या विचारांना थोडा स्वल्पविराम देऊन मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या गजबजाटात थोडं स्वत:ला ढकलून द्यावं. (अर्थात हे माझं मत, व्यक्तिगणिक हे वेगळं असू शकतं).

प्यारे१ 05/09/2014 - 17:31
चान चान! बाकी स्पा नं 'अच्चा' न वापरल्याबद्दल स्पाला अजगराचा एक सौम्य बाईट.

इथे लेखन संपूर्ण फसलंय. कारण शून्यत्व किंवा पूर्णत्व याचा काहीच अनुभव नाही! त्यामुळे पहिल्या लेखावरच मी म्हटलं होतं :
पण अभिव्यक्तीला एक दुसरा पैलू देखिल आहे. मला एक नवी गोष्ट समजलीये ती मी तुमच्याशी शेअर करतोयं. या परिस्थितीत सगळ्यांना ती समजेल किंवा कुणालाही समजणार नाही. अशा वेळी माझी विचारसरणी जर अनुभवातून आलेली असेल, तर दुसर्‍याचं समजणं किंवा न समजणं हा माझ्या आकलनाचा भाग राहात नाही.
आणि असं म्हटलं होतं की :
पण अशी `पडताळणी करणारी' अभिव्यक्ती प्रामाणिक हवी म्हणजे तिचा भाव, अभिव्यक्तीपेक्षा `विचारणा' असा हवा.
आता तिथे (आणि सगळीकडेच), (निव्वळ) कॉपी पेस्ट मारणारे, आणि पीएचडी करायची मनीषा असलेले धुरंधर; तुझी विषय `सोपा करण्याची हातोटी' कितपत आहे ते जाणतीलंच आणि त्यावर स्मायली टाकायला तुला काही समजायला पाहिजे असं कुठे आहे?

वडापाव 05/09/2014 - 18:46
त्या टोमण्याखाली त्यांनी जे दिलं होतं ते मला मजेशीर आणि चपखल वाटलं म्हणून मी हसलो. टोमण्यावर नाही. इतर कुठल्या शेरेबाजीत भागघेण्यात मला रस नाही. बाकी माझ्या या धाग्यावरचा पहिला प्रतिसाद मला खूप आवडलाय. हसत सुटलो वाचल्या वाचल्या.

कवितानागेश 05/09/2014 - 19:01
मला या वेटोळं घालून बसलेल्या अजगराच्या शेपटीवर पाय द्यायचाय, त्याला उलगडून सरळ व्हायला भाग पाडायचंय, त्याच्या शेपटीपासून त्याच्या जबड्याकडे जाईस्तोवर एकच आयुष्य जगून घ्यायचंय आणि मग हसत हसत त्याच्या जबड्यात शिरून, मृत्यू कसा असतो हा शेवटासाठी राखून ठेवलेला अंनुभव घ्यायचाय.>> परत परत हेच केलं तर तेच सगळं चक्र सुरु आहे... वगरै वगरै.... बट थिन्क डिफरन्ट... एखाद्यावेळेस आपणच त्या अजगराला गिळलं तर??

In reply to by कवितानागेश

अर्धवटराव 05/09/2014 - 19:56
दुध, उंदीर, मिपावरचे भन्नाट धागे वगैरे गिळण्याचा तुला सराव आहे...आम्हि पामरांनी काय करावं ?? ;)

अर्धवटराव 05/09/2014 - 19:53
प्रचंड आवडलं. स्वतः खयाली पुलाव पकवुन भुकेल्या कटकटीचे ढोल वाजवायचे व त्यातुन इतरांना शांततेचे संगीत ऐकवण्याचा अट्टहास धरायचा त्यापेक्षा अजगराशी आमनेसामने खेळणं कधिही उत्तम. जबराट लेख.

>>>> ती लज्जत वाढीव उत्साहाने किंवा निरूत्साहाने पुन्हा चाखायला गेलो की तिच्या अनुभवाची तीव्रता कमी झाल्याचं कळतं. बारावीत अर्थशास्त्राचा अभ्यास केलेल्यांना हे सहज क्लिक होईल (Law of diminishing marginal utility). Law of diminishing marginal utility पुन्हा एकवार वाचावा. तो एखाद्या वस्तूचा संग्रह जसजसा आपल्याकडे वाढत जातो तसतशी त्याच्या प्रत्येक युनिटचे मुल्य आपल्यासाठी कमी कमी होत जाते. ह्याला समर्पक उदाहरण दिले आहे की भुकेल्या माणसाला एक सफरचंद दिले तर त्याला त्याचे उपयुक्तता मुल्य (Utility value) सर्वात जास्त असते. त्या भुकेल्या माणसाची भूक भागते. दुसरे सफरचंद मिळाल्यावर भूक शिल्लक असेल तर तो ते खातो पण जरा कमी आतुरतेने कारण पहिल्या सफरचंदाने त्याची भूक अंशत: भागविलेली असते. अशा प्रकारे जसजशी जास्तीची सफरचंद मिळत जातील त्यांचे उपयुक्तता मुल्य कमी कमी होत जाते. शेवटी भूक भागून सफरचंद नकोशी झाली की माणूस त्या सफरचंदाने दुसर्‍या व्यक्ती बरोबर ते सफरचंद एकमेकांकडे फेकून झेलण्याचा खेळ सुरु करतो. म्हणजे त्या शेवटच्या सफरचंदाचे उपयुक्तता मुल्य शून्य झालेले असते. ह्याला Law of diminishing marginal utility असे नांव आहे. ह्याला अपवाद पैसा आणि कंजूस माणूस ह्यांचे नाते आहे. पैसा कितीही कमविला तरी कंजूस माणसास त्याची उपयुक्तता कमी होताना भासत नाही. कांही प्रमाणात वाढताना दिसते. परीक्षेत Law of diminishing marginal utility सोदाहरण स्पष्ट करताना हा अपवाद लिहीला नाही तर मार्क कापले जातात. पूर्ण मिळत नाहीत. (निदान आमच्यावेळी तरी तसे होते.) कांही कांही प्रवासाबाबतीत तर प्रत्यक्ष गंतव्य स्थानापेक्षा तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवासच जास्त विस्मयकारक आणि आनंददायी असतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

आदूबाळ 08/09/2014 - 14:51
ह्याला अपवाद पैसा आणि कंजूस माणूस ह्यांचे नाते आहे. पैसा कितीही कमविला तरी कंजूस माणसास त्याची उपयुक्तता कमी होताना भासत नाही. कांही प्रमाणात वाढताना दिसते.
मिडास राजाची गोष्ट? DMU ला (पर्यायाने law of demand ला) खराखुरा अपवाद नाही असं माझं मत आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 05/09/2014 - 13:00
असेच म्हणतो. जीवनोन्नतीचे ६ सोपान इ.इ. आठवले.

सूड 05/09/2014 - 15:10
>>आपण त्याच्या परिघावरून, आतल्या बाजूने धावणारे, विविध जन्म घेणारे आत्मे असू, तर मला या वेटोळं घालून बसलेल्या अजगराच्या शेपटीवर पाय द्यायचाय, त्याला उलगडून सरळ व्हायला भाग पाडायचंय, त्याच्या शेपटीपासून त्याच्या जबड्याकडे जाईस्तोवर एकच आयुष्य जगून घ्यायचंय आणि मग हसत हसत त्याच्या जबड्यात शिरून, मृत्यू कसा असतो हा शेवटासाठी राखून ठेवलेला अंनुभव घ्यायचाय. हे लिखाण म्हणून लिहीलं असेल तर ठीकाय!! जर खरोखरच मनात असे विचार असतील तर या विचारांना थोडा स्वल्पविराम देऊन मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या गजबजाटात थोडं स्वत:ला ढकलून द्यावं. (अर्थात हे माझं मत, व्यक्तिगणिक हे वेगळं असू शकतं).

प्यारे१ 05/09/2014 - 17:31
चान चान! बाकी स्पा नं 'अच्चा' न वापरल्याबद्दल स्पाला अजगराचा एक सौम्य बाईट.

इथे लेखन संपूर्ण फसलंय. कारण शून्यत्व किंवा पूर्णत्व याचा काहीच अनुभव नाही! त्यामुळे पहिल्या लेखावरच मी म्हटलं होतं :
पण अभिव्यक्तीला एक दुसरा पैलू देखिल आहे. मला एक नवी गोष्ट समजलीये ती मी तुमच्याशी शेअर करतोयं. या परिस्थितीत सगळ्यांना ती समजेल किंवा कुणालाही समजणार नाही. अशा वेळी माझी विचारसरणी जर अनुभवातून आलेली असेल, तर दुसर्‍याचं समजणं किंवा न समजणं हा माझ्या आकलनाचा भाग राहात नाही.
आणि असं म्हटलं होतं की :
पण अशी `पडताळणी करणारी' अभिव्यक्ती प्रामाणिक हवी म्हणजे तिचा भाव, अभिव्यक्तीपेक्षा `विचारणा' असा हवा.
आता तिथे (आणि सगळीकडेच), (निव्वळ) कॉपी पेस्ट मारणारे, आणि पीएचडी करायची मनीषा असलेले धुरंधर; तुझी विषय `सोपा करण्याची हातोटी' कितपत आहे ते जाणतीलंच आणि त्यावर स्मायली टाकायला तुला काही समजायला पाहिजे असं कुठे आहे?

वडापाव 05/09/2014 - 18:46
त्या टोमण्याखाली त्यांनी जे दिलं होतं ते मला मजेशीर आणि चपखल वाटलं म्हणून मी हसलो. टोमण्यावर नाही. इतर कुठल्या शेरेबाजीत भागघेण्यात मला रस नाही. बाकी माझ्या या धाग्यावरचा पहिला प्रतिसाद मला खूप आवडलाय. हसत सुटलो वाचल्या वाचल्या.

कवितानागेश 05/09/2014 - 19:01
मला या वेटोळं घालून बसलेल्या अजगराच्या शेपटीवर पाय द्यायचाय, त्याला उलगडून सरळ व्हायला भाग पाडायचंय, त्याच्या शेपटीपासून त्याच्या जबड्याकडे जाईस्तोवर एकच आयुष्य जगून घ्यायचंय आणि मग हसत हसत त्याच्या जबड्यात शिरून, मृत्यू कसा असतो हा शेवटासाठी राखून ठेवलेला अंनुभव घ्यायचाय.>> परत परत हेच केलं तर तेच सगळं चक्र सुरु आहे... वगरै वगरै.... बट थिन्क डिफरन्ट... एखाद्यावेळेस आपणच त्या अजगराला गिळलं तर??

In reply to by कवितानागेश

अर्धवटराव 05/09/2014 - 19:56
दुध, उंदीर, मिपावरचे भन्नाट धागे वगैरे गिळण्याचा तुला सराव आहे...आम्हि पामरांनी काय करावं ?? ;)

अर्धवटराव 05/09/2014 - 19:53
प्रचंड आवडलं. स्वतः खयाली पुलाव पकवुन भुकेल्या कटकटीचे ढोल वाजवायचे व त्यातुन इतरांना शांततेचे संगीत ऐकवण्याचा अट्टहास धरायचा त्यापेक्षा अजगराशी आमनेसामने खेळणं कधिही उत्तम. जबराट लेख.

>>>> ती लज्जत वाढीव उत्साहाने किंवा निरूत्साहाने पुन्हा चाखायला गेलो की तिच्या अनुभवाची तीव्रता कमी झाल्याचं कळतं. बारावीत अर्थशास्त्राचा अभ्यास केलेल्यांना हे सहज क्लिक होईल (Law of diminishing marginal utility). Law of diminishing marginal utility पुन्हा एकवार वाचावा. तो एखाद्या वस्तूचा संग्रह जसजसा आपल्याकडे वाढत जातो तसतशी त्याच्या प्रत्येक युनिटचे मुल्य आपल्यासाठी कमी कमी होत जाते. ह्याला समर्पक उदाहरण दिले आहे की भुकेल्या माणसाला एक सफरचंद दिले तर त्याला त्याचे उपयुक्तता मुल्य (Utility value) सर्वात जास्त असते. त्या भुकेल्या माणसाची भूक भागते. दुसरे सफरचंद मिळाल्यावर भूक शिल्लक असेल तर तो ते खातो पण जरा कमी आतुरतेने कारण पहिल्या सफरचंदाने त्याची भूक अंशत: भागविलेली असते. अशा प्रकारे जसजशी जास्तीची सफरचंद मिळत जातील त्यांचे उपयुक्तता मुल्य कमी कमी होत जाते. शेवटी भूक भागून सफरचंद नकोशी झाली की माणूस त्या सफरचंदाने दुसर्‍या व्यक्ती बरोबर ते सफरचंद एकमेकांकडे फेकून झेलण्याचा खेळ सुरु करतो. म्हणजे त्या शेवटच्या सफरचंदाचे उपयुक्तता मुल्य शून्य झालेले असते. ह्याला Law of diminishing marginal utility असे नांव आहे. ह्याला अपवाद पैसा आणि कंजूस माणूस ह्यांचे नाते आहे. पैसा कितीही कमविला तरी कंजूस माणसास त्याची उपयुक्तता कमी होताना भासत नाही. कांही प्रमाणात वाढताना दिसते. परीक्षेत Law of diminishing marginal utility सोदाहरण स्पष्ट करताना हा अपवाद लिहीला नाही तर मार्क कापले जातात. पूर्ण मिळत नाहीत. (निदान आमच्यावेळी तरी तसे होते.) कांही कांही प्रवासाबाबतीत तर प्रत्यक्ष गंतव्य स्थानापेक्षा तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवासच जास्त विस्मयकारक आणि आनंददायी असतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

आदूबाळ 08/09/2014 - 14:51
ह्याला अपवाद पैसा आणि कंजूस माणूस ह्यांचे नाते आहे. पैसा कितीही कमविला तरी कंजूस माणसास त्याची उपयुक्तता कमी होताना भासत नाही. कांही प्रमाणात वाढताना दिसते.
मिडास राजाची गोष्ट? DMU ला (पर्यायाने law of demand ला) खराखुरा अपवाद नाही असं माझं मत आहे.
लेखनप्रकार
बीजगणित हा माझा आवडता विषय. मला समीकरणांची उत्तरं शोधायची भारी हौस. पण 'डावीकडची बाजू उजवीकडच्या बाजूशी समान आहे हे सिद्ध करा' हा प्रश्न माझा स्वाभिमान दुखवत आलाय, आणि मला नाउमेद करत आलंय, नेहमीच. एकतर ज्या प्रश्नाचं उत्तर मला आधीपासूनच समोर दिसतंय तेच कसंतरी मटका मारून, नाहीतर पुस्तकात छापलेली पद्धत वापरून आपण आणणं अपेक्षित असतं. त्याचं कसलं कौतुक करायचं? आणि समजा ते उत्तर सिद्ध करता येत नसेल, मग तर माझं टाळकंच हटायचं. येत नाही म्हणजे काय! समोर एवढं ढळढळीतपणे दिसतंय म्हणजे यायलाच हवं. आपल्याला आधीपासूनच ठाऊक असलेल्या ठिकाणीच जर जायचं असेल तर प्रवासाचा उत्साह कसा निर्माण करावा माणसानं?

आपण का लिहिता?

विवेकपटाईत ·

बॅटमॅन 05/09/2014 - 12:33
काही नवीन वाचतां कंडुअतिशमनार्थ लेख तो ल्याहावा | तेहीं नसतां मग प्रतिसादोन काळ काढावा ||

(१) व्यक्त होणे ही माझी गरज आहे (या वाक्यात संपतं कारण पण तरी......) (२) अशा संस्थळांवर लिहीले की (अ) आपण लिहीतो त्यातल्या चुका प्रतिसादांमुळे, खरडींमुळे तिथल्यातिथे समजतात. (ब) लिहीणे सुधारते, दिशा मिळते. (३) लिखाणावरच्या प्रतिसादांमुळे ज्ञानवृद्धीही होते - त्याचा उपयोग मग लिखाण सुधारण्यातही होतो.

मी लिहितो कारण १ ) टवाळखोर प्रतिसाद : ऑफीसात काम नसते , खरडफळ्यावर गफ्फा मारायला कोणी नसते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मिपावरच्या काही आयडीं ( ब्यॅट्या , सूड , धन्याप्यारे , नेफळे वगैरे ) सोबत बौध्दिक वादावादी करायला लय मजा येते *biggrin* ... नो ऑफेन्स हं फ्रेन्ड्स ! कारण २ )गंभीर प्रतिसाद : फार क्वचितवेळा गंभीर प्रतिसाद लिहिण्याची वेळ येते ( तेव्हा मग ऑफीसात काम असुनही वेळ काढला जातो) जेव्हा एखाद्याविषयावर आपले मत कंप्लीटली ऑर्थोगोनल (मराठी ? संपुर्ण विरोधी ?) असते तेव्हा ते लोकांना कन्व्हे करण्याची प्रॅक्टीस करता येते शिवाय हुशार लोकांशी चर्चा केल्याने जर आपले मत चुकीचे असेल तर बदलता येते किंव्वा बरोबर असेल तर त्यातील लूपहोल्स रिमुव्हता येतात . कारण ३ ) काथ्याकुट धागा : लईच कंटाळा आला असल्यास आणि लईच वादग्रस्त विषय हाती लागल्यास्की काथ्याकुट धागा काढतो ... ( अर्थात आपल्या काथ्याकुटवर कुटाकुटी झाली नाहीतर लई वाईटही वाटते ) कारण ४ ) स्वतंत्र लेखन ( कविता कथा लेख गोष्ट वगैरे ): हे तर फार म्हणजे फार क्वचितवेळा करण्याचा योग येतो ...पण काही काही विषय असे असतात की मला बस्स बोलायचंय ऐकायला कोनी नसलं तरी चालेल मला बस्स बोलायचंय असं जेव्हा वाटतं तेव्हा असे काही लेखन करतो !

प्रसाद१९७१ 05/09/2014 - 13:52
खरे खुरे उत्तर असे आहे की असले आजा वर प्रतिक्रिया वगैरे लिहीण्याचे उद्योग मी ऑफिस मधुनच करतो, घरुन अजिबात नाही. वाचना बद्दल म्हणाल तर, चर्चा आणि प्रतिक्रीया वाचुन नविन काहीच हाती लागत नाही. नेहमीचेच चालू असते. डॉ खरे आणि जयंत कुलकर्णी ह्या लेखकांच्या लेखातुन बरीच नविन माहीती मिळते आणि ते ती छान पद्धतीने लिहीतात म्हणुन वाचतोच वाचतो. बाकी नाव घेण्यासारखे फारसे कोणी नाही ( हल्ली लिहीणार्‍यातले ) पर्यटना वरचे वाचुन काढतो आणि फोटो बघतो.

भिंगरी 05/09/2014 - 14:58
लेखनाची सुप्त इछा पुरी होते,आम्हा बुद्धीहीनांची बुद्धीवानांबरोबर गाठ्भेठ होते. मन मोकळे होते.

बोलायला, ऐकायला, इतरांचे बोलणे ऐकून घ्यायला, विचारांचे आदानप्रदान करायला आवडते म्हणून. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार ! शास्त्र ग्रंथ विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार !! आणि वादे वादे जायते तत्व बोधः वगैरे वगैरे सुभाषितांनी माणसाच्या व्यक्तीमत्व विकासाचा मार्ग अधोरेखित केला आहे. जसे वाहते पाणी स्वच्छ असते तसेच प्रवाही विचार स्वच्छ राहतात. जर विचार प्रवाही केले नाहीत तर बुद्धीचेही 'डबके' होते आणि त्यात गाळ साठत राहतो. मिपावर विचार प्रवाही राहण्यासाठी बराच कच्चा (आणि पक्का) माल मिळतो.

पैसा 07/09/2014 - 11:07
१) का लिहिता? जेव्हा एखादा लेख आतून बोंब मारतो तेव्हाच लिहिते. फक्त एक लेखमालिका "आमचें गोंय" पब्लिकला गोव्याबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने प्रीतमोहर आणि मी लिहिली होती. अर्थात तेव्हा आम्हाला ढकलण्याचे कार्य आमचे पुणेस्थित मित्र बिपिनचंद्रजी कार्यकर्ते यांनी केले होते. २) आंजावर का लिहिता? मी लिहिलेलं कोणी छापणार आहे काय! कैतरीच काय! ३)प्रतिक्रिया का लिहिता? टाईमपास, दुसर्‍याला कंटाळा आणणे, काड्या टाकून मजा पाहणे, खोटे बोलणार्‍यांना पकडणे असे अनेक उद्देश वेगवेगळ्या वेळी असतात. मात्र नवे लेखक आणि कवी या लोकांना मी चांगल्या प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करते, कारण हे सहसा हळवे असतात आणि उगा प्रतिक्रिया आल्या नाहीत म्हणून रुसून बसण्याचा संभव असतो.

In reply to by पैसा

>>>>टाईमपास, दुसर्‍याला कंटाळा आणणे, काड्या टाकून मजा पाहणे, खोटे बोलणार्‍यांना पकडणे असे अनेक उद्देश वेगवेगळ्या वेळी असतात. मात्र नवे लेखक आणि कवी या लोकांना मी चांगल्या प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करते, कारण हे सहसा हळवे असतात आणि उगा प्रतिक्रिया आल्या नाहीत म्हणून रुसून बसण्याचा संभव असतो. पाककृतींना वगळल्याबद्दल तीव्र निषेध.

In reply to by प्रभाकर पेठकर

पैसा 07/09/2014 - 12:56
पाकृ, इतर चांगले लिखाण यांना उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली जातेच! ते सोडून इतर कारणे लिहिली म्या!

१) आपल्याच मनाची विचार करायची पद्धत आपल्यालाच नव्याने कळते २) मनाला त्रास देणाऱ्या घटनांवर लिहिल्याने त्याची आंतरिक टोचणी कमी होते ३) आजपर्यंत जे करू शकलो नाही किवा जिथे जाऊ शकलो नाही त्या काल्पनिक जगात सफर करून आल्यामुळे नवीन चैतन्य येते ४) एकूणच विचारांची समृद्धी येते

बॅटमॅन 05/09/2014 - 12:33
काही नवीन वाचतां कंडुअतिशमनार्थ लेख तो ल्याहावा | तेहीं नसतां मग प्रतिसादोन काळ काढावा ||

(१) व्यक्त होणे ही माझी गरज आहे (या वाक्यात संपतं कारण पण तरी......) (२) अशा संस्थळांवर लिहीले की (अ) आपण लिहीतो त्यातल्या चुका प्रतिसादांमुळे, खरडींमुळे तिथल्यातिथे समजतात. (ब) लिहीणे सुधारते, दिशा मिळते. (३) लिखाणावरच्या प्रतिसादांमुळे ज्ञानवृद्धीही होते - त्याचा उपयोग मग लिखाण सुधारण्यातही होतो.

मी लिहितो कारण १ ) टवाळखोर प्रतिसाद : ऑफीसात काम नसते , खरडफळ्यावर गफ्फा मारायला कोणी नसते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मिपावरच्या काही आयडीं ( ब्यॅट्या , सूड , धन्याप्यारे , नेफळे वगैरे ) सोबत बौध्दिक वादावादी करायला लय मजा येते *biggrin* ... नो ऑफेन्स हं फ्रेन्ड्स ! कारण २ )गंभीर प्रतिसाद : फार क्वचितवेळा गंभीर प्रतिसाद लिहिण्याची वेळ येते ( तेव्हा मग ऑफीसात काम असुनही वेळ काढला जातो) जेव्हा एखाद्याविषयावर आपले मत कंप्लीटली ऑर्थोगोनल (मराठी ? संपुर्ण विरोधी ?) असते तेव्हा ते लोकांना कन्व्हे करण्याची प्रॅक्टीस करता येते शिवाय हुशार लोकांशी चर्चा केल्याने जर आपले मत चुकीचे असेल तर बदलता येते किंव्वा बरोबर असेल तर त्यातील लूपहोल्स रिमुव्हता येतात . कारण ३ ) काथ्याकुट धागा : लईच कंटाळा आला असल्यास आणि लईच वादग्रस्त विषय हाती लागल्यास्की काथ्याकुट धागा काढतो ... ( अर्थात आपल्या काथ्याकुटवर कुटाकुटी झाली नाहीतर लई वाईटही वाटते ) कारण ४ ) स्वतंत्र लेखन ( कविता कथा लेख गोष्ट वगैरे ): हे तर फार म्हणजे फार क्वचितवेळा करण्याचा योग येतो ...पण काही काही विषय असे असतात की मला बस्स बोलायचंय ऐकायला कोनी नसलं तरी चालेल मला बस्स बोलायचंय असं जेव्हा वाटतं तेव्हा असे काही लेखन करतो !

प्रसाद१९७१ 05/09/2014 - 13:52
खरे खुरे उत्तर असे आहे की असले आजा वर प्रतिक्रिया वगैरे लिहीण्याचे उद्योग मी ऑफिस मधुनच करतो, घरुन अजिबात नाही. वाचना बद्दल म्हणाल तर, चर्चा आणि प्रतिक्रीया वाचुन नविन काहीच हाती लागत नाही. नेहमीचेच चालू असते. डॉ खरे आणि जयंत कुलकर्णी ह्या लेखकांच्या लेखातुन बरीच नविन माहीती मिळते आणि ते ती छान पद्धतीने लिहीतात म्हणुन वाचतोच वाचतो. बाकी नाव घेण्यासारखे फारसे कोणी नाही ( हल्ली लिहीणार्‍यातले ) पर्यटना वरचे वाचुन काढतो आणि फोटो बघतो.

भिंगरी 05/09/2014 - 14:58
लेखनाची सुप्त इछा पुरी होते,आम्हा बुद्धीहीनांची बुद्धीवानांबरोबर गाठ्भेठ होते. मन मोकळे होते.

बोलायला, ऐकायला, इतरांचे बोलणे ऐकून घ्यायला, विचारांचे आदानप्रदान करायला आवडते म्हणून. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार ! शास्त्र ग्रंथ विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार !! आणि वादे वादे जायते तत्व बोधः वगैरे वगैरे सुभाषितांनी माणसाच्या व्यक्तीमत्व विकासाचा मार्ग अधोरेखित केला आहे. जसे वाहते पाणी स्वच्छ असते तसेच प्रवाही विचार स्वच्छ राहतात. जर विचार प्रवाही केले नाहीत तर बुद्धीचेही 'डबके' होते आणि त्यात गाळ साठत राहतो. मिपावर विचार प्रवाही राहण्यासाठी बराच कच्चा (आणि पक्का) माल मिळतो.

पैसा 07/09/2014 - 11:07
१) का लिहिता? जेव्हा एखादा लेख आतून बोंब मारतो तेव्हाच लिहिते. फक्त एक लेखमालिका "आमचें गोंय" पब्लिकला गोव्याबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने प्रीतमोहर आणि मी लिहिली होती. अर्थात तेव्हा आम्हाला ढकलण्याचे कार्य आमचे पुणेस्थित मित्र बिपिनचंद्रजी कार्यकर्ते यांनी केले होते. २) आंजावर का लिहिता? मी लिहिलेलं कोणी छापणार आहे काय! कैतरीच काय! ३)प्रतिक्रिया का लिहिता? टाईमपास, दुसर्‍याला कंटाळा आणणे, काड्या टाकून मजा पाहणे, खोटे बोलणार्‍यांना पकडणे असे अनेक उद्देश वेगवेगळ्या वेळी असतात. मात्र नवे लेखक आणि कवी या लोकांना मी चांगल्या प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करते, कारण हे सहसा हळवे असतात आणि उगा प्रतिक्रिया आल्या नाहीत म्हणून रुसून बसण्याचा संभव असतो.

In reply to by पैसा

>>>>टाईमपास, दुसर्‍याला कंटाळा आणणे, काड्या टाकून मजा पाहणे, खोटे बोलणार्‍यांना पकडणे असे अनेक उद्देश वेगवेगळ्या वेळी असतात. मात्र नवे लेखक आणि कवी या लोकांना मी चांगल्या प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करते, कारण हे सहसा हळवे असतात आणि उगा प्रतिक्रिया आल्या नाहीत म्हणून रुसून बसण्याचा संभव असतो. पाककृतींना वगळल्याबद्दल तीव्र निषेध.

In reply to by प्रभाकर पेठकर

पैसा 07/09/2014 - 12:56
पाकृ, इतर चांगले लिखाण यांना उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली जातेच! ते सोडून इतर कारणे लिहिली म्या!

१) आपल्याच मनाची विचार करायची पद्धत आपल्यालाच नव्याने कळते २) मनाला त्रास देणाऱ्या घटनांवर लिहिल्याने त्याची आंतरिक टोचणी कमी होते ३) आजपर्यंत जे करू शकलो नाही किवा जिथे जाऊ शकलो नाही त्या काल्पनिक जगात सफर करून आल्यामुळे नवीन चैतन्य येते ४) एकूणच विचारांची समृद्धी येते
आज आपण अंतर्जालावर लिहितो. पण का लिहतो? हा एक प्रश्न किती दिवसांपासून मनात येतोय. आपण लिहितो त्या मागे काही कारणे असतातच. म्हणून हा प्रश्न. माझ स्वत:चे म्हणाल तर वयाच्या पन्नासी नंतर अंतर्जालावर आपण लिहू शकतो हे आणि लोक ते वाचतील ही. मी मोडकी-तुटकी का होईना मराठीत लिहायचा निर्णय घेतला. अर्थात लिहिताना पुष्कळ समस्या आल्या पण लिहिणे सुरु ठेवले. माझा लिहिण्याचा उद्देश्य समाजातले आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक सत्य लोकांसमोर ठेवणे. सत्याबाबत म्हणाल तर सहा आंधळ्यांनी, सहा प्रकारे हत्तीचे वर्णन केले.

स्वामी चेकाळदर्शी उवाच: प्रतिगामीस्य किम् लक्षणं?

पगला गजोधर ·
माझ्या चेकाळपंथी आशारामा, स्वतःच्या सोयीसाठी केलेल्या गोष्टींनासुद्धा धर्मतत्वाचा मुलामा चढवायची, आपली जुनी हौस कायम आहे वाटते. उपजत धार्मिक, निस्वार्थी, निर्मोही अशी स्वतःच बनविलेली, स्वतःची प्रतिमा डागाळू नये म्हणून आपली तत्वशून्य वागणूक लपविण्याचे प्रयत्न आपणाला हातचलाखीने आजही तुरुंगातूनच करावेच लागतात.

अफगाणिस्थान..........

जयंत कुलकर्णी ·

आतिवास 05/09/2014 - 13:01
"ग्रेट गेम" अवांतरः तुम्ही मूळ पुस्तकाचं नाव का नाही देत? - फक्त एक कुतूहल. प्रश्न आवडला नाही तर दुर्लक्ष करा ही विनंती.

कारण सोपे आहे...मी अनेक पुस्तकातून माहिती काढून लिहितो, शिवाय त्यातील नाट्य माझे असते. काही माहिती मी फार पूर्वी केलेल्या अभ्यासाच्या नोंदीवरुन्ही घेतलेली असते. मी जेव्हा एखादा विषय वाचायला घेतो तेव्हा तो पूर्णपणे वाचतो तेव्हा कशा कशाचा संधर्भ देऊ ? मुख्य म्हणजे मी त्यात काही विशेष करतोय असे मला स्वतःला वाटत नाही...:-) मे करतो ते कोणीही करु शकेल फक्त तेवढा पेशन्स ठेवायला पाहिजे.....ग्रेट गेम हे पुस्तक आहे का ? असल्यास मी वाचलेले नाही....मी लिहित आहे ते मुळ ब्रिटिश आर्मीच्या रेकॉर्डसवरुन (जास्तीत जास्त)....... अर्थात मी हे जे लिहितो ते ज्यांना मराठीत वाचण्यास आवडते त्यांच्यासाठी किंवा ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्यांच्यासाठी...ही सर्व माहिती नेटवर इंग्रजीमधे उपलब्ध आहे याची मला जाणीव आहे.... पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे...जर येथे सगळ्यांना ही हकीकत इतर ठिकाणी वाचता येत असेल तर लिहावे की नाही...? विचार करतोय. विचार करुन निर्णय घ्यायला लागेल.....मी मनापासून लिहितोय...राग तर मुळीच नाही.... हा एक दृष्टिकोन लक्षात आणून फिल्याबद्दल धन्यवाद !

In reply to by जयंत कुलकर्णी

प्यारे१ 05/09/2014 - 14:25
आपलं लिखाण आवडतं म्हणून लिहीण्याचं धाडस. मागे एका ठिकाणी असाच प्रश्न उपस्थित झाला होता. बहुतेक शेहराजाद ह्या आयडीनं काही लिहीलं होतं. आपण संदर्भ म्हणून काही पुस्तकांची नावं आणि इतर संदर्भ असं लिहिलंत तर अशा गोष्टी व्हायच्या नाहीत असं आपलं मला वाटतं. बाकी बर्‍याचदा वाक्यं भाषांतरीत/अनुवादीत वाटत राहतात हे निरीक्षण आहे.

In reply to by जयंत कुलकर्णी

आतिवास 05/09/2014 - 15:20
जे जे काही तुम्ही वाचलं आहे, त्यातल्या काही पुस्तकांचा संदर्भ जरुर द्यावा. अनुवादकांनी हे पथ्य पाळणं माझ्या मते आवश्यक आहे - जरी हा एका पुस्तकाचा अनुवाद नसला तरीही! तुम्ही लिहिताय हे पूर्ण काल्पनिक नाही, अनेकांनी कष्ट करुन ही माहिती एकत्रित केलेली असते; त्यांना न्याय द्यायला हवा. ('देरसू'च्या वेळीही मला हे जाणवलं होतं.) 'ग्रेट गेम' वाचलं नाहीत? जरुर वाचा.

In reply to by आतिवास

देरसूच्या प्रथम भागात मे ते भाषांतर आहे हे स्पष्ट लिहिले होते असे मला स्मरते. अर्थात लेखक कोण आहे हे सगळ्यांनाच माहीत असल्यामुळे ते लिहिले नव्हते.....तुम्हाला देरसूच्या वेळेस काय जाणवले होते ते लिहिलेत तर बरे होईल..

In reply to by जयंत कुलकर्णी

मृत्युन्जय 05/09/2014 - 15:41
इतिहासावर लिखाण करणारा प्रत्येक जण कुठे तरी वाचुनच ते करत असतो. जोवर तुमचे लिखाण बहुतांश एखाद्या मूळ ललित लेखाची नक्कल नाही तोवर संदर्भ द्यायची गरज आहे असे वाटत नाही. १८३५ मध्ये जयंत कुलकर्णी घटनास्थळी हजर होते असे कोणीच म्हणु शकणार नाही. ते जर घटनास्थळी हजर नसतील तर कुठेतरी लिहिलेलेच त्यांनी वाचुन इथे लिहिले असेल हे सुद्धा अध्याहृत आहे. अर्थात तुम्ही लिहिलेले इतर कुठल्याही लिखाणाची सही सही नक्कल किंवा अनुवाद नाही किंवा मोठ्या प्रमाणावर इतर कुठल्या लेखनावर ते बेतलेले नाही एवढी काळजी घ्या. तसे असेल तर मात्र मूळ लेखनाचा संदर्भ हवाच

In reply to by जयंत कुलकर्णी

Jayant Naik 07/03/2020 - 08:20
तुमचे लिखाण अतिशय सुरेख आहे. अतिशय आवडते आहे. लेखक नक्की काय करतो ? असा एक प्रश्न नेहमी विचारला जातो. माझ्या मते तो ठीक ठिकाणचे अनुभव आणि निरीक्षणे एका वेगळ्या आणि स्वतःच्या कल्पना शक्ती चा उपयोग करून रंजक पद्धतीने मांडतो. आपण म्हणता तसे हा इतिहास आहे आणि कुठे तरी नोंदला गेला आहे तोच आपण रंजक पद्धतीने मांडताय. लिहावे कि नाही ? असा विचार सुद्धा करू नका. लिहा .

In reply to by जयंत कुलकर्णी

विचाराअंती या प्रकारचे लिखाण मिपावर करु नये या निर्णयाप्रत मी आलेलो आहे. ज्यांना पुढे वाचायचे आहे त्यांनी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्यावी. अर्थात इतर लिखाणाद्वारे आपली भेट होतच राहीलच.... जयंत कुलकर्णी. jayantpune.wordpress.com

In reply to by बॅटमॅन

अरेच्च्या मी मिपासन्यास म्हटले आहे का ? माझे असे मूळ लेखन तर येथे येणारच आहे......तुम्ही माझी प्रतिक्रिया नीट वाचलेली दिसत नाही...ज्यात मी "वाचक इतर ठिकाणी वाचू शकतात ते येथे परत लिहावे का ? या विचारात पडलो आहे असे स्पष्ट म्हटले आहे....त्याचे उत्तर नकारार्थी आल्यावर हा निर्णय घेतला आहे...त्यात हाईट काय आहे हे कळले नाही.....अतिवास यांनी संदर्भ काय हे विचारले म्हणून हा निर्ण्य मी घेतला असे आपल्याला वाटले असेल तर माझा नाईलाज आहे.....:-)

In reply to by जयंत कुलकर्णी

प्रसाद१९७१ 05/09/2014 - 16:18
जयंत साहेब, दोन तासापूर्वीच दुसर्‍या बाफ वरच्या प्रतिक्रियेत मी मिपा वर कोणाचे लेख मुद्दाम वाचतो लिहीले होते. तुम्ही मिपा वर टाकत जा लेख जरी तुमच्या ब्लॉग वर ओरिजिनल असले तरी. ब्लॉग वर जावुन वाचन होइल असे वाटत नाही. संदर्भ पुस्तकांची नावे नाही दिलीत तरी काही बिघडत नाही. आणि अश्या लेखांची संदर्भ सुची द्यायची तर शाळेची TextBook पण त्यात include करायला लागतील.
डॉ खरे आणि जयंत कुलकर्णी ह्या लेखकांच्या लेखातुन बरीच नविन माहीती मिळते आणि ते ती छान पद्धतीने लिहीतात म्हणुन वाचतोच वाचतो.
http://misalpav.com/comment/609353#comment-609353

In reply to by जयंत कुलकर्णी

सुंदर सुरुवात ! कुलकर्णीसाहेब, तुमच्या सारख्या कसलेल्या जुन्याजाणत्या लेखकांने काही शेर्‍यांना मनावर घेऊ नये असे वाटते. आंतरजालावरच्या लेखनाचा प्रतिसाद हा एक गुणधर्मच आहे... जीवनातल्या इतर गोष्टींसारखाच कधी बरा, कधी वाईट. "दोन घ्यावे, दोन द्यावे" हा नियम पाळून तुम्हीही प्रतिसादकर्त्यांस उत्तरे देऊ शकता. प्रतिसादाकडे दुर्लक्ष करणे उर्फ फाट्यावर मारणे हे तंत्रसुद्धा येथे परिणामकारकरित्या वापरले जाते हे तुम्ही जाणताच ! तुमचे लिखाण आवडते, यामुळेच इतके लिहिण्याचा खटाटोप केला. पुभाप्र.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

इस्पिक एक्का साहेब, माझा मुद्दा जरा मूळ स्वरुपाचा आहे. मला वाटते इतिहासावर संशोधनात्मक लेखन होत नसल्यास ते करु नये या मताशी मी येऊन पोहोचलो आहे. अर्थात ज्यांना फक्त मराठीमधेच वाचण्यास आवडते त्यांच्यासाठी व स्वतःसाठी लिहावे हे उत्तम.... येथे ओरिजिनल लिहावे हे ठीक राहील....

In reply to by जयंत कुलकर्णी

चौकस२१२ 07/03/2020 - 16:33
मी मिपा वर नवीन असल्यामुळे आपले लिखाण फारसे वाचले नाही पण हा लेख वाचनीय आहे यात शंका नाही... पण आपण असे रागावून ना लिहिण्याचा निर्णय हि योग्य वाटत नाही .. इतिहासासंदर्भात असल्यामुळे जर एखाद्याने विचारले कि हे भाषांतर? कि संशोधन कि / कलपना तर एवढे काही वावगे नाही.. आपण जर व्यायसायिक पद्धतीने लिहाल गेलात तर सँण्डक पण हे प्रश्न विचारले ..असे वाटते

In reply to by चौकस२१२

चौकस२१२ 07/03/2020 - 18:18
आपण जर व्यायसायिक पद्धतीने लिहू लागलात तर संपादक पण हे प्रश्न विचारेल किंवा थोडासा खुलासा करावा अशी विनंती करेल .. असे मला म्हणायचे होते

प्रचेतस 05/09/2014 - 15:45
जयंतकाका, इकडे लिखाण अवश्य करावे. ह्या कथा आम्हाला माहिती नाहीत मात्र तुमच्या लिखाणाद्वारे यांची माहिती होत राहते. ह्या कथा मिपावर न लिहिण्याचा आपला निर्णय मागे घ्यावा ही विनंती.

लिखाण अगदी मनापासुन आवडले.. जर तुम्ही एखाद्या पुस्तकाचा अनुवाद करत नसाल तर संदर्भ द्यायची गरज नाही... पण दिलेत तर ज्यांना ह्या विषयाची आवड आहे त्यांना बरीच माहिती मिळु शकते असे मला वाटते.. ब्लॉगवर लिहीलतं तरी हे प्रश्न तिथेही उपस्थित होऊ शकतातच ना..? मग मिपावर न लिहीण्याचा निर्णय घेण्याचे कारण कळाले नाही...

In reply to by पिलीयन रायडर

सहमत आहे संदर्भ दिल्याने ज्याला इच्छा आहे तो वाचू शकेल मला इम्रान खान ची फार वर्षापूर्वी मुलाखत आठवली त्याची प्रो तालिबानी म्हणून हेटाळणी केली आत होती तेव्हा त्याने प्रत्युत्तर देतांना सांगितले इतिहास चाळून पहा , अफगाणी हे त्यांच्या प्रदेशात अजेय आहेत मुघल सोडा पण ज्या इस्ट इंडिया कंपनी व ब्रिटन ने अर्ध्या जगावर राज्य केले त्यांच्या इतिहासात त्यांचे सर्वात जास्त सैनिक व अधिकारी अफगाणिस्तानात मारल्या गेले. त्यातून इंग्रजांनी बोध घेऊन अफगाण सारखा मोक्याचा प्रदेश काबीज करण्याचा मोह सोडून दिला पुढे रशियाने व आता अमेरिकेने हीच घोडचूक केली आहे त्याला पाकिस्तान ने साथ दिली आहे तेव्हा त्यांचे घातक परिणाम आपणास भोगावे लागणार आहेत आता इतक्या वर्षांनी पराजित अमेरिकन सैन्य माघार घेतांना पाहून व पाकिस्तान पाकिस्तानी तालिबानच्या तडाख्यात सापडले पाहून खात्री झाली

काका, मि वल्लीशी १००% सहमत आहे,आपण मिपावर लिखाण अवश्य करावे,(निदान माझ्यासारख्या असंख्य वाचनमात्रांसाठी). आपला निर्णय मागे घ्यावा ही विनंती.

प्रसाद१९७१ 05/09/2014 - 16:20
जयंत साहेब, दोन तासापूर्वीच दुसर्‍या बाफ वरच्या प्रतिक्रियेत मी मिपा वर कोणाचे लेख मुद्दाम वाचतो लिहीले होते. तुम्ही मिपा वर टाकत जा लेख जरी तुमच्या ब्लॉग वर ओरिजिनल असले तरी. ब्लॉग वर जावुन वाचन होइल असे वाटत नाही. संदर्भ पुस्तकांची नावे नाही दिलीत तरी काही बिघडत नाही. आणि अश्या लेखांची संदर्भ सुची द्यायची तर शाळेची TextBook पण त्यात include करायला लागतील. डॉ खरे आणि जयंत कुलकर्णी ह्या लेखकांच्या लेखातुन बरीच नविन माहीती मिळते आणि ते ती छान पद्धतीने लिहीतात म्हणुन वाचतोच वाचतो. http://misalpav.com/comment/609353#comment-609353

विनोद१८ 05/09/2014 - 16:44
आपण इतके मनावर घेउ नका व प्रतिसाद्कर्त्यांनी देखील संदर्भ देण्याचा आग्रह करु नये असे वाटते. या अशा आग्रहामुळे मिपाकर या इतक्या सुंदर व कसदार लिखाणाला मुकण्याची शक्यता दिसते. श्री. जयंत कुलकर्णी म्हणालेच आहेत की 'ज्यांना फक्त मराठीमधेच वाचण्यास आवडते त्यांच्यासाठी व स्वतःसाठी लिहावे हे उत्तम.... ' जर असे संदर्भ दिले नाहीत तर काय फरक पडतो ??? श्री. जयंत कुलकर्णी यांनी आपला निर्णय फिरवावा अशी नम्र विनंती.

जयंतराव - मी मिपावर सदस्य बनण्याअगोदरपासून तुमचे लेखन वाचतोय. दर वेळी तुमचा नवा लेख दिसल्यावर अधाशासारखा वाचून काढतो. तुमच्यापासूनच प्रेरणा घेऊन मी वसाहत ते महाबलाढ्य राष्ट्र ही लेखमालिका अन काठमांडू ते कंदहार.. हा लेख लिहिला होता. मध्यंतरी एका परिचितांनी तो वाचला अन लगेच मला फोन करून विचारले अरे तू त्या अपहरण झालेल्या विमानात होता का? लेखाच्या शेवटी तळटिपेत एवढे स्पष्टपणे लिहूनसुद्धा त्यांनी नेमके तेवढेच वाचले नव्हते. माझ्या निरिक्षणाप्रमाणे बहुतांश वाचक संदर्भयादी वाचत नसतात. मी स्वतः कुठल्याही पुस्तकाच्या शेवटी दिलेली संदर्भयादी काळजीपूर्वक वाचल्याचे स्मरत नाही. या प्रकारचे लेखन करताना त्या विषयाच्या अभ्यासासाठी किती कष्ट करावे लागतात हे मी चांगलेच जाणून आहे. जवळजवळ दोन वर्षांपासून निवांत वेळ न भेटल्यामूळे माझी लेखमालिका अर्धवट पडली आहे अन ती अर्धवट असल्याने दुसरे काही लिहिणे मला पटत नाही म्हणून लेखनही थांबले आहे (माझ्याखेरीज इतर कुणी ही गोष्ट लक्षात घेत नसेल याबाबत खात्री आहे) :smile: .

पैसा 05/09/2014 - 18:21
कथा थरारक आहे. पुढचा भाग लौकर लिहा कुलकर्णीसाहेब! तुमचा लेख म्हणून आरामात वाचण्यासाठी इथे आले तर लेखाबरोबर काही वेगळंच वाचायला मिळालं. हे जे तुम्ही लिहिताय ते इतिहासाचं अभ्यासक्रमासाठीचं पुस्तक नव्हे. जास्त ललित प्रकारातलं आहे. जेव्हा पूर्ण इतिहासावर आधारित लिहिता, तेव्हा लिखाणाच्या शेवट तुम्ही संदर्भ देताच. प्यारे१ म्हणाला तो प्रकार मला चांगला आठवतो आहे आणि त्या लेखातच तुम्ही श्रेय उल्लेख करूनही तो दुर्दैवी प्रकार घडला होता. तशा प्रकाराच्या मागे दुसरेही काही उद्देश बरेचदा असतात असं तेव्हा मी तुम्हाला बोलले होते. तुम्ही मिपासंन्यास घेत नाही आहात हे मला माहिती आहे. तुमच्या भावना आनी विचारप्रक्रियाही लक्षात आली आहे, पण हे जरूर पूर्ण करा अशी विनंती करते. हा काही सही न सही अनुवाद नाही तर त्या प्रसंगाची कथा सांगत आहात त्यामुळे त्यासाठी आवश्यक त्या औपचारिकता अगदी काटेकोरपणे पाळल्या गेल्या पाहिजेत असे मला वाटत नाही.

कंजूस 05/09/2014 - 18:43
इतिहासावर आधारित लेखन करतांना फारच तारेवरची कसरत करावी लागते आणि काही घटनांचे स्पष्टीकरण करावे लागते. वसंत कानेटकरांनी त्यांच्या नाटकांच्या प्रस्तावनेत ते केले आहे .जयंतरावांचा निर्णय बरोबर आहे .दुसरा सोपा उपाय म्हणजे पुस्तक परीक्षण. इतिहास लिहिणे याहून कठीण असते. पुष्टी असल्याशिवाय एक वाक्यही लिहिता मांडता येत नाही. रंजक इतिहास लिहिणे आणखी कठीण. याचे उत्तम उदाहरण विल्यम डर्लींपल याची दोन पुस्तके 'दी लास्ट मुघल' आणि 'व्हाइट मुघलस'

प्रास 07/09/2014 - 17:04
या आणि अशा विषयांवरचं तुमचं लिखाण तुम्ही मिपावर करणार नसल्याचा निर्णय घेतला असल्यास तो बदला असं सांगण्यारा मी कोण? तरी याबद्दल चार शब्द लिहू इच्छितो. शोधून वाचून खूप वेगवेगळी माहिती मिळू शकते पण ती माहिती तिथे आहे किंवा त्या माहितीचा असा काही विषय आहे हेच अनेकांना माहिती नसतं. मग अशांचं काय? तुम्ही तुमच्या वाचनाने, अभ्यासाने असे विषय धुंडाळून त्यावर नाट्यमय काही लिहित असलात तर त्यातून जिज्ञासा जागृत होऊन एखाद्याला जास्तीच्या, पुढच्या अभ्यासाची गोडी लागली तर तेच तुमच्या लेखनाचे महत्त्व मानले जावे. बाकी निर्णय तुमच्यावर सोडतोय.... अफगाणिस्थान...... च्या पुढील भागाच्या प्रतिक्षेत....

नमस्कार ! आपणा सर्वांचे म्हणणे पटले व अतिवास यांनी सूचविल्याप्रमाणे मी संदर्भ लेखमालिकेच्या शेवटी देईन. म्हणजे अगदी संदर्भ नाही तरी काही साहित्याचा उल्लेख मात्र जरुर करेन...जे मी करणारच होतो....मागील वेळी सुद्धा हेच झाले होते. लोक्स वाटच बघत नाहीत... आणि मला लिहा हे सांगण्याचा अधिकार आपणा सर्वांचा आहेच तो मी नाकारीत नाही.....आता डोक्यातून विषय मागे पडला आहे....थोडा वेळ द्या..मग लिहिण्यास सुरवात करतो.. जयंत कुलकर्णी....

कंजूस 16/06/2015 - 09:32
इतिहास एक उकरून काढायची वस्तू आहे. आम्ही चिचुंद्रीसारखे ( =एक उंदरासारखा प्राणी,डोळे नसतात केवळ तिक्ष्ण वासावर खाद्य शोधत फिरतो. आता चिचुंद्री नामशेष झाली असेल परंतू साहित्यात अजरामर आहे हे आमचे भाग्य आहे -"Taming The Shrew-Shakspere ) साहित्याच्या शोधात असतो. लेखक महाशय पुन्हा मनावर घेतील का माहित नाही परंतू आताच लिहायला घेतलेली गुजरात पर्यटन मालिका तरी पूर्ण करतील अशी आशा करतो. जामनगरपर्यंत आलो आहोत.

श्री कंजूस, गुजरात प्रवास वर्णन करायचे ठरविले होते पण प्रवास वर्णन लिहिणे फारच अवघड असते हे लक्षात आल्यामुळे त्यावाटेस परत जाणे नाही. म्हणजे लिहू शकतो आपण पण लिहिल्यावर यात काय विशेष आहे असे वाटत रहाते.... माझा प्रॉब्लेम लक्षात आला असेल. हं....पण अफगाणिस्थानचे वेगळे आहे. ही मालिका मला अजुनही पूर्ण करायची आहे.....आणि करेन....

In reply to by जयंत कुलकर्णी

विनोद१८ 16/06/2015 - 16:18
ही मालिका मला अजुनही पूर्ण करायची आहे.....आणि करेन....
या तुमच्या घोषणेबद्दल मनापासुन आनंद व्यक्त करतो व धन्यवाद देतो.

सुबोध खरे 16/06/2015 - 10:27
जयंत राव, आपण इतिहासाबद्दल संदर्भ द्यायला पाहिजे सांगणार्या लोकांची मते मला पटत नाहीत. कारण मग तर मला वैद्यकीय बाबींवर काहीच लिहायला नको. कारण कुठलीच गोष्ट माझी स्वयंभू नाही. प्रत्येक गोष्टीला कुठल्यातरी पथ्य पुस्तकाचा किंवा नियतकालिकाचा संदर्भ आहेच. आणि इतकी वर्षे वाचलेले वैद्यकीय ज्ञान कुठून आले हे विचारले तर मला नाही वाटत बहुसंख्य( कि १००%) डॉक्टर हे सांगू शकतील कि ते कुठे वाचले. मग त्यांनी वैद्यकीय ज्ञानावर काही लेख लिहावेत. असो आपला हा लेख मी अगोदर वाचलेला नव्हता. आज तो अवर आला तेंव्हा पुढे काय याची उत्कंठा लागून राहिली आहे. राहिली गोष्ट कुणाच्याही ब्लॉग वर जाऊन वाचायचा माझ्यासारख्या लोकांना कंटाळा असतो. (कारण बरेच ब्लोग हे मी माझे आणि माझ्यासाठी असतात)आणि त्यातून आपल्याला हवा तो लेख शोधुन काढणे कठीण असते आणि तुमचा तेवढा धीरहि( patience) नसतो. तेंव्हा हि मालिका लवकरच लिहायला घ्या ( किंवा ब्लोग वर असेल तर इकडे डकवा) हि तुम्हाला प्रेमाची विनंती. जाता जाता-- काही लोकांनी माझ्या लेखनाला तुलनेत आपल्या पातळीपर्यंत आणले याचा मला अभिमान वाटतो( त्याबद्दल त्यांना धन्यवाद ). परंतु माझी तेवढी लायकी नाही असे मी नम्रपणे सुचवू इच्छितो. (मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी )

जॉनविक्क 07/06/2019 - 17:21
तसा संबंध नाही परंतु उगाच अक्षय कुमार यांचा केसरी चित्रपट आठवला. अतिशय उत्सुकतावर्धित वळणावर हा भाग लेखक महोदयांनी संपवला आहे. हॅट्स ऑफ !

आतिवास 05/09/2014 - 13:01
"ग्रेट गेम" अवांतरः तुम्ही मूळ पुस्तकाचं नाव का नाही देत? - फक्त एक कुतूहल. प्रश्न आवडला नाही तर दुर्लक्ष करा ही विनंती.

कारण सोपे आहे...मी अनेक पुस्तकातून माहिती काढून लिहितो, शिवाय त्यातील नाट्य माझे असते. काही माहिती मी फार पूर्वी केलेल्या अभ्यासाच्या नोंदीवरुन्ही घेतलेली असते. मी जेव्हा एखादा विषय वाचायला घेतो तेव्हा तो पूर्णपणे वाचतो तेव्हा कशा कशाचा संधर्भ देऊ ? मुख्य म्हणजे मी त्यात काही विशेष करतोय असे मला स्वतःला वाटत नाही...:-) मे करतो ते कोणीही करु शकेल फक्त तेवढा पेशन्स ठेवायला पाहिजे.....ग्रेट गेम हे पुस्तक आहे का ? असल्यास मी वाचलेले नाही....मी लिहित आहे ते मुळ ब्रिटिश आर्मीच्या रेकॉर्डसवरुन (जास्तीत जास्त)....... अर्थात मी हे जे लिहितो ते ज्यांना मराठीत वाचण्यास आवडते त्यांच्यासाठी किंवा ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्यांच्यासाठी...ही सर्व माहिती नेटवर इंग्रजीमधे उपलब्ध आहे याची मला जाणीव आहे.... पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे...जर येथे सगळ्यांना ही हकीकत इतर ठिकाणी वाचता येत असेल तर लिहावे की नाही...? विचार करतोय. विचार करुन निर्णय घ्यायला लागेल.....मी मनापासून लिहितोय...राग तर मुळीच नाही.... हा एक दृष्टिकोन लक्षात आणून फिल्याबद्दल धन्यवाद !

In reply to by जयंत कुलकर्णी

प्यारे१ 05/09/2014 - 14:25
आपलं लिखाण आवडतं म्हणून लिहीण्याचं धाडस. मागे एका ठिकाणी असाच प्रश्न उपस्थित झाला होता. बहुतेक शेहराजाद ह्या आयडीनं काही लिहीलं होतं. आपण संदर्भ म्हणून काही पुस्तकांची नावं आणि इतर संदर्भ असं लिहिलंत तर अशा गोष्टी व्हायच्या नाहीत असं आपलं मला वाटतं. बाकी बर्‍याचदा वाक्यं भाषांतरीत/अनुवादीत वाटत राहतात हे निरीक्षण आहे.

In reply to by जयंत कुलकर्णी

आतिवास 05/09/2014 - 15:20
जे जे काही तुम्ही वाचलं आहे, त्यातल्या काही पुस्तकांचा संदर्भ जरुर द्यावा. अनुवादकांनी हे पथ्य पाळणं माझ्या मते आवश्यक आहे - जरी हा एका पुस्तकाचा अनुवाद नसला तरीही! तुम्ही लिहिताय हे पूर्ण काल्पनिक नाही, अनेकांनी कष्ट करुन ही माहिती एकत्रित केलेली असते; त्यांना न्याय द्यायला हवा. ('देरसू'च्या वेळीही मला हे जाणवलं होतं.) 'ग्रेट गेम' वाचलं नाहीत? जरुर वाचा.

In reply to by आतिवास

देरसूच्या प्रथम भागात मे ते भाषांतर आहे हे स्पष्ट लिहिले होते असे मला स्मरते. अर्थात लेखक कोण आहे हे सगळ्यांनाच माहीत असल्यामुळे ते लिहिले नव्हते.....तुम्हाला देरसूच्या वेळेस काय जाणवले होते ते लिहिलेत तर बरे होईल..

In reply to by जयंत कुलकर्णी

मृत्युन्जय 05/09/2014 - 15:41
इतिहासावर लिखाण करणारा प्रत्येक जण कुठे तरी वाचुनच ते करत असतो. जोवर तुमचे लिखाण बहुतांश एखाद्या मूळ ललित लेखाची नक्कल नाही तोवर संदर्भ द्यायची गरज आहे असे वाटत नाही. १८३५ मध्ये जयंत कुलकर्णी घटनास्थळी हजर होते असे कोणीच म्हणु शकणार नाही. ते जर घटनास्थळी हजर नसतील तर कुठेतरी लिहिलेलेच त्यांनी वाचुन इथे लिहिले असेल हे सुद्धा अध्याहृत आहे. अर्थात तुम्ही लिहिलेले इतर कुठल्याही लिखाणाची सही सही नक्कल किंवा अनुवाद नाही किंवा मोठ्या प्रमाणावर इतर कुठल्या लेखनावर ते बेतलेले नाही एवढी काळजी घ्या. तसे असेल तर मात्र मूळ लेखनाचा संदर्भ हवाच

In reply to by जयंत कुलकर्णी

Jayant Naik 07/03/2020 - 08:20
तुमचे लिखाण अतिशय सुरेख आहे. अतिशय आवडते आहे. लेखक नक्की काय करतो ? असा एक प्रश्न नेहमी विचारला जातो. माझ्या मते तो ठीक ठिकाणचे अनुभव आणि निरीक्षणे एका वेगळ्या आणि स्वतःच्या कल्पना शक्ती चा उपयोग करून रंजक पद्धतीने मांडतो. आपण म्हणता तसे हा इतिहास आहे आणि कुठे तरी नोंदला गेला आहे तोच आपण रंजक पद्धतीने मांडताय. लिहावे कि नाही ? असा विचार सुद्धा करू नका. लिहा .

In reply to by जयंत कुलकर्णी

विचाराअंती या प्रकारचे लिखाण मिपावर करु नये या निर्णयाप्रत मी आलेलो आहे. ज्यांना पुढे वाचायचे आहे त्यांनी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्यावी. अर्थात इतर लिखाणाद्वारे आपली भेट होतच राहीलच.... जयंत कुलकर्णी. jayantpune.wordpress.com

In reply to by बॅटमॅन

अरेच्च्या मी मिपासन्यास म्हटले आहे का ? माझे असे मूळ लेखन तर येथे येणारच आहे......तुम्ही माझी प्रतिक्रिया नीट वाचलेली दिसत नाही...ज्यात मी "वाचक इतर ठिकाणी वाचू शकतात ते येथे परत लिहावे का ? या विचारात पडलो आहे असे स्पष्ट म्हटले आहे....त्याचे उत्तर नकारार्थी आल्यावर हा निर्णय घेतला आहे...त्यात हाईट काय आहे हे कळले नाही.....अतिवास यांनी संदर्भ काय हे विचारले म्हणून हा निर्ण्य मी घेतला असे आपल्याला वाटले असेल तर माझा नाईलाज आहे.....:-)

In reply to by जयंत कुलकर्णी

प्रसाद१९७१ 05/09/2014 - 16:18
जयंत साहेब, दोन तासापूर्वीच दुसर्‍या बाफ वरच्या प्रतिक्रियेत मी मिपा वर कोणाचे लेख मुद्दाम वाचतो लिहीले होते. तुम्ही मिपा वर टाकत जा लेख जरी तुमच्या ब्लॉग वर ओरिजिनल असले तरी. ब्लॉग वर जावुन वाचन होइल असे वाटत नाही. संदर्भ पुस्तकांची नावे नाही दिलीत तरी काही बिघडत नाही. आणि अश्या लेखांची संदर्भ सुची द्यायची तर शाळेची TextBook पण त्यात include करायला लागतील.
डॉ खरे आणि जयंत कुलकर्णी ह्या लेखकांच्या लेखातुन बरीच नविन माहीती मिळते आणि ते ती छान पद्धतीने लिहीतात म्हणुन वाचतोच वाचतो.
http://misalpav.com/comment/609353#comment-609353

In reply to by जयंत कुलकर्णी

सुंदर सुरुवात ! कुलकर्णीसाहेब, तुमच्या सारख्या कसलेल्या जुन्याजाणत्या लेखकांने काही शेर्‍यांना मनावर घेऊ नये असे वाटते. आंतरजालावरच्या लेखनाचा प्रतिसाद हा एक गुणधर्मच आहे... जीवनातल्या इतर गोष्टींसारखाच कधी बरा, कधी वाईट. "दोन घ्यावे, दोन द्यावे" हा नियम पाळून तुम्हीही प्रतिसादकर्त्यांस उत्तरे देऊ शकता. प्रतिसादाकडे दुर्लक्ष करणे उर्फ फाट्यावर मारणे हे तंत्रसुद्धा येथे परिणामकारकरित्या वापरले जाते हे तुम्ही जाणताच ! तुमचे लिखाण आवडते, यामुळेच इतके लिहिण्याचा खटाटोप केला. पुभाप्र.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

इस्पिक एक्का साहेब, माझा मुद्दा जरा मूळ स्वरुपाचा आहे. मला वाटते इतिहासावर संशोधनात्मक लेखन होत नसल्यास ते करु नये या मताशी मी येऊन पोहोचलो आहे. अर्थात ज्यांना फक्त मराठीमधेच वाचण्यास आवडते त्यांच्यासाठी व स्वतःसाठी लिहावे हे उत्तम.... येथे ओरिजिनल लिहावे हे ठीक राहील....

In reply to by जयंत कुलकर्णी

चौकस२१२ 07/03/2020 - 16:33
मी मिपा वर नवीन असल्यामुळे आपले लिखाण फारसे वाचले नाही पण हा लेख वाचनीय आहे यात शंका नाही... पण आपण असे रागावून ना लिहिण्याचा निर्णय हि योग्य वाटत नाही .. इतिहासासंदर्भात असल्यामुळे जर एखाद्याने विचारले कि हे भाषांतर? कि संशोधन कि / कलपना तर एवढे काही वावगे नाही.. आपण जर व्यायसायिक पद्धतीने लिहाल गेलात तर सँण्डक पण हे प्रश्न विचारले ..असे वाटते

In reply to by चौकस२१२

चौकस२१२ 07/03/2020 - 18:18
आपण जर व्यायसायिक पद्धतीने लिहू लागलात तर संपादक पण हे प्रश्न विचारेल किंवा थोडासा खुलासा करावा अशी विनंती करेल .. असे मला म्हणायचे होते

प्रचेतस 05/09/2014 - 15:45
जयंतकाका, इकडे लिखाण अवश्य करावे. ह्या कथा आम्हाला माहिती नाहीत मात्र तुमच्या लिखाणाद्वारे यांची माहिती होत राहते. ह्या कथा मिपावर न लिहिण्याचा आपला निर्णय मागे घ्यावा ही विनंती.

लिखाण अगदी मनापासुन आवडले.. जर तुम्ही एखाद्या पुस्तकाचा अनुवाद करत नसाल तर संदर्भ द्यायची गरज नाही... पण दिलेत तर ज्यांना ह्या विषयाची आवड आहे त्यांना बरीच माहिती मिळु शकते असे मला वाटते.. ब्लॉगवर लिहीलतं तरी हे प्रश्न तिथेही उपस्थित होऊ शकतातच ना..? मग मिपावर न लिहीण्याचा निर्णय घेण्याचे कारण कळाले नाही...

In reply to by पिलीयन रायडर

सहमत आहे संदर्भ दिल्याने ज्याला इच्छा आहे तो वाचू शकेल मला इम्रान खान ची फार वर्षापूर्वी मुलाखत आठवली त्याची प्रो तालिबानी म्हणून हेटाळणी केली आत होती तेव्हा त्याने प्रत्युत्तर देतांना सांगितले इतिहास चाळून पहा , अफगाणी हे त्यांच्या प्रदेशात अजेय आहेत मुघल सोडा पण ज्या इस्ट इंडिया कंपनी व ब्रिटन ने अर्ध्या जगावर राज्य केले त्यांच्या इतिहासात त्यांचे सर्वात जास्त सैनिक व अधिकारी अफगाणिस्तानात मारल्या गेले. त्यातून इंग्रजांनी बोध घेऊन अफगाण सारखा मोक्याचा प्रदेश काबीज करण्याचा मोह सोडून दिला पुढे रशियाने व आता अमेरिकेने हीच घोडचूक केली आहे त्याला पाकिस्तान ने साथ दिली आहे तेव्हा त्यांचे घातक परिणाम आपणास भोगावे लागणार आहेत आता इतक्या वर्षांनी पराजित अमेरिकन सैन्य माघार घेतांना पाहून व पाकिस्तान पाकिस्तानी तालिबानच्या तडाख्यात सापडले पाहून खात्री झाली

काका, मि वल्लीशी १००% सहमत आहे,आपण मिपावर लिखाण अवश्य करावे,(निदान माझ्यासारख्या असंख्य वाचनमात्रांसाठी). आपला निर्णय मागे घ्यावा ही विनंती.

प्रसाद१९७१ 05/09/2014 - 16:20
जयंत साहेब, दोन तासापूर्वीच दुसर्‍या बाफ वरच्या प्रतिक्रियेत मी मिपा वर कोणाचे लेख मुद्दाम वाचतो लिहीले होते. तुम्ही मिपा वर टाकत जा लेख जरी तुमच्या ब्लॉग वर ओरिजिनल असले तरी. ब्लॉग वर जावुन वाचन होइल असे वाटत नाही. संदर्भ पुस्तकांची नावे नाही दिलीत तरी काही बिघडत नाही. आणि अश्या लेखांची संदर्भ सुची द्यायची तर शाळेची TextBook पण त्यात include करायला लागतील. डॉ खरे आणि जयंत कुलकर्णी ह्या लेखकांच्या लेखातुन बरीच नविन माहीती मिळते आणि ते ती छान पद्धतीने लिहीतात म्हणुन वाचतोच वाचतो. http://misalpav.com/comment/609353#comment-609353

विनोद१८ 05/09/2014 - 16:44
आपण इतके मनावर घेउ नका व प्रतिसाद्कर्त्यांनी देखील संदर्भ देण्याचा आग्रह करु नये असे वाटते. या अशा आग्रहामुळे मिपाकर या इतक्या सुंदर व कसदार लिखाणाला मुकण्याची शक्यता दिसते. श्री. जयंत कुलकर्णी म्हणालेच आहेत की 'ज्यांना फक्त मराठीमधेच वाचण्यास आवडते त्यांच्यासाठी व स्वतःसाठी लिहावे हे उत्तम.... ' जर असे संदर्भ दिले नाहीत तर काय फरक पडतो ??? श्री. जयंत कुलकर्णी यांनी आपला निर्णय फिरवावा अशी नम्र विनंती.

जयंतराव - मी मिपावर सदस्य बनण्याअगोदरपासून तुमचे लेखन वाचतोय. दर वेळी तुमचा नवा लेख दिसल्यावर अधाशासारखा वाचून काढतो. तुमच्यापासूनच प्रेरणा घेऊन मी वसाहत ते महाबलाढ्य राष्ट्र ही लेखमालिका अन काठमांडू ते कंदहार.. हा लेख लिहिला होता. मध्यंतरी एका परिचितांनी तो वाचला अन लगेच मला फोन करून विचारले अरे तू त्या अपहरण झालेल्या विमानात होता का? लेखाच्या शेवटी तळटिपेत एवढे स्पष्टपणे लिहूनसुद्धा त्यांनी नेमके तेवढेच वाचले नव्हते. माझ्या निरिक्षणाप्रमाणे बहुतांश वाचक संदर्भयादी वाचत नसतात. मी स्वतः कुठल्याही पुस्तकाच्या शेवटी दिलेली संदर्भयादी काळजीपूर्वक वाचल्याचे स्मरत नाही. या प्रकारचे लेखन करताना त्या विषयाच्या अभ्यासासाठी किती कष्ट करावे लागतात हे मी चांगलेच जाणून आहे. जवळजवळ दोन वर्षांपासून निवांत वेळ न भेटल्यामूळे माझी लेखमालिका अर्धवट पडली आहे अन ती अर्धवट असल्याने दुसरे काही लिहिणे मला पटत नाही म्हणून लेखनही थांबले आहे (माझ्याखेरीज इतर कुणी ही गोष्ट लक्षात घेत नसेल याबाबत खात्री आहे) :smile: .

पैसा 05/09/2014 - 18:21
कथा थरारक आहे. पुढचा भाग लौकर लिहा कुलकर्णीसाहेब! तुमचा लेख म्हणून आरामात वाचण्यासाठी इथे आले तर लेखाबरोबर काही वेगळंच वाचायला मिळालं. हे जे तुम्ही लिहिताय ते इतिहासाचं अभ्यासक्रमासाठीचं पुस्तक नव्हे. जास्त ललित प्रकारातलं आहे. जेव्हा पूर्ण इतिहासावर आधारित लिहिता, तेव्हा लिखाणाच्या शेवट तुम्ही संदर्भ देताच. प्यारे१ म्हणाला तो प्रकार मला चांगला आठवतो आहे आणि त्या लेखातच तुम्ही श्रेय उल्लेख करूनही तो दुर्दैवी प्रकार घडला होता. तशा प्रकाराच्या मागे दुसरेही काही उद्देश बरेचदा असतात असं तेव्हा मी तुम्हाला बोलले होते. तुम्ही मिपासंन्यास घेत नाही आहात हे मला माहिती आहे. तुमच्या भावना आनी विचारप्रक्रियाही लक्षात आली आहे, पण हे जरूर पूर्ण करा अशी विनंती करते. हा काही सही न सही अनुवाद नाही तर त्या प्रसंगाची कथा सांगत आहात त्यामुळे त्यासाठी आवश्यक त्या औपचारिकता अगदी काटेकोरपणे पाळल्या गेल्या पाहिजेत असे मला वाटत नाही.

कंजूस 05/09/2014 - 18:43
इतिहासावर आधारित लेखन करतांना फारच तारेवरची कसरत करावी लागते आणि काही घटनांचे स्पष्टीकरण करावे लागते. वसंत कानेटकरांनी त्यांच्या नाटकांच्या प्रस्तावनेत ते केले आहे .जयंतरावांचा निर्णय बरोबर आहे .दुसरा सोपा उपाय म्हणजे पुस्तक परीक्षण. इतिहास लिहिणे याहून कठीण असते. पुष्टी असल्याशिवाय एक वाक्यही लिहिता मांडता येत नाही. रंजक इतिहास लिहिणे आणखी कठीण. याचे उत्तम उदाहरण विल्यम डर्लींपल याची दोन पुस्तके 'दी लास्ट मुघल' आणि 'व्हाइट मुघलस'

प्रास 07/09/2014 - 17:04
या आणि अशा विषयांवरचं तुमचं लिखाण तुम्ही मिपावर करणार नसल्याचा निर्णय घेतला असल्यास तो बदला असं सांगण्यारा मी कोण? तरी याबद्दल चार शब्द लिहू इच्छितो. शोधून वाचून खूप वेगवेगळी माहिती मिळू शकते पण ती माहिती तिथे आहे किंवा त्या माहितीचा असा काही विषय आहे हेच अनेकांना माहिती नसतं. मग अशांचं काय? तुम्ही तुमच्या वाचनाने, अभ्यासाने असे विषय धुंडाळून त्यावर नाट्यमय काही लिहित असलात तर त्यातून जिज्ञासा जागृत होऊन एखाद्याला जास्तीच्या, पुढच्या अभ्यासाची गोडी लागली तर तेच तुमच्या लेखनाचे महत्त्व मानले जावे. बाकी निर्णय तुमच्यावर सोडतोय.... अफगाणिस्थान...... च्या पुढील भागाच्या प्रतिक्षेत....

नमस्कार ! आपणा सर्वांचे म्हणणे पटले व अतिवास यांनी सूचविल्याप्रमाणे मी संदर्भ लेखमालिकेच्या शेवटी देईन. म्हणजे अगदी संदर्भ नाही तरी काही साहित्याचा उल्लेख मात्र जरुर करेन...जे मी करणारच होतो....मागील वेळी सुद्धा हेच झाले होते. लोक्स वाटच बघत नाहीत... आणि मला लिहा हे सांगण्याचा अधिकार आपणा सर्वांचा आहेच तो मी नाकारीत नाही.....आता डोक्यातून विषय मागे पडला आहे....थोडा वेळ द्या..मग लिहिण्यास सुरवात करतो.. जयंत कुलकर्णी....

कंजूस 16/06/2015 - 09:32
इतिहास एक उकरून काढायची वस्तू आहे. आम्ही चिचुंद्रीसारखे ( =एक उंदरासारखा प्राणी,डोळे नसतात केवळ तिक्ष्ण वासावर खाद्य शोधत फिरतो. आता चिचुंद्री नामशेष झाली असेल परंतू साहित्यात अजरामर आहे हे आमचे भाग्य आहे -"Taming The Shrew-Shakspere ) साहित्याच्या शोधात असतो. लेखक महाशय पुन्हा मनावर घेतील का माहित नाही परंतू आताच लिहायला घेतलेली गुजरात पर्यटन मालिका तरी पूर्ण करतील अशी आशा करतो. जामनगरपर्यंत आलो आहोत.

श्री कंजूस, गुजरात प्रवास वर्णन करायचे ठरविले होते पण प्रवास वर्णन लिहिणे फारच अवघड असते हे लक्षात आल्यामुळे त्यावाटेस परत जाणे नाही. म्हणजे लिहू शकतो आपण पण लिहिल्यावर यात काय विशेष आहे असे वाटत रहाते.... माझा प्रॉब्लेम लक्षात आला असेल. हं....पण अफगाणिस्थानचे वेगळे आहे. ही मालिका मला अजुनही पूर्ण करायची आहे.....आणि करेन....

In reply to by जयंत कुलकर्णी

विनोद१८ 16/06/2015 - 16:18
ही मालिका मला अजुनही पूर्ण करायची आहे.....आणि करेन....
या तुमच्या घोषणेबद्दल मनापासुन आनंद व्यक्त करतो व धन्यवाद देतो.

सुबोध खरे 16/06/2015 - 10:27
जयंत राव, आपण इतिहासाबद्दल संदर्भ द्यायला पाहिजे सांगणार्या लोकांची मते मला पटत नाहीत. कारण मग तर मला वैद्यकीय बाबींवर काहीच लिहायला नको. कारण कुठलीच गोष्ट माझी स्वयंभू नाही. प्रत्येक गोष्टीला कुठल्यातरी पथ्य पुस्तकाचा किंवा नियतकालिकाचा संदर्भ आहेच. आणि इतकी वर्षे वाचलेले वैद्यकीय ज्ञान कुठून आले हे विचारले तर मला नाही वाटत बहुसंख्य( कि १००%) डॉक्टर हे सांगू शकतील कि ते कुठे वाचले. मग त्यांनी वैद्यकीय ज्ञानावर काही लेख लिहावेत. असो आपला हा लेख मी अगोदर वाचलेला नव्हता. आज तो अवर आला तेंव्हा पुढे काय याची उत्कंठा लागून राहिली आहे. राहिली गोष्ट कुणाच्याही ब्लॉग वर जाऊन वाचायचा माझ्यासारख्या लोकांना कंटाळा असतो. (कारण बरेच ब्लोग हे मी माझे आणि माझ्यासाठी असतात)आणि त्यातून आपल्याला हवा तो लेख शोधुन काढणे कठीण असते आणि तुमचा तेवढा धीरहि( patience) नसतो. तेंव्हा हि मालिका लवकरच लिहायला घ्या ( किंवा ब्लोग वर असेल तर इकडे डकवा) हि तुम्हाला प्रेमाची विनंती. जाता जाता-- काही लोकांनी माझ्या लेखनाला तुलनेत आपल्या पातळीपर्यंत आणले याचा मला अभिमान वाटतो( त्याबद्दल त्यांना धन्यवाद ). परंतु माझी तेवढी लायकी नाही असे मी नम्रपणे सुचवू इच्छितो. (मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी )

जॉनविक्क 07/06/2019 - 17:21
तसा संबंध नाही परंतु उगाच अक्षय कुमार यांचा केसरी चित्रपट आठवला. अतिशय उत्सुकतावर्धित वळणावर हा भाग लेखक महोदयांनी संपवला आहे. हॅट्स ऑफ !
लेखनविषय:
लेखनप्रकार
अफगाणिस्थान.......... ब्रिटिशांचे यशस्वी माघार घेतलेले सैन्य.....एकांडा डॉ. ब्रायडॉन. Simple, Free Image and File Hosting at MediaFire जलालाबादच्या ब्रिटिश तळावर राकट चेहऱ्याच्या कर्नल डेनीने सगळ्यात उंच इमारतीवरुन आपली दुर्बिण समोरच्या वैराण प्रदेशावर रोखली व तो प्रदेश काळजीपुर्वक न्याहाळला. दुरवर दिसत असलेल्या डोंगरापर्यंत त्याला काहीच हालचाल दिसली नाही. त्याने एक सुस्कारा सोडला.

ब्रह्मांड

मराठे ·

स्पंदना 05/09/2014 - 03:50
अनुवाद आवडला. कधी वाचला नव्हता मुळ लेख आजवर. मुख्यतः या लेखाला कोणत्याही धर्माचा पेहराव नाही हे विशेष आवडल.

आयुर्हित 05/09/2014 - 13:12
"जेव्हा जेव्हा तू दुसर्‍या जीवाला त्रास दिलास तो तू स्वतः स्वतःलाच देत होतास. तू आजवर जितक्या लोकांना मदतीच हात दिलास ती मदत तू स्वतःलाच करत होतास." अँडी वेर यांच्या "अ‍ॅन एग" या लेखाचा सुंदर अनुवाद. मनापासुन धन्यवाद.

भिंगरी 05/09/2014 - 14:49
"जेव्हा जेव्हा तू दुसर्‍या जीवाला त्रास दिलास तो तू स्वतः स्वतःलाच देत होतास. तू आजवर जितक्या लोकांना मदतीच हात दिलास ती मदत तू स्वतःलाच करत होतास." या एका वाक्यातूनच बोध घेण्यासारखे खुप काही आहे.

आदूबाळ 05/09/2014 - 18:20
जबरीच आवडलं.
"मग ह्या सगळ्यला काय अर्थ आहे?" तू त्रासून विचारलंस
इथून पुढे कथा फिलॉसॉफिकल न करता नारायण धारप / रत्नाकर मतकरीही करता आली असती.

सखी 05/09/2014 - 21:25
आवडला अनुवाद. अण्ड एक प्रकारचं... ब्रह्माण्ड! हे भारीच :)

स्पंदना 05/09/2014 - 03:50
अनुवाद आवडला. कधी वाचला नव्हता मुळ लेख आजवर. मुख्यतः या लेखाला कोणत्याही धर्माचा पेहराव नाही हे विशेष आवडल.

आयुर्हित 05/09/2014 - 13:12
"जेव्हा जेव्हा तू दुसर्‍या जीवाला त्रास दिलास तो तू स्वतः स्वतःलाच देत होतास. तू आजवर जितक्या लोकांना मदतीच हात दिलास ती मदत तू स्वतःलाच करत होतास." अँडी वेर यांच्या "अ‍ॅन एग" या लेखाचा सुंदर अनुवाद. मनापासुन धन्यवाद.

भिंगरी 05/09/2014 - 14:49
"जेव्हा जेव्हा तू दुसर्‍या जीवाला त्रास दिलास तो तू स्वतः स्वतःलाच देत होतास. तू आजवर जितक्या लोकांना मदतीच हात दिलास ती मदत तू स्वतःलाच करत होतास." या एका वाक्यातूनच बोध घेण्यासारखे खुप काही आहे.

आदूबाळ 05/09/2014 - 18:20
जबरीच आवडलं.
"मग ह्या सगळ्यला काय अर्थ आहे?" तू त्रासून विचारलंस
इथून पुढे कथा फिलॉसॉफिकल न करता नारायण धारप / रत्नाकर मतकरीही करता आली असती.

सखी 05/09/2014 - 21:25
आवडला अनुवाद. अण्ड एक प्रकारचं... ब्रह्माण्ड! हे भारीच :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
शहरांत रोज होणार्‍या हजारो अपघातांसारखच त्या गाडीचा अपघात झाला. बहुतांश अपघातांप्रमाणेच इथेही चालवणार्‍याचीच चूक होती आणि त्याचाच मृत्यु. त्याच्या मागे बायको आणि दोन मुलं. नशिबाने ती वाचली. अ‍ॅम्बुलंस आली, आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण काही उपयोग झाला नाही. शरीर छिन्नविछिन्न झालेलं होतं, मेला ते एका अर्थी बरंच झालं. आणि मग तू मला भेटलास. "काय.. काय झालं? कुठे आहे?, भेदरून जाऊन तू विचारलंस. "तू मेला आहेस" मी शांतपणे सांगितलं, उगाच शब्दांना सोन्याचा मुलामा देण्यात काय अर्थ होता? "माझ्या समोर तो ट्रक अचानकच आला... मी कचकाऊन ब्रेक मारला..." "हो" मी म्हणालो. "मी ..