मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोग~याचा गजरा .....

अविनाशकुलकर्णी ·

रवीराज 09/09/2014 - 12:07
काय तो मोगरा आहा...काय त्याचा गंध... पार मनाला करुन टाकतो धुंद. आणि हे सरदार कुठे त्यांची बुद्धि होते बंद.... काय म्हणावे यांच्या अरसिक पणाला...मनाला?

In reply to by रवीराज

प्रणित 09/09/2014 - 16:04
तरीच....सरदार गुडघी असतात ते उगीच नाही. आणि हे सरदार कुठे त्यांची बुद्धि होते बंद...
जोक्स पोस्ट केल्यास खबरदार! Jul 24, 2014, 01.37AM IST म. टा. प्रतिनिधी, नागपूर फेसबुक, व्हॉट्सअॅप आदी सोशल नेटवर्किंग साईट्सवर शीख समुदायांबाबत जोक्स पोस्ट करण्यात येतात. त्यामुळे या समुदायाच्या भावना दुखवल्या जातात. यापुढे अशाप्रकारचे जोक्स पोस्ट केल्यास संबंधिताला पोलिस कोठडीची हवा खावी लागणार आहे. याबाबतचे आदेश गुन्हे शाखेने दिले आहेत. तक्रार केल्यास कारवाई करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. नागपूर शीख संगतचे संयोजक बलबीरसिंह रेणू यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त के. के. पाठक यांची भेट घेतली. जोक्स, कमेंट्सच्या माध्यमातून शीख समुदायाच्या भावना दुखावल्या जात असल्याबाबत रेणू यांनी पाठक यांचे लक्ष वेधले. रेणू यांनी पाठक यांना निवेदनातून कारवाईची मागणी केली. शीख समुदाय सत्यनिष्ठा, धाडस व त्यागाचे प्रतीक आहे, असेही रेणू यांनी पाठक यांना सांगितले. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड विधान व आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी रेणू यांनी केली. पोलिस आयुक्तांनी तत्काळ गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त नीलेश राऊत यांनी परिपत्रक काढले. त्यानुसार शीख समुदायाच्या भावना दुखावल्या जातील, असे जोक्स किंवा पोस्ट टाकल्याची तक्रार पोलिसांकडे आल्यास कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/jokes-on-sikhs/articleshow/38939224.cms

In reply to by रवीराज

आणि हे सरदार कुठे त्यांची बुद्धि होते बंद....
मा़झ्या आयुष्यात जेवढे सरदारजी मित्र आहेत ते सर्व अतिशय रसिक, बुद्धिमान आणि कर्तबगार आहेत. कुठल्या कर्मदरिद्री माणसानी सरदारजींवर जोक करायची प्रथा सुरु केली तो महामुर्ख असणारे. बाकी तुम्हाला सरदारजी टॅक्सीवाला, १०० रुपये आणि सरदारजींवर जोक करणार्‍यांची गोष्ट ठाऊक असेलचं.

In reply to by विजुभाऊ

टवाळ कार्टा 09/09/2014 - 14:16
भारतातील कोणत्या संस्कुतीत स्त्रीभ्रुणहत्या होत नाही? किंवा मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागत नव्हता/लागत नाही???

अनुभव आणि अनुभव कथन दोन्ही खासच आहे. फक्त... >>>> मस्त ३ मोग~याचे गजरे खरेदी केले.. ३ मोगर्‍याचे नाही तर.... 'मोगर्‍याचे ३ गजरे खरेदी केले.' असे वाक्य हवे.

सविता००१ 09/09/2014 - 14:53
आमच्या कुलदैवताची पूजा करण्यासाठी आई-वडील, भाउ आणि मी गेलो होतो. १० वर्षे झाली असतील. तेव्हा तिथल्या गुरुजींनी आईला आणि मला पूजेला बसणार तर गजरा किंवा फुलं केसात का माळली नाहीत असं विचारलं होतं. आम्ही पहिल्यांदाच तिकडे गेलो होतो. रीतिरिवाज फारसे माहित नव्हते तिथल्या देवळांमधले. तर स्वतः गुरुजींनी त्यांच्या मुलीला पाठवून गजरे मागवून घेतले, ते आम्हाला घालायला लावले आणि मग पूजा केली आईबाबांनी.

मदनबाण 09/09/2014 - 15:21
लेखाचे बदलेले शिषेक, लेखातला आधीचा गायब झालेला भाग... या वरुन अकु परत त्यांच्या मूळ पदावर येत आहेत असे म्हणण्यास हरकत नसावी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

तिमा 11/09/2014 - 16:52
मोगर्‍याचे गजरे लिहिताना तुम्ही 'मोग~याचे गजरे' असं लिहून त्यांना कोमेजवून टाकले आहे.

रवीराज 09/09/2014 - 12:07
काय तो मोगरा आहा...काय त्याचा गंध... पार मनाला करुन टाकतो धुंद. आणि हे सरदार कुठे त्यांची बुद्धि होते बंद.... काय म्हणावे यांच्या अरसिक पणाला...मनाला?

In reply to by रवीराज

प्रणित 09/09/2014 - 16:04
तरीच....सरदार गुडघी असतात ते उगीच नाही. आणि हे सरदार कुठे त्यांची बुद्धि होते बंद...
जोक्स पोस्ट केल्यास खबरदार! Jul 24, 2014, 01.37AM IST म. टा. प्रतिनिधी, नागपूर फेसबुक, व्हॉट्सअॅप आदी सोशल नेटवर्किंग साईट्सवर शीख समुदायांबाबत जोक्स पोस्ट करण्यात येतात. त्यामुळे या समुदायाच्या भावना दुखवल्या जातात. यापुढे अशाप्रकारचे जोक्स पोस्ट केल्यास संबंधिताला पोलिस कोठडीची हवा खावी लागणार आहे. याबाबतचे आदेश गुन्हे शाखेने दिले आहेत. तक्रार केल्यास कारवाई करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. नागपूर शीख संगतचे संयोजक बलबीरसिंह रेणू यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त के. के. पाठक यांची भेट घेतली. जोक्स, कमेंट्सच्या माध्यमातून शीख समुदायाच्या भावना दुखावल्या जात असल्याबाबत रेणू यांनी पाठक यांचे लक्ष वेधले. रेणू यांनी पाठक यांना निवेदनातून कारवाईची मागणी केली. शीख समुदाय सत्यनिष्ठा, धाडस व त्यागाचे प्रतीक आहे, असेही रेणू यांनी पाठक यांना सांगितले. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड विधान व आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी रेणू यांनी केली. पोलिस आयुक्तांनी तत्काळ गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त नीलेश राऊत यांनी परिपत्रक काढले. त्यानुसार शीख समुदायाच्या भावना दुखावल्या जातील, असे जोक्स किंवा पोस्ट टाकल्याची तक्रार पोलिसांकडे आल्यास कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/jokes-on-sikhs/articleshow/38939224.cms

In reply to by रवीराज

आणि हे सरदार कुठे त्यांची बुद्धि होते बंद....
मा़झ्या आयुष्यात जेवढे सरदारजी मित्र आहेत ते सर्व अतिशय रसिक, बुद्धिमान आणि कर्तबगार आहेत. कुठल्या कर्मदरिद्री माणसानी सरदारजींवर जोक करायची प्रथा सुरु केली तो महामुर्ख असणारे. बाकी तुम्हाला सरदारजी टॅक्सीवाला, १०० रुपये आणि सरदारजींवर जोक करणार्‍यांची गोष्ट ठाऊक असेलचं.

In reply to by विजुभाऊ

टवाळ कार्टा 09/09/2014 - 14:16
भारतातील कोणत्या संस्कुतीत स्त्रीभ्रुणहत्या होत नाही? किंवा मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागत नव्हता/लागत नाही???

अनुभव आणि अनुभव कथन दोन्ही खासच आहे. फक्त... >>>> मस्त ३ मोग~याचे गजरे खरेदी केले.. ३ मोगर्‍याचे नाही तर.... 'मोगर्‍याचे ३ गजरे खरेदी केले.' असे वाक्य हवे.

सविता००१ 09/09/2014 - 14:53
आमच्या कुलदैवताची पूजा करण्यासाठी आई-वडील, भाउ आणि मी गेलो होतो. १० वर्षे झाली असतील. तेव्हा तिथल्या गुरुजींनी आईला आणि मला पूजेला बसणार तर गजरा किंवा फुलं केसात का माळली नाहीत असं विचारलं होतं. आम्ही पहिल्यांदाच तिकडे गेलो होतो. रीतिरिवाज फारसे माहित नव्हते तिथल्या देवळांमधले. तर स्वतः गुरुजींनी त्यांच्या मुलीला पाठवून गजरे मागवून घेतले, ते आम्हाला घालायला लावले आणि मग पूजा केली आईबाबांनी.

मदनबाण 09/09/2014 - 15:21
लेखाचे बदलेले शिषेक, लेखातला आधीचा गायब झालेला भाग... या वरुन अकु परत त्यांच्या मूळ पदावर येत आहेत असे म्हणण्यास हरकत नसावी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

तिमा 11/09/2014 - 16:52
मोगर्‍याचे गजरे लिहिताना तुम्ही 'मोग~याचे गजरे' असं लिहून त्यांना कोमेजवून टाकले आहे.
लेखनविषय:
गोष्ट जुनी आहे लुधियाना ला "हीरो मॅजेस्टिक लिमिटेड" नावाची सायकल..

गणपती गेले (एकदाचे) गावाला !

सवंगडी ·

In reply to by इनिगोय

सवंगडी 09/09/2014 - 08:45
नवरात्री वर बंदी आली न राव … मागच्या तोरनाच्या मिरवणुकीत मारामाऱ्या केल्या पोट्ट्यांनी. … अन तेव्हा टाईम नसल.आचार संहिता ( इंग्रजीत इमर्जन्शी ) लागायची हाय उद्या पासून.

In reply to by सवंगडी

डांबरट 09/09/2014 - 09:01
तुमचे लेखन पाहून वाटते, तुम्ही पुण्याचे नाही. तसेच आम्हा पुणेकरांना घाबरता हे पण बरे झाले. अन्यथा तुमचेही विसर्जन झाले असते. आणि हो ते महाराष्ट्र बँकेबद्दल आणि त्यांच्या सेवाभावी स्टाफ बद्दल काही बोलू नये. ते आपणास पैसे देण्यास बांधील नाहीत. पाहिजे असल्यास तुमच्या विंचू गाडीला (तुमच्या स्कोर्पिओ ला ) लोन मिळेल.

प्रसाद१९७१ 09/09/2014 - 18:27
सुटका झाली. आता माझा वर्षातला सर्वात आवडता पंधरवडा येणार. ना कोणाकडे बारसे, ना मुंजी, लग्ने. मिरवणुक नाही, डॉल्बी नाही. सगळीकडे कशी शांतता.

पैसा 09/09/2014 - 19:08
इतकं थोडक्यात का लिहिलय भौ? तो बिचारा बाप्पा कंटाळून गेला असेल. केव्हा एकदा घरी जातो असं झालं असणार त्याला.

In reply to by पैसा

सवंगडी 09/09/2014 - 20:29
पैसा, अहो पोटापान्याच पन बघव लागतंय. जगाचा न्याय हाये ,"जोवरी पैसा तोवरी बैसा"! आनी पहिल्यांदीच असं लिव्हल. म्हन्ल आवडतंय नाय आवडत. पन तुमच्या म्हणण्याने बर वाटलं.

In reply to by तिमा

सवंगडी 09/09/2014 - 21:50
आव्ह जे काय आसल ते आसल जाळायचे काम नाही… ! तसाही इथे कोन खरे (तीमा)तीर मारणारे आय डी बाळगून हायेत? लैच त्रास व्हत आसल तर admin साहेब हायेत त्यांना इचारा की.

In reply to by सूड

सवंगडी 09/09/2014 - 22:56
का घेता हो सूड ? नाचलो नाय व्हो. पण फ्लेक्स वर नाव अन फोटू यायचा म्हंजी कायतरी करायला लागतच. अन कोरडा दिस व्हता. आज श्रम परिहार का काय म्हणत्यात तो झाला.

In reply to by इनिगोय

सवंगडी 09/09/2014 - 08:45
नवरात्री वर बंदी आली न राव … मागच्या तोरनाच्या मिरवणुकीत मारामाऱ्या केल्या पोट्ट्यांनी. … अन तेव्हा टाईम नसल.आचार संहिता ( इंग्रजीत इमर्जन्शी ) लागायची हाय उद्या पासून.

In reply to by सवंगडी

डांबरट 09/09/2014 - 09:01
तुमचे लेखन पाहून वाटते, तुम्ही पुण्याचे नाही. तसेच आम्हा पुणेकरांना घाबरता हे पण बरे झाले. अन्यथा तुमचेही विसर्जन झाले असते. आणि हो ते महाराष्ट्र बँकेबद्दल आणि त्यांच्या सेवाभावी स्टाफ बद्दल काही बोलू नये. ते आपणास पैसे देण्यास बांधील नाहीत. पाहिजे असल्यास तुमच्या विंचू गाडीला (तुमच्या स्कोर्पिओ ला ) लोन मिळेल.

प्रसाद१९७१ 09/09/2014 - 18:27
सुटका झाली. आता माझा वर्षातला सर्वात आवडता पंधरवडा येणार. ना कोणाकडे बारसे, ना मुंजी, लग्ने. मिरवणुक नाही, डॉल्बी नाही. सगळीकडे कशी शांतता.

पैसा 09/09/2014 - 19:08
इतकं थोडक्यात का लिहिलय भौ? तो बिचारा बाप्पा कंटाळून गेला असेल. केव्हा एकदा घरी जातो असं झालं असणार त्याला.

In reply to by पैसा

सवंगडी 09/09/2014 - 20:29
पैसा, अहो पोटापान्याच पन बघव लागतंय. जगाचा न्याय हाये ,"जोवरी पैसा तोवरी बैसा"! आनी पहिल्यांदीच असं लिव्हल. म्हन्ल आवडतंय नाय आवडत. पन तुमच्या म्हणण्याने बर वाटलं.

In reply to by तिमा

सवंगडी 09/09/2014 - 21:50
आव्ह जे काय आसल ते आसल जाळायचे काम नाही… ! तसाही इथे कोन खरे (तीमा)तीर मारणारे आय डी बाळगून हायेत? लैच त्रास व्हत आसल तर admin साहेब हायेत त्यांना इचारा की.

In reply to by सूड

सवंगडी 09/09/2014 - 22:56
का घेता हो सूड ? नाचलो नाय व्हो. पण फ्लेक्स वर नाव अन फोटू यायचा म्हंजी कायतरी करायला लागतच. अन कोरडा दिस व्हता. आज श्रम परिहार का काय म्हणत्यात तो झाला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गणपती गेले (एकदाचे) गावाला ! गणेशोत्सव संपला न भो एकदाचा. व्हय असंच म्हणायची यळ व्हो पुणेकरांना याचा लै च राग येईन. पन तेचं काय मी मनाव घेत न्हाय. पन आज कसं सकाळ सकाळ शांत वाटतय. गेले धा दिस लई जाम झालं व्हत. या धा दिसात आमच्छ्या मंडळानी लई कामं केले. लोकांकडून लई पावत्या फाडल्या. पुण्याचे लोक लई डेंजर बरका… पैशे देताच न्हाईत. (महाराष्ट्र ब्यांक कॉलनी मध्ये पैसा माघायची टाप न्हाय आमची) पन केले जमा २ एक लाख. हा पन खर्च पन केला बरका. काल संध्याकाळ पासून राती २ वाजेपथूर एक ढोल ताशा पथक अन्ह्ल. तेन्ल्हाच अर्धा लाख गेले. नेक्ष्ट इअर साठी पैशे नको का ?

बिनडोक बनियान आणि मार्मीक मदिरा !

मारवा ·

सवंगडी 09/09/2014 - 09:17
ओ… काय लिव्हलंय तुमी ! बरका अब्यास तुमचा. पण वाचायला तरास कि हो… मधी मधी जागा सोडा कि राव. मदिरे बरोबर भारी लागतो.

आनन्दा 09/09/2014 - 10:58
ह्म्म.. मला वाटते हा फंडामेंटल फरक आहे. बनियान ची खरेदी किमान ब्रँड सिलेक्शन महिला वर्गच करत असावा. जसे की बायको नवर्‍याला सांगत असेल, तू की नेहमी अमूल माचोच घालत जा, म्हणजे मला चोरांची भीती नाही, वगैरे. वगैरेचा अर्थ वाचकांनी समजून घ्यावा. :) त्यामुळे त्या सार्‍या जाहिराती पण बायकांच्या सिरीयलसाऱख्याच आहेत. मदिरेचे याउलट अहे, त्यामुळे सारी क्रीएटिव्हिटी त्यामध्ये दिसते.

मदनबाण 09/09/2014 - 12:01
जबराट ! ;) मी जेव्हाजेव्हा बनियान म्हणेन तेव्हा तेव्हा तुम्ही मनातल्या मनात समजुन घेत चला की यात हे देखील इन्क्ल्युड आहे. अच्छा बाय डिफॉल्ट काय ! ;) राजपाल यादव कर्तव्यात कसुर न करता अगोदर विचारतो रुपा फ़्रंटलाइन पहना है ? अगर आपने रुपा फ़्रंटलाइन पहना है तो फिर रुपा क्या पेहेनेगी ? अशी टवाळ वाक्ये आमच्या मित्र मंडळीत होत. ;) ये तो बडा टॉइंग है. सना खान सना खान सना खान... ;) काय कपडे सॉलिड्ड धुतले आहेत ! ;) जाता जाता :- काही काळा पूर्वी मला वाटतं एका मदिरा कंपनीची प्रिमियम अ‍ॅपल जूस ची जाहिरात आली होती त्यात एक गच्च उरोजाची ललना दाखवण्यात आली, ग्लासचा एक घोट घेतल्यावर ललनेची वस्त्रे कमी होत जातात... पण वादग्रस्त झाल्याने ती बंद करण्यात आली. मला वाटतं {नक्की नाही} रमेश देव यांच्या मुलानी ती बनवलेली जाहिरात होती. कोणी जमल्यास यावर अधिक "प्रकाश" पाडावा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

In reply to by टवाळ कार्टा

मदनबाण 09/09/2014 - 13:20
कोणितरी पहिल्यांदीच वापरला का हा शब्द नाही. गच्च /ट्च्च असे शब्द प्रयोग आधीही झाले आहेत. बाकी गंजीफ़्रॉक च्या आणि डिफॉल्टच्या जाहिरातीत स्त्रीयांचे काय काम असते ते अजुन मला कळलेले नाही ! म्हणे वस्त्रे पुरुषांची आणि त्याच्या जाहिरातीत स्त्रीया लागतातच ! जाता जाता :- वरच्या प्रतिसादात ज्या अ‍ॅपल ज्यूसच्या जाहिरातीचा उल्लेख केला होता ती जाहिरात सापडली !( AC Black Apple Juice ad }मला वाटतं... साल २००० च्या आधीची असावी ही जाहिरात. http://www.indiantvads.com/banned-tv-ads/ac-black-banned-ad-apple-juice.html

गवि 09/09/2014 - 13:26
छान.. यात इम्पिरियल ब्लू जाहिरातमालिका राहिली का ? गझल्सच्या पार्श्वसंगीतावर पुरुषी मनाचे अफलातून दर्शन.. हलकेफुलके.

In reply to by गवि

वाचताना इम्पिरियल ब्लू शोधत होतो. मदिरेच्या जाहिराती या विषयावर लिहिताना त्या जाहिरात मालिकेचा उल्लेख असलाच पाहिजे. पैजारबुवा,

सुहास.. 09/09/2014 - 16:35
सुपर्ब !! अवांतर : तुझा लेख आणि व्याकरणात इतक्या चुका ? जॉनी वॉकरचा प्रभाव की काय ;)

hemants.gokhale 10/09/2014 - 13:59
आशिच एक जाहिरात स्मिर्नोफ चि पन होति, स्मिर्नोफ च्या बातलिमधुन लोकान्कदे पाहिल्यावर मनस्स ऐवजि वेगवेग्ले प्रनि दिसतात. हिरो स्वताला पहातो तेत्य्यत्याला स्वताचे प्रतिबिम्बा पन प्रान्याचे दिसते. मस्त जाहिरत होति.

सवंगडी 09/09/2014 - 09:17
ओ… काय लिव्हलंय तुमी ! बरका अब्यास तुमचा. पण वाचायला तरास कि हो… मधी मधी जागा सोडा कि राव. मदिरे बरोबर भारी लागतो.

आनन्दा 09/09/2014 - 10:58
ह्म्म.. मला वाटते हा फंडामेंटल फरक आहे. बनियान ची खरेदी किमान ब्रँड सिलेक्शन महिला वर्गच करत असावा. जसे की बायको नवर्‍याला सांगत असेल, तू की नेहमी अमूल माचोच घालत जा, म्हणजे मला चोरांची भीती नाही, वगैरे. वगैरेचा अर्थ वाचकांनी समजून घ्यावा. :) त्यामुळे त्या सार्‍या जाहिराती पण बायकांच्या सिरीयलसाऱख्याच आहेत. मदिरेचे याउलट अहे, त्यामुळे सारी क्रीएटिव्हिटी त्यामध्ये दिसते.

मदनबाण 09/09/2014 - 12:01
जबराट ! ;) मी जेव्हाजेव्हा बनियान म्हणेन तेव्हा तेव्हा तुम्ही मनातल्या मनात समजुन घेत चला की यात हे देखील इन्क्ल्युड आहे. अच्छा बाय डिफॉल्ट काय ! ;) राजपाल यादव कर्तव्यात कसुर न करता अगोदर विचारतो रुपा फ़्रंटलाइन पहना है ? अगर आपने रुपा फ़्रंटलाइन पहना है तो फिर रुपा क्या पेहेनेगी ? अशी टवाळ वाक्ये आमच्या मित्र मंडळीत होत. ;) ये तो बडा टॉइंग है. सना खान सना खान सना खान... ;) काय कपडे सॉलिड्ड धुतले आहेत ! ;) जाता जाता :- काही काळा पूर्वी मला वाटतं एका मदिरा कंपनीची प्रिमियम अ‍ॅपल जूस ची जाहिरात आली होती त्यात एक गच्च उरोजाची ललना दाखवण्यात आली, ग्लासचा एक घोट घेतल्यावर ललनेची वस्त्रे कमी होत जातात... पण वादग्रस्त झाल्याने ती बंद करण्यात आली. मला वाटतं {नक्की नाही} रमेश देव यांच्या मुलानी ती बनवलेली जाहिरात होती. कोणी जमल्यास यावर अधिक "प्रकाश" पाडावा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

In reply to by टवाळ कार्टा

मदनबाण 09/09/2014 - 13:20
कोणितरी पहिल्यांदीच वापरला का हा शब्द नाही. गच्च /ट्च्च असे शब्द प्रयोग आधीही झाले आहेत. बाकी गंजीफ़्रॉक च्या आणि डिफॉल्टच्या जाहिरातीत स्त्रीयांचे काय काम असते ते अजुन मला कळलेले नाही ! म्हणे वस्त्रे पुरुषांची आणि त्याच्या जाहिरातीत स्त्रीया लागतातच ! जाता जाता :- वरच्या प्रतिसादात ज्या अ‍ॅपल ज्यूसच्या जाहिरातीचा उल्लेख केला होता ती जाहिरात सापडली !( AC Black Apple Juice ad }मला वाटतं... साल २००० च्या आधीची असावी ही जाहिरात. http://www.indiantvads.com/banned-tv-ads/ac-black-banned-ad-apple-juice.html

गवि 09/09/2014 - 13:26
छान.. यात इम्पिरियल ब्लू जाहिरातमालिका राहिली का ? गझल्सच्या पार्श्वसंगीतावर पुरुषी मनाचे अफलातून दर्शन.. हलकेफुलके.

In reply to by गवि

वाचताना इम्पिरियल ब्लू शोधत होतो. मदिरेच्या जाहिराती या विषयावर लिहिताना त्या जाहिरात मालिकेचा उल्लेख असलाच पाहिजे. पैजारबुवा,

सुहास.. 09/09/2014 - 16:35
सुपर्ब !! अवांतर : तुझा लेख आणि व्याकरणात इतक्या चुका ? जॉनी वॉकरचा प्रभाव की काय ;)

hemants.gokhale 10/09/2014 - 13:59
आशिच एक जाहिरात स्मिर्नोफ चि पन होति, स्मिर्नोफ च्या बातलिमधुन लोकान्कदे पाहिल्यावर मनस्स ऐवजि वेगवेग्ले प्रनि दिसतात. हिरो स्वताला पहातो तेत्य्यत्याला स्वताचे प्रतिबिम्बा पन प्रान्याचे दिसते. मस्त जाहिरत होति.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बिइंग इडीयट मला इडीयट बॉक्स फ़ार आवडतो. मी बटाटा कोच ही आहे त्यामुळे तंगड्या वर करुन सतत बॉक्स बघत बसतो. सारख खात ही असतो (डीप्रेस्ड माणसं सारखी विनाकारण काही ना काही तोंडात टाकतच असतात त्याला स्ट्रेस इटींग अस कायतरी म्हणतात ) माझ वजन वाढतयं केस पांढरे होताहेत मात्र पगार काही केल्या वाढत नाहीये. सर्वच हातातुन निसटल्यासारख वाटतय. पुर्वीसारख पोरीं ना इम्प्रेस करणं जमतच नाहीये. आणि सर्वात महत्वाच म्हणजे इम्प्रेस करण्याची तृष्णा च कमी कमी होत चाललीय हो हल्ली. हे म्हणजे खुप च झालय. हल्ली माझी आवडती मालिका होणार सुन मी ह्या घरची देखील मला अपील होत नाहीये.

मिरवणूक

धन्या ·

प्यारे१ 09/09/2014 - 01:22
एकोणीस फेब्रुवारी, जयंती (तिथीप्रमाणे) चौदा एप्रिल, गणेशस्थापना ते अनंत चतुर्दशी (तारखेप्रमाणे), घटस्थापना ते दसरा (तारखेप्रमाणे), सहा डिसेंबर, पंचवीस डिसेंबर, एकतीस डिसेंबर, रोज पहाटे ५, दु. १२, दु. ४, सं. ७, रा. ९. अधेमधे श्रमपरिहार, लग्न, वाढदिवस, यात्रा इ.इ.

खटपट्या 09/09/2014 - 02:07
बस एवढीच मिळाली ? शोध घेतल्यास अजून सापडतील उदा. - लाल लाल पेप्सी कोला, पोरी पायजेल का तुला. (प्रतिसाद उडविल्या जाणार नाही अशी आशा करतो)

In reply to by खटपट्या

धन्या 09/09/2014 - 12:16
बस एवढीच मिळाली ?
ही गाणी प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. गणेशोत्सवाचा मुळ उद्देश केव्हाच बाजूला पडला आहे. ईश्वरपूजेच्या संकल्पनेत अभिप्रेत असलेले पावित्र्य, मांगल्य, शांतता फेकून दिले आहे लोकांनी. असे उत्सव हे केवळ निमित्त आहेत, धिंगाणा घालण्यासाठी. जरा बारकाईने पाहिले तर अशा जयंत्या, मयंत्या आणि उत्सवांमध्ये रस्त्यांवर धिंगाणा घालणारे हे एकतर श्रमजीवी वर्गातील तरुण आहेत किंवा अशा श्रमजीवी वर्गातील युवावस्थेतील मुलं आहेत. शहराल्या विद्रुप करणार्‍या चौकाचौकातील फ्लेक्स बोर्डांवर यांचेच छोटे मोठे फोटो असतात. हा असा दिशाहीन वर्ग आहे ज्याला आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. कुणातरी राजकारण्याने हाताशी धरलेली ही मेंढरं आहेत. निवडणुकांच्या दिवसांमध्ये त्याने पाजलेल्या बीयरला आणि खाऊ घातलेल्या चिकन आणि मटणाला जागून शहरभर घसा फाटेपर्यंत झिंदाबादच्या घोषणा देत पेट्रोल जाळत फीरणारी. तो वळवेल त्या दिशेला वळणारी. पूर्वी मी वृत्तपत्रांमधील दुचाक्यांच्या अपघातांच्या आणि त्यातील जिवीतहानीच्या बातम्यांनी व्यथित होत असे. म्हणून अशा बातम्यांचा जरा सखोल अभ्यास करायला सुरुवात केली. अशा बातम्यांमध्ये असणारा वयोगटातील दुचाकीचालक कसे गाडया चालवतात याकडे लक्ष देऊ लागलो. निष्कर्श हा होता, त्या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा बेदरकारपणा हा एक घटक होता. त्यांना रहदारीच्या नियमांशी, रस्त्याच्या वेगमर्यादेशी, स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षीततेशी काही घेणं-देणं नाही. त्यांच्या भाषेच्या व्याकरणात "आ**ल्या" हे संबोधन आहे. जयंत्या, मयंत्या आणि उत्सवांमध्ये धिंगाणा घालणारा आणि दुचाकींवरुन मोठया वाहनांखाली जाणारा वर्ग वेगळा नाही.

In reply to by धन्या

प्रसाद१९७१ 09/09/2014 - 13:07
हा असा दिशाहीन वर्ग आहे ज्याला आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. कुणातरी राजकारण्याने हाताशी धरलेली ही मेंढरं आहेत>>>>>>>>> उगाच ह्या लोकांना Victim असल्यासारखे वागवू नका. ही मेंढरे वगैरे काही नाहीत, ह्यांना माहीती आहे ते काय करत आहेत ते आणि दुसर्‍यांना ( दुसरे म्हणजे फ्लॅट मधे रहाणारे आणि नोकरी करणारे नालायक )त्रास होतो हेही माहीती आहे. हा त्रास जाणुन बुजुन देण्यात येतो. राजकारणी लोकांकडुन चांगली किम्मत वसूल पण करुन घेतात ही मेंढरे.

In reply to by धन्या

विटेकर 09/09/2014 - 13:28
तुमच्या प्रतिसादातच त्याचे उत्तर आहे.
राजकारण्याने हाताशी धरलेली ही मेंढरं
मी या निष्कर्षापर्यन्त आता आलो आहे की , या देशाच्या दुरावस्थेला हे हरामखोर राजकारणी जबाबदार आहेत. ज्या ज्या क्षेत्रात त्यांची नजर गेली , ते ते क्षेत्र त्यांनी नासवले. यांना निवडणूकीच्यावेळी टपोरीगिरी करायला / दारु आणि पैसा वाटायला हे तरुण लागतात. आनि मग त्यांना पोसणे आले. हे नालायक अशा पिढ्याच्या पिढ्या नासवतात. हे मेले ( रां-चे लवकर मरत पण नाहीत ),की त्यांची पोरे/ पोरी/ पुतणे / भाचे तेच काम नेटाने पुढे सुरु ठेवतात. दारु आनि चिकन द्यायचे आणि विनासायास आपले काम काढून घ्यायचे ! याला उपाय एकच, तुम्ही -आम्ही मतदान करुन या नालायकांना हाकलून देणे. त्याची सुरुवात या लोकसभेच्यावेळी झाली. हेच स्पिरिट कायम ठेवले तर हळू हळूच पण परिस्थिती सुधारेल. काही काळ दगडापेक्षा वीट मऊ अशी स्थिती राहील पण आपण नेट लावला तर झक्कत जागेवर येतील. ज्या दिवशी आपण खरोखर काम केले तरच लोक निवडून देतात अन्यथा तुरंगात जावे लागते हे त्यांना एकदा कळले की मिरवणूकीतीलाच काय एकूण सार्वजनिक जीवनातील हा हिडीसपणा थांबेल.

In reply to by धन्या

जरा बारकाईने पाहिले तर अशा जयंत्या, मयंत्या आणि उत्सवांमध्ये रस्त्यांवर धिंगाणा घालणारे हे एकतर श्रमजीवी वर्गातील तरुण आहेत किंवा अशा श्रमजीवी वर्गातील युवावस्थेतील मुलं आहेत. शहराल्या विद्रुप करणार्‍या चौकाचौकातील फ्लेक्स बोर्डांवर यांचेच छोटे मोठे फोटो असतात. अमळ generalization होते आहे असे वाटत नाही का ? लक्ष्मि रोड वरील विसर्जन मिरवणुकी मधील सहभागी लोकांचा वर्ण कदाचित उजळ असेल किंवा कपड्यांचा पोत वेगळा असेल पण धीगान्याच प्रदर्शन करण्याची आसुरी वृत्ती तीच असते . हि वृत्ती एका विशिष्ट वर्गापुर्ती मर्यादित नाही तर दुर्दैवाने आपल्या पूर्ण समाजात आहे . आमच्या उच्चभ्रू वैगेरे समजल्या जाणाऱ्या सोसायटी मध्ये या वर्षी याच वृत्ती ने याच गाण्यावर धिंगाणा घातला होता . बाकी लेखाच्या (?) आशयाशी सहमत

In reply to by धन्या

बॅटमॅन 09/09/2014 - 15:22
गणेशोत्सवाचा मूळ उद्देश वगैरे लोक म्हणतात तेव्हा एक विचारावेसे वाटते- कुठला गणेशोत्सव? टिळकांनी सुरू केला तो उत्सव सामाजिक-राजकीय उद्देशाने. भक्ती इ. ला मेन स्थान त्यात नव्हते, ते आपलं उपचारापुरतं. त्या दृष्टीने पाहिले तर सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश सामाजिक-राजकीय समीकरणांशी एकदम निगडित आहे आणि आजही तो बरकरार इ. आहे. तस्मात भक्ती इ.इ. पाहिले तर आजच नाही, ती सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्या गेला तेव्हाच वारली असे म्हणावे लागेल.

In reply to by बॅटमॅन

सूड 09/09/2014 - 15:46
>>भक्ती इ.इ. पाहिले तर आजच नाही, ती सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्या गेला तेव्हाच वारली असे म्हणावे लागेल. सहमत !! :)

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 09/09/2014 - 15:51
>>>> सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश सामाजिक-राजकीय समीकरणांशी एकदम निगडित आहे आणि आजही तो बरकरार इ. आहे. राजकीय अपप्रवृत्ती आणि भपका टाळला तर बरोबर आहे.

हिन्दून्चे सण हे फक्त दुसर्याना त्रास देण्यासाठी बनले आहेत. कोणता सण अपवाद आहे ? पूर्वी गुढिपाडवा हा शान्त्पणे घरी साजरा केला जाणारा सण होता. सध्या सकाळच्या वेळी प्रभातफेर्या काढून त्याचा सुद्धा चुतडा केला आहे. काही संस्कृती रक्षकाना हे पटणार नाही. पण त्रास जसा विसर्जन मिरवणूकीचा होतो तेव्हढाच या प्रभात फेर्‍यांचा सुद्धा होतो.. सगळिकडे सवंगपणा वाढत चालला आहे हेच खरे.. विसर्जनामध्ये श्रमजीवी असतील तर गुढीपाडव्याच्या प्रभात फेर्‍यांमध्ये बुद्धीजीवी.. एकन्दर काय तर पातळी तीच असते....

विटेकर 09/09/2014 - 12:41
तुम्हाला हिन्दू नववर्षाची सकाळची प्रभातफेरी खटकते आणि ३१ डिसें. च्या रात्री दारु पिऊन चालणार धांगडधिंगा चालतो का ? आणि "चुतडा" म्हणजे काय ? प्रभात फेरीमध्ये दारु पिऊन वरची गाणी गात कोणी हिडीस नाचत का? की टिका केली की बुद्धीजीवी काही बोलणार नाहीत असे तुम्हाला वाटते ? तुमचा नेमका प्रोब्लेम काय आहे ? विषय कोणत्या धर्माला टार्गेट केले आहे हा नसून टिका करताना काही सारासार विवेक आहे कि नाही हा प्रश्न आहे.

वरील गाण्यांची लिरिक्स शोधण्याचा प्रयत्न केला पण बर्‍याचशा लिन्क ऑफीसात बॅन आहेत ... (मला जर आयटी टीम ने ह्या प्रकरणात त्रॅक केले तर धन्या ती तुझी जबाबदारी अन मग तुझी काही खैर नाही *diablo* ) बर इथे लिरिक्स द्या ना लेको , मिपावर पण जरा नाचुन घेवुयात *dance4*

मी प्रवृत्ती बद्दल बोलत आहे... ठाण्यामध्ये या... रस्त्यावरील वाहतुकीचा झालेला बट्ट्याबोळ पहायला मिळेल.. भले प्रभात फेर्‍यांमध्ये दारु पिउन नाचत नसले तरी मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांचे आविर्भाव पहा.. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की सगळ्या प्रकारात संकृतीच्या नावे धांगड्धिन्गा घालणे चालु आहे.. मग ते ३१ डिसेंबर असो नाही तर विसर्जन असो..

In reply to by विक्रान्त कुलकर्णी

काळा पहाड 09/09/2014 - 17:00
भले प्रभात फेर्‍यांमध्ये दारु पिउन नाचत नसले तरी मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांचे आविर्भाव पहा
माझ्या अंदाजाने प्रभातफेरी फक्त आर एस एस ची असते. त्यातले तरूण आविर्भाव वगैरे करतात असं मला वाटत नाही. बाकीच्या प्रभात फेर्‍या असल्या तर मला माहीती नाही.

शिद 09/09/2014 - 14:13
डॉल्बीच्या दणदणाटाने ३ गणेशभक्तांचा मृत्यू गेल्या दहीहंडिला ठाण्यामध्ये एका गोविंदाला डॉल्बीच्या तालावर नाचताना हृद्यविकाराचा तिव्र झटका येऊन प्राण गमवावे लागले होते. :(

In reply to by प्रभाकर पेठकर

सस्नेह 09/09/2014 - 15:42
आनंद कसला ? ही तर झिंग, बेहोशी, मस्ती...! देव अन नैतिकता याच नव्हे तर माणुसकी, सहानुभूती, दया यासुद्धा संवेदना यांच्या बोथट झाल्या आहेत. हा कसला समाज आपण घडवतो आहोत ? तरुणाईच्या या मानसिकतेला फक्त राजकारणीच जबाबदार आहेत का ? मिरवणुकांमध्ये नाचणारे तर समाजाच्या सर्व थरांमधले लोक दिसतात. पण बीभत्स गाणी अन नृत्ये करणारे मात्र आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरातली तरुण मुले दिसतात. प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात ही कीड शिरली आहे. मला वाटतं , ही कीड कशी आहे त्याची वर्णने अन त्यावर चर्चा करण्यापेक्षा ती कशी काढता येईल यावर या माध्यमातून चर्चा व्हावी. यासाठी मला सुचलेले उपाय १)मिरवणुकामध्ये लावण्यात येणाऱ्या गाण्यांवर सामाजिक व धार्मिक संस्थांचे नियंत्रण असावे. २)मिरवणुका ठरलेल्या वेळेतच संपवण्यावर भर द्यावा. त्यानंतर संपल्यास आर्थिक बोजा आकारावा. ३)मुळात एका गल्लीत एकाच गणपती ही संकल्पना रूढ व्हावी. आणखी कुणाला काही सुचत असल्यास लिहावे.

In reply to by सस्नेह

काळा पहाड 09/09/2014 - 17:06
१)मिरवणुकामध्ये लावण्यात येणाऱ्या गाण्यांवर सामाजिक व धार्मिक संस्थांचे नियंत्रण असावे. २)मिरवणुका ठरलेल्या वेळेतच संपवण्यावर भर द्यावा. त्यानंतर संपल्यास आर्थिक बोजा आकारावा. ३)मुळात एका गल्लीत एकाच गणपती ही संकल्पना रूढ व्हावी.
१. न्यायालयाने पाच थराच्या वर मनाई लावताच आव्हाड गुरूजी न्यायालयाच्या नावे कसे प्रेमळ स्वरात बोलत होते ते तुम्ही पाहिलंच असेल. २. हे जर सांगितलं तर स्व. ठाकरेंचे ज्येष्ठ चिरंजीव कसं "हिंदुंच्या सणावर बंधनं आणतायत" ची कॅसेट लावतात ते आपण पाहिलंच असेल. ३. असं जर काही सांगितलं तर दादा (धरण फेम) यांच्या कार्यकर्त्यांना "वसुली" करण्यावर बंधनं येणार नाहीत काय? तस्मात, राजकारण्यांना गाडा.. सगळं सुरळीत होईल.

अमळ generalization होते आहे असे वाटत नाही का ? लक्ष्मि रोड वरील विसर्जन मिरवणुकी मधील सहभागी लोकांचा वर्ण कदाचित उजळ असेल किंवा कपड्यांचा पोत वेगळा असेल पण धीगान्याच प्रदर्शन करण्याची आसुरी वृत्ती तीच असते . हि वृत्ती एका विशिष्ट वर्गापुर्ती मर्यादित नाही तर दुर्दैवाने आपल्या पूर्ण समाजात आहे . आमच्या उच्चभ्रू वैगेरे समजल्या जाणाऱ्या सोसायटी मध्ये या वर्षी याच वृत्ती ने याच गाण्यावर धिंगाणा घातला होता . एकदम मान्य....

काळा पहाड 09/09/2014 - 16:55
गेल्या दहीहंडिला ठाण्यामध्ये एका गोविंदाला डॉल्बीच्या तालावर नाचताना हृद्यविकाराचा तिव्र झटका येऊन प्राण गमवावे लागले होते. Sad
नाही, मला अजिबात दु:ख झालं नाही. सगळे डॉल्बी वाले असेच "जावेत" ही देवाकडे प्रार्थना.

In reply to by काळा पहाड

प्यारे१ 09/09/2014 - 17:41
डॉल्बी वाल्याला नाही अ‍ॅटॅक आला. डान्स करणार्‍या (दहीहंडीवाल्या) गोविंदाला आला. त्या आधी त्यानं किती टाकलेली, किती खा पी केलेलं त्याचा उल्लेख नाही बरं का! डॉल्बी मुळं अ‍ॅटॅक आला, दहीहंडीच्या डॉल्बीमुळं आला की डॉल्बी हे केवळ निमित्त झालं? एखाद्या लग्नात डॉल्बी लावली असती आणि तिथं कार्यकर्ता गेला असता तर अ‍ॅटॅक आला नसता असं काही नसावं. डॉल्बी वाईटच पण बाकी ३६४ दिवस काय करतात हे लोक पण त्याबरोबर महत्त्वाचं आहे की! अर्थात त्याबरोबरच दहीहंडीच्या वाढत्या थरांच्या पेक्षा लोकांच्या वाढत्या हव्यासाची काळजी जास्त वाटते आहे.

In reply to by प्यारे१

काळा पहाड 09/09/2014 - 17:52
तेच ते. डॉल्बी लावणारा मस्त झोपला असेल घरी जावून सीडी लावल्यानंतर. हे नाचणारे अडाणढेंगे जे डॉल्बीवर नाचत होते, त्यांना म्हणतोय मी डॉल्बीवाले. बाकी आता ईंटर्व्ह्यु घेतो त्या मध्ये पब्लिक ला विचारणार आहे एक्स्ट्रा क्युरिक्युलर अ‍ॅक्टीव्हिटीज बद्दल. जर एखादा म्हणाला गणपती आणि तत्सम गोष्टीमध्ये भाग घेण्याची आवड आहे/होती, तर सरळ दरवाजा.

In reply to by काळा पहाड

कपिलमुनी 10/09/2014 - 16:50
आणि सर्वांना एकाच पारड्यात तोलण्याची चुकीची भूमिका ! उमेदवाराचे खासगी आयुष्य आणि कार्यालयीन आयुष्य याची गल्लत होते आहे .

In reply to by कपिलमुनी

काळा पहाड 10/09/2014 - 17:09
उमेदवाराचे खासगी आयुष्य आणि कार्यालयीन आयुष्य याची गल्लत होते आहे .
तशाच, धर्म आणि राज्य या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नकोत का? जेव्हा ढोलताशा वाजवून लोकांच्या शांततेवर अतिक्रमण केलं जातं तेव्हा "खाजगी आयुष्य" आणि "सार्वजनिक व्यवहार" हे वेगवेगळे ठेवण्याबद्दल का ऐकून घेतलं जात नाही? धर्म हा तुमच्या चार भिंतींच्या आत हे सुशिक्षित जगाचं सूत्र असताना केवळ तुमच्या ध्वनीप्रदूषणाला विरोध केली तर मतं जातात म्हणूनच राजकीय संरक्षण आहे ना? आणि लोकांनी असा आरडा ओरडा करणार्‍या लोकांचा निषेध कसा करायचा? शांतता-प्रदूषण नावाची काही गोष्टच नसते ना! तेव्हा या आरडा ओरडीत शांतता हवी असणार्‍या माणसाचा आवाज कसा ऐकू जाणार? जरा विचारा लक्ष्मीरोड वर रहाणार्‍या लोकांच्या काय भावना आहेत गणेशोत्सवाबद्दल ते (टीपः मी तिथे नव्हे तर खूपच शांत भागात रहातो, पण मला त्यांची वेदना समजू शकते). शांततेचा अधिकार हा खरं तर नागरिकांच्या मूळ हक्कांपैकी एक असायला हवा होता, नव्हे, जर त्या काळी डॉल्बी असत्या तर तो घटनेतही समाविष्ट केला गेला असता. जो उमेदवार लोकांच्या शांततेच्या अधिकारावर गदा आणतो, तो उद्या ऑफिसमध्ये लोकांच्या इतर हक्कांवर गदा आणणार नाही, कशावरून?

निखळानंद 09/09/2014 - 17:27
९ पैकी ४ गाणी मला ओळखीची आहेत.. म्हणजे मी पास म्हणायचा ना ? ती emoticons कशी टाकतात ते अजून मला कळलं नाहीये. कोणी मदत करेल काय ? पास होण्यातला आनंद चेह-यावर दिसायला हवा ना..

In reply to by काउबॉय

आसिफ 10/09/2014 - 02:18
पोरी जरा जपून दांडा धर, याची चाल यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी.. कान्हा वाजवी बासरी वरुन धापल्या सारखी वाटते. ~ आसिफ.

काउबॉय 10/09/2014 - 03:04
हा असा दिशाहीन वर्ग आहे ज्याला आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. पण मग त्यांनी काय करायला हवे ? दिशाहिनान्ना दिशा द्यायची जबाबदारी कोणाची त्यांचा वापर काराणारेंची की त्यांच्या त्रासाबद्दल गळा काढणारेंची ? दिशाहिनांची जबाबदारी उचलायला समर्थ व्यक्तीचे विचार ते नक्कीच टाळत नसावेत. पण आशा व्यक्ती त्रोटक आहेत हे खरे दुखणे न्हवे काय ?

In reply to by काउबॉय

काळा पहाड 10/09/2014 - 22:55
पण मग त्यांनी काय करायला हवे ? दिशाहिनान्ना दिशा द्यायची जबाबदारी कोणाची त्यांचा वापर काराणारेंची की त्यांच्या त्रासाबद्दल गळा काढणारेंची
अच्छा म्हणजे चोरी करणार्‍या व्यक्तीला सुधारण्याची जबाबदारी ज्याची चोरी केलीय त्याची असते तर !! खरंच न्यायालयांनी असे समर्पक निर्णय दिले तर किती खटले लवकरात लवकर निकालात निघतील !!!

In reply to by काळा पहाड

काउबॉय 11/09/2014 - 02:41
त्रास कोणाला होतआहे त्याने परिस्थिति सुधरण्यात सक्रिय सहभाग घेतला नसेल तर किमान अमुक तमुक बिघडवतो चा डंका का वाजवावा ? तो बिघड्वतोय तर आपण सुधारायला काय केले ? धागे काढले ?

प्यारे१ 09/09/2014 - 01:22
एकोणीस फेब्रुवारी, जयंती (तिथीप्रमाणे) चौदा एप्रिल, गणेशस्थापना ते अनंत चतुर्दशी (तारखेप्रमाणे), घटस्थापना ते दसरा (तारखेप्रमाणे), सहा डिसेंबर, पंचवीस डिसेंबर, एकतीस डिसेंबर, रोज पहाटे ५, दु. १२, दु. ४, सं. ७, रा. ९. अधेमधे श्रमपरिहार, लग्न, वाढदिवस, यात्रा इ.इ.

खटपट्या 09/09/2014 - 02:07
बस एवढीच मिळाली ? शोध घेतल्यास अजून सापडतील उदा. - लाल लाल पेप्सी कोला, पोरी पायजेल का तुला. (प्रतिसाद उडविल्या जाणार नाही अशी आशा करतो)

In reply to by खटपट्या

धन्या 09/09/2014 - 12:16
बस एवढीच मिळाली ?
ही गाणी प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. गणेशोत्सवाचा मुळ उद्देश केव्हाच बाजूला पडला आहे. ईश्वरपूजेच्या संकल्पनेत अभिप्रेत असलेले पावित्र्य, मांगल्य, शांतता फेकून दिले आहे लोकांनी. असे उत्सव हे केवळ निमित्त आहेत, धिंगाणा घालण्यासाठी. जरा बारकाईने पाहिले तर अशा जयंत्या, मयंत्या आणि उत्सवांमध्ये रस्त्यांवर धिंगाणा घालणारे हे एकतर श्रमजीवी वर्गातील तरुण आहेत किंवा अशा श्रमजीवी वर्गातील युवावस्थेतील मुलं आहेत. शहराल्या विद्रुप करणार्‍या चौकाचौकातील फ्लेक्स बोर्डांवर यांचेच छोटे मोठे फोटो असतात. हा असा दिशाहीन वर्ग आहे ज्याला आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. कुणातरी राजकारण्याने हाताशी धरलेली ही मेंढरं आहेत. निवडणुकांच्या दिवसांमध्ये त्याने पाजलेल्या बीयरला आणि खाऊ घातलेल्या चिकन आणि मटणाला जागून शहरभर घसा फाटेपर्यंत झिंदाबादच्या घोषणा देत पेट्रोल जाळत फीरणारी. तो वळवेल त्या दिशेला वळणारी. पूर्वी मी वृत्तपत्रांमधील दुचाक्यांच्या अपघातांच्या आणि त्यातील जिवीतहानीच्या बातम्यांनी व्यथित होत असे. म्हणून अशा बातम्यांचा जरा सखोल अभ्यास करायला सुरुवात केली. अशा बातम्यांमध्ये असणारा वयोगटातील दुचाकीचालक कसे गाडया चालवतात याकडे लक्ष देऊ लागलो. निष्कर्श हा होता, त्या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा बेदरकारपणा हा एक घटक होता. त्यांना रहदारीच्या नियमांशी, रस्त्याच्या वेगमर्यादेशी, स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षीततेशी काही घेणं-देणं नाही. त्यांच्या भाषेच्या व्याकरणात "आ**ल्या" हे संबोधन आहे. जयंत्या, मयंत्या आणि उत्सवांमध्ये धिंगाणा घालणारा आणि दुचाकींवरुन मोठया वाहनांखाली जाणारा वर्ग वेगळा नाही.

In reply to by धन्या

प्रसाद१९७१ 09/09/2014 - 13:07
हा असा दिशाहीन वर्ग आहे ज्याला आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. कुणातरी राजकारण्याने हाताशी धरलेली ही मेंढरं आहेत>>>>>>>>> उगाच ह्या लोकांना Victim असल्यासारखे वागवू नका. ही मेंढरे वगैरे काही नाहीत, ह्यांना माहीती आहे ते काय करत आहेत ते आणि दुसर्‍यांना ( दुसरे म्हणजे फ्लॅट मधे रहाणारे आणि नोकरी करणारे नालायक )त्रास होतो हेही माहीती आहे. हा त्रास जाणुन बुजुन देण्यात येतो. राजकारणी लोकांकडुन चांगली किम्मत वसूल पण करुन घेतात ही मेंढरे.

In reply to by धन्या

विटेकर 09/09/2014 - 13:28
तुमच्या प्रतिसादातच त्याचे उत्तर आहे.
राजकारण्याने हाताशी धरलेली ही मेंढरं
मी या निष्कर्षापर्यन्त आता आलो आहे की , या देशाच्या दुरावस्थेला हे हरामखोर राजकारणी जबाबदार आहेत. ज्या ज्या क्षेत्रात त्यांची नजर गेली , ते ते क्षेत्र त्यांनी नासवले. यांना निवडणूकीच्यावेळी टपोरीगिरी करायला / दारु आणि पैसा वाटायला हे तरुण लागतात. आनि मग त्यांना पोसणे आले. हे नालायक अशा पिढ्याच्या पिढ्या नासवतात. हे मेले ( रां-चे लवकर मरत पण नाहीत ),की त्यांची पोरे/ पोरी/ पुतणे / भाचे तेच काम नेटाने पुढे सुरु ठेवतात. दारु आनि चिकन द्यायचे आणि विनासायास आपले काम काढून घ्यायचे ! याला उपाय एकच, तुम्ही -आम्ही मतदान करुन या नालायकांना हाकलून देणे. त्याची सुरुवात या लोकसभेच्यावेळी झाली. हेच स्पिरिट कायम ठेवले तर हळू हळूच पण परिस्थिती सुधारेल. काही काळ दगडापेक्षा वीट मऊ अशी स्थिती राहील पण आपण नेट लावला तर झक्कत जागेवर येतील. ज्या दिवशी आपण खरोखर काम केले तरच लोक निवडून देतात अन्यथा तुरंगात जावे लागते हे त्यांना एकदा कळले की मिरवणूकीतीलाच काय एकूण सार्वजनिक जीवनातील हा हिडीसपणा थांबेल.

In reply to by धन्या

जरा बारकाईने पाहिले तर अशा जयंत्या, मयंत्या आणि उत्सवांमध्ये रस्त्यांवर धिंगाणा घालणारे हे एकतर श्रमजीवी वर्गातील तरुण आहेत किंवा अशा श्रमजीवी वर्गातील युवावस्थेतील मुलं आहेत. शहराल्या विद्रुप करणार्‍या चौकाचौकातील फ्लेक्स बोर्डांवर यांचेच छोटे मोठे फोटो असतात. अमळ generalization होते आहे असे वाटत नाही का ? लक्ष्मि रोड वरील विसर्जन मिरवणुकी मधील सहभागी लोकांचा वर्ण कदाचित उजळ असेल किंवा कपड्यांचा पोत वेगळा असेल पण धीगान्याच प्रदर्शन करण्याची आसुरी वृत्ती तीच असते . हि वृत्ती एका विशिष्ट वर्गापुर्ती मर्यादित नाही तर दुर्दैवाने आपल्या पूर्ण समाजात आहे . आमच्या उच्चभ्रू वैगेरे समजल्या जाणाऱ्या सोसायटी मध्ये या वर्षी याच वृत्ती ने याच गाण्यावर धिंगाणा घातला होता . बाकी लेखाच्या (?) आशयाशी सहमत

In reply to by धन्या

बॅटमॅन 09/09/2014 - 15:22
गणेशोत्सवाचा मूळ उद्देश वगैरे लोक म्हणतात तेव्हा एक विचारावेसे वाटते- कुठला गणेशोत्सव? टिळकांनी सुरू केला तो उत्सव सामाजिक-राजकीय उद्देशाने. भक्ती इ. ला मेन स्थान त्यात नव्हते, ते आपलं उपचारापुरतं. त्या दृष्टीने पाहिले तर सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश सामाजिक-राजकीय समीकरणांशी एकदम निगडित आहे आणि आजही तो बरकरार इ. आहे. तस्मात भक्ती इ.इ. पाहिले तर आजच नाही, ती सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्या गेला तेव्हाच वारली असे म्हणावे लागेल.

In reply to by बॅटमॅन

सूड 09/09/2014 - 15:46
>>भक्ती इ.इ. पाहिले तर आजच नाही, ती सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्या गेला तेव्हाच वारली असे म्हणावे लागेल. सहमत !! :)

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 09/09/2014 - 15:51
>>>> सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश सामाजिक-राजकीय समीकरणांशी एकदम निगडित आहे आणि आजही तो बरकरार इ. आहे. राजकीय अपप्रवृत्ती आणि भपका टाळला तर बरोबर आहे.

हिन्दून्चे सण हे फक्त दुसर्याना त्रास देण्यासाठी बनले आहेत. कोणता सण अपवाद आहे ? पूर्वी गुढिपाडवा हा शान्त्पणे घरी साजरा केला जाणारा सण होता. सध्या सकाळच्या वेळी प्रभातफेर्या काढून त्याचा सुद्धा चुतडा केला आहे. काही संस्कृती रक्षकाना हे पटणार नाही. पण त्रास जसा विसर्जन मिरवणूकीचा होतो तेव्हढाच या प्रभात फेर्‍यांचा सुद्धा होतो.. सगळिकडे सवंगपणा वाढत चालला आहे हेच खरे.. विसर्जनामध्ये श्रमजीवी असतील तर गुढीपाडव्याच्या प्रभात फेर्‍यांमध्ये बुद्धीजीवी.. एकन्दर काय तर पातळी तीच असते....

विटेकर 09/09/2014 - 12:41
तुम्हाला हिन्दू नववर्षाची सकाळची प्रभातफेरी खटकते आणि ३१ डिसें. च्या रात्री दारु पिऊन चालणार धांगडधिंगा चालतो का ? आणि "चुतडा" म्हणजे काय ? प्रभात फेरीमध्ये दारु पिऊन वरची गाणी गात कोणी हिडीस नाचत का? की टिका केली की बुद्धीजीवी काही बोलणार नाहीत असे तुम्हाला वाटते ? तुमचा नेमका प्रोब्लेम काय आहे ? विषय कोणत्या धर्माला टार्गेट केले आहे हा नसून टिका करताना काही सारासार विवेक आहे कि नाही हा प्रश्न आहे.

वरील गाण्यांची लिरिक्स शोधण्याचा प्रयत्न केला पण बर्‍याचशा लिन्क ऑफीसात बॅन आहेत ... (मला जर आयटी टीम ने ह्या प्रकरणात त्रॅक केले तर धन्या ती तुझी जबाबदारी अन मग तुझी काही खैर नाही *diablo* ) बर इथे लिरिक्स द्या ना लेको , मिपावर पण जरा नाचुन घेवुयात *dance4*

मी प्रवृत्ती बद्दल बोलत आहे... ठाण्यामध्ये या... रस्त्यावरील वाहतुकीचा झालेला बट्ट्याबोळ पहायला मिळेल.. भले प्रभात फेर्‍यांमध्ये दारु पिउन नाचत नसले तरी मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांचे आविर्भाव पहा.. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की सगळ्या प्रकारात संकृतीच्या नावे धांगड्धिन्गा घालणे चालु आहे.. मग ते ३१ डिसेंबर असो नाही तर विसर्जन असो..

In reply to by विक्रान्त कुलकर्णी

काळा पहाड 09/09/2014 - 17:00
भले प्रभात फेर्‍यांमध्ये दारु पिउन नाचत नसले तरी मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांचे आविर्भाव पहा
माझ्या अंदाजाने प्रभातफेरी फक्त आर एस एस ची असते. त्यातले तरूण आविर्भाव वगैरे करतात असं मला वाटत नाही. बाकीच्या प्रभात फेर्‍या असल्या तर मला माहीती नाही.

शिद 09/09/2014 - 14:13
डॉल्बीच्या दणदणाटाने ३ गणेशभक्तांचा मृत्यू गेल्या दहीहंडिला ठाण्यामध्ये एका गोविंदाला डॉल्बीच्या तालावर नाचताना हृद्यविकाराचा तिव्र झटका येऊन प्राण गमवावे लागले होते. :(

In reply to by प्रभाकर पेठकर

सस्नेह 09/09/2014 - 15:42
आनंद कसला ? ही तर झिंग, बेहोशी, मस्ती...! देव अन नैतिकता याच नव्हे तर माणुसकी, सहानुभूती, दया यासुद्धा संवेदना यांच्या बोथट झाल्या आहेत. हा कसला समाज आपण घडवतो आहोत ? तरुणाईच्या या मानसिकतेला फक्त राजकारणीच जबाबदार आहेत का ? मिरवणुकांमध्ये नाचणारे तर समाजाच्या सर्व थरांमधले लोक दिसतात. पण बीभत्स गाणी अन नृत्ये करणारे मात्र आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरातली तरुण मुले दिसतात. प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात ही कीड शिरली आहे. मला वाटतं , ही कीड कशी आहे त्याची वर्णने अन त्यावर चर्चा करण्यापेक्षा ती कशी काढता येईल यावर या माध्यमातून चर्चा व्हावी. यासाठी मला सुचलेले उपाय १)मिरवणुकामध्ये लावण्यात येणाऱ्या गाण्यांवर सामाजिक व धार्मिक संस्थांचे नियंत्रण असावे. २)मिरवणुका ठरलेल्या वेळेतच संपवण्यावर भर द्यावा. त्यानंतर संपल्यास आर्थिक बोजा आकारावा. ३)मुळात एका गल्लीत एकाच गणपती ही संकल्पना रूढ व्हावी. आणखी कुणाला काही सुचत असल्यास लिहावे.

In reply to by सस्नेह

काळा पहाड 09/09/2014 - 17:06
१)मिरवणुकामध्ये लावण्यात येणाऱ्या गाण्यांवर सामाजिक व धार्मिक संस्थांचे नियंत्रण असावे. २)मिरवणुका ठरलेल्या वेळेतच संपवण्यावर भर द्यावा. त्यानंतर संपल्यास आर्थिक बोजा आकारावा. ३)मुळात एका गल्लीत एकाच गणपती ही संकल्पना रूढ व्हावी.
१. न्यायालयाने पाच थराच्या वर मनाई लावताच आव्हाड गुरूजी न्यायालयाच्या नावे कसे प्रेमळ स्वरात बोलत होते ते तुम्ही पाहिलंच असेल. २. हे जर सांगितलं तर स्व. ठाकरेंचे ज्येष्ठ चिरंजीव कसं "हिंदुंच्या सणावर बंधनं आणतायत" ची कॅसेट लावतात ते आपण पाहिलंच असेल. ३. असं जर काही सांगितलं तर दादा (धरण फेम) यांच्या कार्यकर्त्यांना "वसुली" करण्यावर बंधनं येणार नाहीत काय? तस्मात, राजकारण्यांना गाडा.. सगळं सुरळीत होईल.

अमळ generalization होते आहे असे वाटत नाही का ? लक्ष्मि रोड वरील विसर्जन मिरवणुकी मधील सहभागी लोकांचा वर्ण कदाचित उजळ असेल किंवा कपड्यांचा पोत वेगळा असेल पण धीगान्याच प्रदर्शन करण्याची आसुरी वृत्ती तीच असते . हि वृत्ती एका विशिष्ट वर्गापुर्ती मर्यादित नाही तर दुर्दैवाने आपल्या पूर्ण समाजात आहे . आमच्या उच्चभ्रू वैगेरे समजल्या जाणाऱ्या सोसायटी मध्ये या वर्षी याच वृत्ती ने याच गाण्यावर धिंगाणा घातला होता . एकदम मान्य....

काळा पहाड 09/09/2014 - 16:55
गेल्या दहीहंडिला ठाण्यामध्ये एका गोविंदाला डॉल्बीच्या तालावर नाचताना हृद्यविकाराचा तिव्र झटका येऊन प्राण गमवावे लागले होते. Sad
नाही, मला अजिबात दु:ख झालं नाही. सगळे डॉल्बी वाले असेच "जावेत" ही देवाकडे प्रार्थना.

In reply to by काळा पहाड

प्यारे१ 09/09/2014 - 17:41
डॉल्बी वाल्याला नाही अ‍ॅटॅक आला. डान्स करणार्‍या (दहीहंडीवाल्या) गोविंदाला आला. त्या आधी त्यानं किती टाकलेली, किती खा पी केलेलं त्याचा उल्लेख नाही बरं का! डॉल्बी मुळं अ‍ॅटॅक आला, दहीहंडीच्या डॉल्बीमुळं आला की डॉल्बी हे केवळ निमित्त झालं? एखाद्या लग्नात डॉल्बी लावली असती आणि तिथं कार्यकर्ता गेला असता तर अ‍ॅटॅक आला नसता असं काही नसावं. डॉल्बी वाईटच पण बाकी ३६४ दिवस काय करतात हे लोक पण त्याबरोबर महत्त्वाचं आहे की! अर्थात त्याबरोबरच दहीहंडीच्या वाढत्या थरांच्या पेक्षा लोकांच्या वाढत्या हव्यासाची काळजी जास्त वाटते आहे.

In reply to by प्यारे१

काळा पहाड 09/09/2014 - 17:52
तेच ते. डॉल्बी लावणारा मस्त झोपला असेल घरी जावून सीडी लावल्यानंतर. हे नाचणारे अडाणढेंगे जे डॉल्बीवर नाचत होते, त्यांना म्हणतोय मी डॉल्बीवाले. बाकी आता ईंटर्व्ह्यु घेतो त्या मध्ये पब्लिक ला विचारणार आहे एक्स्ट्रा क्युरिक्युलर अ‍ॅक्टीव्हिटीज बद्दल. जर एखादा म्हणाला गणपती आणि तत्सम गोष्टीमध्ये भाग घेण्याची आवड आहे/होती, तर सरळ दरवाजा.

In reply to by काळा पहाड

कपिलमुनी 10/09/2014 - 16:50
आणि सर्वांना एकाच पारड्यात तोलण्याची चुकीची भूमिका ! उमेदवाराचे खासगी आयुष्य आणि कार्यालयीन आयुष्य याची गल्लत होते आहे .

In reply to by कपिलमुनी

काळा पहाड 10/09/2014 - 17:09
उमेदवाराचे खासगी आयुष्य आणि कार्यालयीन आयुष्य याची गल्लत होते आहे .
तशाच, धर्म आणि राज्य या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नकोत का? जेव्हा ढोलताशा वाजवून लोकांच्या शांततेवर अतिक्रमण केलं जातं तेव्हा "खाजगी आयुष्य" आणि "सार्वजनिक व्यवहार" हे वेगवेगळे ठेवण्याबद्दल का ऐकून घेतलं जात नाही? धर्म हा तुमच्या चार भिंतींच्या आत हे सुशिक्षित जगाचं सूत्र असताना केवळ तुमच्या ध्वनीप्रदूषणाला विरोध केली तर मतं जातात म्हणूनच राजकीय संरक्षण आहे ना? आणि लोकांनी असा आरडा ओरडा करणार्‍या लोकांचा निषेध कसा करायचा? शांतता-प्रदूषण नावाची काही गोष्टच नसते ना! तेव्हा या आरडा ओरडीत शांतता हवी असणार्‍या माणसाचा आवाज कसा ऐकू जाणार? जरा विचारा लक्ष्मीरोड वर रहाणार्‍या लोकांच्या काय भावना आहेत गणेशोत्सवाबद्दल ते (टीपः मी तिथे नव्हे तर खूपच शांत भागात रहातो, पण मला त्यांची वेदना समजू शकते). शांततेचा अधिकार हा खरं तर नागरिकांच्या मूळ हक्कांपैकी एक असायला हवा होता, नव्हे, जर त्या काळी डॉल्बी असत्या तर तो घटनेतही समाविष्ट केला गेला असता. जो उमेदवार लोकांच्या शांततेच्या अधिकारावर गदा आणतो, तो उद्या ऑफिसमध्ये लोकांच्या इतर हक्कांवर गदा आणणार नाही, कशावरून?

निखळानंद 09/09/2014 - 17:27
९ पैकी ४ गाणी मला ओळखीची आहेत.. म्हणजे मी पास म्हणायचा ना ? ती emoticons कशी टाकतात ते अजून मला कळलं नाहीये. कोणी मदत करेल काय ? पास होण्यातला आनंद चेह-यावर दिसायला हवा ना..

In reply to by काउबॉय

आसिफ 10/09/2014 - 02:18
पोरी जरा जपून दांडा धर, याची चाल यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी.. कान्हा वाजवी बासरी वरुन धापल्या सारखी वाटते. ~ आसिफ.

काउबॉय 10/09/2014 - 03:04
हा असा दिशाहीन वर्ग आहे ज्याला आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. पण मग त्यांनी काय करायला हवे ? दिशाहिनान्ना दिशा द्यायची जबाबदारी कोणाची त्यांचा वापर काराणारेंची की त्यांच्या त्रासाबद्दल गळा काढणारेंची ? दिशाहिनांची जबाबदारी उचलायला समर्थ व्यक्तीचे विचार ते नक्कीच टाळत नसावेत. पण आशा व्यक्ती त्रोटक आहेत हे खरे दुखणे न्हवे काय ?

In reply to by काउबॉय

काळा पहाड 10/09/2014 - 22:55
पण मग त्यांनी काय करायला हवे ? दिशाहिनान्ना दिशा द्यायची जबाबदारी कोणाची त्यांचा वापर काराणारेंची की त्यांच्या त्रासाबद्दल गळा काढणारेंची
अच्छा म्हणजे चोरी करणार्‍या व्यक्तीला सुधारण्याची जबाबदारी ज्याची चोरी केलीय त्याची असते तर !! खरंच न्यायालयांनी असे समर्पक निर्णय दिले तर किती खटले लवकरात लवकर निकालात निघतील !!!

In reply to by काळा पहाड

काउबॉय 11/09/2014 - 02:41
त्रास कोणाला होतआहे त्याने परिस्थिति सुधरण्यात सक्रिय सहभाग घेतला नसेल तर किमान अमुक तमुक बिघडवतो चा डंका का वाजवावा ? तो बिघड्वतोय तर आपण सुधारायला काय केले ? धागे काढले ?
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला, या प्रेमवेडीला या प्रेमवेडीला ही दुनिया पितळेची ही दुनिया पितळेची ही पोळी साजुक तुपातली, हीला लागलाय म्हावर्‍याचा वास तुज्या पिरतीचा इन्चू मला चावला जवा नविन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला अहो रात्री या आंटीची जवा घंटी मी वाजवली आता माझी सटकली... मला राग येतो.. गोल गोल चामडयाला दांडकं हे घासतंय

अनंतचतुर्दशी

प्रसाद गोडबोले ·

प्यारे१ 08/09/2014 - 19:19
___/\___ माऊली, माऊली... शिरसाष्टांग नमन. >>> सहजचि अनुर्वाच्य जालें । बोलतां न ये अगदी अगदी असंच झालंय लेख वाचून.

तिमा 08/09/2014 - 19:57
ज्यागणेशाचे स्वरुप जाणुनघेण्यासाठी ही मातीची मुर्ती स्थापिली , त्या गणेशाचे स्वरुप लक्षात आल्यावर ह्या मुर्तीची तरी काय गरज ? असे जर असेल तर दर वर्षी गणपती का बसवायचा ? पहिल्या वर्षीच ते स्वरुप जाणल्यावर पुढच्या वर्षी जरुर काय ? लेख वाचला व आवडला. पण आत्मज्ञान प्राप्त करायला हाच एक मार्ग आहे असे वाटत नाही.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन 09/09/2014 - 12:01
गणपती बसवण्याची सर्वांची गरज ही जेवण्याइतकी ष्ट्राँग असते का? नै म्हणजे तसं अ‍ॅझम्प्षन जाणवतंय.

खटपट्या 09/09/2014 - 05:26
थोडी अवांतर आणि ऐकीव माहिती गणपतीच्या दिवसात पेरण्या वगैरे झालेल्या असतात. शेतातील बरीच कामे उरकलेली असतात. शेतकऱ्यांकडे मोकळा वेळ भरपूर असतो. या मोकळ्या वेळात ते दारू/जुगार या सारख्या वाम मार्गाला लागू नयेत व त्यांनी भजन कीर्तनात वेळ व्यतीत करावा म्हणून घरगुती गणेश उत्सव चालू झाला. खरे खोटे देवाला माहिती.

In reply to by खटपट्या

आनन्दा 09/09/2014 - 12:24
असहमत. गणेशोत्सवाला उत्सवी स्वरूप टिळकांच्या काळात आले, त्यापूर्वी तो इतका मोठा उत्सव होता असे वाटत नाही. नपेक्षा काहीतरी ऐतिहासिक संदर्भ मिळालेच असते नाही का? पूर्वी २ दिवसांचा गणपती होता, असे माझे आपले मत आहे.

In reply to by पैसा

खटपट्या 14/09/2014 - 11:12
बरोबर, टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करायच्या आधी कोंकणात घरगुती गणेशोत्सव होताच कि. यात सर्वजण सर्वांच्या घरी आरतीला जातात. रोज एका घरात सर्व गावकरी मिळून भजन करतात. आणि हे शेकडो वर्षे चालले आहे.

इनिगोय 09/09/2014 - 08:47
अतिशय सुंदर लेख. गणेशोत्सवामधलं.. किंबहुना कोणत्याही उत्सवामधलं हे सत्त्व दुर्दैवाने आता नाहीसंच झालंय. @तिमा, झालेली ही जाणीव ताबडतोब, कायमसाठी स्थिर होतेच असं नाही, म्हणून तिचं पुनःपुन्हा स्मरण असं म्हणता येईल. आत्मज्ञान प्राप्त करायला हाच एक मार्ग नसला तरी हाही एक असू शकेलच.

In reply to by इनिगोय

प्यारे१ 09/09/2014 - 13:16
>>> @तिमा, झालेली ही जाणीव ताबडतोब, कायमसाठी स्थिर होतेच असं नाही, म्हणून तिचं पुनःपुन्हा स्मरण असं म्हणता येईल. आत्मज्ञान प्राप्त करायला हाच एक मार्ग नसला तरी हाही एक असू शकेलच. +१ हा एकच मार्ग आहे असं लेखात तरी कुठंही म्हटलेलं नाही असं माझं आकलन. आत्मा वा अरे, श्रोतव्यो मन्तव्यो निदीध्यासितव्यो... पुन्हा पुन्हा ऐकावं, मनन करावं, निदीध्यासन करत रहावं. स्मरण करत रहावं.ह्याचं कारण म्हणजे जाणीव पक्की लगेच होत नाही, झाली तरी इतर कारणांनी व्यक्तीचं अधःपतन होतं. अर्थात उपासना, भक्ती अथवा एकंदरच धर्म हा वैयक्तिक विषय आहे असं गृहीत धरुनच बोलतोय. त्याला उत्सवी स्वरुप (असण्याची गरज असलीच तर) उंबरठ्याबाहेर तर वैयक्तिक जीवनाशी जोड उंबरठ्याच्या आत असावी. भक्तीचं शास्त्र (त्याच्या अ‍ॅप्लिकेशन मेथड्स) समजून घेऊन त्याप्रमाणं उपासना केली की निश्चित जिथं न्यायचं तिथं नेऊन सोडते. एका मार्गाचं म्हणाल तर कुठल्याही एका अथवा एकाच वेळी अनेक मार्गांनी ध्येय गाठलं जावं. ध्येय पोचलं गेलं नाही तर उपयोग नाहीच असं नाही पण उपयोग कमी. असो! पुन्हा ते तेच लिहून ताजमहालाला विटा नकोत.

In reply to by विटेकर

प्यारे१ 09/09/2014 - 19:50
क्यारी फॉरवर्ड म्हणजे पुढच्या जन्माची निश्चिती! नको राव. किती वेळा जन्मा यावे कितीदा व्हावे फजित? आज रोख उद्या उधार असलं काही तर सांगावं म्हणून तसं 'कमी उपयोग' म्हणालो.

पैसा 09/09/2014 - 12:02
असं नेहमी लिहीत जा रे! फारच छान. मातीची मूर्ती मातीला परत करायची. आणि काय!

समीरसूर 09/09/2014 - 12:20
खूप आवडला. अगदी समोर सारे घडते आहे असे भासले. वाचून खूप छान वाटले. बाकी, मी कोण, माझा जन्म झाला नसता तर माझे अस्तित्व काय असते, अस्तित्व असते का, मी मेल्यानंतर माझे काय होणार, मी या पृथ्वीवर जगतो म्हणजे नेमके काय असे बरेच प्रश्न नेहमी पडतात मला. उत्तरे सापडत नाहीत हे ही खरे...असो. ती उत्तरे मिळण्यासाठी फार मोठे संचित लागते. मज पामराजवळ काय आहे हेच मला कळत नाही. ही इतकी गहन उत्तरे काय डोंबल मिळणार. :-)

In reply to by समीरसूर

काळा पहाड 09/09/2014 - 18:13
मी कोण
उर्जेचा एक छोटा भाग.
माझा जन्म झाला नसता तर माझे अस्तित्व काय असते
त्यानं फरक पडत नाही. उर्जेला स्वतःची जाणीव नसते. मानव शरीरात ही जाणीव असणे हा सुद्धा एक भ्रम आहे. तुम्ही एक मशीन आहात आणि तुम्हाला अशी जाणीव असणं म्हणजे तुमच्या मशीनमधले सेन्सर्स ठीक काम करतायत एवढंच.
अस्तित्व असते का, मी मेल्यानंतर माझे काय होणार
तुमचं आस्तित्व एक उर्जा म्हणून असतं. या उर्जेला स्वतःची जाणीव मेल्यानंतर नसते.
मी या पृथ्वीवर जगतो म्हणजे नेमके काय
अपघात. तुम्ही जगताय कारण तुम्ही अशा एका विश्वाचा भाग आहात जिथे जीवन (ज्याला खरं तर काहीच कार्यकारणभाव, उद्दिष्ट वगैरे नाहीये) आस्तित्वात असू शकतं. जर विश्वाचं एकही परिमाण उदा: प्लॅन्कचा स्थिरांक थोडाजरी वेगळा असता तरी तुम्हीच काय पण हे विश्व आस्तित्वात आलं नसतं. अर्थात अशी अनेक विश्वे आस्तित्वात असावीत ज्यात हा स्थिरांक वेगळा असणार आणि ते विश्व केऑटीक असेल ज्यात जीवन वाढू शकत नाही. थोडक्यात, तुमचं जीवन आणि तुमच्या आजूबाजूला चाललेलं सगळं हा अपघात आहे.

In reply to by काळा पहाड

विटेकर 10/09/2014 - 14:55
काहीही कळले नाही, पण या धाग्यावर नको चर्चा. फार सुन्दर धागा आहे हा... उगाच ठीगळ नको... लोकांनी बहुधा म्ह णू नच प्रतिसाद दिले नसावेत. (रच्याकने सध्या मिपावर सन्क्षी स्टाइल लिहायची फ्याशन आली आहे काय? )

In reply to by विटेकर

काळा पहाड 10/09/2014 - 15:03
मी उत्तर देताना प्रतिसाद देण्याची अपेक्षा करत नाही. पण तुमचा मुद्दा बरोबर आहे. फिलॉसॉफी चा धागा असताना फिजिक्सचा प्रतिसाद द्यायला नको होता. कदाचित मी स्वतःच यावर एखादा लेख लिहीन.

खुप सुंदर लेख...आवडल. सहमत. @ इनिगोय - १००% सहमत लेखात उल्लेखलेल्या १/१२, ते १० दिवसाच्या हेतु संबंधी अजुन एक शिकवण बाप्पाकडुन मिळते. या स्थापनेमध्ये आणि विसर्जानामागे एक तत्वाज्ञान आहे. ज्या प्रमाणे निर्जिव पार्थिवामध्ये मंत्र उच्चारुन प्राणप्रतिष्ठापना केल्यावर त्यामध्ये चैतंन्य येतं आणि मग १० दिवस त्या मुर्तिची पुजाअर्चा केली जाते अणि परत १० व्या दिवशी पुन्हा मंत्र उच्चारुन (उत्तरपुजा) त्या मुर्तितले प्राण काढुन घेवुनती मुर्ती पार्थिव होते. मग तिची विटंबना होवु नये म्हणुन पाण्यात विसर्जन केले जाते. तव्दतच आपल्या मानवी देहाचं आहे कि या जड देहामध्ये एका क्षणी प्राण फुंकला जातो. जो पर्यंत प्राण आहे तोपर्यंत नंतर त्याचं पार्थिवच होणार आहे, त्याच्याही विसर्जनाचा एक दिवस येणार आहे. हे आपल्याला बाप्पा सांगत असतो. तेव्हा या मधल्या काळात चांगलं सत्कर्म करत, अहंकारमुक्त, नितीने, सकारात्मक जीवन जगा. हाच संदेश आहे बाप्पाचा सगळ्यांना. पण लक्षात कोंण घेतो. बोला ! गणपती बाप्प्पा मोरया!

प्यारे१ 08/09/2014 - 19:19
___/\___ माऊली, माऊली... शिरसाष्टांग नमन. >>> सहजचि अनुर्वाच्य जालें । बोलतां न ये अगदी अगदी असंच झालंय लेख वाचून.

तिमा 08/09/2014 - 19:57
ज्यागणेशाचे स्वरुप जाणुनघेण्यासाठी ही मातीची मुर्ती स्थापिली , त्या गणेशाचे स्वरुप लक्षात आल्यावर ह्या मुर्तीची तरी काय गरज ? असे जर असेल तर दर वर्षी गणपती का बसवायचा ? पहिल्या वर्षीच ते स्वरुप जाणल्यावर पुढच्या वर्षी जरुर काय ? लेख वाचला व आवडला. पण आत्मज्ञान प्राप्त करायला हाच एक मार्ग आहे असे वाटत नाही.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन 09/09/2014 - 12:01
गणपती बसवण्याची सर्वांची गरज ही जेवण्याइतकी ष्ट्राँग असते का? नै म्हणजे तसं अ‍ॅझम्प्षन जाणवतंय.

खटपट्या 09/09/2014 - 05:26
थोडी अवांतर आणि ऐकीव माहिती गणपतीच्या दिवसात पेरण्या वगैरे झालेल्या असतात. शेतातील बरीच कामे उरकलेली असतात. शेतकऱ्यांकडे मोकळा वेळ भरपूर असतो. या मोकळ्या वेळात ते दारू/जुगार या सारख्या वाम मार्गाला लागू नयेत व त्यांनी भजन कीर्तनात वेळ व्यतीत करावा म्हणून घरगुती गणेश उत्सव चालू झाला. खरे खोटे देवाला माहिती.

In reply to by खटपट्या

आनन्दा 09/09/2014 - 12:24
असहमत. गणेशोत्सवाला उत्सवी स्वरूप टिळकांच्या काळात आले, त्यापूर्वी तो इतका मोठा उत्सव होता असे वाटत नाही. नपेक्षा काहीतरी ऐतिहासिक संदर्भ मिळालेच असते नाही का? पूर्वी २ दिवसांचा गणपती होता, असे माझे आपले मत आहे.

In reply to by पैसा

खटपट्या 14/09/2014 - 11:12
बरोबर, टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करायच्या आधी कोंकणात घरगुती गणेशोत्सव होताच कि. यात सर्वजण सर्वांच्या घरी आरतीला जातात. रोज एका घरात सर्व गावकरी मिळून भजन करतात. आणि हे शेकडो वर्षे चालले आहे.

इनिगोय 09/09/2014 - 08:47
अतिशय सुंदर लेख. गणेशोत्सवामधलं.. किंबहुना कोणत्याही उत्सवामधलं हे सत्त्व दुर्दैवाने आता नाहीसंच झालंय. @तिमा, झालेली ही जाणीव ताबडतोब, कायमसाठी स्थिर होतेच असं नाही, म्हणून तिचं पुनःपुन्हा स्मरण असं म्हणता येईल. आत्मज्ञान प्राप्त करायला हाच एक मार्ग नसला तरी हाही एक असू शकेलच.

In reply to by इनिगोय

प्यारे१ 09/09/2014 - 13:16
>>> @तिमा, झालेली ही जाणीव ताबडतोब, कायमसाठी स्थिर होतेच असं नाही, म्हणून तिचं पुनःपुन्हा स्मरण असं म्हणता येईल. आत्मज्ञान प्राप्त करायला हाच एक मार्ग नसला तरी हाही एक असू शकेलच. +१ हा एकच मार्ग आहे असं लेखात तरी कुठंही म्हटलेलं नाही असं माझं आकलन. आत्मा वा अरे, श्रोतव्यो मन्तव्यो निदीध्यासितव्यो... पुन्हा पुन्हा ऐकावं, मनन करावं, निदीध्यासन करत रहावं. स्मरण करत रहावं.ह्याचं कारण म्हणजे जाणीव पक्की लगेच होत नाही, झाली तरी इतर कारणांनी व्यक्तीचं अधःपतन होतं. अर्थात उपासना, भक्ती अथवा एकंदरच धर्म हा वैयक्तिक विषय आहे असं गृहीत धरुनच बोलतोय. त्याला उत्सवी स्वरुप (असण्याची गरज असलीच तर) उंबरठ्याबाहेर तर वैयक्तिक जीवनाशी जोड उंबरठ्याच्या आत असावी. भक्तीचं शास्त्र (त्याच्या अ‍ॅप्लिकेशन मेथड्स) समजून घेऊन त्याप्रमाणं उपासना केली की निश्चित जिथं न्यायचं तिथं नेऊन सोडते. एका मार्गाचं म्हणाल तर कुठल्याही एका अथवा एकाच वेळी अनेक मार्गांनी ध्येय गाठलं जावं. ध्येय पोचलं गेलं नाही तर उपयोग नाहीच असं नाही पण उपयोग कमी. असो! पुन्हा ते तेच लिहून ताजमहालाला विटा नकोत.

In reply to by विटेकर

प्यारे१ 09/09/2014 - 19:50
क्यारी फॉरवर्ड म्हणजे पुढच्या जन्माची निश्चिती! नको राव. किती वेळा जन्मा यावे कितीदा व्हावे फजित? आज रोख उद्या उधार असलं काही तर सांगावं म्हणून तसं 'कमी उपयोग' म्हणालो.

पैसा 09/09/2014 - 12:02
असं नेहमी लिहीत जा रे! फारच छान. मातीची मूर्ती मातीला परत करायची. आणि काय!

समीरसूर 09/09/2014 - 12:20
खूप आवडला. अगदी समोर सारे घडते आहे असे भासले. वाचून खूप छान वाटले. बाकी, मी कोण, माझा जन्म झाला नसता तर माझे अस्तित्व काय असते, अस्तित्व असते का, मी मेल्यानंतर माझे काय होणार, मी या पृथ्वीवर जगतो म्हणजे नेमके काय असे बरेच प्रश्न नेहमी पडतात मला. उत्तरे सापडत नाहीत हे ही खरे...असो. ती उत्तरे मिळण्यासाठी फार मोठे संचित लागते. मज पामराजवळ काय आहे हेच मला कळत नाही. ही इतकी गहन उत्तरे काय डोंबल मिळणार. :-)

In reply to by समीरसूर

काळा पहाड 09/09/2014 - 18:13
मी कोण
उर्जेचा एक छोटा भाग.
माझा जन्म झाला नसता तर माझे अस्तित्व काय असते
त्यानं फरक पडत नाही. उर्जेला स्वतःची जाणीव नसते. मानव शरीरात ही जाणीव असणे हा सुद्धा एक भ्रम आहे. तुम्ही एक मशीन आहात आणि तुम्हाला अशी जाणीव असणं म्हणजे तुमच्या मशीनमधले सेन्सर्स ठीक काम करतायत एवढंच.
अस्तित्व असते का, मी मेल्यानंतर माझे काय होणार
तुमचं आस्तित्व एक उर्जा म्हणून असतं. या उर्जेला स्वतःची जाणीव मेल्यानंतर नसते.
मी या पृथ्वीवर जगतो म्हणजे नेमके काय
अपघात. तुम्ही जगताय कारण तुम्ही अशा एका विश्वाचा भाग आहात जिथे जीवन (ज्याला खरं तर काहीच कार्यकारणभाव, उद्दिष्ट वगैरे नाहीये) आस्तित्वात असू शकतं. जर विश्वाचं एकही परिमाण उदा: प्लॅन्कचा स्थिरांक थोडाजरी वेगळा असता तरी तुम्हीच काय पण हे विश्व आस्तित्वात आलं नसतं. अर्थात अशी अनेक विश्वे आस्तित्वात असावीत ज्यात हा स्थिरांक वेगळा असणार आणि ते विश्व केऑटीक असेल ज्यात जीवन वाढू शकत नाही. थोडक्यात, तुमचं जीवन आणि तुमच्या आजूबाजूला चाललेलं सगळं हा अपघात आहे.

In reply to by काळा पहाड

विटेकर 10/09/2014 - 14:55
काहीही कळले नाही, पण या धाग्यावर नको चर्चा. फार सुन्दर धागा आहे हा... उगाच ठीगळ नको... लोकांनी बहुधा म्ह णू नच प्रतिसाद दिले नसावेत. (रच्याकने सध्या मिपावर सन्क्षी स्टाइल लिहायची फ्याशन आली आहे काय? )

In reply to by विटेकर

काळा पहाड 10/09/2014 - 15:03
मी उत्तर देताना प्रतिसाद देण्याची अपेक्षा करत नाही. पण तुमचा मुद्दा बरोबर आहे. फिलॉसॉफी चा धागा असताना फिजिक्सचा प्रतिसाद द्यायला नको होता. कदाचित मी स्वतःच यावर एखादा लेख लिहीन.

खुप सुंदर लेख...आवडल. सहमत. @ इनिगोय - १००% सहमत लेखात उल्लेखलेल्या १/१२, ते १० दिवसाच्या हेतु संबंधी अजुन एक शिकवण बाप्पाकडुन मिळते. या स्थापनेमध्ये आणि विसर्जानामागे एक तत्वाज्ञान आहे. ज्या प्रमाणे निर्जिव पार्थिवामध्ये मंत्र उच्चारुन प्राणप्रतिष्ठापना केल्यावर त्यामध्ये चैतंन्य येतं आणि मग १० दिवस त्या मुर्तिची पुजाअर्चा केली जाते अणि परत १० व्या दिवशी पुन्हा मंत्र उच्चारुन (उत्तरपुजा) त्या मुर्तितले प्राण काढुन घेवुनती मुर्ती पार्थिव होते. मग तिची विटंबना होवु नये म्हणुन पाण्यात विसर्जन केले जाते. तव्दतच आपल्या मानवी देहाचं आहे कि या जड देहामध्ये एका क्षणी प्राण फुंकला जातो. जो पर्यंत प्राण आहे तोपर्यंत नंतर त्याचं पार्थिवच होणार आहे, त्याच्याही विसर्जनाचा एक दिवस येणार आहे. हे आपल्याला बाप्पा सांगत असतो. तेव्हा या मधल्या काळात चांगलं सत्कर्म करत, अहंकारमुक्त, नितीने, सकारात्मक जीवन जगा. हाच संदेश आहे बाप्पाचा सगळ्यांना. पण लक्षात कोंण घेतो. बोला ! गणपती बाप्प्पा मोरया!
लेखनविषय:
लेखनप्रकार

"इट्स डन "

****************************************************************************** साधारण १४ -१५ वर्षांपुर्वीची गोष्ट . अनंतचतुर्दशीचा दिवस ! महादरे तळ्याच्या काठावर विसर्जनासाठी तुडुंब गर्दी ओसंडली होती. तळ्याकाठच्या घाटावर लोक गणेशमुर्तींची आरती करत होते. पायर्‍यांवर उदबत्त्यांचा , निर्माल्याचा , चिरमुरे बत्ताशे फुटाणे वगैरे नैवेद्याच्या गोष्टींचा खच जमु लागला होता . छोट्या मोठ्या मंडळांच्या ढोलताशांच्या आवाजात सगळा परिसर दुमदुमुन निघत होता. तळ्याकडेच्या गणेशमंदीराच्या कळसावर सुरेख रोषणाई करण्यात आलेली होती.

स्पॅनिश ऑम्लेट (घरगुती)

कैलासवासी सोन्याबापु ·

In reply to by अनुप ढेरे

मला बी दिसंना देवा, मी पहिल्यांदाच फोटो वगैरे लोड करतो आहे , पिकासावर लोड करुन मग इकडे लिंक्स टाकल्या खर्या, रेजोल्युशन ३०० * ४०० ठेवले, काही चुकले का ? माझे ऑम्लेट का हुकले ?? *lol*

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

फोटो काडताना क्यामेर्‍यात फ्लीम टाकाया इसारला म्हनावं का काय ? :) हल्ली पिकासा त्रास देतो. गुगल फोटो वापरल्यास बहुदा समस्या येत नाही.

In reply to by दिपक.कुवेत

चालेल!!! मी वरी बोललोय माझ्या स्टेप्स काय काय केल्या त्या, थोडे गाईड तरी करा फोटो कसे काय झाले असेल/ दुरुस्त कसे करु? मग मला काही करता येईल देवा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

दिपक.कुवेत 08/09/2014 - 18:42
ते आता ईथे तुला कळेलच पण अंडे न घालता हिच पाकृ देउन दाखव हा पुढे येणारा संभाव्य प्रश्न मी आधीच विचारतोय....

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

प्यारे१ 08/09/2014 - 21:09
त्या ऑम्लेटमधलं अंडं काढून टाकल्यास काय उरेल बापू? 'मिस्क' भाजीच ना? मी तेच वर म्हटलंय.

In reply to by एस

प्यारे१ 08/09/2014 - 23:10
अंडे की मम्मी कु मतलब मुर्गी कु बुलाना और बोलना अपने बच्चे कु बुला लिओ| मुर्गी कुकुSSSचकू करे तो मतलब आवाज दिये तो अंडे कु समझ में आती बात| बोलेतो वो अंडा अपनी मम्मी के पीच्चे निकल लेता| अगर उस्कु थोडा नमक मिर्ची लगा रैता तो थोडा साबुन डालके पानी मार लेना| पूSSSरा निकल जाता| समझे मियाँ?

In reply to by प्यारे१

एस 10/09/2014 - 16:50
नंतर त्या अंड्याचे काय करायचे? उत्तरः मिपावरील नवीन पाकृला हीच पाककृती हे अंडे घालून करता येईल का असे विचारायचे. ;-) हाहा, सॉरी बरं का सोन्याबापू, तुमच्या धाग्यावर जरा दंगामस्ती घालतोय आम्ही! :-)

In reply to by एस

प्यारे१ 10/09/2014 - 16:55
सॉरी कशाला? ह्या धाग्यावर निम्मी अंडी-ऊप्स- निम्मे प्रतिसाद बापुंचेच आहेत. टीआरपी वाढवल्याबद्दल बापुच स्पॅनिश ऑम्लेट खाऊ घालतील तुम्हाआम्हाला. (बापु हलकं घ्या) बाकी पुणेकर जनरली बापूंना 'बाप्पू' का म्हणतात?

In reply to by दिपक.कुवेत

अंड्यांऐवजी चण्याचे पीठ (बेसन) आणि तांदूळाचे पीठ समप्रमाणात घेऊन किंचित हळद + मीठ घालून मधाइतके घट्ट आणि प्रवाही भिजवावे. भाज्या शिजल्या की त्यावर ओतावे. मध्यम आंचेवर, फ्रायपॅनवर झाकण ठेवून शिजवावे. शिजल्यावर उलटून दूसर्‍या बाजूनेही शिजवावे.

दिपक.कुवेत 08/09/2014 - 19:48
जीवंत वाटतेय. फोटु मस्तच आलेत. आता एकदा हे करुन बघीन. फोटोत आहे त्या पेक्षा बटाटा अजुन थोडा पातळ (काचर्‍या टाईप) चीरता आला असता ना? आय मीन मग शीजायला कमी वेळ लागेल.

In reply to by दिपक.कुवेत

बारीक चिरला जास्त तर तो ओवर केरेमलाइज होऊन टेस्ट कडसर करू शकतो ! एक "तोर्तिया दे पातातास" नावाचे असेच ओम्लेट असते अजुन त्यात मात्र बटाटा चंक्स वापरून ते शिजल्यावर मैश करुन त्यात अंडी घातली जातात पण ते फ़्राइड अन बेक्ड दोन्ही असते!!

In reply to by पोटे

नाही ,माझ्या माहिती प्रमाणे , हाफ कुक्ड फोल्ड ओवर ओम्लेट असले नॉन वेज फिलिंग सहित तर ते असेल फ्रेंच ओम्लेट!

In reply to by सानिकास्वप्निल

थैंक्स!!! , मी आपल्या रेसिपीज पण फॉलो करतो ताई! योर ओपिनियन मैटर्स!! अगदी त्या क्रीम फिल्ड स्वांस ची शपथ!!

In reply to by मुक्त विहारि

मुवि सर, I am बल्लव by force which converted to a hobby, इथे साक्षात् बल्लव (गणपा भाऊ) अन कितीतरी अन्नपूर्णा आहेत!!! आम्ही फ़क्त शिकत राहणार!!! हौसलाअफ्जाई के लिए शुक्रिया!! _/\_

सोन्याबापू, मस्तं पाककृती. अंड्यातून प्रथिने आणि भाज्यांमधून चोथा (फायबर) तसेच बटाट्यातून कर्बोदके अशी चौफेर पोषक द्रव्यांनी युक्त अशी पाककृती. भन्न्नाट... ऑम्लेट फ्रायपॅन मध्ये उलटविण्यासाठी, तळाकडून शिजले की कलथ्याने फ्रायपॅनपासून सुटे करून घ्या आणि ऑम्लेटखाली कलथा सरकवून ऑम्लेट हवेत उडवून पलटवा किंवा फ्रायपॅनलाच वरच्या दिशेने झटका देऊन ऑम्लेट हवेतल्या हवेत उलटवायला शिका. मजा येते. दुर्दैवाने, कसे ते शब्दात सांगता येत नाहीये. कधी जमल्यास व्हिडिओ टाकेन इथेच.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर काका, तुम्हाला जे म्हणायचे आहे ते आले मला लक्षात पण ह्या केस मधे ते नाही हो शक्य जवळपास एक ते दिड इंच जाड आमलेट असते त्यात भाज्या जास्त सो नाही म्हणले तरी थोड़े ठिसुळ पार भुर्जी होऊन जायची, चाइना प्लेट वापरून फ्लिप मारणे हीच विधि एका स्पेनिश बल्लवाने यूट्यूब ला दाखवलेली ! मी तीच अन्गिकाराली

चित्रगुप्त 09/09/2014 - 03:12
मिपावर वाचून लगेचच करून बघितलेली ही माझी पहिलीच पाकृ. मस्त झाले हो हे ऑमलेट. सर्वांना आवडले. धन्यवाद. गॅस हाय वर ठेवावा की लो वर, केंव्हा कमी-जास्त करावा, वगैरे जाणकारांनी लिहावे.

In reply to by ऋषिकेश

माझ्याकडे (मी जिथे असतो) ओवन असले तर वीज नै अन वीज आली तर अंडी नाय!!! झटपट मधे मिळेल ते बनवले!!!

In reply to by स्पंदना

एस 11/09/2014 - 08:27
ज्येष्ठ मिपाकरांना वगैरे वगैरे.... एक मिपाकर म्हणून.... वगैरे वगैरे... एवढे बोलून वगैरे वगैरे... धन्यवाद!

आज मी साधं बॅचलर ऑम्लेट केलं होतं. ईनो (तेच हो ते आपल्याकडची लोकं जळजळ झाल्यावर घेतात ते) घातल्यावर काय होतं हे पाहायची ईच्छा झाली. ३ अंडी, अर्धा कांदा, मिरच्या, मीठ, कोथिंबिर मिसळवुन फेटुन घेतलं. त्यानंतर १/२ टी.स्पुन ईनो घालुन परत फेटुन घेतलं. पांढरा फेस तयार झाला आणि चविला किंचित आंबट चव आली. कपाळावर हात मारुन घेतला. पण एवढं मटेरिअल टाकुन द्यायचं जीवावर आलं होत म्हणुन तसचं ऑम्लेट घातलं. आश्चयाची गोष्ट म्हणजे ऑम्लेटच्या चवीमधे कुठलाही फरक नव्हता आणि नेहेमीपेक्षा जास्त फुगलं होतं. =)) ईनो जिंदाबाद.

In reply to by अनुप ढेरे

मला बी दिसंना देवा, मी पहिल्यांदाच फोटो वगैरे लोड करतो आहे , पिकासावर लोड करुन मग इकडे लिंक्स टाकल्या खर्या, रेजोल्युशन ३०० * ४०० ठेवले, काही चुकले का ? माझे ऑम्लेट का हुकले ?? *lol*

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

फोटो काडताना क्यामेर्‍यात फ्लीम टाकाया इसारला म्हनावं का काय ? :) हल्ली पिकासा त्रास देतो. गुगल फोटो वापरल्यास बहुदा समस्या येत नाही.

In reply to by दिपक.कुवेत

चालेल!!! मी वरी बोललोय माझ्या स्टेप्स काय काय केल्या त्या, थोडे गाईड तरी करा फोटो कसे काय झाले असेल/ दुरुस्त कसे करु? मग मला काही करता येईल देवा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

दिपक.कुवेत 08/09/2014 - 18:42
ते आता ईथे तुला कळेलच पण अंडे न घालता हिच पाकृ देउन दाखव हा पुढे येणारा संभाव्य प्रश्न मी आधीच विचारतोय....

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

प्यारे१ 08/09/2014 - 21:09
त्या ऑम्लेटमधलं अंडं काढून टाकल्यास काय उरेल बापू? 'मिस्क' भाजीच ना? मी तेच वर म्हटलंय.

In reply to by एस

प्यारे१ 08/09/2014 - 23:10
अंडे की मम्मी कु मतलब मुर्गी कु बुलाना और बोलना अपने बच्चे कु बुला लिओ| मुर्गी कुकुSSSचकू करे तो मतलब आवाज दिये तो अंडे कु समझ में आती बात| बोलेतो वो अंडा अपनी मम्मी के पीच्चे निकल लेता| अगर उस्कु थोडा नमक मिर्ची लगा रैता तो थोडा साबुन डालके पानी मार लेना| पूSSSरा निकल जाता| समझे मियाँ?

In reply to by प्यारे१

एस 10/09/2014 - 16:50
नंतर त्या अंड्याचे काय करायचे? उत्तरः मिपावरील नवीन पाकृला हीच पाककृती हे अंडे घालून करता येईल का असे विचारायचे. ;-) हाहा, सॉरी बरं का सोन्याबापू, तुमच्या धाग्यावर जरा दंगामस्ती घालतोय आम्ही! :-)

In reply to by एस

प्यारे१ 10/09/2014 - 16:55
सॉरी कशाला? ह्या धाग्यावर निम्मी अंडी-ऊप्स- निम्मे प्रतिसाद बापुंचेच आहेत. टीआरपी वाढवल्याबद्दल बापुच स्पॅनिश ऑम्लेट खाऊ घालतील तुम्हाआम्हाला. (बापु हलकं घ्या) बाकी पुणेकर जनरली बापूंना 'बाप्पू' का म्हणतात?

In reply to by दिपक.कुवेत

अंड्यांऐवजी चण्याचे पीठ (बेसन) आणि तांदूळाचे पीठ समप्रमाणात घेऊन किंचित हळद + मीठ घालून मधाइतके घट्ट आणि प्रवाही भिजवावे. भाज्या शिजल्या की त्यावर ओतावे. मध्यम आंचेवर, फ्रायपॅनवर झाकण ठेवून शिजवावे. शिजल्यावर उलटून दूसर्‍या बाजूनेही शिजवावे.

दिपक.कुवेत 08/09/2014 - 19:48
जीवंत वाटतेय. फोटु मस्तच आलेत. आता एकदा हे करुन बघीन. फोटोत आहे त्या पेक्षा बटाटा अजुन थोडा पातळ (काचर्‍या टाईप) चीरता आला असता ना? आय मीन मग शीजायला कमी वेळ लागेल.

In reply to by दिपक.कुवेत

बारीक चिरला जास्त तर तो ओवर केरेमलाइज होऊन टेस्ट कडसर करू शकतो ! एक "तोर्तिया दे पातातास" नावाचे असेच ओम्लेट असते अजुन त्यात मात्र बटाटा चंक्स वापरून ते शिजल्यावर मैश करुन त्यात अंडी घातली जातात पण ते फ़्राइड अन बेक्ड दोन्ही असते!!

In reply to by पोटे

नाही ,माझ्या माहिती प्रमाणे , हाफ कुक्ड फोल्ड ओवर ओम्लेट असले नॉन वेज फिलिंग सहित तर ते असेल फ्रेंच ओम्लेट!

In reply to by सानिकास्वप्निल

थैंक्स!!! , मी आपल्या रेसिपीज पण फॉलो करतो ताई! योर ओपिनियन मैटर्स!! अगदी त्या क्रीम फिल्ड स्वांस ची शपथ!!

In reply to by मुक्त विहारि

मुवि सर, I am बल्लव by force which converted to a hobby, इथे साक्षात् बल्लव (गणपा भाऊ) अन कितीतरी अन्नपूर्णा आहेत!!! आम्ही फ़क्त शिकत राहणार!!! हौसलाअफ्जाई के लिए शुक्रिया!! _/\_

सोन्याबापू, मस्तं पाककृती. अंड्यातून प्रथिने आणि भाज्यांमधून चोथा (फायबर) तसेच बटाट्यातून कर्बोदके अशी चौफेर पोषक द्रव्यांनी युक्त अशी पाककृती. भन्न्नाट... ऑम्लेट फ्रायपॅन मध्ये उलटविण्यासाठी, तळाकडून शिजले की कलथ्याने फ्रायपॅनपासून सुटे करून घ्या आणि ऑम्लेटखाली कलथा सरकवून ऑम्लेट हवेत उडवून पलटवा किंवा फ्रायपॅनलाच वरच्या दिशेने झटका देऊन ऑम्लेट हवेतल्या हवेत उलटवायला शिका. मजा येते. दुर्दैवाने, कसे ते शब्दात सांगता येत नाहीये. कधी जमल्यास व्हिडिओ टाकेन इथेच.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर काका, तुम्हाला जे म्हणायचे आहे ते आले मला लक्षात पण ह्या केस मधे ते नाही हो शक्य जवळपास एक ते दिड इंच जाड आमलेट असते त्यात भाज्या जास्त सो नाही म्हणले तरी थोड़े ठिसुळ पार भुर्जी होऊन जायची, चाइना प्लेट वापरून फ्लिप मारणे हीच विधि एका स्पेनिश बल्लवाने यूट्यूब ला दाखवलेली ! मी तीच अन्गिकाराली

चित्रगुप्त 09/09/2014 - 03:12
मिपावर वाचून लगेचच करून बघितलेली ही माझी पहिलीच पाकृ. मस्त झाले हो हे ऑमलेट. सर्वांना आवडले. धन्यवाद. गॅस हाय वर ठेवावा की लो वर, केंव्हा कमी-जास्त करावा, वगैरे जाणकारांनी लिहावे.

In reply to by ऋषिकेश

माझ्याकडे (मी जिथे असतो) ओवन असले तर वीज नै अन वीज आली तर अंडी नाय!!! झटपट मधे मिळेल ते बनवले!!!

In reply to by स्पंदना

एस 11/09/2014 - 08:27
ज्येष्ठ मिपाकरांना वगैरे वगैरे.... एक मिपाकर म्हणून.... वगैरे वगैरे... एवढे बोलून वगैरे वगैरे... धन्यवाद!

आज मी साधं बॅचलर ऑम्लेट केलं होतं. ईनो (तेच हो ते आपल्याकडची लोकं जळजळ झाल्यावर घेतात ते) घातल्यावर काय होतं हे पाहायची ईच्छा झाली. ३ अंडी, अर्धा कांदा, मिरच्या, मीठ, कोथिंबिर मिसळवुन फेटुन घेतलं. त्यानंतर १/२ टी.स्पुन ईनो घालुन परत फेटुन घेतलं. पांढरा फेस तयार झाला आणि चविला किंचित आंबट चव आली. कपाळावर हात मारुन घेतला. पण एवढं मटेरिअल टाकुन द्यायचं जीवावर आलं होत म्हणुन तसचं ऑम्लेट घातलं. आश्चयाची गोष्ट म्हणजे ऑम्लेटच्या चवीमधे कुठलाही फरक नव्हता आणि नेहेमीपेक्षा जास्त फुगलं होतं. =)) ईनो जिंदाबाद.
साहित्य :- १. ३ अंडी २. अर्धी सिमला मिर्ची (२*२ सेमी चे चौकोन तुकडे) ३. एक मोठा किंवा २ मध्यम कांदे (चौकोनी तुकडे वरील प्रमाणेच , पाकळ्या सुट्या करुन घेणे) ४. २ मोठे बटाटे, मध्यम पातळसर (जास्त पातळ ही नाही) तुकडे चौकोनी ५. टोमॅटो २ (जास्त पिकलेले असल्यास गर काढुन नाहीतर तसेच, वरील प्रमाणे चौकोनी तुकडे) ६. २ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन ७. चवी नुसार मीठ - मिरपुड ८. तेल 1. १.

वेरूळ: भाग ८ - बौद्ध लेणी (तीन ताल व दोन ताल)

प्रचेतस ·

In reply to by कंजूस

एस 08/09/2014 - 16:34
यातील खूपशा मूर्तींच्या नावाचा अर्थ किंवा त्यांचे बौद्ध धम्मातील स्थान अथवा इतर अशीच माहिती हे समजले नाही. पण तुमच्या लेखांमुळे या बाबतीतही उत्सुकता निर्माण होतेय हे चांगले आहे. छायाचित्रेही उत्तम आहेत.

In reply to by अजया

प्रचेतस 09/09/2014 - 08:52
मानुषी बुद्ध म्हणजे मनुष्यजन्माच्या प्रत्येक कल्पामध्ये बुद्धावस्था प्राप्त झालेले. थोडक्यात बुद्धावतार. हीनयान व महायान पंथ २४ बुद्धावतार मानतात. पैकी महायान शेवटच्या सात अवतारांना मानुषी बुद्ध असे नाव देतात. शेवटचा आठवा मानुषी बुद्ध हा 'मैत्रेय' हा भविष्यातील बुद्ध आहे जसे हिंदू 'कल्की' यास भविष्यातील विष्णू अवतार मानतात. हे सात मानुषी बुद्ध पुढीलप्रमाणे. यातील प्रत्येकास त्यांचा स्वतंत्र बोधीवृक्ष आहे. १. विपश्यी २. शिखी ३. विश्वभू ४. क्रकुच्छन्द ५. कनकमुनी ६. काश्यप ७. शाक्यमुनी यातील सातव्या शाक्यमुनीलाच गौतम बुद्ध असेही मानले जाते.

In reply to by प्रचेतस

विलासराव 15/09/2014 - 20:54
शेवटचा आठवा मानुषी बुद्ध हा 'मैत्रेय' हा भविष्यातील बुद्ध आहे वल्ली मस्त आहे लेख. मी यकुबरोबर ह्या लेण्या पाहिल्यात. पुढील बुद्ध आहेत 'अरी मैत्रेय'.

मदनबाण 09/09/2014 - 10:13
झकास ! रक्त अवलोकितेश्वर, तारा आणि भ्रूकुटी यांच्या बद्धल अधिक माहिती देता येइल का ? मला वाटतं मी {नक्की नाही} की Prince of Wales Museum मधे या नावा संदर्भात काही मूर्ती आणि काही तरी रत्न चक्र पाहिल्या सारखे वाटते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

In reply to by मदनबाण

प्रचेतस 09/09/2014 - 17:55
अवलोकितेश्वर हा बोधीसत्वांमध्ये सर्वात प्रसिद्ध. याचे प्रमुख लक्षण म्हणजे ह्याच्या हाती कमळ असते. अथांग करुणा हा ह्याचा मुख्य गुणधर्म. हा स्वतःच्या निर्वाणाचा त्याग करून सर्वांच्या सुखाकरिता झटत असतो. अवलोकितेश्वरामध्ये सर्वच बुद्ध समाविष्ट होतात असे मानले जाते. तारा ही अवलोकितेश्वराची शक्ती किंवा स्त्री बोधीसत्व. तर भ्रूकुटी हे तारेचेच दुसरे रूप. अवलोकितेश्वर आणि तारा ह्यांचे रंगांनुसार वेगवेगळे प्रकार आहेत. रक्त अवलोकितेश्वर हा लाल रंगात दाखवतात. वेरूळमधल्या ह्या मूर्टी तांबड्या रंगात रंगवलेल्या आढळून येतात म्हणून हे रक्त अवलोकितेश्वर आणि त्याची शक्ती रक्त तारा.

धन्या 09/09/2014 - 10:20
सुंदर !!! आम्हाला व्यक्तीच्या पूजेपेक्षा व्यक्तीची शिकवण जास्त महत्वाची वाटत असल्यामुळे बुद्धिस्ट सायकॉलॉजी वाचत असूनही बुद्ध चरीत्राबद्दल विशेष उत्सुकता नव्हती. मात्र या लेखाने डॉ. आंबेडकर आणि धर्मानंद कोसंबींचं या संदर्भातील लेखन वाचावं असं वाटू लागलं आहे.

प्यारे१ 09/09/2014 - 13:33
वल्लीचा नेहमीप्रमाणं दगडी सॉलिड लेख. बाकी गौतम बुद्ध स्वतः मूर्तीपूजेच्या विरोधात होते असं कुठंतरी वाचलंय. तथाकथित अनुयायी हे मानत नव्हते का? गौतम बुद्धाच्या एवढ्या मूर्ती का आणि कशाप्रकारे बनवण्यात आल्या?

In reply to by प्यारे१

मदनबाण 09/09/2014 - 13:36
बाकी गौतम बुद्ध स्वतः मूर्तीपूजेच्या विरोधात होते असं कुठंतरी वाचलंय. तथाकथित अनुयायी हे मानत नव्हते का? गौतम बुद्धाच्या एवढ्या मूर्ती का आणि कशाप्रकारे बनवण्यात आल्या? प्यारेजी हेच माझ्याही मनात होते पण उगाच राहिलो.

In reply to by मदनबाण

प्रचेतस 09/09/2014 - 18:01
थेरवादी किंवा हिनयान पंथांत मूर्तीपूजा प्रचलित नव्हती. पण नंतर धर्मप्रसार करतांना बौद्ध उपासकांना बुद्धाच्या सगुण रूपातल्या प्रार्थनेची गरज भासू लागली तेव्हा पहिल्या शतकात कुशाण सम्राट कनिष्काच्या अध्यक्षतेखाली काश्मिरमध्ये झालेल्या चौथ्या धम्मपरिषदेत बुद्धमूर्ती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली व बौद्धांमध्येही मूर्तीपूजेला प्रारंभ झाला. सुरुवातीला केवळ विहारांमध्ये मर्यादित असलेल्या ह्या प्रतिमा नंतर मात्र खुद्द स्तूपांवरही कोरण्यात येऊ लागल्या व स्तूप उभारणीचा मूळ उद्देश लयास जाऊन चैत्य अधिक भरजरी होऊ लागले.

In reply to by प्रचेतस

काउबॉय 14/09/2014 - 16:25
म्हणूनच व्याक्तिपुजेशिवाय व्यक्तिशिकवण निर्माण होत नाही हां मूलभूत सिध्दांत मान्य करावा लागतो. भलेही शिकवण काहीही असो.

In reply to by काउबॉय

काउबॉय 14/09/2014 - 16:34
निव्वळ गुर्त्वाकर्षण अभ्यासुन तुम्ही खरे संशोधक बनणार नाही. अर्थात आम्ही हे सुध्दा अभ्यासले आहे हे निव्वळ मिरवायचा उद्देश असेल तर भाग अलहिदा.

In reply to by काउबॉय

धन्या 14/09/2014 - 16:43
अहो त्यांचा मिरवायचा हाच उद्देश आहे. असे लेख लिहायचे, लोकांची वाहवा मिळवायची हाच त्यांचा हेतू आहे. तुम्हाला लेण्यांबद्दल, सातवाहन काळाबद्दल काही प्रश्न असतील तर त्यांना विचारा. मग बघा ते कसे उत्तरे देतात.

In reply to by प्रचेतस

एस 14/09/2014 - 22:45
बौद्ध धम्मात बुद्धमूर्तीला मान्यता मिळायच्या आधी गौतम बुद्ध दाखवायचे असल्यास कमळ, पदचिह्न वगैरे प्रतिकात्मक रूपात दाखवले जायचे. तसेच मला वाचलेले आठवतेय त्यानुसार वरील धम्मपरिषद संस्कृत भाषेत झाली होती. तोपर्यंतच्या धम्मपरिषदा ह्या पाली वा प्राकृतात होत असत. चुभूदेघे.

सस्नेह 09/09/2014 - 15:53
शिल्पे फारशी सुस्थितीत दिसत नाहीत. महाराष्ट्र शासनाचे पुरातन वस्तू जतन करण्याकडे फारसे लक्ष नाही. त्यामानाने कर्नाटकातली शिल्पे अन पुरातन वस्तू अत्यंत उत्तम स्थितीत आहेत.

खटपट्या 14/09/2014 - 00:13
लेख आणि फोटो दोन्ही अतिशय अप्रतिम. प्रत्यक्ष वेरूळ ला कधी गेलो नाही पण गेलो असतो तरी एवढी माहिती मिळाली नसती असे आता वाटायला लागले आहे. जेव्हा जाईन तेव्हा या लेखाचे प्रिंट ओउट घेवून जाईन.

आम्हीही वेरूळ पाहून आलो. मात्र असे अद्भूत आविष्कार आम्हाला दिसू शकले नाहीत. तुम्ही पाहता, दाखवता हीच गोष्ट अलौकिक आहे. त्याकरता सादर प्रणाम. लेख आवडला. १९ वे चित्र तर अविस्मरणीय आहे. धन्य ते निर्माण करणारे कलावंत. आणि धन्य तुम्ही, ज्यांनी ते त्यातील सौंदर्यासह ते आमच्यापर्यंत पावते केलेत.

वल्ली सर.. या वीकेंड ला श्री. उदय इंदुरकर सरांसोबत ( कदाचित तुम्हाला माहित असतील) वेरूळ वारीचा अनुभव घेतला. त्यांच्या सोबतचा हा प्रवास म्हणजे पर्वणीच होती. ब्लशिंग इंडिअन स्टोन्स हि संस्था अश्या प्रकारच्या ट्रिप्स अरेंज करते . तुम्ही इथे दिलेल्या माहितीचा देखील खूप फायदा झाला. धन्यवाद . खूप मस्त वाटलं . तिथली सर्व शिल्प आपल्या सोबत काहीतरी बोलू पाहत आहेत असं वाटत होत. त्या वातावरणातून परत यावं अस वाटतंच नव्हतं. २ दिवस देखील खूप कमी वाटले. परत नक्की यायचं असं ठरूनच आम्ही तिकडून निघालो..

In reply to by काव्यान्जलि

कवितानागेश 19/09/2014 - 06:55
इंदूरकरांचे एक प्रेझेन्टेशन फार पूर्वी पाहिलं आहे. आता तर अजून माहितीचा खजिना असेल त्यांच्याकडे. :)

किसन शिंदे 18/09/2014 - 22:35
मागच्या वेरूळ दौर्‍यात या लेणी पाहायच्या राह्यल्या असं वाटतंय. सुर्यास्त झाला होता आणि कैलास मंदिरातच बराच वेळ गेल्यामुळे या सुंदर आणि अतिप्राचीन लेण्यांचं दर्शन हूकलेच. :(

In reply to by किसन शिंदे

प्रचेतस 19/09/2014 - 09:32
हो ना. तेव्हा आपण वेरूळला एकच दिवस होतो. दुसर्‍या दिवशी अजिंठ्याला जायचं असल्याने ही लेणी पाहता आली नव्हती. मात्र त्यानंतरच्या दोन फेर्‍यांत मात्र पाहून घेतलीच. :)

In reply to by कंजूस

एस 08/09/2014 - 16:34
यातील खूपशा मूर्तींच्या नावाचा अर्थ किंवा त्यांचे बौद्ध धम्मातील स्थान अथवा इतर अशीच माहिती हे समजले नाही. पण तुमच्या लेखांमुळे या बाबतीतही उत्सुकता निर्माण होतेय हे चांगले आहे. छायाचित्रेही उत्तम आहेत.

In reply to by अजया

प्रचेतस 09/09/2014 - 08:52
मानुषी बुद्ध म्हणजे मनुष्यजन्माच्या प्रत्येक कल्पामध्ये बुद्धावस्था प्राप्त झालेले. थोडक्यात बुद्धावतार. हीनयान व महायान पंथ २४ बुद्धावतार मानतात. पैकी महायान शेवटच्या सात अवतारांना मानुषी बुद्ध असे नाव देतात. शेवटचा आठवा मानुषी बुद्ध हा 'मैत्रेय' हा भविष्यातील बुद्ध आहे जसे हिंदू 'कल्की' यास भविष्यातील विष्णू अवतार मानतात. हे सात मानुषी बुद्ध पुढीलप्रमाणे. यातील प्रत्येकास त्यांचा स्वतंत्र बोधीवृक्ष आहे. १. विपश्यी २. शिखी ३. विश्वभू ४. क्रकुच्छन्द ५. कनकमुनी ६. काश्यप ७. शाक्यमुनी यातील सातव्या शाक्यमुनीलाच गौतम बुद्ध असेही मानले जाते.

In reply to by प्रचेतस

विलासराव 15/09/2014 - 20:54
शेवटचा आठवा मानुषी बुद्ध हा 'मैत्रेय' हा भविष्यातील बुद्ध आहे वल्ली मस्त आहे लेख. मी यकुबरोबर ह्या लेण्या पाहिल्यात. पुढील बुद्ध आहेत 'अरी मैत्रेय'.

मदनबाण 09/09/2014 - 10:13
झकास ! रक्त अवलोकितेश्वर, तारा आणि भ्रूकुटी यांच्या बद्धल अधिक माहिती देता येइल का ? मला वाटतं मी {नक्की नाही} की Prince of Wales Museum मधे या नावा संदर्भात काही मूर्ती आणि काही तरी रत्न चक्र पाहिल्या सारखे वाटते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

In reply to by मदनबाण

प्रचेतस 09/09/2014 - 17:55
अवलोकितेश्वर हा बोधीसत्वांमध्ये सर्वात प्रसिद्ध. याचे प्रमुख लक्षण म्हणजे ह्याच्या हाती कमळ असते. अथांग करुणा हा ह्याचा मुख्य गुणधर्म. हा स्वतःच्या निर्वाणाचा त्याग करून सर्वांच्या सुखाकरिता झटत असतो. अवलोकितेश्वरामध्ये सर्वच बुद्ध समाविष्ट होतात असे मानले जाते. तारा ही अवलोकितेश्वराची शक्ती किंवा स्त्री बोधीसत्व. तर भ्रूकुटी हे तारेचेच दुसरे रूप. अवलोकितेश्वर आणि तारा ह्यांचे रंगांनुसार वेगवेगळे प्रकार आहेत. रक्त अवलोकितेश्वर हा लाल रंगात दाखवतात. वेरूळमधल्या ह्या मूर्टी तांबड्या रंगात रंगवलेल्या आढळून येतात म्हणून हे रक्त अवलोकितेश्वर आणि त्याची शक्ती रक्त तारा.

धन्या 09/09/2014 - 10:20
सुंदर !!! आम्हाला व्यक्तीच्या पूजेपेक्षा व्यक्तीची शिकवण जास्त महत्वाची वाटत असल्यामुळे बुद्धिस्ट सायकॉलॉजी वाचत असूनही बुद्ध चरीत्राबद्दल विशेष उत्सुकता नव्हती. मात्र या लेखाने डॉ. आंबेडकर आणि धर्मानंद कोसंबींचं या संदर्भातील लेखन वाचावं असं वाटू लागलं आहे.

प्यारे१ 09/09/2014 - 13:33
वल्लीचा नेहमीप्रमाणं दगडी सॉलिड लेख. बाकी गौतम बुद्ध स्वतः मूर्तीपूजेच्या विरोधात होते असं कुठंतरी वाचलंय. तथाकथित अनुयायी हे मानत नव्हते का? गौतम बुद्धाच्या एवढ्या मूर्ती का आणि कशाप्रकारे बनवण्यात आल्या?

In reply to by प्यारे१

मदनबाण 09/09/2014 - 13:36
बाकी गौतम बुद्ध स्वतः मूर्तीपूजेच्या विरोधात होते असं कुठंतरी वाचलंय. तथाकथित अनुयायी हे मानत नव्हते का? गौतम बुद्धाच्या एवढ्या मूर्ती का आणि कशाप्रकारे बनवण्यात आल्या? प्यारेजी हेच माझ्याही मनात होते पण उगाच राहिलो.

In reply to by मदनबाण

प्रचेतस 09/09/2014 - 18:01
थेरवादी किंवा हिनयान पंथांत मूर्तीपूजा प्रचलित नव्हती. पण नंतर धर्मप्रसार करतांना बौद्ध उपासकांना बुद्धाच्या सगुण रूपातल्या प्रार्थनेची गरज भासू लागली तेव्हा पहिल्या शतकात कुशाण सम्राट कनिष्काच्या अध्यक्षतेखाली काश्मिरमध्ये झालेल्या चौथ्या धम्मपरिषदेत बुद्धमूर्ती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली व बौद्धांमध्येही मूर्तीपूजेला प्रारंभ झाला. सुरुवातीला केवळ विहारांमध्ये मर्यादित असलेल्या ह्या प्रतिमा नंतर मात्र खुद्द स्तूपांवरही कोरण्यात येऊ लागल्या व स्तूप उभारणीचा मूळ उद्देश लयास जाऊन चैत्य अधिक भरजरी होऊ लागले.

In reply to by प्रचेतस

काउबॉय 14/09/2014 - 16:25
म्हणूनच व्याक्तिपुजेशिवाय व्यक्तिशिकवण निर्माण होत नाही हां मूलभूत सिध्दांत मान्य करावा लागतो. भलेही शिकवण काहीही असो.

In reply to by काउबॉय

काउबॉय 14/09/2014 - 16:34
निव्वळ गुर्त्वाकर्षण अभ्यासुन तुम्ही खरे संशोधक बनणार नाही. अर्थात आम्ही हे सुध्दा अभ्यासले आहे हे निव्वळ मिरवायचा उद्देश असेल तर भाग अलहिदा.

In reply to by काउबॉय

धन्या 14/09/2014 - 16:43
अहो त्यांचा मिरवायचा हाच उद्देश आहे. असे लेख लिहायचे, लोकांची वाहवा मिळवायची हाच त्यांचा हेतू आहे. तुम्हाला लेण्यांबद्दल, सातवाहन काळाबद्दल काही प्रश्न असतील तर त्यांना विचारा. मग बघा ते कसे उत्तरे देतात.

In reply to by प्रचेतस

एस 14/09/2014 - 22:45
बौद्ध धम्मात बुद्धमूर्तीला मान्यता मिळायच्या आधी गौतम बुद्ध दाखवायचे असल्यास कमळ, पदचिह्न वगैरे प्रतिकात्मक रूपात दाखवले जायचे. तसेच मला वाचलेले आठवतेय त्यानुसार वरील धम्मपरिषद संस्कृत भाषेत झाली होती. तोपर्यंतच्या धम्मपरिषदा ह्या पाली वा प्राकृतात होत असत. चुभूदेघे.

सस्नेह 09/09/2014 - 15:53
शिल्पे फारशी सुस्थितीत दिसत नाहीत. महाराष्ट्र शासनाचे पुरातन वस्तू जतन करण्याकडे फारसे लक्ष नाही. त्यामानाने कर्नाटकातली शिल्पे अन पुरातन वस्तू अत्यंत उत्तम स्थितीत आहेत.

खटपट्या 14/09/2014 - 00:13
लेख आणि फोटो दोन्ही अतिशय अप्रतिम. प्रत्यक्ष वेरूळ ला कधी गेलो नाही पण गेलो असतो तरी एवढी माहिती मिळाली नसती असे आता वाटायला लागले आहे. जेव्हा जाईन तेव्हा या लेखाचे प्रिंट ओउट घेवून जाईन.

आम्हीही वेरूळ पाहून आलो. मात्र असे अद्भूत आविष्कार आम्हाला दिसू शकले नाहीत. तुम्ही पाहता, दाखवता हीच गोष्ट अलौकिक आहे. त्याकरता सादर प्रणाम. लेख आवडला. १९ वे चित्र तर अविस्मरणीय आहे. धन्य ते निर्माण करणारे कलावंत. आणि धन्य तुम्ही, ज्यांनी ते त्यातील सौंदर्यासह ते आमच्यापर्यंत पावते केलेत.

वल्ली सर.. या वीकेंड ला श्री. उदय इंदुरकर सरांसोबत ( कदाचित तुम्हाला माहित असतील) वेरूळ वारीचा अनुभव घेतला. त्यांच्या सोबतचा हा प्रवास म्हणजे पर्वणीच होती. ब्लशिंग इंडिअन स्टोन्स हि संस्था अश्या प्रकारच्या ट्रिप्स अरेंज करते . तुम्ही इथे दिलेल्या माहितीचा देखील खूप फायदा झाला. धन्यवाद . खूप मस्त वाटलं . तिथली सर्व शिल्प आपल्या सोबत काहीतरी बोलू पाहत आहेत असं वाटत होत. त्या वातावरणातून परत यावं अस वाटतंच नव्हतं. २ दिवस देखील खूप कमी वाटले. परत नक्की यायचं असं ठरूनच आम्ही तिकडून निघालो..

In reply to by काव्यान्जलि

कवितानागेश 19/09/2014 - 06:55
इंदूरकरांचे एक प्रेझेन्टेशन फार पूर्वी पाहिलं आहे. आता तर अजून माहितीचा खजिना असेल त्यांच्याकडे. :)

किसन शिंदे 18/09/2014 - 22:35
मागच्या वेरूळ दौर्‍यात या लेणी पाहायच्या राह्यल्या असं वाटतंय. सुर्यास्त झाला होता आणि कैलास मंदिरातच बराच वेळ गेल्यामुळे या सुंदर आणि अतिप्राचीन लेण्यांचं दर्शन हूकलेच. :(

In reply to by किसन शिंदे

प्रचेतस 19/09/2014 - 09:32
हो ना. तेव्हा आपण वेरूळला एकच दिवस होतो. दुसर्‍या दिवशी अजिंठ्याला जायचं असल्याने ही लेणी पाहता आली नव्हती. मात्र त्यानंतरच्या दोन फेर्‍यांत मात्र पाहून घेतलीच. :)
वेरूळ : भाग ७ - नवी सफर (रावण की खाई) वेरूळच्या जैन लेणींपासून सुरुवात करून ब्राह्मणी लेण्यांचे दर्शन घेत कैलासावरून सरकत सरकत म्हणजेच लेणी क्र. ३४ पासून लेणी क्र. १३ पर्यंत उलटा प्रवास करत करत आपण आता पोहोचलो ते वेरूळच्या सर्वात जुन्या लेण्यांपाशी, बौद्ध लेण्यांपाशी. ह्या लेण्या जुन्या म्हणजे किती जुन्या? तर फार जुन्या नाहीत, फार जुन्या नाहीत म्हणजे ह्या हिनयानपंथीयांच्या नाहीत. ह्या आहेत महायान कालखंडाच्या शेवटी शेवटी खोदल्या गेलेल्या म्हणजेच साधारण ६ व्या ते ८ व्या शतकात खोदल्या गेलेल्या.

आदिकैलास ॐ पर्वत दर्शन यात्रा, पार्वतीसरोवर परिक्रमा भाग - १२

खुशि ·
चौदावा दिवस. जड अंतःकरणाने पुन्हा येऊ अशी आशा पालवत परतीचा प्रवास सुरू केला. आपल्या सैनिक बंधूंना विचारले, घर कब आओगे? आणि आमच्या व त्यांच्या डोळ्यांना अश्रूधारा कधी लागल्या ते समजलेच नाही. आदिकैलासनाथाचे पुन्हा एकवार दर्शन घेऊन निघालो. निसर्गसौंदर्य डोळे भरुन अंतःकरणात साठवत यथावकाश कुट्टीच्या मुक्कामी परतलो. आज इथेच मुक्काम असल्याने भरपूर वेळ होता. मग भोजन झाल्यावर कुट्टी गाव बघायला बाहेर पडलो. प्रथम पांडवांचा वाडा बघायला गेलो. तिथे तसे काहीच नव्हते, पण जाणवले की भिंती बांधण्यासाठी वापरलेल्या विटा वेगळ्या होत्या. आकाराने खूप रुंद आणि रंगही लालभडक.

मँगो मलई लड्डू/लाडू

दिपक.कुवेत ·

प्यारे१ 08/09/2014 - 14:47
दीपकबाबा पनीरवाले, मस्तच. जीव जाता जाता राहिला त्या पिस्त्याच्या अस्ताव्यस्त पडलेल्या पावडरीमुळं. ती नीट पसरवली असती तर नक्कीच गेला असता. (शेफ लोक्स, क्षमस्व. पण तुम्हाला छान छान म्हणायला हात आखडतो. खुस्पटं काढावीशी वाटतात. मुख्य कारण जळजळ ) मात्र लाडू खाऊन बघितल्यावर थेट स्वर्ग ह्यात शंकाच नाही.

In reply to by दिपक.कुवेत

पण आपल्या कुवैत कट्ट्याचे फोटो मिपावर नको टाकायला... आमची बायको, घरांत घेणार नाही. आणि बिना फोटो कट्टा आपल्याला जमत नाही. त्यामुळे मी आणि माझी बायको, दोघेही येतो. तसा कुवैतचा विसा लगेच मिळतो, असे ऐकिवात आहे...

In reply to by प्रभाकर पेठकर

ऑक्टोबर मध्ये अजिबात शक्य नाही तर फेब्रुवारी मध्ये थालंडला जायचे असल्याने, ह्या ६ महिन्यांत तरी शक्य नाही. पुढच्या वर्षी बघू.

अतिशय देखणे आहेत हे लाडू. चविष्ट तर असणारच. करून खाऊ घालेन कोणाला तरी. खायचा रंग वापरण्यापेक्षा, अस्सल केशर वापरण्याचा सल्ला मी देईन.

In reply to by प्रभाकर पेठकर

दिपक.कुवेत 08/09/2014 - 16:56
केशर नक्किच चव वाढवेल पण केशर भिजत घालुनहि म्हणावा तसा रंग उतरत नाहि अर्थात केशर क्वालीटिवर पण अवलंबुन असतं म्हणा.

In reply to by प्रभाकर पेठकर

खायचा रंग वापरण्यापेक्षा, अस्सल केशर वापरण्याचा सल्ला मी देईन.
असेच म्हणतेय. केशराचा रंग छान खुलतो मी पण केशराचा वापर रंगासाठी व स्वादासाठी करतेच. बाकी मँगो मलई लाडूबद्दल काय बोलायचे ते तर अप्रतिम दिसत आहेतचं, तोंपासु :) साधारण संदेश सारखा प्रकार वाटतो, पनीर शिजवून घेतले आहे ना म्हणून.

भिंगरी 08/09/2014 - 16:34
हे असं दाखवून जीव जाळता राव तुम्ही. हे टीन मधले पल्प काही आम्हाला पचनी पडत नाहीत आणि आम्ही काही 'मोदी'नाही की आम्हाला पाकिस्तान मधुन आंबे येतील.

त्रिवेणी 08/09/2014 - 17:46
मिश्रण गॅसवर ठेवल्यापासून पूर्ण आटेपर्यंत साधारण किती वेळ लागतो. साधारण वडी, पाक आणि लाडू करायची अजुनही हिम्मत नाही होत. जर करताना बिघडवलीच पाककृती तर काय करावे हे सांगुन ठेवा म्हणजे आयत्यावेळेस धावपळ होणार नाही.

In reply to by त्रिवेणी

दिपक.कुवेत 08/09/2014 - 18:24
साखरेच्या पाकाची वगैरे भानगड नसल्यामुळे मिश्रणाचा गोळा एक साधारण १५-२० मि. होतो (गॅसवर ठेवल्यापासुन) आणि गरम असताना लाडू कदाचीत वळले जाणार नाहित सो गार झाल्यावरच वळा. एवढं करुनहि जर वळले गेले नाहि तर "मँगो मलई हलवा" म्हणुन वरुन अजुन ड्राय फ्रुट्स घालुन/चांदिचा वर्ख वगैरे लावुन सर्व करा.

In reply to by अनन्न्या

दिपक.कुवेत 08/09/2014 - 18:30
साखर हि असतेच म्हणुन मिल्कमेड असुन शक्यतो साखरेची गरज भासत नाहि. शीवाय ताजा आब्यांच्या रसाची गोडि + प्रचंड गोड असलेलं मिल्कमेड ह्याने साखरेस आपोआप फाटा मिळतो. हां पण ताजा रस एकदा मिक्सर मधे फिरवुन गाळुन घे जेणेकरुन खाताना रेषा/धागे तोंडात येणार नाहित.

सखी 08/09/2014 - 21:18
भारीच दिसतात लाडु. याचप्रमाणे वड्या वगैरे पण चांगलच लागेल/दिसेल असं वाटतयं.

In reply to by पैसा

दिपक.कुवेत 10/09/2014 - 10:47
मग फिकिर नॉट.....पळता पळता हे लाडू खा म्हणजे खायचाहि आनंद आणि कॅलरी बर्न (जळणं शब्द अरा अतीरंजीत वाटतो) केल्याचं समाधान......हाकानाका!!!

प्यारे१ 08/09/2014 - 14:47
दीपकबाबा पनीरवाले, मस्तच. जीव जाता जाता राहिला त्या पिस्त्याच्या अस्ताव्यस्त पडलेल्या पावडरीमुळं. ती नीट पसरवली असती तर नक्कीच गेला असता. (शेफ लोक्स, क्षमस्व. पण तुम्हाला छान छान म्हणायला हात आखडतो. खुस्पटं काढावीशी वाटतात. मुख्य कारण जळजळ ) मात्र लाडू खाऊन बघितल्यावर थेट स्वर्ग ह्यात शंकाच नाही.

In reply to by दिपक.कुवेत

पण आपल्या कुवैत कट्ट्याचे फोटो मिपावर नको टाकायला... आमची बायको, घरांत घेणार नाही. आणि बिना फोटो कट्टा आपल्याला जमत नाही. त्यामुळे मी आणि माझी बायको, दोघेही येतो. तसा कुवैतचा विसा लगेच मिळतो, असे ऐकिवात आहे...

In reply to by प्रभाकर पेठकर

ऑक्टोबर मध्ये अजिबात शक्य नाही तर फेब्रुवारी मध्ये थालंडला जायचे असल्याने, ह्या ६ महिन्यांत तरी शक्य नाही. पुढच्या वर्षी बघू.

अतिशय देखणे आहेत हे लाडू. चविष्ट तर असणारच. करून खाऊ घालेन कोणाला तरी. खायचा रंग वापरण्यापेक्षा, अस्सल केशर वापरण्याचा सल्ला मी देईन.

In reply to by प्रभाकर पेठकर

दिपक.कुवेत 08/09/2014 - 16:56
केशर नक्किच चव वाढवेल पण केशर भिजत घालुनहि म्हणावा तसा रंग उतरत नाहि अर्थात केशर क्वालीटिवर पण अवलंबुन असतं म्हणा.

In reply to by प्रभाकर पेठकर

खायचा रंग वापरण्यापेक्षा, अस्सल केशर वापरण्याचा सल्ला मी देईन.
असेच म्हणतेय. केशराचा रंग छान खुलतो मी पण केशराचा वापर रंगासाठी व स्वादासाठी करतेच. बाकी मँगो मलई लाडूबद्दल काय बोलायचे ते तर अप्रतिम दिसत आहेतचं, तोंपासु :) साधारण संदेश सारखा प्रकार वाटतो, पनीर शिजवून घेतले आहे ना म्हणून.

भिंगरी 08/09/2014 - 16:34
हे असं दाखवून जीव जाळता राव तुम्ही. हे टीन मधले पल्प काही आम्हाला पचनी पडत नाहीत आणि आम्ही काही 'मोदी'नाही की आम्हाला पाकिस्तान मधुन आंबे येतील.

त्रिवेणी 08/09/2014 - 17:46
मिश्रण गॅसवर ठेवल्यापासून पूर्ण आटेपर्यंत साधारण किती वेळ लागतो. साधारण वडी, पाक आणि लाडू करायची अजुनही हिम्मत नाही होत. जर करताना बिघडवलीच पाककृती तर काय करावे हे सांगुन ठेवा म्हणजे आयत्यावेळेस धावपळ होणार नाही.

In reply to by त्रिवेणी

दिपक.कुवेत 08/09/2014 - 18:24
साखरेच्या पाकाची वगैरे भानगड नसल्यामुळे मिश्रणाचा गोळा एक साधारण १५-२० मि. होतो (गॅसवर ठेवल्यापासुन) आणि गरम असताना लाडू कदाचीत वळले जाणार नाहित सो गार झाल्यावरच वळा. एवढं करुनहि जर वळले गेले नाहि तर "मँगो मलई हलवा" म्हणुन वरुन अजुन ड्राय फ्रुट्स घालुन/चांदिचा वर्ख वगैरे लावुन सर्व करा.

In reply to by अनन्न्या

दिपक.कुवेत 08/09/2014 - 18:30
साखर हि असतेच म्हणुन मिल्कमेड असुन शक्यतो साखरेची गरज भासत नाहि. शीवाय ताजा आब्यांच्या रसाची गोडि + प्रचंड गोड असलेलं मिल्कमेड ह्याने साखरेस आपोआप फाटा मिळतो. हां पण ताजा रस एकदा मिक्सर मधे फिरवुन गाळुन घे जेणेकरुन खाताना रेषा/धागे तोंडात येणार नाहित.

सखी 08/09/2014 - 21:18
भारीच दिसतात लाडु. याचप्रमाणे वड्या वगैरे पण चांगलच लागेल/दिसेल असं वाटतयं.

In reply to by पैसा

दिपक.कुवेत 10/09/2014 - 10:47
मग फिकिर नॉट.....पळता पळता हे लाडू खा म्हणजे खायचाहि आनंद आणि कॅलरी बर्न (जळणं शब्द अरा अतीरंजीत वाटतो) केल्याचं समाधान......हाकानाका!!!
डिस्क्लेमरः पाकृत टिन्ड मँगो पल्प/प्युरे वापरलाय. हापुस आंब्याचा सीजन निदान आता तरी संपलाय. ladoo 1 वेल खरं तर बाप्पाच्या आगमनाआधी हि पाकॄ द्यायची होती पण राहून गेली. पण हरकत नाय...एकदा ट्रायल बेसीस वर करुन बघा. जमली/आवडली तर पुढल्या वेळेस करुन दणक्यात पेश करा.

अ‍ॅ अक्षराच्या लेखन वाचनातील समस्या आणि प्रमाणीकरण

माहितगार ·

माहितगार 08/09/2014 - 10:29
अगदी अ‍ॅ हे अक्षरही एॅ असे टंकले जाते किंवा बर्‍याच ब्राउजर्स् मध्ये तसे दिसते. उदा. इंटरनेट एक्स्प्लोअरर मध्ये मिपावर टंकताना अ‍ॅ हे व्यवस्थित उमटते. पण पूर्वदृश्यावर क्लिक केले की अ वेगळा आणि ॅ वेगळा दिसतो.

In reply to by माहितगार

माहितगार 08/09/2014 - 10:47
उदा. इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये मिपावर टंकताना अ‍ॅ हे व्यवस्थित उमटते. पण पूर्वदृश्यावर क्लिक केले की अ वेगळा आणि ॅ वेगळा दिसतो.
*मी आत्ता इंटरनेटएक्सप्प्लोरर ची १आव्र्त्त्वृत्तीतून मिपाचे अ‍ॅ साठी पूर्वपरिक्षण पाहिले ते व्यवस्थीत दिसते आहे पण तसेही वर म्हतल्या प्रमाणे मिपा आणि ऐसी आणि गमभन चा अ‍ॅ एकसंघ अ‍ॅ नाहीच तो वर म्हटल्या प्रमाणे अ आणि ॅ ने बनवला आणि वस्तुतः अ‍ॅ (0972 ) हे एकसंघ अक्षर वापरले जावयास हवे. (मला इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये टायपिंग स्पीड फार म्हणजे फार कमी मिळत आहे कदाचित त्यांचा इंग्रजी वाला स्पेल चेकर चालू असल्यामुळे ?बापरे थकलो मी) मी इंटरनेट एक्सप्लोररचा वापर करणे आणि त्यांच्या वापरकर्त्यांच्या समस्या विसरूनच गेलो होतो त्याचे स्मरण तुमच्या प्रतिसादाने झाले त्याव्बद्दल धन्यवाद

In reply to by माहितगार

माहितगार 08/09/2014 - 10:54
अगदी अ‍ॅ हे अक्षरही एॅ असे टंकले जाते किंवा बर्‍याच ब्राउजर्स् मध्ये तसे दिसते
* हम्म इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये तुमच्या प्रतिसादात मला ए आणि ॅ वेगवेगळे दिसते आहे पण अ‍ॅ एकत्र दिसतो आहे. * कबर्‍याच म्हणजे आपला इतर कोणत्या टंकन प्रणाली आणि ब्राऊजर्स कडे निर्देश आहे ?

In reply to by माहितगार

एस 08/09/2014 - 15:22
मला मोझिलामध्ये एॅ एकसंधच दिसते आहे. परंतु इंटरनेट एक्स्प्लोअररमध्ये गडबड होते. तसेच मोबाईल वरील ब्राउजरमध्येही हे सगळं वेगळंच काहीतरी दिसते. तुमच्याच http://www.misalpav.com/node/28783 ह्या लेखावरील अक्षरेही मोझिला व आयई या दोन्ही ब्राउजर्स मध्ये वेगळी आणि मोबाईल ब्राउजरमध्ये व्यवस्थित दिसतात. त्यामुळे बराच घोळ होतो आहे.

In reply to by एस

माहितगार 10/09/2014 - 14:00
मराठी विकिपीडियावर संतोष नावाचे सदस्य आहेत त्यांनी त्यांच्या चर्चा पानावर विवीध प्रणालील अ‍ॅ च्या गोंधळाचीबरीच छायाचीत्रे उपलब्ध केली आहेत. त्या छायाचित्रांमध्ये दाखवलेल्या पैकी कोणकोणते अ‍ॅ चे गोंधळ तुम्ही अनुभवले आहेत हे कळवलेत आणि त्या यादीत नसलेल्या गोंधळ अनुभवला असेल तर त्या बद्दल माहिती दिल्यास वेगवेगळे इश्यू सॉर्ट आउट करण्यासाठी बरे पडेल.

In reply to by एस

माहितगार 10/09/2014 - 18:18
ओह सॉरी मी दुवा न जोडण्याचा गोंधळ केलेला दिसतोय. हा दुवा पहावा हे होऊन गेल्या नंतर कदाचित आपल्याला ह्या दुव्यावरील चर्चेतही सहभागी होण्यास आवडेल असे वाटते.

In reply to by माहितगार

एस 10/09/2014 - 19:55
या उदाहरणांमधील  3.ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu 11.10 ब्राऊजर:Firefox 20 17.ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu 11.10 ब्राऊजर:Firefox 7 18.ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu 11.10 ब्राऊजर:Firefox 9 19.ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu 11.10 ब्राऊजर:Firefox 11 20.ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu 11.10 ब्राऊजर:Firefox 12 ही पाच उदाहरणे 'अ‍ॅ' हे अक्षर व्यवस्थित दर्शवितात. त्याचबरोबर 'स्टॉ' हे अक्षरही व्यवस्थित उमटलेले त्याच उदाहरणांत दिसतात. 'तत्त्वज्ञ' ह्या शब्दामधील किंवा 'सत्ता' या शब्दामधील अर्धा त + त हे जोडाक्षर जुन्या मराठी वळणाप्रमाणे दिसत नाही. जुन्या वळणानुसार एकाच 'त' च्या तोंडाशी थोडी आडवी रेघ बाहेर आली पाहिजे. विकिपीडियावरील चर्चेमुळे बरीच माहिती मिळाली. धन्यवाद. जमेल तसे तिथेही भाग घेईन.

In reply to by एस

माहितगार 11/09/2014 - 09:59
टिप त्या चर्चेतील छायाचित्रा सोबतची माहितीत एक महत्वाची (क्रिटीकल) गोष्ट मिसींग राहते कि संबंधीत ब्राऊजर आणि ऑपरेटींग सिस्टीममध्ये कोणते फाँट/टंक संच वापरले आहेत. नेमके कोणते अद्ययावत उत्कृष्ट फाँट संच चांगले आणि कोणते त्रुटी दर्शवतात हे समजले तर उपयोगकर्त्यांना त्रुटी यूक्त फाँट संच चांगल्या अद्ययावत फाँट संचाने बदलता येतील. अर्थात कोणत्या ठिकाणी कोणता फाँट वापरला जातोय हे कळणे तांत्रिक दृष्ट्या जिकीरीचेच असते, पण तेही काम मराठी लोकांनी मिळून तडीस नेण्याची गरज आहे त्या साठी लौकरच वेगळा स्वतंत्र धागा काढेनच. जरासा फरक * आपण उबुन्टू 20.ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu आणि फायर फॉक्स ब्राऊजर्सचा उल्लेख करता आहात ते स्वतः या पद्धती वापरत असल्यामुळे करत आहात आणि आपल्याला अ‍ॅरिस्टॉटल शब्द सर्वत्र ठिक दिसताहेत असे म्हणावयाचे आहे का ? तसे असेल तर आनंदाचीच गोष्ट ठरेल आणि आपण ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu सोबत कोणते टंक वापरता आहाते हे समजून घेण्यास आवडेल * परंतु वास्तवात सध्याची सर्वात मोठी तक्रार ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu सोबतचीच दिसते आहे. या धागा लेखात अथवा आपण दुवे दिलेली छायाचित्रे पुन्हा एकदा अभ्यासली तर विकिपीडियातील अ‍ॅरिस्टॉटल लेखातील केवळ लेख शीर्षकात आणि विभाग शीर्षकात अ‍ॅरिस्टॉटल शब्द व्यवस्थीत दिसतो आहे. पण लेखात इतरत्रचा अ‍ॅरिस्टॉटल शब्द व्यवस्थीत दिसत नाही आहे. ** आपण ती छायाचित्रे पुन्हा तपासलीत तर ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu आणि फायरफॉक्स वापरणार्‍या उपयोग कर्त्यांना सर्वाधिक कठीण जाते आहे. विंडोज शिवाय इतर प्रणालीत मॅक ओ.एस. ग्रेट नाही पण मॅनेज करून नेते आहे अ‍ॅ हे अक्षर मॅक मधे दिसते तरी. ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu चा वापर बर्‍यापैकी आहे. ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu आणि फायरफॉक्सवर शीर्षकेतर भागात अ‍ॅ दिसतच नाही पण लेखनात काही चूक असावी असा भास होतो. आपण किंवा इतर कुणी ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu फा फॉ चे जाणकार असतील आणि समस्या कशी दुर करता येते हे जाणून घेणे अत्यंत निकडीचे आहे. * विंडोज ८ ओपरेटींग सिस्टीम दृष्यता त्रुटी नसल्या मुळे अ‍ॅ आणि त ला त जोडलेले दोन्ही अपेक्षे प्रमाणे दिसते म्हणून सर्वाधिक बरी दिसते आहे. विंडोज ७ मध्ये अ‍ॅ व्यवस्थीत दिसतो पण त ला त जोडलेले दिसते पण फाँट जाणकारांना अपेक्षीत आदर्श पद्धतीने दिसत नाही (अर्थात याला विंडोज ७ सोबतचा डिफॉल्ट फाँट अधीक जबाबदार असण्याची शक्यता वाटते). व्हिस्टात व्यवस्थीत दिसत नाही पण व्हिस्टाचा वापर खूपही प्रचलीत नसल्यामुळे तेवढी काळजी वाटत नाही. पण विंडोज एक्सपी मध्ये अ‍ॅ न दिसणे मोठी समस्या आहे ( कारण शासकीय संस्था आणि ग्रामीण भागातील संगणकात अजूनही एक्सपी बर्‍या पैकी वापरात असेल अशी शक्यता वाटते. मी खूप पुर्वी एक्सपी वापरले होते तेव्हा मला का कोण जाणे ह्या समस्येची जाणीव झाली नव्हती) आयपॅड सफारी या काँबीनेशन ला अ‍ॅ आणि त्त हे दोन्ही व्यवस्थीत दिसते पण आय फोनला त्त चे जोडाक्षर अपेक्षीत दिसते मात्र आय फोनमध्ये अ‍ॅ मात्र गंडलेलाच आहे. **(जे लोक डायरेक्ट या प्रतिसादावर पोहोचले असतील त्यांच्या साठी टिप चर्चा जुन्या ऍ (090D) बद्दल होत नसून मराठीचा अधिकृत अ‍ॅ (0972 ) असंख्य प्रणालीतून अद्याप न दिसण्या बद्दल चालू आहे. समस्य अजून तरी मोठी आहे पण चलता है संस्कृती मुळे आपल्यातील असंख्य ती सहन करताहेत)

In reply to by माहितगार

एस 11/09/2014 - 11:10
तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे लक्षात आले होते. पण मी केवळ सुलेखनाच्या दृष्टिकोनातून अ‍ॅ कसा काढला किंवा टंकला जावा ह्यावर माझे मत व्यक्त केले आहे. मराठी टंकनात सुसंगती व एकसमानता हवी ह्याबद्दल सहमत. अजून एक मुद्दा म्हणजे टंकनाचा क्रम हा आपण लिहितो तसाच असायला हवा. उदा. पहिली वेलांटी असलेले अक्षर टंकायचे असेल तर आधी वेलांटी आणि मग अक्षर असाच क्रम असायला हवा होता. असो..

माहितगार 08/09/2014 - 10:29
अगदी अ‍ॅ हे अक्षरही एॅ असे टंकले जाते किंवा बर्‍याच ब्राउजर्स् मध्ये तसे दिसते. उदा. इंटरनेट एक्स्प्लोअरर मध्ये मिपावर टंकताना अ‍ॅ हे व्यवस्थित उमटते. पण पूर्वदृश्यावर क्लिक केले की अ वेगळा आणि ॅ वेगळा दिसतो.

In reply to by माहितगार

माहितगार 08/09/2014 - 10:47
उदा. इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये मिपावर टंकताना अ‍ॅ हे व्यवस्थित उमटते. पण पूर्वदृश्यावर क्लिक केले की अ वेगळा आणि ॅ वेगळा दिसतो.
*मी आत्ता इंटरनेटएक्सप्प्लोरर ची १आव्र्त्त्वृत्तीतून मिपाचे अ‍ॅ साठी पूर्वपरिक्षण पाहिले ते व्यवस्थीत दिसते आहे पण तसेही वर म्हतल्या प्रमाणे मिपा आणि ऐसी आणि गमभन चा अ‍ॅ एकसंघ अ‍ॅ नाहीच तो वर म्हटल्या प्रमाणे अ आणि ॅ ने बनवला आणि वस्तुतः अ‍ॅ (0972 ) हे एकसंघ अक्षर वापरले जावयास हवे. (मला इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये टायपिंग स्पीड फार म्हणजे फार कमी मिळत आहे कदाचित त्यांचा इंग्रजी वाला स्पेल चेकर चालू असल्यामुळे ?बापरे थकलो मी) मी इंटरनेट एक्सप्लोररचा वापर करणे आणि त्यांच्या वापरकर्त्यांच्या समस्या विसरूनच गेलो होतो त्याचे स्मरण तुमच्या प्रतिसादाने झाले त्याव्बद्दल धन्यवाद

In reply to by माहितगार

माहितगार 08/09/2014 - 10:54
अगदी अ‍ॅ हे अक्षरही एॅ असे टंकले जाते किंवा बर्‍याच ब्राउजर्स् मध्ये तसे दिसते
* हम्म इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये तुमच्या प्रतिसादात मला ए आणि ॅ वेगवेगळे दिसते आहे पण अ‍ॅ एकत्र दिसतो आहे. * कबर्‍याच म्हणजे आपला इतर कोणत्या टंकन प्रणाली आणि ब्राऊजर्स कडे निर्देश आहे ?

In reply to by माहितगार

एस 08/09/2014 - 15:22
मला मोझिलामध्ये एॅ एकसंधच दिसते आहे. परंतु इंटरनेट एक्स्प्लोअररमध्ये गडबड होते. तसेच मोबाईल वरील ब्राउजरमध्येही हे सगळं वेगळंच काहीतरी दिसते. तुमच्याच http://www.misalpav.com/node/28783 ह्या लेखावरील अक्षरेही मोझिला व आयई या दोन्ही ब्राउजर्स मध्ये वेगळी आणि मोबाईल ब्राउजरमध्ये व्यवस्थित दिसतात. त्यामुळे बराच घोळ होतो आहे.

In reply to by एस

माहितगार 10/09/2014 - 14:00
मराठी विकिपीडियावर संतोष नावाचे सदस्य आहेत त्यांनी त्यांच्या चर्चा पानावर विवीध प्रणालील अ‍ॅ च्या गोंधळाचीबरीच छायाचीत्रे उपलब्ध केली आहेत. त्या छायाचित्रांमध्ये दाखवलेल्या पैकी कोणकोणते अ‍ॅ चे गोंधळ तुम्ही अनुभवले आहेत हे कळवलेत आणि त्या यादीत नसलेल्या गोंधळ अनुभवला असेल तर त्या बद्दल माहिती दिल्यास वेगवेगळे इश्यू सॉर्ट आउट करण्यासाठी बरे पडेल.

In reply to by एस

माहितगार 10/09/2014 - 18:18
ओह सॉरी मी दुवा न जोडण्याचा गोंधळ केलेला दिसतोय. हा दुवा पहावा हे होऊन गेल्या नंतर कदाचित आपल्याला ह्या दुव्यावरील चर्चेतही सहभागी होण्यास आवडेल असे वाटते.

In reply to by माहितगार

एस 10/09/2014 - 19:55
या उदाहरणांमधील  3.ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu 11.10 ब्राऊजर:Firefox 20 17.ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu 11.10 ब्राऊजर:Firefox 7 18.ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu 11.10 ब्राऊजर:Firefox 9 19.ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu 11.10 ब्राऊजर:Firefox 11 20.ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu 11.10 ब्राऊजर:Firefox 12 ही पाच उदाहरणे 'अ‍ॅ' हे अक्षर व्यवस्थित दर्शवितात. त्याचबरोबर 'स्टॉ' हे अक्षरही व्यवस्थित उमटलेले त्याच उदाहरणांत दिसतात. 'तत्त्वज्ञ' ह्या शब्दामधील किंवा 'सत्ता' या शब्दामधील अर्धा त + त हे जोडाक्षर जुन्या मराठी वळणाप्रमाणे दिसत नाही. जुन्या वळणानुसार एकाच 'त' च्या तोंडाशी थोडी आडवी रेघ बाहेर आली पाहिजे. विकिपीडियावरील चर्चेमुळे बरीच माहिती मिळाली. धन्यवाद. जमेल तसे तिथेही भाग घेईन.

In reply to by एस

माहितगार 11/09/2014 - 09:59
टिप त्या चर्चेतील छायाचित्रा सोबतची माहितीत एक महत्वाची (क्रिटीकल) गोष्ट मिसींग राहते कि संबंधीत ब्राऊजर आणि ऑपरेटींग सिस्टीममध्ये कोणते फाँट/टंक संच वापरले आहेत. नेमके कोणते अद्ययावत उत्कृष्ट फाँट संच चांगले आणि कोणते त्रुटी दर्शवतात हे समजले तर उपयोगकर्त्यांना त्रुटी यूक्त फाँट संच चांगल्या अद्ययावत फाँट संचाने बदलता येतील. अर्थात कोणत्या ठिकाणी कोणता फाँट वापरला जातोय हे कळणे तांत्रिक दृष्ट्या जिकीरीचेच असते, पण तेही काम मराठी लोकांनी मिळून तडीस नेण्याची गरज आहे त्या साठी लौकरच वेगळा स्वतंत्र धागा काढेनच. जरासा फरक * आपण उबुन्टू 20.ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu आणि फायर फॉक्स ब्राऊजर्सचा उल्लेख करता आहात ते स्वतः या पद्धती वापरत असल्यामुळे करत आहात आणि आपल्याला अ‍ॅरिस्टॉटल शब्द सर्वत्र ठिक दिसताहेत असे म्हणावयाचे आहे का ? तसे असेल तर आनंदाचीच गोष्ट ठरेल आणि आपण ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu सोबत कोणते टंक वापरता आहाते हे समजून घेण्यास आवडेल * परंतु वास्तवात सध्याची सर्वात मोठी तक्रार ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu सोबतचीच दिसते आहे. या धागा लेखात अथवा आपण दुवे दिलेली छायाचित्रे पुन्हा एकदा अभ्यासली तर विकिपीडियातील अ‍ॅरिस्टॉटल लेखातील केवळ लेख शीर्षकात आणि विभाग शीर्षकात अ‍ॅरिस्टॉटल शब्द व्यवस्थीत दिसतो आहे. पण लेखात इतरत्रचा अ‍ॅरिस्टॉटल शब्द व्यवस्थीत दिसत नाही आहे. ** आपण ती छायाचित्रे पुन्हा तपासलीत तर ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu आणि फायरफॉक्स वापरणार्‍या उपयोग कर्त्यांना सर्वाधिक कठीण जाते आहे. विंडोज शिवाय इतर प्रणालीत मॅक ओ.एस. ग्रेट नाही पण मॅनेज करून नेते आहे अ‍ॅ हे अक्षर मॅक मधे दिसते तरी. ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu चा वापर बर्‍यापैकी आहे. ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu आणि फायरफॉक्सवर शीर्षकेतर भागात अ‍ॅ दिसतच नाही पण लेखनात काही चूक असावी असा भास होतो. आपण किंवा इतर कुणी ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu फा फॉ चे जाणकार असतील आणि समस्या कशी दुर करता येते हे जाणून घेणे अत्यंत निकडीचे आहे. * विंडोज ८ ओपरेटींग सिस्टीम दृष्यता त्रुटी नसल्या मुळे अ‍ॅ आणि त ला त जोडलेले दोन्ही अपेक्षे प्रमाणे दिसते म्हणून सर्वाधिक बरी दिसते आहे. विंडोज ७ मध्ये अ‍ॅ व्यवस्थीत दिसतो पण त ला त जोडलेले दिसते पण फाँट जाणकारांना अपेक्षीत आदर्श पद्धतीने दिसत नाही (अर्थात याला विंडोज ७ सोबतचा डिफॉल्ट फाँट अधीक जबाबदार असण्याची शक्यता वाटते). व्हिस्टात व्यवस्थीत दिसत नाही पण व्हिस्टाचा वापर खूपही प्रचलीत नसल्यामुळे तेवढी काळजी वाटत नाही. पण विंडोज एक्सपी मध्ये अ‍ॅ न दिसणे मोठी समस्या आहे ( कारण शासकीय संस्था आणि ग्रामीण भागातील संगणकात अजूनही एक्सपी बर्‍या पैकी वापरात असेल अशी शक्यता वाटते. मी खूप पुर्वी एक्सपी वापरले होते तेव्हा मला का कोण जाणे ह्या समस्येची जाणीव झाली नव्हती) आयपॅड सफारी या काँबीनेशन ला अ‍ॅ आणि त्त हे दोन्ही व्यवस्थीत दिसते पण आय फोनला त्त चे जोडाक्षर अपेक्षीत दिसते मात्र आय फोनमध्ये अ‍ॅ मात्र गंडलेलाच आहे. **(जे लोक डायरेक्ट या प्रतिसादावर पोहोचले असतील त्यांच्या साठी टिप चर्चा जुन्या ऍ (090D) बद्दल होत नसून मराठीचा अधिकृत अ‍ॅ (0972 ) असंख्य प्रणालीतून अद्याप न दिसण्या बद्दल चालू आहे. समस्य अजून तरी मोठी आहे पण चलता है संस्कृती मुळे आपल्यातील असंख्य ती सहन करताहेत)

In reply to by माहितगार

एस 11/09/2014 - 11:10
तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे लक्षात आले होते. पण मी केवळ सुलेखनाच्या दृष्टिकोनातून अ‍ॅ कसा काढला किंवा टंकला जावा ह्यावर माझे मत व्यक्त केले आहे. मराठी टंकनात सुसंगती व एकसमानता हवी ह्याबद्दल सहमत. अजून एक मुद्दा म्हणजे टंकनाचा क्रम हा आपण लिहितो तसाच असायला हवा. उदा. पहिली वेलांटी असलेले अक्षर टंकायचे असेल तर आधी वेलांटी आणि मग अक्षर असाच क्रम असायला हवा होता. असो..
आपण काही वेळा समस्यांनाही एवढे सरावलेले असतो कि नियमीत भेडसावणारी गोष्ट समस्या वाटेनाशी होते.