मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विवाह मुहुर्त

भिंगरी ·

>>>> मुहूर्त मुलगा आणि मुलगी यांच्या नावराशीवरून ठरवला जातो का ? राशिचक्रामधे बारा राशी असल्यामुळे प्रत्येक राशीत काही नक्षत्र असतात आणि माणसाच्या जन्मकुंडलीमधे राशीत काही ग्रह असतात तेव्हा कोणती कृत्य कोणत्या नक्षत्रांवर करावी एवढाच तो अर्थ. काही नक्षत्र ही पुण्यकारक आणि काही पापकारक असतात असे म्हणतात म्हणुन मुहुर्त पाहावे असे म्हटल्या जाते. मुहुर्त हा नावराशीवरुन ठरवल्या जातो. (थोतांड आहे, हे विसरु नये) मुहुर्त म्हणजे 'थोडा काळ, थोडे क्षण ''जी कृत्य काही विशिष्ट नक्षत्रांवर करावी असे सांगितले असेल ती कृत्ये त्या नक्षत्रांच्या ज्या देवता असतील त्याच देवता असणार्‍या मुहुर्तांवर कार्य केल्यास कार्यसिद्धी होते'' एवढाच मुहुर्ताचा अर्थ. (बरोबर का बुवा) माणसाच्या जन्मापासून ते त्याची माती होईपर्यंत मुहुर्त पाहिले जातात. अगदी चोर चोरी करण्यासाठीही मुहुर्त पाहुनच जातो असे म्हणतात. असो. >>>> मुहूर्त का पहिला जात ? कार्य सिद्धीस जाण्यासाठी. >>>>> खूप वेळा ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लागत नाहीत,मग त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात काही नुकसान किंवा विपरीत होते का? मुहुर्तावर लग्न लागले नाही तर काहीही नुकसान होत नाही.. (लग्नामुळे अनेकांच्या आयुष्याचे नुकसान होतं, कोण बोललं रे ते) मुहुर्त चुकला तर काहीही विपरीत होत नाही. माणसांच्या स्वभावामुळे एकमेकांचं जास्त नुकसान होतं असं मला वाटतं >>> साखरपुड्याचा विधी न केल्याने किंवा हळद न लावता लग्न केल्याने काही फरक पडतो का ? साखरपुड्याचा विधी हा मुला मुलीचा विवाह ठरला आहे हे पाहुण्या रावळ्यात बातमी जावी म्हणुन केलेला विधी म्हणजे साखरपुडा. (व्वा सर वा) साखरपुड्याला हळद लावल्याचे अजून पाहिलेले नाही, पण लग्नात हळदीचे कारण मला वाटतं जुन्या काळी त्वचा टवटवीत दिसावी यासाठीचे कोणती साधनं नव्हती म्हणुन हळद वापरल्या जात असावी. हळ्दीनं कसं माणुस लै भारी दिसतो एवढाच तो अर्थ, तेव्हा हळद लावल्याने आणि न लावल्याने काही फरक पडत नाही. (हळद लावली नै तर लग्न झाल्यासारखे वाटत नाही ) >>> भारतिय संस्कृतीत याचे विशेष महत्व आहे का ? भारतीय संस्कृतीत खुप गोष्टी आहेत आता त्या प्रत्येकाला किती महत्वाच्या वाटतात त्यावर त्याचे महत्व अवलंबुन आहे. अजून काही विचारायचे असल्यास जरुर विचारा. उद्या सुट्टी आहे, भरपूर मदत करतो. -दिलीप बिरुटे

फक्त तुमच्या अंगभूत गुणांवर आणि तुमच्या पार्टनरच्या समजूतदार विचारांवर लग्नाचे यश अवलंबून असते. बाकी नशिबाचा भाग अलाहिदा.... फक्त मुहूर्तावर लग्न यशस्वी होत असते तर इतके घटस्फोट झाले नसते !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

टवाळ कार्टा Sun, 09/07/2014 - 21:05
+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११ बाकी ते "शष्प" म्हणजे काय?? "घंटा" अस्सा मुम्बैच्या भाषेतला अर्थ माहीत आहे :)

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन Mon, 09/08/2014 - 12:50
शष्प म्हणजे गवत. http://spokensanskrit.de/index.php?script=HK&beginning=0+&tinput=+shaShpa&trans=Translate&direction=AU त्यामुळे वरिजिनल अर्थ *ट असावा असा अंदाज आहे. पण येस, घंटा हा प्रतिशब्द चपखल बसतोच. :)

पैसा Sun, 09/07/2014 - 22:28
लेख लिहिताना रविवारचा मुहूर्त का धरलास? प्रतिक्रिया कमी येतात! माझी मते: १) साखरपुडा आणि हळद लावणे यात खास धार्मिक विधी नसतो. त्या दोन्ही प्रथा आहेत. हिंदू कायद्यानुसार पाणिग्रहण, सप्तपदी आणि कन्यादान हे तीन विधी झाले तर लग्न पूर्ण होते. त्यात साखरपुडा आणि हळद लावण्याचा उल्लेख नाही. २) जगात एकूण लोकसंख्येच्या १५-१६% हिंदू असतील. बाकीचे लोक मुहूर्त बघत नाहीत. त्या सगळ्यांवर काही भयानक संकटे येतात असं कधी ऐकलं नाही.

In reply to by पैसा

भिंगरी Mon, 09/08/2014 - 00:04
[बाकीचे लोक मुहूर्त बघत नाहीत. त्या सगळ्यांवर काही भयानक संकटे येतात असं कधी ऐकलं नाही.] मला नेमके हेच वाटते,पण आता तर असं ऐकलं आहे की सिंहस्थामुळे मधल्या वर्षभरात मुहुर्तच नाहीत पण मग जगभरात लग्नच होणारच नहीत का?

In reply to by सुहास पाटील

बॅटमॅन Tue, 09/09/2014 - 14:46
ते आजवर फक्त एकट्याला कळालं आणि तो उसेन बोल्टपेक्षा वेगाने लग्नमंडपातून पळाला होता.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्यारे१ Tue, 09/09/2014 - 15:23
झालं हो लग्न तिचं. त्याच मांडवात. होता एक राखीव खेळाडू. तेव्हाच्या प्रथेनुसार वधूनं पण स्विकारलं होतं. थोरल्या भावाला ठाऊक होतं ३८० वर्षांनी कुणीतरी विचारणार असं म्हणून. असो!

फुंटी Mon, 09/22/2014 - 20:34
साखरपुडा हे लग्नाच्या बंधनात अडकण्याआधीच एक पाउल आहे..खर तर सध्या साखरपुडा मोठा थाटात म्हणजे जवळपास लग्नाच्या तोडीस तोड केला जातो.उपवर मुलगा मुलगी भेटून लग्न ठरेपर्यंतचा काल हा तसा धोकादायक असतो...लग्न तुटण्याचे प्रकार या काळात जास्त होऊ शकतात...यामुळे लग्नानंतरच्या तडजोडीची तयारी म्हणून सर्व लोकांसमोर साखरपुडा केला जातो.

>>>> मुहूर्त मुलगा आणि मुलगी यांच्या नावराशीवरून ठरवला जातो का ? राशिचक्रामधे बारा राशी असल्यामुळे प्रत्येक राशीत काही नक्षत्र असतात आणि माणसाच्या जन्मकुंडलीमधे राशीत काही ग्रह असतात तेव्हा कोणती कृत्य कोणत्या नक्षत्रांवर करावी एवढाच तो अर्थ. काही नक्षत्र ही पुण्यकारक आणि काही पापकारक असतात असे म्हणतात म्हणुन मुहुर्त पाहावे असे म्हटल्या जाते. मुहुर्त हा नावराशीवरुन ठरवल्या जातो. (थोतांड आहे, हे विसरु नये) मुहुर्त म्हणजे 'थोडा काळ, थोडे क्षण ''जी कृत्य काही विशिष्ट नक्षत्रांवर करावी असे सांगितले असेल ती कृत्ये त्या नक्षत्रांच्या ज्या देवता असतील त्याच देवता असणार्‍या मुहुर्तांवर कार्य केल्यास कार्यसिद्धी होते'' एवढाच मुहुर्ताचा अर्थ. (बरोबर का बुवा) माणसाच्या जन्मापासून ते त्याची माती होईपर्यंत मुहुर्त पाहिले जातात. अगदी चोर चोरी करण्यासाठीही मुहुर्त पाहुनच जातो असे म्हणतात. असो. >>>> मुहूर्त का पहिला जात ? कार्य सिद्धीस जाण्यासाठी. >>>>> खूप वेळा ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लागत नाहीत,मग त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात काही नुकसान किंवा विपरीत होते का? मुहुर्तावर लग्न लागले नाही तर काहीही नुकसान होत नाही.. (लग्नामुळे अनेकांच्या आयुष्याचे नुकसान होतं, कोण बोललं रे ते) मुहुर्त चुकला तर काहीही विपरीत होत नाही. माणसांच्या स्वभावामुळे एकमेकांचं जास्त नुकसान होतं असं मला वाटतं >>> साखरपुड्याचा विधी न केल्याने किंवा हळद न लावता लग्न केल्याने काही फरक पडतो का ? साखरपुड्याचा विधी हा मुला मुलीचा विवाह ठरला आहे हे पाहुण्या रावळ्यात बातमी जावी म्हणुन केलेला विधी म्हणजे साखरपुडा. (व्वा सर वा) साखरपुड्याला हळद लावल्याचे अजून पाहिलेले नाही, पण लग्नात हळदीचे कारण मला वाटतं जुन्या काळी त्वचा टवटवीत दिसावी यासाठीचे कोणती साधनं नव्हती म्हणुन हळद वापरल्या जात असावी. हळ्दीनं कसं माणुस लै भारी दिसतो एवढाच तो अर्थ, तेव्हा हळद लावल्याने आणि न लावल्याने काही फरक पडत नाही. (हळद लावली नै तर लग्न झाल्यासारखे वाटत नाही ) >>> भारतिय संस्कृतीत याचे विशेष महत्व आहे का ? भारतीय संस्कृतीत खुप गोष्टी आहेत आता त्या प्रत्येकाला किती महत्वाच्या वाटतात त्यावर त्याचे महत्व अवलंबुन आहे. अजून काही विचारायचे असल्यास जरुर विचारा. उद्या सुट्टी आहे, भरपूर मदत करतो. -दिलीप बिरुटे

फक्त तुमच्या अंगभूत गुणांवर आणि तुमच्या पार्टनरच्या समजूतदार विचारांवर लग्नाचे यश अवलंबून असते. बाकी नशिबाचा भाग अलाहिदा.... फक्त मुहूर्तावर लग्न यशस्वी होत असते तर इतके घटस्फोट झाले नसते !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

टवाळ कार्टा Sun, 09/07/2014 - 21:05
+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११ बाकी ते "शष्प" म्हणजे काय?? "घंटा" अस्सा मुम्बैच्या भाषेतला अर्थ माहीत आहे :)

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन Mon, 09/08/2014 - 12:50
शष्प म्हणजे गवत. http://spokensanskrit.de/index.php?script=HK&beginning=0+&tinput=+shaShpa&trans=Translate&direction=AU त्यामुळे वरिजिनल अर्थ *ट असावा असा अंदाज आहे. पण येस, घंटा हा प्रतिशब्द चपखल बसतोच. :)

पैसा Sun, 09/07/2014 - 22:28
लेख लिहिताना रविवारचा मुहूर्त का धरलास? प्रतिक्रिया कमी येतात! माझी मते: १) साखरपुडा आणि हळद लावणे यात खास धार्मिक विधी नसतो. त्या दोन्ही प्रथा आहेत. हिंदू कायद्यानुसार पाणिग्रहण, सप्तपदी आणि कन्यादान हे तीन विधी झाले तर लग्न पूर्ण होते. त्यात साखरपुडा आणि हळद लावण्याचा उल्लेख नाही. २) जगात एकूण लोकसंख्येच्या १५-१६% हिंदू असतील. बाकीचे लोक मुहूर्त बघत नाहीत. त्या सगळ्यांवर काही भयानक संकटे येतात असं कधी ऐकलं नाही.

In reply to by पैसा

भिंगरी Mon, 09/08/2014 - 00:04
[बाकीचे लोक मुहूर्त बघत नाहीत. त्या सगळ्यांवर काही भयानक संकटे येतात असं कधी ऐकलं नाही.] मला नेमके हेच वाटते,पण आता तर असं ऐकलं आहे की सिंहस्थामुळे मधल्या वर्षभरात मुहुर्तच नाहीत पण मग जगभरात लग्नच होणारच नहीत का?

In reply to by सुहास पाटील

बॅटमॅन Tue, 09/09/2014 - 14:46
ते आजवर फक्त एकट्याला कळालं आणि तो उसेन बोल्टपेक्षा वेगाने लग्नमंडपातून पळाला होता.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्यारे१ Tue, 09/09/2014 - 15:23
झालं हो लग्न तिचं. त्याच मांडवात. होता एक राखीव खेळाडू. तेव्हाच्या प्रथेनुसार वधूनं पण स्विकारलं होतं. थोरल्या भावाला ठाऊक होतं ३८० वर्षांनी कुणीतरी विचारणार असं म्हणून. असो!

फुंटी Mon, 09/22/2014 - 20:34
साखरपुडा हे लग्नाच्या बंधनात अडकण्याआधीच एक पाउल आहे..खर तर सध्या साखरपुडा मोठा थाटात म्हणजे जवळपास लग्नाच्या तोडीस तोड केला जातो.उपवर मुलगा मुलगी भेटून लग्न ठरेपर्यंतचा काल हा तसा धोकादायक असतो...लग्न तुटण्याचे प्रकार या काळात जास्त होऊ शकतात...यामुळे लग्नानंतरच्या तडजोडीची तयारी म्हणून सर्व लोकांसमोर साखरपुडा केला जातो.
लग्न ठरले कि लग्नाचा मुहूर्त पाहीला जातो. तो मुहूर्त मुलगा आणि मुलगी यांच्या नावराशीवरून ठरवला जातो का? मला यातले काही कळत नाही म्हणून जाणून घ्यायचे आहे कि मुहूर्त का पहिला जातो? खूप वेळा ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लागत नाहीत,मग त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात काही नुकसान किंवा विपरीत होते का? (हं आता लग्न लागायला उशीर झाला तर जाणाऱ्या पाहुण्यांची पंचाईत होते हा भाग निराळा.) साखरपुड्याचा विधी न केल्याने किंवा हळद न लावता लग्न केल्याने काही फरक पडतो का? (प्रेमविवाहात तर या गोष्टी सहसा होतंच नाहीत.) भारतिय संस्कृतीत याचे विशेष महत्व आहे का? या विषयावर शास्त्रोक्त माहिती कोणी देईल का?

विजापूर -बदामि- हम्पि -लखुंडी फोटो (भाग दुसरा)

कंजूस ·
लेख आणि वर्णन भटकंती कर्नाटकातली इथे भटकंती सदरात आहे. पहिला फोटोंचा भाग विजापूर- बदामि -हम्पि -लखुंडी फोटो इथे कलादालनात आहे. ((अपडेट २०२१ जुलै Photobucket या साईटवरून या लेखात दिलेले फोटो ती साईट बंद ( फ्री साईटचे शेअरिंग बंद झाले) झाल्याने बदलावे लागले आहेत. त्यामुळे प्रतिसादात व लेखातल्या क्रमांकात फरक पडला आहे.)) हम्पि फोटो

फोटो १ )हंपि नकाशा (अ)


फोटो २) हंपि नकाशा (ब)

कंजूस Sun, 09/07/2014 - 18:15
ऐहोळे फोटो /क १)गणपती, ऐहोळे म्युझिअम. १ २)गणपती, ऐहोळे म्युझिअम. २ ३)गणपती, ऐहोळे म्युझिअम. ३ ४)गणपती, ऐहोळे म्युझिअम. ४ ५)सप्तमातृका, ऐहोळे म्युझिअम. ५ ६)शिल्प, ऐहोळे म्युझिअम. ६ ७)शिल्प, ऐहोळे ७

कंजूस Sun, 09/07/2014 - 18:19
ऐहोळे फोटो /ड १)एक मंदिर रचना. १ २)शिल्प, दुर्ग मंदिर. २ ३)दुर्ग मंदिर, पुढचा भाग. ३ ४)दुर्ग मंदिर, मागचा भाग. ४ ५)आतील भाग, त्र्यंबकेश्वरा. ५ ६)ओल्या पिंडीवरचे नंदीचे प्रतिबिंब, त्र्यंबकेश्वरा. ६ ७)शिल्प, अप्सरा. ७

In reply to by प्रचेतस

एस Mon, 09/08/2014 - 17:33
बाकी त्या ६ व्या फोटोतील गणपतीच्या डोक्यावरील राक्षसासारखे दिसणारे शिल्प आहे ते काय आहे बरे? खूपशा ठिकाणी दिसते. उदा. हरिश्चंद्रगडाच्या मंदिरासमोर ह्याची भग्न शिल्पे मांडून त्यांना शेंदूर फासला आहे.

In reply to by एस

प्रचेतस Mon, 09/08/2014 - 17:39
ती किर्तिमुखं. ही सिंहाची मुखं. दुष्ट शक्तींना येऊ देण्यास किर्तिमुखं अटकाव करतात अशी पूर्वापार समजूत.

यसवायजी Mon, 09/08/2014 - 18:19
फोटो छान आलेत. १ विनंती- फक्त 'शिल्प xyz गुहा'च्या ऐवजी ते कसले शिल्प आहे ते लिहावे.माझ्यासारख्यांना उपयोगी असेल. ;) वल्ली, हेल्प माडी.

कंजूस Mon, 09/08/2014 - 20:51
पुढच्या वेळेस चित्रांची ओळख नक्की वाढवेन. विष्णूच्या दशावतारांच्या कथा आणि त्यातले प्रसंग माहीत असतील तर इथली शिल्पे पाहून आपण पटकन ओळखू शकतो कोणत्या प्रसंगाचे चित्रण आहे. वराह नृसिंह बरेचवेळा दिसतात. कृष्णलीला आहेत परंतू महाभारत कमी आहे. रामायणातले खूप प्रसंग आहेत. शंकराचे तांडव, अंधकासूर वध, रावणाशी संबंधित चित्रे आहेत. पार्वती महिषासूरमर्दिनीच्या अवतारात आहे. काही चिन्हे आणि शिल्पकृती वेगळ्या आहेत. त्यांचा संदर्भ चटकन लागत नाही.

कंजूस Sun, 09/07/2014 - 18:15
ऐहोळे फोटो /क १)गणपती, ऐहोळे म्युझिअम. १ २)गणपती, ऐहोळे म्युझिअम. २ ३)गणपती, ऐहोळे म्युझिअम. ३ ४)गणपती, ऐहोळे म्युझिअम. ४ ५)सप्तमातृका, ऐहोळे म्युझिअम. ५ ६)शिल्प, ऐहोळे म्युझिअम. ६ ७)शिल्प, ऐहोळे ७

कंजूस Sun, 09/07/2014 - 18:19
ऐहोळे फोटो /ड १)एक मंदिर रचना. १ २)शिल्प, दुर्ग मंदिर. २ ३)दुर्ग मंदिर, पुढचा भाग. ३ ४)दुर्ग मंदिर, मागचा भाग. ४ ५)आतील भाग, त्र्यंबकेश्वरा. ५ ६)ओल्या पिंडीवरचे नंदीचे प्रतिबिंब, त्र्यंबकेश्वरा. ६ ७)शिल्प, अप्सरा. ७

In reply to by प्रचेतस

एस Mon, 09/08/2014 - 17:33
बाकी त्या ६ व्या फोटोतील गणपतीच्या डोक्यावरील राक्षसासारखे दिसणारे शिल्प आहे ते काय आहे बरे? खूपशा ठिकाणी दिसते. उदा. हरिश्चंद्रगडाच्या मंदिरासमोर ह्याची भग्न शिल्पे मांडून त्यांना शेंदूर फासला आहे.

In reply to by एस

प्रचेतस Mon, 09/08/2014 - 17:39
ती किर्तिमुखं. ही सिंहाची मुखं. दुष्ट शक्तींना येऊ देण्यास किर्तिमुखं अटकाव करतात अशी पूर्वापार समजूत.

यसवायजी Mon, 09/08/2014 - 18:19
फोटो छान आलेत. १ विनंती- फक्त 'शिल्प xyz गुहा'च्या ऐवजी ते कसले शिल्प आहे ते लिहावे.माझ्यासारख्यांना उपयोगी असेल. ;) वल्ली, हेल्प माडी.

कंजूस Mon, 09/08/2014 - 20:51
पुढच्या वेळेस चित्रांची ओळख नक्की वाढवेन. विष्णूच्या दशावतारांच्या कथा आणि त्यातले प्रसंग माहीत असतील तर इथली शिल्पे पाहून आपण पटकन ओळखू शकतो कोणत्या प्रसंगाचे चित्रण आहे. वराह नृसिंह बरेचवेळा दिसतात. कृष्णलीला आहेत परंतू महाभारत कमी आहे. रामायणातले खूप प्रसंग आहेत. शंकराचे तांडव, अंधकासूर वध, रावणाशी संबंधित चित्रे आहेत. पार्वती महिषासूरमर्दिनीच्या अवतारात आहे. काही चिन्हे आणि शिल्पकृती वेगळ्या आहेत. त्यांचा संदर्भ चटकन लागत नाही.

आठवणी

कल्पतरू ·

पैसा Sun, 09/07/2014 - 21:17
आठवणी चांगल्या लिहिल्यात. लिहिताना परिच्छेद पाडले, जरा सुसूत्र लिहिलं की अजून चांगलं, सफाईदार होईल. इथे भरपूर वाचा, आणि लिहीत रहा!

प्रभाकर पेठकर Mon, 09/08/2014 - 00:36
सगळ्याच आठवणी त्रोटक वाटल्या. कुठल्याही आठवणीचे पुरेसे तपशिल न दिल्याने नीट संगती लागत नाही. शिवाय, प्रोजेक्ट मध्ये जाशील तर तुला कुठचीही location भेटेल. बाजूच्या रूम मधली खिडकी खोलून गिझर मधून पाणी आणायचं. तिथे काम करणाऱ्या माणसांकडून भरपूर काही शिकायला भेटलं. रविवारचा सुट्टीचा दिवस भेटला की संध्याकाळी सगळे गच्चीवर जमायचो. अशा मोजक्या कांही वाक्यांमधील शब्द योजनेवर पुनर्विचार व्हावा अशी विनंती आहे.

असंका Mon, 09/08/2014 - 01:16
११/११/११ ला जॉइनींग म्हणजे फक्त २ / २II वर्षे झालीयेत या गोष्टीला (म्हणजे मी २०११ गृहित धरून म्हणतोय, १९११ असेल तर क्षमस्व!)...आणि इतक्यातच तुम्हाला त्याच्या आठवणी पण यायला लागल्या?

विटेकर Mon, 09/08/2014 - 14:21
लिहित रहा .. दिसामाजी काहीतरी ते लिहावे , प्रसंगी अखंडित वाचित जावे | इथे आणि एकणूच आंतरजालावर लोक आय टी सोडून अन्यत्र काम करतात यावर फारसा कोणाचा पट्कन विश्वास बसत नाही. दिवसभर तोंडात माती जाई पर्यन्त काम केल्यावरच पैसे मिळतात ही गोष्ट लोकांना पटणार नाही. इथल्या ब्याचलर लोकांचे विकांत गच्चीवर नाही तर मॉल मध्ये किंवा मल्टीप्लेक्स मध्ये जातात आणि ऑन साईट आणि बेन्च हेच इथल्या चर्चांचे विषय असतात. हिंजवडी मधल्या चकचकित काचेच्या इमारतीत काम करणार्‍यांना पलिकडच्या पिरंगुट मधे काम करणार , रोज जेवणाचा डबा घेऊन मोटार सायकलवर / सायकल्वर जाणारा तथाकथित सुपरवायजर / कामगार याबद्दल फारशी माहीती नसते. कंत्राटी कामगार आणि टायर थ्री / फोर कंपन्यातील विश्व, त्यातील उलथापालथ , जगण्याची लढाई याबाबत इथे वानवा आहे. तेव्हा खूप लिहा .. लिहिता लिहिता जमेल सरावाने. आणि मुख्य, गांगरुन जाऊ नका. पडता - रडता घेई उचलोनी कडेवरी | असेही लोक इथे आहेत , ते सहायभूत होतीलच. असो, त्यानिमित्ताने मला माझा नोकरीच पहिला दिवस आठवला - ०१.०१.१९८९ त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले !

In reply to by मितभाषी

कल्पतरू Tue, 09/09/2014 - 21:25
आम्ही LT panels बनवायचो त्यामुळे व्होल्टेज ४४० च्या पुढे नासायचं पण करंट ४०००A पर्यंत असायचा. साईट वर गेलो कि HT panels असायचे त्यांचं व्होल्टेज ११००० V पर्यंत असायचं पण त्याच्यावर कधी काम नाही केलं.

In reply to by कल्पतरू

बॅटमॅन Wed, 09/10/2014 - 12:51
४००० अँपिअर????? इतक्या करंटमध्ये काय व्हायचं ओ त्याचं, वितळूनच जायचा कुठंतर. माझं ज्ञान या बाबतीत ना के बराबर आहे, पण आकडा लयच मोठा वाटतो आहे.

In reply to by सस्नेह

कल्पतरू गुरुवार, 09/11/2014 - 20:40
@स्नेहांकिता ४००० मी कमीच बोललो. 12000A पर्यंत पण असतो करंट. फोटो कसे टाकायचे अजून उमगलं नाही. नाहीतर आत्ताच तो सुर्य आणि हा जयद्रथ करणार होतो.

In reply to by बॅटमॅन

कल्पतरू गुरुवार, 09/11/2014 - 20:36
@बॅटमॅन तुमची शंका अगदी बरोबर आहे. पण बसबार वितळत नाही. आता एक उदाहरण घेऊ. आपण करंट वाहून नेण्यासाठी aluminium किंवा copper बसबार वापरतो. copper बसबारची क्षमता aluminium पेक्षा २५-४५% जास्त असते. density factor पण महत्वाची भूमिका बजावतो aluminium साठी तो (०.८-१.० A / MM २) तर COPPER साठी (१.२५ A / MM २) असतो . आता खाली चित्र दिलाय तो १००० A चा ब्रेकर आहे आणि aluminium बसबारची साईझ आहे १२०X१० MM म्हणजे १२० MM रुंद आणि १० MM जाड. याचा एरिया झाला १२०० mm2 . आता आपण जर density factor १ पकडला तर आपला हा बसबार १२०० A करंट वाहून नेऊ शकतो. आता ४००० A साठी 100x10 चे ४ बसबार घ्यायचे आणि एका मागोमाग लावायचे कि म्हणजे बसबार ची रुंदी १०० ठेवायची पण जाडी मात्र ४ पटीने वाढवायची म्हणजे बघा 100x40 =४००० A झाली ना बॉस आपली 4000A ची सिस्टीम रेडी. कशाला वितळतय काय. वितळायची शक्यता असते पण फार फार कमी, अगदी नगण्य. ref

In reply to by मितभाषी

कल्पतरू गुरुवार, 09/11/2014 - 20:53
ते आता बसबार वर स्लीव चढवलेल्या असतात आणि आपल्या पायात पण सेफ्टी बूट असतात त्यामुळे शॉक लागत नाही कधीतरी झिणझिण्या बसतात. भारी वाटतं तेव्हा. पक्त एकच काळजी घ्यायची ती म्हणजे बसबार शिवाय दुसरीकडे कुठेही चुकून पण शरीराचा स्पर्श होता कामा नये, नाहीतर झालाच आपला कोळसा.

सस्नेह Tue, 09/09/2014 - 21:42
संकलन थोडे सुधारता येते का बघा. विचार नियमिततेने संकलित केल्यावर लेखन आणखी परिणामकारक होईल. पुलेशु

इरसाल Wed, 09/10/2014 - 14:23
११.११.११ ला एका साउथ कोरियन कुंपणी बरोबर दिल्लीला ताज मधे इंटर्व्हु होऊन निवडला गेलो होतो. अपिंट्मेंट लेटर सुद्धा मिळाले पण अर्थकारण आडवे आल्यामुळे जॉईन झालो नाही. नायतर हाच प्रतिसाद कोरियात बसुन लिहीत असतो. (याचाच दुसरा अर्थ असा की इथे बसुन पण काम नाय करत नी तिथे बसुन पण नस्ते केले ;) )

In reply to by इरसाल

काळा पहाड Wed, 09/10/2014 - 15:10
थोडक्यात, तुम्हाला कोरियन्स कसं काम करतात याची कल्पना नाही. तिथे ९ म्हणजे जास्तीत जास्त ९:०५ ला हजर व्हावं लागतं. ९:१० चालत नाही. दुसरं, ते १२-१४ तास रेग्युलरली कामं करतात. तुम्हालाही तिथे तसंच काम करावं लागतं.

पैसा Sun, 09/07/2014 - 21:17
आठवणी चांगल्या लिहिल्यात. लिहिताना परिच्छेद पाडले, जरा सुसूत्र लिहिलं की अजून चांगलं, सफाईदार होईल. इथे भरपूर वाचा, आणि लिहीत रहा!

प्रभाकर पेठकर Mon, 09/08/2014 - 00:36
सगळ्याच आठवणी त्रोटक वाटल्या. कुठल्याही आठवणीचे पुरेसे तपशिल न दिल्याने नीट संगती लागत नाही. शिवाय, प्रोजेक्ट मध्ये जाशील तर तुला कुठचीही location भेटेल. बाजूच्या रूम मधली खिडकी खोलून गिझर मधून पाणी आणायचं. तिथे काम करणाऱ्या माणसांकडून भरपूर काही शिकायला भेटलं. रविवारचा सुट्टीचा दिवस भेटला की संध्याकाळी सगळे गच्चीवर जमायचो. अशा मोजक्या कांही वाक्यांमधील शब्द योजनेवर पुनर्विचार व्हावा अशी विनंती आहे.

असंका Mon, 09/08/2014 - 01:16
११/११/११ ला जॉइनींग म्हणजे फक्त २ / २II वर्षे झालीयेत या गोष्टीला (म्हणजे मी २०११ गृहित धरून म्हणतोय, १९११ असेल तर क्षमस्व!)...आणि इतक्यातच तुम्हाला त्याच्या आठवणी पण यायला लागल्या?

विटेकर Mon, 09/08/2014 - 14:21
लिहित रहा .. दिसामाजी काहीतरी ते लिहावे , प्रसंगी अखंडित वाचित जावे | इथे आणि एकणूच आंतरजालावर लोक आय टी सोडून अन्यत्र काम करतात यावर फारसा कोणाचा पट्कन विश्वास बसत नाही. दिवसभर तोंडात माती जाई पर्यन्त काम केल्यावरच पैसे मिळतात ही गोष्ट लोकांना पटणार नाही. इथल्या ब्याचलर लोकांचे विकांत गच्चीवर नाही तर मॉल मध्ये किंवा मल्टीप्लेक्स मध्ये जातात आणि ऑन साईट आणि बेन्च हेच इथल्या चर्चांचे विषय असतात. हिंजवडी मधल्या चकचकित काचेच्या इमारतीत काम करणार्‍यांना पलिकडच्या पिरंगुट मधे काम करणार , रोज जेवणाचा डबा घेऊन मोटार सायकलवर / सायकल्वर जाणारा तथाकथित सुपरवायजर / कामगार याबद्दल फारशी माहीती नसते. कंत्राटी कामगार आणि टायर थ्री / फोर कंपन्यातील विश्व, त्यातील उलथापालथ , जगण्याची लढाई याबाबत इथे वानवा आहे. तेव्हा खूप लिहा .. लिहिता लिहिता जमेल सरावाने. आणि मुख्य, गांगरुन जाऊ नका. पडता - रडता घेई उचलोनी कडेवरी | असेही लोक इथे आहेत , ते सहायभूत होतीलच. असो, त्यानिमित्ताने मला माझा नोकरीच पहिला दिवस आठवला - ०१.०१.१९८९ त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले !

In reply to by मितभाषी

कल्पतरू Tue, 09/09/2014 - 21:25
आम्ही LT panels बनवायचो त्यामुळे व्होल्टेज ४४० च्या पुढे नासायचं पण करंट ४०००A पर्यंत असायचा. साईट वर गेलो कि HT panels असायचे त्यांचं व्होल्टेज ११००० V पर्यंत असायचं पण त्याच्यावर कधी काम नाही केलं.

In reply to by कल्पतरू

बॅटमॅन Wed, 09/10/2014 - 12:51
४००० अँपिअर????? इतक्या करंटमध्ये काय व्हायचं ओ त्याचं, वितळूनच जायचा कुठंतर. माझं ज्ञान या बाबतीत ना के बराबर आहे, पण आकडा लयच मोठा वाटतो आहे.

In reply to by सस्नेह

कल्पतरू गुरुवार, 09/11/2014 - 20:40
@स्नेहांकिता ४००० मी कमीच बोललो. 12000A पर्यंत पण असतो करंट. फोटो कसे टाकायचे अजून उमगलं नाही. नाहीतर आत्ताच तो सुर्य आणि हा जयद्रथ करणार होतो.

In reply to by बॅटमॅन

कल्पतरू गुरुवार, 09/11/2014 - 20:36
@बॅटमॅन तुमची शंका अगदी बरोबर आहे. पण बसबार वितळत नाही. आता एक उदाहरण घेऊ. आपण करंट वाहून नेण्यासाठी aluminium किंवा copper बसबार वापरतो. copper बसबारची क्षमता aluminium पेक्षा २५-४५% जास्त असते. density factor पण महत्वाची भूमिका बजावतो aluminium साठी तो (०.८-१.० A / MM २) तर COPPER साठी (१.२५ A / MM २) असतो . आता खाली चित्र दिलाय तो १००० A चा ब्रेकर आहे आणि aluminium बसबारची साईझ आहे १२०X१० MM म्हणजे १२० MM रुंद आणि १० MM जाड. याचा एरिया झाला १२०० mm2 . आता आपण जर density factor १ पकडला तर आपला हा बसबार १२०० A करंट वाहून नेऊ शकतो. आता ४००० A साठी 100x10 चे ४ बसबार घ्यायचे आणि एका मागोमाग लावायचे कि म्हणजे बसबार ची रुंदी १०० ठेवायची पण जाडी मात्र ४ पटीने वाढवायची म्हणजे बघा 100x40 =४००० A झाली ना बॉस आपली 4000A ची सिस्टीम रेडी. कशाला वितळतय काय. वितळायची शक्यता असते पण फार फार कमी, अगदी नगण्य. ref

In reply to by मितभाषी

कल्पतरू गुरुवार, 09/11/2014 - 20:53
ते आता बसबार वर स्लीव चढवलेल्या असतात आणि आपल्या पायात पण सेफ्टी बूट असतात त्यामुळे शॉक लागत नाही कधीतरी झिणझिण्या बसतात. भारी वाटतं तेव्हा. पक्त एकच काळजी घ्यायची ती म्हणजे बसबार शिवाय दुसरीकडे कुठेही चुकून पण शरीराचा स्पर्श होता कामा नये, नाहीतर झालाच आपला कोळसा.

सस्नेह Tue, 09/09/2014 - 21:42
संकलन थोडे सुधारता येते का बघा. विचार नियमिततेने संकलित केल्यावर लेखन आणखी परिणामकारक होईल. पुलेशु

इरसाल Wed, 09/10/2014 - 14:23
११.११.११ ला एका साउथ कोरियन कुंपणी बरोबर दिल्लीला ताज मधे इंटर्व्हु होऊन निवडला गेलो होतो. अपिंट्मेंट लेटर सुद्धा मिळाले पण अर्थकारण आडवे आल्यामुळे जॉईन झालो नाही. नायतर हाच प्रतिसाद कोरियात बसुन लिहीत असतो. (याचाच दुसरा अर्थ असा की इथे बसुन पण काम नाय करत नी तिथे बसुन पण नस्ते केले ;) )

In reply to by इरसाल

काळा पहाड Wed, 09/10/2014 - 15:10
थोडक्यात, तुम्हाला कोरियन्स कसं काम करतात याची कल्पना नाही. तिथे ९ म्हणजे जास्तीत जास्त ९:०५ ला हजर व्हावं लागतं. ९:१० चालत नाही. दुसरं, ते १२-१४ तास रेग्युलरली कामं करतात. तुम्हालाही तिथे तसंच काम करावं लागतं.
लेखनविषय:
लेखनप्रकार
असाच एका संध्याकाळी आपल्या गच्चीवर बसलो होतो. सूर्याचं बहुतेक उत्तरायण सुरु होतं. मी इथे दीड वर्ष होतो. दिवस कसे झपकन निघून गेले समजलंच नाही अगदी त्या बुलेट ट्रेनसारखे. कितीतरी आठवणी आहेत ज्या मनावर कायमच्या कोरल्यात. ७.११.११ सकाळी माझा interview होता. जरासा उशीरच झाला. भरपूर कसरत करून हिंजवडीला पोहचलो. सरांना भेटायचं होतं. समोरच कंपनी दिसत होती. एक कामगार भलं मोठं पोट पुढे काढून त्या भल्या मोठ्या दरवाजात उभा होता. पहिला राउंड सरांनी घेतला, नंतर कंपनी मालकांनी बोलावलं आणि म्हणाले " आमच्याकडे दोन काम आहेत एक म्हणजे project आणि दुसरं म्हणजे panel manufacturing.

सरडा- काही क्षणिका काही म्हणी

विवेकपटाईत ·

पोटे Sun, 09/07/2014 - 17:28
नरुकाकानी किती सरडे पाळले आहेत?

पोटे Sun, 09/07/2014 - 17:28
नरुकाकानी किती सरडे पाळले आहेत?
लेखनविषय:
महाराष्ट्रात सरड्यांचे अच्छे दिन आलेले आहे, सरडे या झाडावरून त्या झाडावर उडी मारीत आहे. (१) जेंव्हा त्यांच्या झाडावर होता तेंव्हा सरडा भ्रष्टाचारी होता. जेंव्हा सरडा अमुच्या झाडावर आला आमच्याच सारखा इमानदार झाला. (२) जिभेच्या स्वाद पायी मधुर फळांची मैत्री जोडी. अहंता स्वताची त्यागुनी सरडा झाला रंगनिरपेक्षी. काही म्हणी:
  1. जिथे सरडा, तिथे सत्ता
  2. उंदीर आणि सरडा, बुडते जहाज सोडती
  3. सरडा येई घरा, तोच दिवाळी दसरा
  4. सरड्याचे अनुकरण करा, सत्तेचे सुख भोगा.

तंत्रदर्शन-- १

शरद ·

आदूबाळ Sun, 09/07/2014 - 12:10
त्याच वेळी आपण मात्र हत्येच्या जागी फूटपाथवर झोपून निषेध वा लोकजाग्रण की काही तरी करतात. एका विशिष्ट वेळी, (मासिक दिन) विशिष्ट जागी, (पूल) विशिष्ट क्रिया, (फूटपाथवर झोपणे) याने खुनी सापडेल (किंवा पोलिस यंत्रणा जास्त क्रियाशील होईल) असे समजणे म्हणजेच तंत्राची कॉपी केली म्हणावयास काय हरकत आहे ?
हे खुनी सापडायला मदत व्हावी या हेतूने नव्हे तर प्रतीकात्मक निषेध/लोकजागृति या हेतूने केलं होतं.तो तंत्रसिद्धीचा खुळचट प्रकार नक्कीच नाही. बाकी चालूद्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन Mon, 09/08/2014 - 12:36
अगदी अस्सेच म्हणतो. उथळपणा आज्याबात आवडला नाय. बाकी चालूद्या....

पोटे Sun, 09/07/2014 - 17:26
ऑम भगभुगे भगिने भागोदरे ओम फट स्वाहा .. हा मन्त्र कोणत्या पुस्तकात आहे.

In reply to by पोटे

प्यारे१ Sun, 09/07/2014 - 17:52
डॅम इट. -सबइन्स्पेक्टर प्यारेश कोठारे बाकी शरदरावांकडून अशा धाग्याची अपेक्षा नव्हर्ती.

In reply to by प्यारे१

मंत्र-तंत्र पुजा करा की अशा पद्धती प्रचलित होत्या असं सांगितलं शरदसरांनी ? म्हणजे काय अपेक्षित नव्हतं बरं त्यांच्याकडुन ? -दिलीप बिरुटे

विजुभाऊ Mon, 09/08/2014 - 09:35
फार कशाला, होमिओपाथी ही उघडउघड फसवणुक आहे हे जाहीर झाले असले तरी सुशिक्षित माणसेही त्या दवाखान्यात रांगा लावतातच की !
अरे बापरे ...हे असे कॉही ऑहे हॉय? ऑम्हाला कॉल्पनाच नॉही. जगात सर्वत्र होमीओपॅथी शास्त्रशुद्ध अभ्यास घेणारी ची कॉलेजेस आहेत. त्यांच्या पदव्या मान्य आहेत. जगभर ही अशी तुमच्या म्हणण्यानुसार १७९६ सालापासून गेली दोनशे वर्षे आपली सर्वांची फसवणूक होत असते. अर्थात नश्वर असणारा देह असणे हीच एक मोठ्ठी फसवणूक आहे. त्यात कोठेच न सापडणारे मन ही तर त्याहून ऑधीक मोठ्ठी फसवणूक. लग्न प्रेम शिक्षण नोकरी असल्या किरकोळ गोष्टीं आणि फसवणूक याबद्दल तर बॉलायलाच नको मॉग.

In reply to by विजुभाऊ

आनन्दा Mon, 09/08/2014 - 12:43
अनिस आणि होम्यौपाथीला लेखात ओढण्यामागे केवळ टी आर पी एव्हाढाच हेतू असावा. आपण तर गप्प राहणार. नो टी आर पी :)

प्रचेतस Mon, 09/08/2014 - 09:44
तंत्रमार्गाची माहिती आवडली. नाथपंथ हा पण तंत्रमार्गात येतो असे ऐकून आहे त्याबद्दल अधिक माहिती दिल्यास उत्तम. पुढच्या भागाबद्दल उत्सुक.

In reply to by प्रचेतस

नाथपंथावाले या विषयात लै पारंगत. शरदसरांनी नाथपंथांच्या तंत्र मंत्रावर लेखनी चालवावीच. -दिलीप बिरुटे

एस Mon, 09/08/2014 - 12:50
आम्ही तिसर्‍या भागावर अभिव्यक्त होऊ. ;-) लेखमालिकेतील गंभीर व माहितीपूर्ण भागाच्या प्रतीक्षेत.

स्पंदना Mon, 09/08/2014 - 13:07
होमिओपथीवर का तंत्र मंत्राचा आरोप झालाय येथे? मी स्वतः होमिओपथी घेतली आहे अन मला त्याचा पॉझीटीव्ह अनुभव आहे. बाकि तंत्र या विषयावर पुरातन काळापासुनचे काही वाचायला मिळणार याचा आनंद आहे.

तंत्र मार्गावरील माहीती फार आवडली ! मला अभिनव गुप्त चे तंत्र मार्गावरील पुस्तक हवे आहे , इन्टरनेटवर काही सारांश उपलब्ध्द आहे पण डीटेल मधे काही नाही ! तसेच बौधातील वज्रयान पंथामधे तंत्र मार्गाचा अवलंग केलेआ अढळुन येतो असे ऐकुन आहे त्या विषयी वाचायला आवडेल ! पुढे मागे आसाममधील कामाक्षी देवीच्या मंदीरात जायची इच्छा आहे जिथे अनेक तांत्रिक मत आचरणारे साधु पाहण्यात येतात असे ऐकुन आहे ... असो पुढील लेखाच्या प्रतिक्षेत !!

आदूबाळ Sun, 09/07/2014 - 12:10
त्याच वेळी आपण मात्र हत्येच्या जागी फूटपाथवर झोपून निषेध वा लोकजाग्रण की काही तरी करतात. एका विशिष्ट वेळी, (मासिक दिन) विशिष्ट जागी, (पूल) विशिष्ट क्रिया, (फूटपाथवर झोपणे) याने खुनी सापडेल (किंवा पोलिस यंत्रणा जास्त क्रियाशील होईल) असे समजणे म्हणजेच तंत्राची कॉपी केली म्हणावयास काय हरकत आहे ?
हे खुनी सापडायला मदत व्हावी या हेतूने नव्हे तर प्रतीकात्मक निषेध/लोकजागृति या हेतूने केलं होतं.तो तंत्रसिद्धीचा खुळचट प्रकार नक्कीच नाही. बाकी चालूद्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन Mon, 09/08/2014 - 12:36
अगदी अस्सेच म्हणतो. उथळपणा आज्याबात आवडला नाय. बाकी चालूद्या....

पोटे Sun, 09/07/2014 - 17:26
ऑम भगभुगे भगिने भागोदरे ओम फट स्वाहा .. हा मन्त्र कोणत्या पुस्तकात आहे.

In reply to by पोटे

प्यारे१ Sun, 09/07/2014 - 17:52
डॅम इट. -सबइन्स्पेक्टर प्यारेश कोठारे बाकी शरदरावांकडून अशा धाग्याची अपेक्षा नव्हर्ती.

In reply to by प्यारे१

मंत्र-तंत्र पुजा करा की अशा पद्धती प्रचलित होत्या असं सांगितलं शरदसरांनी ? म्हणजे काय अपेक्षित नव्हतं बरं त्यांच्याकडुन ? -दिलीप बिरुटे

विजुभाऊ Mon, 09/08/2014 - 09:35
फार कशाला, होमिओपाथी ही उघडउघड फसवणुक आहे हे जाहीर झाले असले तरी सुशिक्षित माणसेही त्या दवाखान्यात रांगा लावतातच की !
अरे बापरे ...हे असे कॉही ऑहे हॉय? ऑम्हाला कॉल्पनाच नॉही. जगात सर्वत्र होमीओपॅथी शास्त्रशुद्ध अभ्यास घेणारी ची कॉलेजेस आहेत. त्यांच्या पदव्या मान्य आहेत. जगभर ही अशी तुमच्या म्हणण्यानुसार १७९६ सालापासून गेली दोनशे वर्षे आपली सर्वांची फसवणूक होत असते. अर्थात नश्वर असणारा देह असणे हीच एक मोठ्ठी फसवणूक आहे. त्यात कोठेच न सापडणारे मन ही तर त्याहून ऑधीक मोठ्ठी फसवणूक. लग्न प्रेम शिक्षण नोकरी असल्या किरकोळ गोष्टीं आणि फसवणूक याबद्दल तर बॉलायलाच नको मॉग.

In reply to by विजुभाऊ

आनन्दा Mon, 09/08/2014 - 12:43
अनिस आणि होम्यौपाथीला लेखात ओढण्यामागे केवळ टी आर पी एव्हाढाच हेतू असावा. आपण तर गप्प राहणार. नो टी आर पी :)

प्रचेतस Mon, 09/08/2014 - 09:44
तंत्रमार्गाची माहिती आवडली. नाथपंथ हा पण तंत्रमार्गात येतो असे ऐकून आहे त्याबद्दल अधिक माहिती दिल्यास उत्तम. पुढच्या भागाबद्दल उत्सुक.

In reply to by प्रचेतस

नाथपंथावाले या विषयात लै पारंगत. शरदसरांनी नाथपंथांच्या तंत्र मंत्रावर लेखनी चालवावीच. -दिलीप बिरुटे

एस Mon, 09/08/2014 - 12:50
आम्ही तिसर्‍या भागावर अभिव्यक्त होऊ. ;-) लेखमालिकेतील गंभीर व माहितीपूर्ण भागाच्या प्रतीक्षेत.

स्पंदना Mon, 09/08/2014 - 13:07
होमिओपथीवर का तंत्र मंत्राचा आरोप झालाय येथे? मी स्वतः होमिओपथी घेतली आहे अन मला त्याचा पॉझीटीव्ह अनुभव आहे. बाकि तंत्र या विषयावर पुरातन काळापासुनचे काही वाचायला मिळणार याचा आनंद आहे.

तंत्र मार्गावरील माहीती फार आवडली ! मला अभिनव गुप्त चे तंत्र मार्गावरील पुस्तक हवे आहे , इन्टरनेटवर काही सारांश उपलब्ध्द आहे पण डीटेल मधे काही नाही ! तसेच बौधातील वज्रयान पंथामधे तंत्र मार्गाचा अवलंग केलेआ अढळुन येतो असे ऐकुन आहे त्या विषयी वाचायला आवडेल ! पुढे मागे आसाममधील कामाक्षी देवीच्या मंदीरात जायची इच्छा आहे जिथे अनेक तांत्रिक मत आचरणारे साधु पाहण्यात येतात असे ऐकुन आहे ... असो पुढील लेखाच्या प्रतिक्षेत !!
लेखनविषय:
लेखनप्रकार
तंत्र (भाग १) जगातील सर्वांत जास्त पुरातन, आजही जगभर, सर्व धर्मातील लोकांचा ज्यावर विश्वास आहे असे तत्वज्ञान कोणते असे विचारले तर याचे उत्तर आहे "तंत्र". विश्वात एक विशिष्ठ शक्ती आहे. काही तांत्रिक प्रक्रियांच्या (उदा. मंत्र, यंत्र, मुद्रा इ.) सहाय्याने या शक्तीस वश करता येते. ही वश झालेली शक्ती तुम्हास पंचमहाभूतांवर ताबा मिळवून देवू शकते व तुम्ही असाधारण कृत्ये करून दाखवू शकता असे हे तत्वज्ञान मानते. ही एक "यातु" विद्या आहे. यातु म्हणजे जादू. थोडक्यात तंत्र म्हणजे जादूटोणा. आता तुम्हाला पहिले वाक्य हास्यास्पद वाटेल. पण थोडे थांबा.

क्रांतिकारी जगपालट घडवून आणणार्‍या व्यापारी कंपन्या

डॉ सुहास म्हात्रे ·

अर्धवटराव Sun, 09/07/2014 - 10:14
मनापासुन अनेकानेक धन्यवाद. मिपावर अगदी आवर्जुन वाचावे असे लेख लिहीण्यात तुम्ही पहिल्या फळीत आहात.

साती Sun, 09/07/2014 - 10:49
लेखाचा विषय वाचताच पहिलं नाव 'ईस्ट ईंडीया कंपनी' चंच आलं मनात. ईस्ट ईंडियासारखं 'व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते झाले' असं दुसरं कुठलं उदाहरण आहे का? बाकी लिस्ट पण मस्त आहे. ओटीस कंपनी इतकी महत्वाची आहे हे माहित नव्हतं. आता बहुतेक मायक्रोसॉफ्ट पण अ‍ॅड करावे लागेल या लिस्टमध्ये.

In reply to by साती

ईस्ट ईंडियासारखं 'व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते झाले' असं दुसरं कुठलं उदाहरण आहे का? सगळ्याच युरोपियन देशांचा जगभर शिरकाव प्रथम त्या देशांच्या व्यापारी कंपन्या म्हणूनच झाला. कंपन्यांचा मूळ उद्देश इतर देशातील राजसत्तांबरोबर व्यापारी करार करून आर्थिक फायदा कमावणे हाच होता. नंतर स्थानिक लोकांतील उणिवा आणि दुफळी यांचा फायदा घेउन राजकिय सत्ताही हस्तगत करणे जास्त फायद्याचे आहे हे चलाख व्यापार्‍यांच्या ध्यानात आले. राजसत्ता हाती घेतल्याने स्थानिक लोकांबरोबर कोणताही करार न करता १००% व्यापार आपल्या हातात घेणे आणि "कायदेशीर" लुटालूट करणे त्यांना शक्य झाले. कंपन्या मोठ्या झाल्यावर इतका मोठा फायदेशीर भूभाग खाजगी मालकीत ठेवणे त्यांच्या देशांतील राजसत्तांना गैरसोईचे वाटू लागले. याची मुख्य कारणे म्हणजे कंपन्याची फायदा कमावण्यासाठीची बेबंद/जुलूमी कामे ज्यामुळे देशाची होणारी नाचक्की आणि शिवाय त्यामुळे देशात येणार्‍या संपत्तीच्या प्रचंड ओघाला दूरकालावधीत (लाँग टर्म) होऊ शकणारा धोका. यामुळे, त्या त्या देशांच्या सरकारांनी कंपन्यांच्या भूभागावर कब्जा केला आणि त्यांना गुलाम राष्ट्रांत परावर्तीत केले. युरोपियन कंपन्यांची उदाहरणे (कंसात त्यांच्या वसाहतींचे प्रदेश): १. डच इस्ट इंडिया कंपनी : (इंडोनेशिया); २. फ्रेंच इस्ट इंडिया कंपनी: ही सुरुवातीला स्थापन केलेल्या Compagnie de Chine; Compagnie d'Orient आणि Compagnie de Madagascar या तीन कंपन्यांचे विलिनिकरण करून बनली (दक्षिणपूर्व आशिया : व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस) : फ्रेंच कंपनीने भारतातही हातपाय पसरायचे प्रयत्न केले हे आपल्या इतिहासात येतेच. पण तिचा दूरगामी प्रभाव पाँडेचेरीपुरताच मर्यादित राहिला. ३. पोर्तुगिज इस्ट इंडिया कंपनी : (भारतातील गोवा, चीनमधिल मकाव) : हिचे आयुष्य मायदेशातील फारच राजकिय बदलांमुळे फरच तोकडे ठरले. पहिला युरोपियन वास्को-द-गामा भारतात पोर्तुगिज व्यापारी म्हणूनच आला होता. ४. स्विडिश इस्ट इंडिया कंपनी : १७३१ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी तिच्या सुवर्णकाळात स्वीडनमधिल सर्वात मोठी कंपनी होती. पण इतर युरोपियन कंपन्यांपुढे तिच निभाव लागला नाही आणि ती १७१३ मध्ये बंद पडली. ५. जर्मन इस्ट आफ्रिका कंपनी : (तान्झानिया बुरुंडी रुआंडा); इत्यादी.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अरे हो आणि एक राहीलेच... भारताशी व्यापार करण्यासाठी अनेक इस्ट इंडिया कंपन्या इंग्लंडमध्ये स्थापन झाल्या होत्या. त्यातली ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी ही सर्वप्रथम स्थापन झालेली एक कंपनी होती. इतर कंपन्या आपल्या कर्माने किंवा ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या कारवायांनी नष्ट झाल्या.

नंदन Sun, 09/07/2014 - 12:41
लेख आणि त्यामागची कल्पना अतिशय आवडली. इतर प्रतिसादकांनी म्हटल्याप्रमाणे मायक्रोसॉफ्ट, युनिलिव्हर, कोकाकोला, अ‍ॅपल, मॅक्डॉनल्ड्स (विशेषतः मॉस्कोच्या बालेकिल्ल्यात), टाटा, रिलायन्स अशा इतर महत्त्वाच्या कंपन्यांच्या प्रभावाबद्दलही वाचायला आवडेल. अवांतर - बड्या कंपन्यांचे प्रभावक्षेत्र दाखवणारा हा दुवा आठवला - http://www.huffingtonpost.com/2012/04/27/consumer-brands-owned-ten-companies-graphic_n_1458812.html

दादा कोंडके Sun, 09/07/2014 - 14:57
खूपश्या कंपन्या आपला(च) कसा प्राचीन इतिहास आहे आणि आपण जगात कसे तंत्रज्ञानाच्या जोरावर अमुलाग्र असे बदल घडवलेत असे सांगत असतात पण खर्‍याच अशा कंपन्या कमी आहेत. लेखातल्या बाकी कंपन्या माहित होत्या पण ओटीस कंपनीला एव्हडा मोठ्ठा इतिहास आहे हे माहित नव्हतं. बाकी,
या सगळ्यात भारतीय म्हणून अभिमानाची गोष्ट म्हणजे फोर्डच्या "जग्वार" आणि "लँड रोव्हर" या दोन जागतिक स्तरावर मानाच्या समजल्या जाणार्‍या ब्रिटिश उपकंपन्या टाटा मोटरने २००८ साली २.३ बिलियन डॉलर्सला विकत घेतल्या
हे वाचल्यावर सकाळ मधल्या संदीप वासलेकरांच्या लेखाची आठवण झाली. त्यांचा मतांना लोकं किती गांभिर्‍याने घेतात माहित नाही पण मला आवडतात आणि पटतात. हा लेख मुद्दाम वाचण्यासारखा आहे. त्यातत्याच दोन ओळी. "जग चौथ्या औद्योगिक क्रांतीवर स्वार होऊन प्रचंड वेगानं पुढं चालल्याचं आपण केवळ "नातीगोती‘, "जातीपाती‘ असा जप करत पाहत राहणार? आणि फक्त चकचकीत मॉल, सॉफ्टवेअर कर्मचारी व जगानं फेकलेले जुने उद्योग उभे करून "भारत महासत्ता झाली‘ असं भाबड्या राष्ट्रप्रेमी लोकांना सांगून त्यांची फसवणूक करणार?"

In reply to by दादा कोंडके

जगानं फेकलेले जुने उद्योग उभे करून "भारत महासत्ता झाली‘ असं भाबड्या राष्ट्रप्रेमी लोकांना सांगून त्यांची फसवणूक करणार?" ज्याचे त्याचे मत ! :) १. "जग्वार" आणि "लँड रोव्हर" हे केवळ जागतिक स्तरावरचे ब्रँडच नाही तर "ब्रिटनचे नाक" समजले जाणार्‍या कंपन्या आहेत. जग्वार गाड्या इंग्लंडची राणी, ब्रिटिश पंतप्रधान, इत्यादींनी वापरणे हा आजही ब्रिटिश मानदंड समजला जातो. २. १९८९ मध्ये जग्वार कंपनी फोर्ड या अमेरिकन कंपनीला विकणे हे ब्रिटिशांना अत्यंत मानहानीचे वाटले होते. ३. रोव्हर गृप प्रथम बी एम डब्ल्यू ने विकत घेतला, नतर तो फोडून त्यातला लँड रोव्हर हा भाग २००६ मध्ये फोर्डला विकला, हा इतिहास "ग्रेट" ब्रिटनच्या व्यापारी इतिहासातला नामुष्कीचा प्रकार समजला जातो. ४. फोर्डने खूप प्रयत्न करूनही या दोन्ही कंपन्या तिच्या अधिकारात असताना कधीच £१ च्या सुद्धा फायद्यात येउ शकल्या नाही. ५. शेवटी फोर्डने हे दोन्ही कंपन्या विकण्याचा निर्णय घेतला. या कंपन्या चालविण्यात ब्रिटिश आणि अमेरिकन अनेक दशके अयशस्वी झाले असले तरी या कंपन्या टाटा मोटर्ससारख्या भारतिय (आपली पूर्वीची वसाहत आणि त्यावर एका थर्ड वर्ल्ड कंट्री मधिल) कंपनीच्या हाती जाऊ नये म्हणून अनेक काड्या केल्या गेल्या. पण शेवटी टाटा मोटर्सने त्या दोन्हीही कंपन्या २००८ मध्ये २.३ बिलियन डॉलर्स किमतीला हस्तगत केल्या. तेव्हा "टाटा मोटर्सने आपल्या पूर्वीच्या कोलोनियल मास्टर्सचे नाक कापले" असे विषादाने आणि कुत्सितपणे म्हटले गेले, इतका त्या ब्रँडचा ब्रिटिश व्यापारी जगतात आणि जनमानसामध्ये प्रभाव होता. ६. जागतीक मंदीच्या काळात ब्रिटिश सरकारने अनेक उद्योगांना मदत केली पण टाटा मोटर्सला मानहानीकारक (बहुतेक ५० मिलियन पौंड) मदत देऊ केली. रतन टाटा यांनी ती सार्वजनिक पद्ध्तीने नाकारून ब्रिटिश सरकारला धक्का दिला. अश्या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सच्या अधिपत्त्याखाली जग्वार लँडरोव्हरने खालिल प्रगती दाखवली आहे... २०११ : इतर उद्योगधंद्यांत कामगार कपात चालू असताना... अ) मार्चमध्ये १५०० + नोव्हेंबरमध्ये १००० नविन कामगार भरती आ) £२ बिलियनचे इतर पुरवठा (सप्लायर) कंपन्याबरोबरचे करार इ) £२५५ मिलियनची कंपनीतली नविन गुंतवणूक २०१२ : इतर उद्योगधंद्यांत कामगार कपात चालू असताना... अ) १००० नविन कामगार भरती आणि २४ तास-तीन शिफ्टमध्ये काम चालू आ) चीनमधील चेरी कंपनीने US$२.७८ बिलियन गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली ई) पुढच्या ५ वर्षांत ४५०० नविन जागा भरण्याची घोषणा २०१३ : अ) १७०० नविन कामगार भरती आ) £१.५ बिलियनची कंपनीतली नविन गुंतवणूक इ) १९१५ मध्ये रस्त्यावर येणार्‍या नविन फुचुरिस्टीक मॉडेल्सची घोषणा ई) अनेक विद्यापिठांशी संबंध प्रस्थापित २०१४ : अ) मान्यवर वॉल स्ट्रीट जर्नलने जग्वार लँडरोव्हरने ४२५,००६ आलिशान गाड्या विकल्याचे प्रसिद्ध केले. जगभर मंदी चालू असताना आणि अनेक दशके बुडित खात्यात असलेली ही कंपनी टाटा मोटर्सने केवळ वर्षा दोन वर्षांत फायदा कमावणारी कंपनी बनविली आहे. तिची प्रसिद्ध झालेली आर्थिक स्थिती अशी आहे : वर्षअखेर..............उलाढाल........फायदा/(तोटा) ३१ मार्च २०१३.......१५,७८५...........१,२१५ ३१ मार्च २०१३.......१३,५१२...........१,४८१ ३१ मार्च २०११........९,८७१...........१,०३६ ३१ मार्च २०१०........६,५२३..............२४ ३१ मार्च २००९........४,९४९............(४०२) (आकडे मिलियन ब्रिटिश पौंडांमध्ये आहेत) टाटा मोटर्सच्या या कामगिरीमुळे पूर्वी भेदभाव करणार्‍या ब्रिटिश सरकारने या वर्षीच्या सुरूवातीला रतन टाटा यांना Knight Grand Cross हा ब्रिटनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरविले आहे. आता या पार्श्वभूमीवर सुरुवातीला उद्धृत केलेले वाक्य तपासून पहिले तर वेगळे मत होईल असे वाटते. माझ्या अल्प अनुभवावरून माझे सर्वसाधरण असे मत झाले आहे: १. कुठल्याही सधन देशात गेल्यावर आपण त्यांचापे़क्षा (दोन पटींने किंवा जास्त) सरस आहोत हे सिद्ध केल्याशिवाय त्यांचे आपल्याबद्दलचे चुकीचे समज बदलत नाहीत आणि आपल्याला योग्य तो मान मिळत नाही. फक्त आपल्या आपले / आपल्या देशाचे गुणगान गाण्याने हे शक्य तर होते नाहीच, पण उलट आपण/देश चेष्टेचे कारण बनतो. त्यासाठी दुसर्‍यांनी आपले गुणगान करावे असे काही करावे लागते. २. परदेशात जाउन झेंडा फडकावणे हे येरागबाळ्याचे काम नाही आणि ते वैयक्तीक आणि व्यापारी तत्वावर केल्याशिवाय कोणत्याही देशाची पत जगात सुधारत नाही. या संदर्भात टाटा मोटर्सचे नाव अग्रगण्य आहे. ३. भारतियांचे पाय ओढण्यात भारतियांना मागे टाकेल असा दुसरा समाज दिसणे विरळा आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दादा कोंडके Mon, 09/08/2014 - 21:11
आकड्यांसहीत माहितीपुर्ण प्रतिसाद आणि प्रतिवाद आवडला. हा लेख कंपन्यांबद्दल आहे पण त्या वाक्यामुळे मला आठवलेला लेख सांगितला होता. खरं म्हणजे हा विषय वेगळा आहे. सकाळच्या लेखात मुलभूत संशोधन, शाश्वत मुल्याधारातीत व्यवस्था वगैरे व्यापक आणि भविष्याच्या दृष्टीने आपाल्याला काय करायला हवं या बद्द्ल आहे. लँड रोव्हर आणि जग्वार हे ब्रँड अगदीच हॅ आहेत किंवा टाटाने पाढरे हत्ती परवडत नसताना विकत घेतले, त्यांना ते डोईजड झाले होते-नको होते एव्हडाच अर्थ काढणं गैर आहे. अर्थात या लेखावर ही वाक्य कोट करून चूक मीच केली आहे. बाकी वेगळा विषय आहे म्हणून इतच थांबतो.

In reply to by दादा कोंडके

तुमचा प्रतिवाद करण्यासाठी ही माहिती दिली नाही. तेव्हा गैरसमज नसावा. उलट तुमच्या ते वाक्य उद्धृत करण्याने पूर्व-वसाहतवादी देशाच्या भूमीवर पाय रोऊन, त्याच्या नाकावर टिच्चून, त्याला न जमलेले करून दाखवून भारताची जगात मान उंचावणार्‍या एका भारतिय कंपनीची माहिती देण्यास मदत केली... यासाठी आभार ! अजून एक : टाटा मोटर्स आणि इतर कंपन्याच्या जागतिक यशाला पाश्चिमात्य जगाने थोड्याश्या अढीने का होईना पण "रिव्हर्स कोलोनायझेशन" संज्ञा तयार केली आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुधीर Tue, 09/09/2014 - 09:57
जागतिक स्तरावर जेएलआर युनिटची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. पण टाटा मोटर्सची देशातली कामगिरी सध्या कमालीची खालावली आहे. तिमाही निकालांमध्ये जे काही चांगले आकडे दिसतायतं ते फक्त जेएलआर मूळे. त्यामुळेच यावर्षी इन्स्टीट्युशनल इन्वेस्टर्सनी मॅनेजमेंटच्या पगारवाढी विरोधात मतदान केलं. कदाचित वैयक्तिक कारणांमुळे टाटा मोटर्सच्या सिईओने या वर्षी आत्महत्या केली पण त्यामुळे व्यापारी जगताला धक्का बसला. टाटा मोटर्सच्या ह्या दोन विरूद्ध बाजू आज बघायला मिळतायत.

In reply to by सुधीर

हे ही खरे आहेच म्हणा ! ती आत्महत्या धक्कादायक होती. नक्की काय कारण होते ते वाचनात आले नाही. मात्र माझा रोख केवळ जेएलआर चा कामगिरीवर होता. मुख्य म्हणजे सतत नाक वर करणार्‍या आणि जगभर राजकीय-आर्थिक दबाव वापरूनही अनेक दशके तोट्यात असलेल्या कंपन्या टाटा मोटर्सने कोणतीही बाह्य मदत न स्विकारता दोनच वर्षांत फायद्यात आणल्या. याची जागतीक स्तरावर प्रथम अढी बाळगून आणि आता खुलेपणाने स्तुती होत आहे. मला स्वतःला याचा अनुभव आला आहे आणि मनापासून कौतूक आहे :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रसाद१९७१ Tue, 09/09/2014 - 19:40
टाटांना ( फक्त ) भारतीय मानणे जरा जास्तीचे होईल. सर्वच टाटा हे तसे International citizens आहेत्/होते. काही काही रक्ताने पण अर्धे ( च ) पारशी आहेत. तसेही पारशी विचारसरणी आणि टीपीकल भारतीय विचारसरणी ह्यात काही साम्य नाही. त्यामुळे टाटांच्या गौरवगाथे वरुन टीपीकल भारतीयांच्या कॉलरी ताठ करण्याचे कारण नाही.

In reply to by प्रसाद१९७१

प्यारे१ Tue, 09/09/2014 - 19:58
बरेच जन्मानं भारतीय (आणि सबसेट मधले मराठी, गुजराती, पंजाबी, मराठा, ब्राह्मण, शिंपी, अमुक तमुक) हे तसे असतात म्हणून ग्रेट असतात किंवा कसे ह्या संभ्रमात मी नेहमीच पडलेलो आहे. हा ग्रेट माणूस मराठी म्हणून मराठी ग्रेट असल्याचं बर्‍याच ठिकाणी म्हटलं जातं. (त्या त्या जागी तो तो शब्द) हा ह्या जातीचा म्हणून वर उचलणं/ खाली ढकलणं अथवा फुलांचे हार घालणं/ चपलांचे हार घालणं असले प्रकार का नि कधी थांबणार असा प्रश्न पडतोय. असो!

In reply to by प्रसाद१९७१

हे ठरवण्याचे हक्क टाटांकडे आणि त्यांच्या पासपोर्टवर अवलंबून असावेत, नाही का ?! तसे भारतातही माणुस आफ्रिकेतूनच आला आणि अमेरिका / कॅनडा / ऑस्ट्रेलिया / न्युझीलंड मधले सद्याचे बहुसंख्य त्या त्या देशाचे पासपोर्ट असलेले बहुसंख्य नागरीक कोण असावे बरे ? तसे आपण सगळे आफ्रिकन असे म्हणत असाल तर जोरदार सहमत !!! :) (काय सायेब, तुम्ही पण ? *aggressive* आँ ?! ;) )

In reply to by दादा कोंडके

विलासराव Tue, 09/16/2014 - 19:46
लेखातल्या बाकी कंपन्या माहित होत्या पण ओटीस कंपनीला एव्हडा मोठ्ठा इतिहास आहे हे माहित नव्हतं. जबरदस्त लेख एक्कासाहेब. खरच मलाही ही कंपनी ईतकी मोठी आहे हे आजच कळले. २००४-२००८ या कंपनीचे फॅक्स मशीन्सचे मुंबईतील त्यांच्या सर्व शाखांचे मेंटेनन्सचे काम माझ्याकडे ( रॉयल एंटरप्रायजेस) होते. पण ईतकी चिंधी कॉर्पोरेट कंपनी मीतरी दुसरी पाहीली नाही. माझे दीड वर्षे सेवा दिल्याचे पैसे बुडवले हो त्यांनी. अर्थातच ज्याच्याकडे हे काम होते तो मराठी मॅनेजर असल्यानेच मी फसलो आनी सेवा देत राहीलो. शेवटी मी पैसे दिले तरच काम करील असे सांगीतल्यावर त्यांनी माझे पैसे दिले तर नाहीतच पण मलाच नारळ दिला. आधी माहीत असते तर तीलाच रॉयल एंटरप्रायजेसच्या पंखाखाली आणले असते ना. जाउद्या. एक्कासाहेब आता रॉयल एंटरप्रायजेस बद्दलही तुम्हाला लिहावे लागेलच.काय म्हणता?

In reply to by विलासराव

रॉयल एंटरप्रायजेसचे नाव आमच्या लिष्टीत टाकलेपण ! बास, आता तुम्ही इतिहास घडवायचीच खोटी आहे... तेवढे चिर्कूट काम उरकून टाका येत्या दिवाळीपर्यंत, म्हणजे झाले ;) :) बा़की ओटीसने तुम्हाला "दिव्याखालचा अंधार" दाखलेला दिसतोय खरा ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव Tue, 09/16/2014 - 20:37
रॉयल एंटरप्रायजेसचे नाव आमच्या लिष्टीत टाकलेपण ! बास, आता तुम्ही इतिहास घडवायचीच खोटी आहे... तेवढे चिर्कूट काम उरकून टाका येत्या दिवाळीपर्यंत, म्हणजे झाले आभार. बा़की ओटीसने तुम्हाला "दिव्याखालचा अंधार" दाखलेला दिसतोय खरा ! ओटीसने नाही. तेथील मराठी माणसाने. अर्थातच त्यामुळे फायदाच झालाय. तुम्हाला जो दिवालीत लेख लिहावा लागणार आहे तो त्यामुळेच.

In reply to by विलासराव

आवो सायेब, प्रतिसादाच्या हेडरमध्येच चांगले बोल्ड धन्यवाद आहेत की ! ;) तुमाला विसरून कसं चालेल ? तुमी आमचे नेष्ट शीयेम हात ना ?! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव Wed, 09/17/2014 - 00:09
आवो सायेब, प्रतिसादाच्या हेडरमध्येच चांगले बोल्ड धन्यवाद आहेत की ! Wink तुमाला विसरून कसं चालेल ? तुमी आमचे नेष्ट शीयेम हात ना ?! Smile खरय. खरंतर नेष्ट शीयेम आनी मंदीराची जबाबदारी यामुळे जरा दुर्लक्ष झालय यू णो..........? यु बेटर णो.

अजया, अर्धवटराव, मूकवाचक, साती, आदूबाळ, यसवायजी, प्यारे१, नंदन, अनुप ढेरे, दादा कोंडके आणि नानासाहेब नेफळे : अनेक धन्यवाद ! इतिहासाकडे केवळ सनावळी म्हणुन न बघता, तो माणसाच्या बर्‍या-वाईट विचारांमुळे आणि त्यामुळे केलेल्या धडपडींमुळे त्याने घडवलेल्या कहाण्या असे बघायला मला आवडते. या नजरेने मानवाच्या उचपतींची... मग ती संस्कृती असो, साम्राज्य असो अथवा व्यापारी कंपनी असो... जराशी चिरफाड करून एकूण मानवी इतिहासावर त्यांचा का आणि कसा प्रभाव पडला हे जाणून घ्यायला मला आवडते. त्यामुळे इतिहासाचे वाचन केवळ रोचक होते असेच नाही तर त्यातून बरेच काही शिकायला मिळते. नुसती तत्वे पाठ करण्यापेक्षा हे जीवनाने दिलेले पाठ मला जास्त भावतात :) हे तुम्हालाही आवडले हे वाचून आनंद झाला.

धन्या Sun, 09/07/2014 - 20:23
सुंदर लेख काका. या लेखातील तिसर्‍या क्रमांकाच्या स्टँडर्ड ऑईल या कंपनीच्या सध्याच्या पीढीतील शेवरॉन या कंपनीत एका भारतीय कंपनीकडून चार वर्ष संगणक अभियंता म्हणून काम करण्याची संधी मिळाली, भारतातून तसेच त्यांच्या सॅन फ्रान्सिस्को जवळील सॅन रॅमॉन येथिल जागतिक मुख्यालयातूनही. या चार वर्षांत प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे ही कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना खुप जपते. "सेफ्टी फर्स्ट" हा त्यांची "टॉप मोस्ट प्रायॉरीटी" आहे. :)

नितिन थत्ते Sun, 09/07/2014 - 21:25
उत्तम माहितीपूर्ण लेख. आणखी येऊद्या. ईस्ट इंडिया कंपनी बहुधा पहिली लिमिटेड लाएबिलिटी कंपनी नसावी. लिमिटेड लाएबिलिटीची सुरुवात अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाली असे वाटते.

In reply to by नितिन थत्ते

आदूबाळ Sun, 09/07/2014 - 22:15
मलाही असंच वाटतंय. पहिली लिमिटेड लाएबिलिटी कोणतीशी ब्रिट रेल्वे कंपनी आहे असं वाचल्याचं अंधुकसं आठवतं आहे. खात्री करून सांगतो.

In reply to by आदूबाळ

नितिन थत्ते आणि आदूबाळ : धन्यवाद ! माझ्या वाचनात आलेल्या संदर्भात ती "इंग्लंडच्या राणीच्या सनदीने स्थापन झालेली पहिली लिमीटेड लायेबिलिटी कंपनी" असा उल्लेख होता. त्यागोदर अनेक मोनॅस्टीक अर्थात त्यात फरक असू शकेल. माझा मुख्य भर "कंपनीचा जागतिक इतिहासावर पडलेला प्रभाव" या मुद्द्यावर असल्याने त्याबाबतीत मी खोलवर उत्खनन केलेले नाही.

श्रीरंग_जोशी Mon, 09/08/2014 - 04:08
माझ्या आवडत्या विषयावरील लेखमालिकेचे पहिले पुष्प वाचून हर्ष जाहला. नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण लेखन. अवांतर - या विषयात रस असणार्‍यांनी मेन हू बिल्ट अमेरिका ही डॉक्युमेंटरी अवश्य बघावी. तसेच अच्युत गोडबोलेअतुल कहाते यांचे बोर्डरूम हे पुस्तकही रोचक आहे. पु. भा. प्र.

विजुभाऊ Mon, 09/08/2014 - 09:54
श्रीरंग जोशी " बोर्ड रुम" हे पुस्तक मस्तच आहे. भारतात असे बदल घडवणार्‍या कंपन्याबद्दलही लिहा ना. अर्थात टाटा सन्स त्यात अग्रेसरच आहेत. बी एस एन एल ,रीलायन्स , मारुती उद्योग , हीरो मोटर्स , पार्ले प्रॉडक्ट्स यांच्याबद्दलही काही वाचायला आवडेल

सुनील Mon, 09/08/2014 - 10:51
फोर्डच्या मॉडेल-टी बद्दल एक आख्यायिका अशी सांगितली जाते - मॉडेल-टी फक्त काळ्या रंगातच मिळत असे. त्याबद्दल एकदा विचारले असता, हेन्री फोर्ड म्हणाले, "आम्ही ग्राहकाला हव्या त्या रंगात मॉडेल-टी पुरवू. फक्त तो रंग काळा असला म्हणजे झाले!" बाकी असेंब्ली लाईनवर उत्पादन करणे हा निर्णय केवळ वाहन निर्मीतीतच नव्हे तर एकंदर उत्पादन पद्धतीत क्रांतीकारी बदल घडवणारा होता, हे निश्चित.

सुधीर Mon, 09/08/2014 - 13:41
लेख आवडलाच, लिहिण्याची सहज-सुंदर हातोटीही आवडली. अजून काही कंपन्यांचा उल्लेख इतर भागात वाचायला आवडेल. खास करून सॉफ्टवेअर आणि मोबाईल तंत्रज्ञानाने क्रांतीकारी बदल घडवून आणणार्‍या कंपन्यांविषयी वाचायला नक्कीच आवडेल. त्यापैकी काही कंपन्यांचा दुर्दैवी अंत(विलिनिकरण) झाला (उदा. नोकिया, सन मायक्रोसिस्टम इ.) त्याविषयी अजून एका भागात लिहीता येऊ शकेल.

विटेकर Mon, 09/08/2014 - 14:57
फारच छान आणि माहितीपूर्ण ! आमच्या कुंपणीला पण १२५ वर्षे झाली, तिच्याबद्दल लिवले नाही म्हणून सौम्य णिषेद !

In reply to by विटेकर

अहो साहेब, लेखात लिहील्याप्रमाणे या फक्त ५ प्रातिनिधीक कंपन्या आहेत. वेळ मिळाला तर अजून काही कंपन्यांबद्दल लिहायला आवडेल. तुमच्या कुंपणीचे नाव सांगा... आडजस् करून घेऊ, हाकानाका ! :)

धन्या, खटपट्या, स्वॅप्स, मुकत विहारि, आनन्दिता, विजुभाऊ, सुनील, विवेकपटाईत, ज्ञानोबाचे पैजार, हवालदार, सुधीर आणि बॅटमॅन : अनेक धन्यवाद !

प्रचेतस Mon, 09/08/2014 - 16:01
जबरदस्त लेख. स्टॅन्डर्ड ऑईल कंपनीचे अमेरिकेच्या अध्यक्षांनी राष्ट्रीयीकरण केले असे आधी ऐकले होते मात्र तसे नसून तिचे विभाजन केले गेले हे तुमच्या लेखामुळे समजले.

In reply to by प्रचेतस

राष्ट्रियिकरण हा साम्यवादी किंवा सरळ अमेरिकन शब्दात कम्युनिस्ट मार्ग झाला ! कंपनी फारच डोईजड झाली तर तिचे "अँटी-ट्रस्ट" कायद्याखाली ताब्यात राहतील असे तुकडे करणे हा झाला भांडवलवादी उपाय ! हाच उपाय स्टॅन्डर्ड ऑईल आणि एटी अँड टी करता वापरला गेला.

लंबूटांग Mon, 09/08/2014 - 20:12
अधिक विस्ताराने पूर्ण लेखमालाच लिहा. इंटेल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल, गूगल ह्यावरही येऊ देत :).

शिद Mon, 09/08/2014 - 20:46
खुपच माहितीपूर्ण लेख. सविस्तर वाचल्यानंतरच प्रतिक्रिया देण्यास थांबलो होतो. वर बर्‍याच जणांनी सुचवल्याप्रमाणे फर्मास लेखमाला येऊ द्या.

आदूबाळ Mon, 09/08/2014 - 22:15
एक्काकाका, तुम्ही खरंच लेखमाला लिहिणार असला तर खालील कंपन्यांच्या शिफारसी करतो: मोन्सॅन्टो - जगातल्या सगळ्या शेतीमालामध्ये काही वर्षात यांचा हात असेल अकामाई - इंटरनेट अक्षरशः ताब्यात ठेवू शकणारी कंपनी प्राईसवॉटरहाऊसकूपर्स - इंग्लंडच्या राणीचे अकाऊंटंट म्हणून भारतात आलेली फर्म

मराठे Mon, 09/08/2014 - 22:37
थोडी दुरूस्ती >> आर्थिक आणीबाणीच्या काळात २००८ मध्ये तगून राहण्यासाठी कंपनीला अमेरिकन सरकारच्या कर्जाचा आधार घ्यावा लागला क्राईसलर आणी जीएम या कंपन्यांना अमेरिकन सरकारच्या कर्जाचा आधार घ्यावा लागला. फोर्डचे 'अ‍ॅलन मुलाली' यांनी दूरदर्शीपणे त्याआगोदरच मार्केटमधून कर्ज उचलले होते त्यामुळे त्यांना सरकारी कर्जाची गरज पडली नाही. तरीही ते इतर दोन सी-ई-ओ बरोबर अमेरिकन सरकारसमोर हजर होते (अमेरिकन ऑटोमोबाईल इंडस्ट्री च्या वतीने) कारण जर ह्यापैकी कोणतीही एक कंपनी डूबली असती तर इतर दोन्ही कंपन्या त्यासोबत बुडाल्या असत्या. मी फोर्डमधेच अभियंता असल्यामुळे हा इतिहास मला जवळून बघता आला. हेन्री फोर्ड महाशयांबद्धल एक लेख लिहिण्याचा मनसुबा आहे पण अजून मुहूर्त मिळाला नाही.

तुमचे तपशील बरोबर आहेत. पण अमेरिकन सरकारची मदत (जरी त्यातून फोर्डने काही उचलले नसेल तरी) सर्व ऑटो उद्योगाने (मुख्यतः तुम्ही निर्देश केलेल्या तीन दादा कंपन्यांनी) मागितली आणि ती तशीच दिली गेली. कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणेच त्यातली एक कंपनी बुडाली असती तरी उरलेल्या दोनही कंपन्या मोठ्या समस्येत आल्या असत्या, बहुतेक बुडाल्याच असत्या आणि त्याने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला जीवघेणा हादरा बसला असता. अनेक कंपन्याची माहिती एकाच लेखात देताना अनेक तपशील गाळावे लागले आहेत, कारण लेख कंपन्यांचा जगपालट करण्यार्‍या परिणामांवर केंद्रित होता. तपशीलाबद्दल धन्यवाद ! लिहाच हेन्री फोर्डवर एक लेख लवकर. वाचायची उत्सुकता आहे.

आवडले!!! , बोर्डरूम टाइप फील आला!!!, ह्या लिस्ट मधे वेस्टिंगहाउस कारपोरेशन पण ऐड करायचे असते, सिविलियन नुक्लेअर रिएक्टर बनवणार पहिली कंपनी, ही पुढे जी ई ने विकत घेऊन टाकली

आवडले!!! , बोर्डरूम टाइप फील आला!!!, ह्या लिस्ट मधे वेस्टिंगहाउस कारपोरेशन पण ऐड करायचे असते, सिविलियन नुक्लेअर रिएक्टर बनवणार पहिली कंपनी, ही पुढे जी ई ने विकत घेऊन टाकली

मदनबाण Tue, 09/09/2014 - 09:42
सुरेख लेखन ! :) सिटी बॅन्क आणि अ‍ॅपल यांच्या विषयी देखील लिहता आले, तर वाचायला फार आवडेल. :) बाकी ईस्ट ईंडिया कंपनीचे नाव वाचुन काही वर्षांपूर्वी वाचलेल्या बातम्या आठवल्या ! दुवा :- East India Company returns after 135-year absence An Indian now owns East India Company स्टॅंडर्ड ऑइलच्या कारवायांमुळे दिवाळे वाजलेल्या एका कंपनीच्या मालकाच्या इडा तारबेल नावाच्या मुलीने लिहिलेल्या "The History of the Standard Oil Company" या पुस्तकाचा हा खटला सुरू होण्यास मोठी मदत झाली होती. या कंपनीचे काही तुकडेही स्वतःच्या बळावर महाकंपनी म्हणण्याच्या लायकीचे होते... उदा. एक्झॉन, मोबील, सोहिओ (अमोको), शेव्हरॉन, इ. सध्या शेव्हरॉन चे SAP Environment पाहण्याचे काम मी करत आहे. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

ऋषिकेश Tue, 09/09/2014 - 10:14
व्वा! आवडले थांबु नका लिहित रहा याइतक्याचे कित्येक मोठ्या कंपन्यांबद्दल लिहिणे गरजेचे आहे ते तुमच्या पद्धतीने व शब्दांत वाचायला आवडेल.

अश्या तर्‍हेने ही जगातली पहिली मर्यादित दायित्व असलेली कंपनी (Limited Liability Corporation; LLC) स्थापन झाली.
याठिकाणी एक सुधारणा करु इच्छितो. त्यावेळी कंपनी कायदा अस्तित्वात नसल्यामूळे राजाच्या किन्वा राणीच्या सनदेने स्थापन केल्या जात. त्यांना चार्टर्ड किंवा सनदी कंपनी म्हटले जाते. सनदी कंपनीची आणखी उदाहरणे म्हणजे स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, स्क्वेप सोडा कंपनी इ. सनदी कंपन्या या मर्यादित जबाबदारीच्या कंपन्या म्हणता येउ शकत नाहीत. जशा स्वातंत्र्योत्तर काळात संसदेत कायदे संमत करुन कंपन्या स्थापन केल्या त्यांना गव्हर्नमेंट कंपनी किन्वा सरकारी कंपनी असे म्हटले जात असे. उदा. एल्.आय्.सी., स्टेट बँक ऑफ इंडिया वगैरे. बाकी याचा मूळ विषयाशी संबंध नाही. बाकी लेख मस्त.....

In reply to by विक्रान्त कुलकर्णी

>>> इंग्लंडच्या राणी एलिझाबेथने सनदीने लंडनच्या १२५ व्यापार्‍यांनी £ ७२,००० भांडवल उभारून... अशीच सुरुवात आहे त्या कंपनीच्या माहितीची. पण राजसनदेने आस्तित्वात आलेली ही पहिली लिमिटेड लायेबिलिटी व्यापारी कंपनी असे मी वाचलेले दुवे सांगतात. या अगोदर अश्या मोनॅस्टरी वगैरे चालवणार्‍या संस्था होत्या, व्यापारी नव्हत्या. अर्थातच, एखादे रेकॉर्ड हा या लेखाचा मूळ विषय नसून "कंपनीचा जागतिक परिस्थितीवरचा परिणाम" असल्याने त्यासंबंधात मी जास्त उत्खनन केलेले नाही. ते केवळ एक सापडलेले रोचक वाक्य आहे. पण कोणी जास्त माहिती लिहीली तर स्वागतच आहे.

बहिरुपी Wed, 09/10/2014 - 21:11
ओर आन दो इक्का काका. डाइमलर, फोल्क्स व्हागन, पोर्शे, बियमड्ब्लु, फियाट वगैरे...

बहिरुपी Wed, 09/10/2014 - 21:11
ओर आन दो इक्का काका. डाइमलर, फोल्क्स व्हागन, पोर्शे, बियमड्ब्लु, फियाट वगैरे...

रमेश आठवले Wed, 09/10/2014 - 22:39
नुकताच अमेरिकन टीवी वर हिस्ट्री चानेल मध्ये अमेरिकेत औद्योगिक प्रगतीचे मुख्य पाइक म्हणून तीन व्यक्तींविषयी माहिती देणारा दोन तासाचा कार्यक्रम बघितला. त्यातील एक नाव रॉकफेलर हे होते. त्यांचा उल्लेख आपण केला आहेच. दुसरी दोन नावे कोळसा आणि लोखंड यांच्या उपयोगासाठी Andrew कार्नेजी यांचे आणि बँकिंग साठी जे पी मोर्गन यांचे होते. फोर्ड हा त्यांच्या नन्तरच्या पिढीतला असे सांगण्यात आले .

In reply to by रमेश आठवले

श्रीरंग_जोशी Wed, 09/10/2014 - 22:54
तो कार्यक्रम म्हणजे मेन हू बिल्ट अमेरिका ही डॉक्युमेंटरी. वर माझ्या प्रतिसादात मी उल्लेख केला आहे. अशा प्रकारच्या डॉक्युमेंटरीज भारतात फारशा बनत नाहीत असे निरिक्षण आहे.

आदिजोशी Mon, 09/15/2014 - 15:25
तुम्ही इतके विविध विषय इतक्या सुंदर पद्धतीने हाताळता की तुमचा प्रत्येक लेख लेखमाला व्हावी ह्याची मी वाट बघतो. घर बसल्या जगाची सफर झाल्यावर आता वेळात वेळ काढून इतिहासाचीही सफर घडवून आणा ही विनंती.

चित्रगुप्त Sun, 04/16/2017 - 22:06
जबरी लेखमाला होणारसे दिसते आहे. यात लोकांच्या आरोग्याशी खेळ करणार्‍या (परिणामी अमेरिकेत मुबलक दिसतात तसे अतिलठ्ठ लोक वाढत जाणे, अनेकांना जन्मभरासाठी औषधांच्या चक्रात अडकावे लागून उर्वरित जीवन सर्वस्वी औषधांचे आधारे कंठावे लागणे इ.इ. दुष्परिणाम निव्वळ मुबलक नफा कमविण्यासाठी जन्मास घालणार्‍या) मोठमोठ्या कंपन्यांविषयी माहिती अवश्य द्यावी, ही विनंती.

मिल्टन Mon, 04/17/2017 - 13:46
आपल्या दैनंदिन जीवनावर अमूलाग्र परिणाम घडविणार्‍या कंपन्या लक्षात घेतल्या (इंटरनेटशी संबंधित, जी.पी.एसवाल्या कंपन्या, फोन कंपन्या, वाहन कंपन्या इत्यादी इत्यादी) तर त्यापैकी बर्‍याचशा कंपन्या नफा कमाविणे हे पाप न समजणार्‍या भांडवलशाही व्यवस्थेतच निर्माण झाल्या आहेत. आमचे मिल्टन फ्रिडमन साहेब म्हणायचे milton

दिपस्तंभ गुरुवार, 05/18/2017 - 03:20
सर्व माहिती रोचक आहे आवडली.. तसही आमची कंपनी २२५ वर्षे म्हातारी आहे https://en.m.wikipedia.org/wiki/State_Street_Corporation

अर्धवटराव Sun, 09/07/2014 - 10:14
मनापासुन अनेकानेक धन्यवाद. मिपावर अगदी आवर्जुन वाचावे असे लेख लिहीण्यात तुम्ही पहिल्या फळीत आहात.

साती Sun, 09/07/2014 - 10:49
लेखाचा विषय वाचताच पहिलं नाव 'ईस्ट ईंडीया कंपनी' चंच आलं मनात. ईस्ट ईंडियासारखं 'व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते झाले' असं दुसरं कुठलं उदाहरण आहे का? बाकी लिस्ट पण मस्त आहे. ओटीस कंपनी इतकी महत्वाची आहे हे माहित नव्हतं. आता बहुतेक मायक्रोसॉफ्ट पण अ‍ॅड करावे लागेल या लिस्टमध्ये.

In reply to by साती

ईस्ट ईंडियासारखं 'व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते झाले' असं दुसरं कुठलं उदाहरण आहे का? सगळ्याच युरोपियन देशांचा जगभर शिरकाव प्रथम त्या देशांच्या व्यापारी कंपन्या म्हणूनच झाला. कंपन्यांचा मूळ उद्देश इतर देशातील राजसत्तांबरोबर व्यापारी करार करून आर्थिक फायदा कमावणे हाच होता. नंतर स्थानिक लोकांतील उणिवा आणि दुफळी यांचा फायदा घेउन राजकिय सत्ताही हस्तगत करणे जास्त फायद्याचे आहे हे चलाख व्यापार्‍यांच्या ध्यानात आले. राजसत्ता हाती घेतल्याने स्थानिक लोकांबरोबर कोणताही करार न करता १००% व्यापार आपल्या हातात घेणे आणि "कायदेशीर" लुटालूट करणे त्यांना शक्य झाले. कंपन्या मोठ्या झाल्यावर इतका मोठा फायदेशीर भूभाग खाजगी मालकीत ठेवणे त्यांच्या देशांतील राजसत्तांना गैरसोईचे वाटू लागले. याची मुख्य कारणे म्हणजे कंपन्याची फायदा कमावण्यासाठीची बेबंद/जुलूमी कामे ज्यामुळे देशाची होणारी नाचक्की आणि शिवाय त्यामुळे देशात येणार्‍या संपत्तीच्या प्रचंड ओघाला दूरकालावधीत (लाँग टर्म) होऊ शकणारा धोका. यामुळे, त्या त्या देशांच्या सरकारांनी कंपन्यांच्या भूभागावर कब्जा केला आणि त्यांना गुलाम राष्ट्रांत परावर्तीत केले. युरोपियन कंपन्यांची उदाहरणे (कंसात त्यांच्या वसाहतींचे प्रदेश): १. डच इस्ट इंडिया कंपनी : (इंडोनेशिया); २. फ्रेंच इस्ट इंडिया कंपनी: ही सुरुवातीला स्थापन केलेल्या Compagnie de Chine; Compagnie d'Orient आणि Compagnie de Madagascar या तीन कंपन्यांचे विलिनिकरण करून बनली (दक्षिणपूर्व आशिया : व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस) : फ्रेंच कंपनीने भारतातही हातपाय पसरायचे प्रयत्न केले हे आपल्या इतिहासात येतेच. पण तिचा दूरगामी प्रभाव पाँडेचेरीपुरताच मर्यादित राहिला. ३. पोर्तुगिज इस्ट इंडिया कंपनी : (भारतातील गोवा, चीनमधिल मकाव) : हिचे आयुष्य मायदेशातील फारच राजकिय बदलांमुळे फरच तोकडे ठरले. पहिला युरोपियन वास्को-द-गामा भारतात पोर्तुगिज व्यापारी म्हणूनच आला होता. ४. स्विडिश इस्ट इंडिया कंपनी : १७३१ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी तिच्या सुवर्णकाळात स्वीडनमधिल सर्वात मोठी कंपनी होती. पण इतर युरोपियन कंपन्यांपुढे तिच निभाव लागला नाही आणि ती १७१३ मध्ये बंद पडली. ५. जर्मन इस्ट आफ्रिका कंपनी : (तान्झानिया बुरुंडी रुआंडा); इत्यादी.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अरे हो आणि एक राहीलेच... भारताशी व्यापार करण्यासाठी अनेक इस्ट इंडिया कंपन्या इंग्लंडमध्ये स्थापन झाल्या होत्या. त्यातली ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी ही सर्वप्रथम स्थापन झालेली एक कंपनी होती. इतर कंपन्या आपल्या कर्माने किंवा ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या कारवायांनी नष्ट झाल्या.

नंदन Sun, 09/07/2014 - 12:41
लेख आणि त्यामागची कल्पना अतिशय आवडली. इतर प्रतिसादकांनी म्हटल्याप्रमाणे मायक्रोसॉफ्ट, युनिलिव्हर, कोकाकोला, अ‍ॅपल, मॅक्डॉनल्ड्स (विशेषतः मॉस्कोच्या बालेकिल्ल्यात), टाटा, रिलायन्स अशा इतर महत्त्वाच्या कंपन्यांच्या प्रभावाबद्दलही वाचायला आवडेल. अवांतर - बड्या कंपन्यांचे प्रभावक्षेत्र दाखवणारा हा दुवा आठवला - http://www.huffingtonpost.com/2012/04/27/consumer-brands-owned-ten-companies-graphic_n_1458812.html

दादा कोंडके Sun, 09/07/2014 - 14:57
खूपश्या कंपन्या आपला(च) कसा प्राचीन इतिहास आहे आणि आपण जगात कसे तंत्रज्ञानाच्या जोरावर अमुलाग्र असे बदल घडवलेत असे सांगत असतात पण खर्‍याच अशा कंपन्या कमी आहेत. लेखातल्या बाकी कंपन्या माहित होत्या पण ओटीस कंपनीला एव्हडा मोठ्ठा इतिहास आहे हे माहित नव्हतं. बाकी,
या सगळ्यात भारतीय म्हणून अभिमानाची गोष्ट म्हणजे फोर्डच्या "जग्वार" आणि "लँड रोव्हर" या दोन जागतिक स्तरावर मानाच्या समजल्या जाणार्‍या ब्रिटिश उपकंपन्या टाटा मोटरने २००८ साली २.३ बिलियन डॉलर्सला विकत घेतल्या
हे वाचल्यावर सकाळ मधल्या संदीप वासलेकरांच्या लेखाची आठवण झाली. त्यांचा मतांना लोकं किती गांभिर्‍याने घेतात माहित नाही पण मला आवडतात आणि पटतात. हा लेख मुद्दाम वाचण्यासारखा आहे. त्यातत्याच दोन ओळी. "जग चौथ्या औद्योगिक क्रांतीवर स्वार होऊन प्रचंड वेगानं पुढं चालल्याचं आपण केवळ "नातीगोती‘, "जातीपाती‘ असा जप करत पाहत राहणार? आणि फक्त चकचकीत मॉल, सॉफ्टवेअर कर्मचारी व जगानं फेकलेले जुने उद्योग उभे करून "भारत महासत्ता झाली‘ असं भाबड्या राष्ट्रप्रेमी लोकांना सांगून त्यांची फसवणूक करणार?"

In reply to by दादा कोंडके

जगानं फेकलेले जुने उद्योग उभे करून "भारत महासत्ता झाली‘ असं भाबड्या राष्ट्रप्रेमी लोकांना सांगून त्यांची फसवणूक करणार?" ज्याचे त्याचे मत ! :) १. "जग्वार" आणि "लँड रोव्हर" हे केवळ जागतिक स्तरावरचे ब्रँडच नाही तर "ब्रिटनचे नाक" समजले जाणार्‍या कंपन्या आहेत. जग्वार गाड्या इंग्लंडची राणी, ब्रिटिश पंतप्रधान, इत्यादींनी वापरणे हा आजही ब्रिटिश मानदंड समजला जातो. २. १९८९ मध्ये जग्वार कंपनी फोर्ड या अमेरिकन कंपनीला विकणे हे ब्रिटिशांना अत्यंत मानहानीचे वाटले होते. ३. रोव्हर गृप प्रथम बी एम डब्ल्यू ने विकत घेतला, नतर तो फोडून त्यातला लँड रोव्हर हा भाग २००६ मध्ये फोर्डला विकला, हा इतिहास "ग्रेट" ब्रिटनच्या व्यापारी इतिहासातला नामुष्कीचा प्रकार समजला जातो. ४. फोर्डने खूप प्रयत्न करूनही या दोन्ही कंपन्या तिच्या अधिकारात असताना कधीच £१ च्या सुद्धा फायद्यात येउ शकल्या नाही. ५. शेवटी फोर्डने हे दोन्ही कंपन्या विकण्याचा निर्णय घेतला. या कंपन्या चालविण्यात ब्रिटिश आणि अमेरिकन अनेक दशके अयशस्वी झाले असले तरी या कंपन्या टाटा मोटर्ससारख्या भारतिय (आपली पूर्वीची वसाहत आणि त्यावर एका थर्ड वर्ल्ड कंट्री मधिल) कंपनीच्या हाती जाऊ नये म्हणून अनेक काड्या केल्या गेल्या. पण शेवटी टाटा मोटर्सने त्या दोन्हीही कंपन्या २००८ मध्ये २.३ बिलियन डॉलर्स किमतीला हस्तगत केल्या. तेव्हा "टाटा मोटर्सने आपल्या पूर्वीच्या कोलोनियल मास्टर्सचे नाक कापले" असे विषादाने आणि कुत्सितपणे म्हटले गेले, इतका त्या ब्रँडचा ब्रिटिश व्यापारी जगतात आणि जनमानसामध्ये प्रभाव होता. ६. जागतीक मंदीच्या काळात ब्रिटिश सरकारने अनेक उद्योगांना मदत केली पण टाटा मोटर्सला मानहानीकारक (बहुतेक ५० मिलियन पौंड) मदत देऊ केली. रतन टाटा यांनी ती सार्वजनिक पद्ध्तीने नाकारून ब्रिटिश सरकारला धक्का दिला. अश्या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सच्या अधिपत्त्याखाली जग्वार लँडरोव्हरने खालिल प्रगती दाखवली आहे... २०११ : इतर उद्योगधंद्यांत कामगार कपात चालू असताना... अ) मार्चमध्ये १५०० + नोव्हेंबरमध्ये १००० नविन कामगार भरती आ) £२ बिलियनचे इतर पुरवठा (सप्लायर) कंपन्याबरोबरचे करार इ) £२५५ मिलियनची कंपनीतली नविन गुंतवणूक २०१२ : इतर उद्योगधंद्यांत कामगार कपात चालू असताना... अ) १००० नविन कामगार भरती आणि २४ तास-तीन शिफ्टमध्ये काम चालू आ) चीनमधील चेरी कंपनीने US$२.७८ बिलियन गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली ई) पुढच्या ५ वर्षांत ४५०० नविन जागा भरण्याची घोषणा २०१३ : अ) १७०० नविन कामगार भरती आ) £१.५ बिलियनची कंपनीतली नविन गुंतवणूक इ) १९१५ मध्ये रस्त्यावर येणार्‍या नविन फुचुरिस्टीक मॉडेल्सची घोषणा ई) अनेक विद्यापिठांशी संबंध प्रस्थापित २०१४ : अ) मान्यवर वॉल स्ट्रीट जर्नलने जग्वार लँडरोव्हरने ४२५,००६ आलिशान गाड्या विकल्याचे प्रसिद्ध केले. जगभर मंदी चालू असताना आणि अनेक दशके बुडित खात्यात असलेली ही कंपनी टाटा मोटर्सने केवळ वर्षा दोन वर्षांत फायदा कमावणारी कंपनी बनविली आहे. तिची प्रसिद्ध झालेली आर्थिक स्थिती अशी आहे : वर्षअखेर..............उलाढाल........फायदा/(तोटा) ३१ मार्च २०१३.......१५,७८५...........१,२१५ ३१ मार्च २०१३.......१३,५१२...........१,४८१ ३१ मार्च २०११........९,८७१...........१,०३६ ३१ मार्च २०१०........६,५२३..............२४ ३१ मार्च २००९........४,९४९............(४०२) (आकडे मिलियन ब्रिटिश पौंडांमध्ये आहेत) टाटा मोटर्सच्या या कामगिरीमुळे पूर्वी भेदभाव करणार्‍या ब्रिटिश सरकारने या वर्षीच्या सुरूवातीला रतन टाटा यांना Knight Grand Cross हा ब्रिटनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरविले आहे. आता या पार्श्वभूमीवर सुरुवातीला उद्धृत केलेले वाक्य तपासून पहिले तर वेगळे मत होईल असे वाटते. माझ्या अल्प अनुभवावरून माझे सर्वसाधरण असे मत झाले आहे: १. कुठल्याही सधन देशात गेल्यावर आपण त्यांचापे़क्षा (दोन पटींने किंवा जास्त) सरस आहोत हे सिद्ध केल्याशिवाय त्यांचे आपल्याबद्दलचे चुकीचे समज बदलत नाहीत आणि आपल्याला योग्य तो मान मिळत नाही. फक्त आपल्या आपले / आपल्या देशाचे गुणगान गाण्याने हे शक्य तर होते नाहीच, पण उलट आपण/देश चेष्टेचे कारण बनतो. त्यासाठी दुसर्‍यांनी आपले गुणगान करावे असे काही करावे लागते. २. परदेशात जाउन झेंडा फडकावणे हे येरागबाळ्याचे काम नाही आणि ते वैयक्तीक आणि व्यापारी तत्वावर केल्याशिवाय कोणत्याही देशाची पत जगात सुधारत नाही. या संदर्भात टाटा मोटर्सचे नाव अग्रगण्य आहे. ३. भारतियांचे पाय ओढण्यात भारतियांना मागे टाकेल असा दुसरा समाज दिसणे विरळा आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दादा कोंडके Mon, 09/08/2014 - 21:11
आकड्यांसहीत माहितीपुर्ण प्रतिसाद आणि प्रतिवाद आवडला. हा लेख कंपन्यांबद्दल आहे पण त्या वाक्यामुळे मला आठवलेला लेख सांगितला होता. खरं म्हणजे हा विषय वेगळा आहे. सकाळच्या लेखात मुलभूत संशोधन, शाश्वत मुल्याधारातीत व्यवस्था वगैरे व्यापक आणि भविष्याच्या दृष्टीने आपाल्याला काय करायला हवं या बद्द्ल आहे. लँड रोव्हर आणि जग्वार हे ब्रँड अगदीच हॅ आहेत किंवा टाटाने पाढरे हत्ती परवडत नसताना विकत घेतले, त्यांना ते डोईजड झाले होते-नको होते एव्हडाच अर्थ काढणं गैर आहे. अर्थात या लेखावर ही वाक्य कोट करून चूक मीच केली आहे. बाकी वेगळा विषय आहे म्हणून इतच थांबतो.

In reply to by दादा कोंडके

तुमचा प्रतिवाद करण्यासाठी ही माहिती दिली नाही. तेव्हा गैरसमज नसावा. उलट तुमच्या ते वाक्य उद्धृत करण्याने पूर्व-वसाहतवादी देशाच्या भूमीवर पाय रोऊन, त्याच्या नाकावर टिच्चून, त्याला न जमलेले करून दाखवून भारताची जगात मान उंचावणार्‍या एका भारतिय कंपनीची माहिती देण्यास मदत केली... यासाठी आभार ! अजून एक : टाटा मोटर्स आणि इतर कंपन्याच्या जागतिक यशाला पाश्चिमात्य जगाने थोड्याश्या अढीने का होईना पण "रिव्हर्स कोलोनायझेशन" संज्ञा तयार केली आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुधीर Tue, 09/09/2014 - 09:57
जागतिक स्तरावर जेएलआर युनिटची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. पण टाटा मोटर्सची देशातली कामगिरी सध्या कमालीची खालावली आहे. तिमाही निकालांमध्ये जे काही चांगले आकडे दिसतायतं ते फक्त जेएलआर मूळे. त्यामुळेच यावर्षी इन्स्टीट्युशनल इन्वेस्टर्सनी मॅनेजमेंटच्या पगारवाढी विरोधात मतदान केलं. कदाचित वैयक्तिक कारणांमुळे टाटा मोटर्सच्या सिईओने या वर्षी आत्महत्या केली पण त्यामुळे व्यापारी जगताला धक्का बसला. टाटा मोटर्सच्या ह्या दोन विरूद्ध बाजू आज बघायला मिळतायत.

In reply to by सुधीर

हे ही खरे आहेच म्हणा ! ती आत्महत्या धक्कादायक होती. नक्की काय कारण होते ते वाचनात आले नाही. मात्र माझा रोख केवळ जेएलआर चा कामगिरीवर होता. मुख्य म्हणजे सतत नाक वर करणार्‍या आणि जगभर राजकीय-आर्थिक दबाव वापरूनही अनेक दशके तोट्यात असलेल्या कंपन्या टाटा मोटर्सने कोणतीही बाह्य मदत न स्विकारता दोनच वर्षांत फायद्यात आणल्या. याची जागतीक स्तरावर प्रथम अढी बाळगून आणि आता खुलेपणाने स्तुती होत आहे. मला स्वतःला याचा अनुभव आला आहे आणि मनापासून कौतूक आहे :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रसाद१९७१ Tue, 09/09/2014 - 19:40
टाटांना ( फक्त ) भारतीय मानणे जरा जास्तीचे होईल. सर्वच टाटा हे तसे International citizens आहेत्/होते. काही काही रक्ताने पण अर्धे ( च ) पारशी आहेत. तसेही पारशी विचारसरणी आणि टीपीकल भारतीय विचारसरणी ह्यात काही साम्य नाही. त्यामुळे टाटांच्या गौरवगाथे वरुन टीपीकल भारतीयांच्या कॉलरी ताठ करण्याचे कारण नाही.

In reply to by प्रसाद१९७१

प्यारे१ Tue, 09/09/2014 - 19:58
बरेच जन्मानं भारतीय (आणि सबसेट मधले मराठी, गुजराती, पंजाबी, मराठा, ब्राह्मण, शिंपी, अमुक तमुक) हे तसे असतात म्हणून ग्रेट असतात किंवा कसे ह्या संभ्रमात मी नेहमीच पडलेलो आहे. हा ग्रेट माणूस मराठी म्हणून मराठी ग्रेट असल्याचं बर्‍याच ठिकाणी म्हटलं जातं. (त्या त्या जागी तो तो शब्द) हा ह्या जातीचा म्हणून वर उचलणं/ खाली ढकलणं अथवा फुलांचे हार घालणं/ चपलांचे हार घालणं असले प्रकार का नि कधी थांबणार असा प्रश्न पडतोय. असो!

In reply to by प्रसाद१९७१

हे ठरवण्याचे हक्क टाटांकडे आणि त्यांच्या पासपोर्टवर अवलंबून असावेत, नाही का ?! तसे भारतातही माणुस आफ्रिकेतूनच आला आणि अमेरिका / कॅनडा / ऑस्ट्रेलिया / न्युझीलंड मधले सद्याचे बहुसंख्य त्या त्या देशाचे पासपोर्ट असलेले बहुसंख्य नागरीक कोण असावे बरे ? तसे आपण सगळे आफ्रिकन असे म्हणत असाल तर जोरदार सहमत !!! :) (काय सायेब, तुम्ही पण ? *aggressive* आँ ?! ;) )

In reply to by दादा कोंडके

विलासराव Tue, 09/16/2014 - 19:46
लेखातल्या बाकी कंपन्या माहित होत्या पण ओटीस कंपनीला एव्हडा मोठ्ठा इतिहास आहे हे माहित नव्हतं. जबरदस्त लेख एक्कासाहेब. खरच मलाही ही कंपनी ईतकी मोठी आहे हे आजच कळले. २००४-२००८ या कंपनीचे फॅक्स मशीन्सचे मुंबईतील त्यांच्या सर्व शाखांचे मेंटेनन्सचे काम माझ्याकडे ( रॉयल एंटरप्रायजेस) होते. पण ईतकी चिंधी कॉर्पोरेट कंपनी मीतरी दुसरी पाहीली नाही. माझे दीड वर्षे सेवा दिल्याचे पैसे बुडवले हो त्यांनी. अर्थातच ज्याच्याकडे हे काम होते तो मराठी मॅनेजर असल्यानेच मी फसलो आनी सेवा देत राहीलो. शेवटी मी पैसे दिले तरच काम करील असे सांगीतल्यावर त्यांनी माझे पैसे दिले तर नाहीतच पण मलाच नारळ दिला. आधी माहीत असते तर तीलाच रॉयल एंटरप्रायजेसच्या पंखाखाली आणले असते ना. जाउद्या. एक्कासाहेब आता रॉयल एंटरप्रायजेस बद्दलही तुम्हाला लिहावे लागेलच.काय म्हणता?

In reply to by विलासराव

रॉयल एंटरप्रायजेसचे नाव आमच्या लिष्टीत टाकलेपण ! बास, आता तुम्ही इतिहास घडवायचीच खोटी आहे... तेवढे चिर्कूट काम उरकून टाका येत्या दिवाळीपर्यंत, म्हणजे झाले ;) :) बा़की ओटीसने तुम्हाला "दिव्याखालचा अंधार" दाखलेला दिसतोय खरा ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव Tue, 09/16/2014 - 20:37
रॉयल एंटरप्रायजेसचे नाव आमच्या लिष्टीत टाकलेपण ! बास, आता तुम्ही इतिहास घडवायचीच खोटी आहे... तेवढे चिर्कूट काम उरकून टाका येत्या दिवाळीपर्यंत, म्हणजे झाले आभार. बा़की ओटीसने तुम्हाला "दिव्याखालचा अंधार" दाखलेला दिसतोय खरा ! ओटीसने नाही. तेथील मराठी माणसाने. अर्थातच त्यामुळे फायदाच झालाय. तुम्हाला जो दिवालीत लेख लिहावा लागणार आहे तो त्यामुळेच.

In reply to by विलासराव

आवो सायेब, प्रतिसादाच्या हेडरमध्येच चांगले बोल्ड धन्यवाद आहेत की ! ;) तुमाला विसरून कसं चालेल ? तुमी आमचे नेष्ट शीयेम हात ना ?! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव Wed, 09/17/2014 - 00:09
आवो सायेब, प्रतिसादाच्या हेडरमध्येच चांगले बोल्ड धन्यवाद आहेत की ! Wink तुमाला विसरून कसं चालेल ? तुमी आमचे नेष्ट शीयेम हात ना ?! Smile खरय. खरंतर नेष्ट शीयेम आनी मंदीराची जबाबदारी यामुळे जरा दुर्लक्ष झालय यू णो..........? यु बेटर णो.

अजया, अर्धवटराव, मूकवाचक, साती, आदूबाळ, यसवायजी, प्यारे१, नंदन, अनुप ढेरे, दादा कोंडके आणि नानासाहेब नेफळे : अनेक धन्यवाद ! इतिहासाकडे केवळ सनावळी म्हणुन न बघता, तो माणसाच्या बर्‍या-वाईट विचारांमुळे आणि त्यामुळे केलेल्या धडपडींमुळे त्याने घडवलेल्या कहाण्या असे बघायला मला आवडते. या नजरेने मानवाच्या उचपतींची... मग ती संस्कृती असो, साम्राज्य असो अथवा व्यापारी कंपनी असो... जराशी चिरफाड करून एकूण मानवी इतिहासावर त्यांचा का आणि कसा प्रभाव पडला हे जाणून घ्यायला मला आवडते. त्यामुळे इतिहासाचे वाचन केवळ रोचक होते असेच नाही तर त्यातून बरेच काही शिकायला मिळते. नुसती तत्वे पाठ करण्यापेक्षा हे जीवनाने दिलेले पाठ मला जास्त भावतात :) हे तुम्हालाही आवडले हे वाचून आनंद झाला.

धन्या Sun, 09/07/2014 - 20:23
सुंदर लेख काका. या लेखातील तिसर्‍या क्रमांकाच्या स्टँडर्ड ऑईल या कंपनीच्या सध्याच्या पीढीतील शेवरॉन या कंपनीत एका भारतीय कंपनीकडून चार वर्ष संगणक अभियंता म्हणून काम करण्याची संधी मिळाली, भारतातून तसेच त्यांच्या सॅन फ्रान्सिस्को जवळील सॅन रॅमॉन येथिल जागतिक मुख्यालयातूनही. या चार वर्षांत प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे ही कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना खुप जपते. "सेफ्टी फर्स्ट" हा त्यांची "टॉप मोस्ट प्रायॉरीटी" आहे. :)

नितिन थत्ते Sun, 09/07/2014 - 21:25
उत्तम माहितीपूर्ण लेख. आणखी येऊद्या. ईस्ट इंडिया कंपनी बहुधा पहिली लिमिटेड लाएबिलिटी कंपनी नसावी. लिमिटेड लाएबिलिटीची सुरुवात अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाली असे वाटते.

In reply to by नितिन थत्ते

आदूबाळ Sun, 09/07/2014 - 22:15
मलाही असंच वाटतंय. पहिली लिमिटेड लाएबिलिटी कोणतीशी ब्रिट रेल्वे कंपनी आहे असं वाचल्याचं अंधुकसं आठवतं आहे. खात्री करून सांगतो.

In reply to by आदूबाळ

नितिन थत्ते आणि आदूबाळ : धन्यवाद ! माझ्या वाचनात आलेल्या संदर्भात ती "इंग्लंडच्या राणीच्या सनदीने स्थापन झालेली पहिली लिमीटेड लायेबिलिटी कंपनी" असा उल्लेख होता. त्यागोदर अनेक मोनॅस्टीक अर्थात त्यात फरक असू शकेल. माझा मुख्य भर "कंपनीचा जागतिक इतिहासावर पडलेला प्रभाव" या मुद्द्यावर असल्याने त्याबाबतीत मी खोलवर उत्खनन केलेले नाही.

श्रीरंग_जोशी Mon, 09/08/2014 - 04:08
माझ्या आवडत्या विषयावरील लेखमालिकेचे पहिले पुष्प वाचून हर्ष जाहला. नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण लेखन. अवांतर - या विषयात रस असणार्‍यांनी मेन हू बिल्ट अमेरिका ही डॉक्युमेंटरी अवश्य बघावी. तसेच अच्युत गोडबोलेअतुल कहाते यांचे बोर्डरूम हे पुस्तकही रोचक आहे. पु. भा. प्र.

विजुभाऊ Mon, 09/08/2014 - 09:54
श्रीरंग जोशी " बोर्ड रुम" हे पुस्तक मस्तच आहे. भारतात असे बदल घडवणार्‍या कंपन्याबद्दलही लिहा ना. अर्थात टाटा सन्स त्यात अग्रेसरच आहेत. बी एस एन एल ,रीलायन्स , मारुती उद्योग , हीरो मोटर्स , पार्ले प्रॉडक्ट्स यांच्याबद्दलही काही वाचायला आवडेल

सुनील Mon, 09/08/2014 - 10:51
फोर्डच्या मॉडेल-टी बद्दल एक आख्यायिका अशी सांगितली जाते - मॉडेल-टी फक्त काळ्या रंगातच मिळत असे. त्याबद्दल एकदा विचारले असता, हेन्री फोर्ड म्हणाले, "आम्ही ग्राहकाला हव्या त्या रंगात मॉडेल-टी पुरवू. फक्त तो रंग काळा असला म्हणजे झाले!" बाकी असेंब्ली लाईनवर उत्पादन करणे हा निर्णय केवळ वाहन निर्मीतीतच नव्हे तर एकंदर उत्पादन पद्धतीत क्रांतीकारी बदल घडवणारा होता, हे निश्चित.

सुधीर Mon, 09/08/2014 - 13:41
लेख आवडलाच, लिहिण्याची सहज-सुंदर हातोटीही आवडली. अजून काही कंपन्यांचा उल्लेख इतर भागात वाचायला आवडेल. खास करून सॉफ्टवेअर आणि मोबाईल तंत्रज्ञानाने क्रांतीकारी बदल घडवून आणणार्‍या कंपन्यांविषयी वाचायला नक्कीच आवडेल. त्यापैकी काही कंपन्यांचा दुर्दैवी अंत(विलिनिकरण) झाला (उदा. नोकिया, सन मायक्रोसिस्टम इ.) त्याविषयी अजून एका भागात लिहीता येऊ शकेल.

विटेकर Mon, 09/08/2014 - 14:57
फारच छान आणि माहितीपूर्ण ! आमच्या कुंपणीला पण १२५ वर्षे झाली, तिच्याबद्दल लिवले नाही म्हणून सौम्य णिषेद !

In reply to by विटेकर

अहो साहेब, लेखात लिहील्याप्रमाणे या फक्त ५ प्रातिनिधीक कंपन्या आहेत. वेळ मिळाला तर अजून काही कंपन्यांबद्दल लिहायला आवडेल. तुमच्या कुंपणीचे नाव सांगा... आडजस् करून घेऊ, हाकानाका ! :)

धन्या, खटपट्या, स्वॅप्स, मुकत विहारि, आनन्दिता, विजुभाऊ, सुनील, विवेकपटाईत, ज्ञानोबाचे पैजार, हवालदार, सुधीर आणि बॅटमॅन : अनेक धन्यवाद !

प्रचेतस Mon, 09/08/2014 - 16:01
जबरदस्त लेख. स्टॅन्डर्ड ऑईल कंपनीचे अमेरिकेच्या अध्यक्षांनी राष्ट्रीयीकरण केले असे आधी ऐकले होते मात्र तसे नसून तिचे विभाजन केले गेले हे तुमच्या लेखामुळे समजले.

In reply to by प्रचेतस

राष्ट्रियिकरण हा साम्यवादी किंवा सरळ अमेरिकन शब्दात कम्युनिस्ट मार्ग झाला ! कंपनी फारच डोईजड झाली तर तिचे "अँटी-ट्रस्ट" कायद्याखाली ताब्यात राहतील असे तुकडे करणे हा झाला भांडवलवादी उपाय ! हाच उपाय स्टॅन्डर्ड ऑईल आणि एटी अँड टी करता वापरला गेला.

लंबूटांग Mon, 09/08/2014 - 20:12
अधिक विस्ताराने पूर्ण लेखमालाच लिहा. इंटेल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल, गूगल ह्यावरही येऊ देत :).

शिद Mon, 09/08/2014 - 20:46
खुपच माहितीपूर्ण लेख. सविस्तर वाचल्यानंतरच प्रतिक्रिया देण्यास थांबलो होतो. वर बर्‍याच जणांनी सुचवल्याप्रमाणे फर्मास लेखमाला येऊ द्या.

आदूबाळ Mon, 09/08/2014 - 22:15
एक्काकाका, तुम्ही खरंच लेखमाला लिहिणार असला तर खालील कंपन्यांच्या शिफारसी करतो: मोन्सॅन्टो - जगातल्या सगळ्या शेतीमालामध्ये काही वर्षात यांचा हात असेल अकामाई - इंटरनेट अक्षरशः ताब्यात ठेवू शकणारी कंपनी प्राईसवॉटरहाऊसकूपर्स - इंग्लंडच्या राणीचे अकाऊंटंट म्हणून भारतात आलेली फर्म

मराठे Mon, 09/08/2014 - 22:37
थोडी दुरूस्ती >> आर्थिक आणीबाणीच्या काळात २००८ मध्ये तगून राहण्यासाठी कंपनीला अमेरिकन सरकारच्या कर्जाचा आधार घ्यावा लागला क्राईसलर आणी जीएम या कंपन्यांना अमेरिकन सरकारच्या कर्जाचा आधार घ्यावा लागला. फोर्डचे 'अ‍ॅलन मुलाली' यांनी दूरदर्शीपणे त्याआगोदरच मार्केटमधून कर्ज उचलले होते त्यामुळे त्यांना सरकारी कर्जाची गरज पडली नाही. तरीही ते इतर दोन सी-ई-ओ बरोबर अमेरिकन सरकारसमोर हजर होते (अमेरिकन ऑटोमोबाईल इंडस्ट्री च्या वतीने) कारण जर ह्यापैकी कोणतीही एक कंपनी डूबली असती तर इतर दोन्ही कंपन्या त्यासोबत बुडाल्या असत्या. मी फोर्डमधेच अभियंता असल्यामुळे हा इतिहास मला जवळून बघता आला. हेन्री फोर्ड महाशयांबद्धल एक लेख लिहिण्याचा मनसुबा आहे पण अजून मुहूर्त मिळाला नाही.

तुमचे तपशील बरोबर आहेत. पण अमेरिकन सरकारची मदत (जरी त्यातून फोर्डने काही उचलले नसेल तरी) सर्व ऑटो उद्योगाने (मुख्यतः तुम्ही निर्देश केलेल्या तीन दादा कंपन्यांनी) मागितली आणि ती तशीच दिली गेली. कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणेच त्यातली एक कंपनी बुडाली असती तरी उरलेल्या दोनही कंपन्या मोठ्या समस्येत आल्या असत्या, बहुतेक बुडाल्याच असत्या आणि त्याने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला जीवघेणा हादरा बसला असता. अनेक कंपन्याची माहिती एकाच लेखात देताना अनेक तपशील गाळावे लागले आहेत, कारण लेख कंपन्यांचा जगपालट करण्यार्‍या परिणामांवर केंद्रित होता. तपशीलाबद्दल धन्यवाद ! लिहाच हेन्री फोर्डवर एक लेख लवकर. वाचायची उत्सुकता आहे.

आवडले!!! , बोर्डरूम टाइप फील आला!!!, ह्या लिस्ट मधे वेस्टिंगहाउस कारपोरेशन पण ऐड करायचे असते, सिविलियन नुक्लेअर रिएक्टर बनवणार पहिली कंपनी, ही पुढे जी ई ने विकत घेऊन टाकली

आवडले!!! , बोर्डरूम टाइप फील आला!!!, ह्या लिस्ट मधे वेस्टिंगहाउस कारपोरेशन पण ऐड करायचे असते, सिविलियन नुक्लेअर रिएक्टर बनवणार पहिली कंपनी, ही पुढे जी ई ने विकत घेऊन टाकली

मदनबाण Tue, 09/09/2014 - 09:42
सुरेख लेखन ! :) सिटी बॅन्क आणि अ‍ॅपल यांच्या विषयी देखील लिहता आले, तर वाचायला फार आवडेल. :) बाकी ईस्ट ईंडिया कंपनीचे नाव वाचुन काही वर्षांपूर्वी वाचलेल्या बातम्या आठवल्या ! दुवा :- East India Company returns after 135-year absence An Indian now owns East India Company स्टॅंडर्ड ऑइलच्या कारवायांमुळे दिवाळे वाजलेल्या एका कंपनीच्या मालकाच्या इडा तारबेल नावाच्या मुलीने लिहिलेल्या "The History of the Standard Oil Company" या पुस्तकाचा हा खटला सुरू होण्यास मोठी मदत झाली होती. या कंपनीचे काही तुकडेही स्वतःच्या बळावर महाकंपनी म्हणण्याच्या लायकीचे होते... उदा. एक्झॉन, मोबील, सोहिओ (अमोको), शेव्हरॉन, इ. सध्या शेव्हरॉन चे SAP Environment पाहण्याचे काम मी करत आहे. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

ऋषिकेश Tue, 09/09/2014 - 10:14
व्वा! आवडले थांबु नका लिहित रहा याइतक्याचे कित्येक मोठ्या कंपन्यांबद्दल लिहिणे गरजेचे आहे ते तुमच्या पद्धतीने व शब्दांत वाचायला आवडेल.

अश्या तर्‍हेने ही जगातली पहिली मर्यादित दायित्व असलेली कंपनी (Limited Liability Corporation; LLC) स्थापन झाली.
याठिकाणी एक सुधारणा करु इच्छितो. त्यावेळी कंपनी कायदा अस्तित्वात नसल्यामूळे राजाच्या किन्वा राणीच्या सनदेने स्थापन केल्या जात. त्यांना चार्टर्ड किंवा सनदी कंपनी म्हटले जाते. सनदी कंपनीची आणखी उदाहरणे म्हणजे स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, स्क्वेप सोडा कंपनी इ. सनदी कंपन्या या मर्यादित जबाबदारीच्या कंपन्या म्हणता येउ शकत नाहीत. जशा स्वातंत्र्योत्तर काळात संसदेत कायदे संमत करुन कंपन्या स्थापन केल्या त्यांना गव्हर्नमेंट कंपनी किन्वा सरकारी कंपनी असे म्हटले जात असे. उदा. एल्.आय्.सी., स्टेट बँक ऑफ इंडिया वगैरे. बाकी याचा मूळ विषयाशी संबंध नाही. बाकी लेख मस्त.....

In reply to by विक्रान्त कुलकर्णी

>>> इंग्लंडच्या राणी एलिझाबेथने सनदीने लंडनच्या १२५ व्यापार्‍यांनी £ ७२,००० भांडवल उभारून... अशीच सुरुवात आहे त्या कंपनीच्या माहितीची. पण राजसनदेने आस्तित्वात आलेली ही पहिली लिमिटेड लायेबिलिटी व्यापारी कंपनी असे मी वाचलेले दुवे सांगतात. या अगोदर अश्या मोनॅस्टरी वगैरे चालवणार्‍या संस्था होत्या, व्यापारी नव्हत्या. अर्थातच, एखादे रेकॉर्ड हा या लेखाचा मूळ विषय नसून "कंपनीचा जागतिक परिस्थितीवरचा परिणाम" असल्याने त्यासंबंधात मी जास्त उत्खनन केलेले नाही. ते केवळ एक सापडलेले रोचक वाक्य आहे. पण कोणी जास्त माहिती लिहीली तर स्वागतच आहे.

बहिरुपी Wed, 09/10/2014 - 21:11
ओर आन दो इक्का काका. डाइमलर, फोल्क्स व्हागन, पोर्शे, बियमड्ब्लु, फियाट वगैरे...

बहिरुपी Wed, 09/10/2014 - 21:11
ओर आन दो इक्का काका. डाइमलर, फोल्क्स व्हागन, पोर्शे, बियमड्ब्लु, फियाट वगैरे...

रमेश आठवले Wed, 09/10/2014 - 22:39
नुकताच अमेरिकन टीवी वर हिस्ट्री चानेल मध्ये अमेरिकेत औद्योगिक प्रगतीचे मुख्य पाइक म्हणून तीन व्यक्तींविषयी माहिती देणारा दोन तासाचा कार्यक्रम बघितला. त्यातील एक नाव रॉकफेलर हे होते. त्यांचा उल्लेख आपण केला आहेच. दुसरी दोन नावे कोळसा आणि लोखंड यांच्या उपयोगासाठी Andrew कार्नेजी यांचे आणि बँकिंग साठी जे पी मोर्गन यांचे होते. फोर्ड हा त्यांच्या नन्तरच्या पिढीतला असे सांगण्यात आले .

In reply to by रमेश आठवले

श्रीरंग_जोशी Wed, 09/10/2014 - 22:54
तो कार्यक्रम म्हणजे मेन हू बिल्ट अमेरिका ही डॉक्युमेंटरी. वर माझ्या प्रतिसादात मी उल्लेख केला आहे. अशा प्रकारच्या डॉक्युमेंटरीज भारतात फारशा बनत नाहीत असे निरिक्षण आहे.

आदिजोशी Mon, 09/15/2014 - 15:25
तुम्ही इतके विविध विषय इतक्या सुंदर पद्धतीने हाताळता की तुमचा प्रत्येक लेख लेखमाला व्हावी ह्याची मी वाट बघतो. घर बसल्या जगाची सफर झाल्यावर आता वेळात वेळ काढून इतिहासाचीही सफर घडवून आणा ही विनंती.

चित्रगुप्त Sun, 04/16/2017 - 22:06
जबरी लेखमाला होणारसे दिसते आहे. यात लोकांच्या आरोग्याशी खेळ करणार्‍या (परिणामी अमेरिकेत मुबलक दिसतात तसे अतिलठ्ठ लोक वाढत जाणे, अनेकांना जन्मभरासाठी औषधांच्या चक्रात अडकावे लागून उर्वरित जीवन सर्वस्वी औषधांचे आधारे कंठावे लागणे इ.इ. दुष्परिणाम निव्वळ मुबलक नफा कमविण्यासाठी जन्मास घालणार्‍या) मोठमोठ्या कंपन्यांविषयी माहिती अवश्य द्यावी, ही विनंती.

मिल्टन Mon, 04/17/2017 - 13:46
आपल्या दैनंदिन जीवनावर अमूलाग्र परिणाम घडविणार्‍या कंपन्या लक्षात घेतल्या (इंटरनेटशी संबंधित, जी.पी.एसवाल्या कंपन्या, फोन कंपन्या, वाहन कंपन्या इत्यादी इत्यादी) तर त्यापैकी बर्‍याचशा कंपन्या नफा कमाविणे हे पाप न समजणार्‍या भांडवलशाही व्यवस्थेतच निर्माण झाल्या आहेत. आमचे मिल्टन फ्रिडमन साहेब म्हणायचे milton

दिपस्तंभ गुरुवार, 05/18/2017 - 03:20
सर्व माहिती रोचक आहे आवडली.. तसही आमची कंपनी २२५ वर्षे म्हातारी आहे https://en.m.wikipedia.org/wiki/State_Street_Corporation

क्रांतिकारी जगपालट घडवून आणणाऱ्या व्यापारी कंपन्या

माणूस भटकी जीवनावस्था सोडून एका जागी राहू लागला, शेती करू लागला. शेतीतून मिळवलेल्या अन्नाची साठवण केल्याने रोजची पोटासाठीची वणवण थांबली. मोकळा वेळ आणि साठवलेल्या अन्नामुळे सौदा करण्यासाठी आलेली ताकद कशी वापरावी याबाबत मानवाच्या सुपीक मेंदूने विचार सुरू केला नसेल तरच नवल. किंवा तसा विचार अगोदर केला म्हणून अन्नाची शेती आणि साठवण करण्याची गरज त्याला पडली असेल. कारण प्राचीन मानवांत प्रथम शेती आणि त्यामुळे एका जागेवर वस्ती असाच क्रम दर ठिकाणी होता असे दिसत नाही.

थोडे अद्धुत थोडे गूढ - ६

स्पार्टाकस ·

कल्पतरू Sun, 09/07/2014 - 12:58
खूप छान लेख आहेत. प्रत्येक लेख वाचल्यावर त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन आल्यासारखं वाटतं. ते 3D पिच्चर असतातना अगदी समोर घडल्यासारखं वाटतं तशिच ही 3D मालिका वाचताना अगदी डोळ्यासमोर घडणारी. फोटो आणि व्हीडीओ गूगल करायचा मोह आवरत नाही.

स्पार्टाकस उत्तम जमले आहे नेहेमीप्रमाणे, एक सजेशन होते, आपल्याकडे सिक्किम मधे चाइना बॉर्डर ला नथुला जवळ एक बाबा मंदिर आहे एका आर्मी जेसीओ ला समर्पित, ह्याच विषयाला धरुन! जमल्यास त्यावर पण लिहा

स्पार्टाकस उत्तम जमले आहे नेहेमीप्रमाणे, एक सजेशन होते, आपल्याकडे सिक्किम मधे चाइना बॉर्डर ला नथुला जवळ एक बाबा मंदिर आहे एका आर्मी जेसीओ ला समर्पित, ह्याच विषयाला धरुन! जमल्यास त्यावर पण लिहा

योगी९०० Tue, 09/09/2014 - 09:52
छान..!! आजही पौर्णिमेच्या अगोदर काही दिवस त्या स्त्रीच्या रुदनाचा आवाज येतो आणि दर पौर्णिमेच्या आधी काही रात्री ती आपल्या मुलीच्या शोधात विलाप करत फिरत असे! प्रत्येक भूत अमावस्येला किंवा पौर्णिमेलाच कसे काय दिसते हो? भूत बहूतेक कालनिर्णय किंवा पंचाग पाहत असावे. किंवा ते भूतच असल्याने त्याही गोष्टीची गरज पडली नसावी. जर मुलीला शोधायचेच असेल तर पौर्णिमेपर्यंत थांबायची काय गरज?

In reply to by योगी९००

स्पार्टाकस Tue, 09/09/2014 - 23:38
या प्रश्नाचं उत्तर ते भूतच देऊ शकेल! मी स्वतः भूत नसल्याने आणि भुतांशी व्यक्तिगत संपर्कात नसल्याने यावर काही बोलू शकत नाही :)

काउबॉय Wed, 09/10/2014 - 01:19
पण सत्य आहे का ? बहुदा देवधरांच्या कोणत्यातरी पुस्तकात तीन खालाशांची कथा वाचली आहे. अजुन येउदे अगदी तीच क्वालिटी आपल्या लिखाणाला आहे

कल्पतरू Sun, 09/07/2014 - 12:58
खूप छान लेख आहेत. प्रत्येक लेख वाचल्यावर त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन आल्यासारखं वाटतं. ते 3D पिच्चर असतातना अगदी समोर घडल्यासारखं वाटतं तशिच ही 3D मालिका वाचताना अगदी डोळ्यासमोर घडणारी. फोटो आणि व्हीडीओ गूगल करायचा मोह आवरत नाही.

स्पार्टाकस उत्तम जमले आहे नेहेमीप्रमाणे, एक सजेशन होते, आपल्याकडे सिक्किम मधे चाइना बॉर्डर ला नथुला जवळ एक बाबा मंदिर आहे एका आर्मी जेसीओ ला समर्पित, ह्याच विषयाला धरुन! जमल्यास त्यावर पण लिहा

स्पार्टाकस उत्तम जमले आहे नेहेमीप्रमाणे, एक सजेशन होते, आपल्याकडे सिक्किम मधे चाइना बॉर्डर ला नथुला जवळ एक बाबा मंदिर आहे एका आर्मी जेसीओ ला समर्पित, ह्याच विषयाला धरुन! जमल्यास त्यावर पण लिहा

योगी९०० Tue, 09/09/2014 - 09:52
छान..!! आजही पौर्णिमेच्या अगोदर काही दिवस त्या स्त्रीच्या रुदनाचा आवाज येतो आणि दर पौर्णिमेच्या आधी काही रात्री ती आपल्या मुलीच्या शोधात विलाप करत फिरत असे! प्रत्येक भूत अमावस्येला किंवा पौर्णिमेलाच कसे काय दिसते हो? भूत बहूतेक कालनिर्णय किंवा पंचाग पाहत असावे. किंवा ते भूतच असल्याने त्याही गोष्टीची गरज पडली नसावी. जर मुलीला शोधायचेच असेल तर पौर्णिमेपर्यंत थांबायची काय गरज?

In reply to by योगी९००

स्पार्टाकस Tue, 09/09/2014 - 23:38
या प्रश्नाचं उत्तर ते भूतच देऊ शकेल! मी स्वतः भूत नसल्याने आणि भुतांशी व्यक्तिगत संपर्कात नसल्याने यावर काही बोलू शकत नाही :)

काउबॉय Wed, 09/10/2014 - 01:19
पण सत्य आहे का ? बहुदा देवधरांच्या कोणत्यातरी पुस्तकात तीन खालाशांची कथा वाचली आहे. अजुन येउदे अगदी तीच क्वालिटी आपल्या लिखाणाला आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार
१८५२ सालची गोष्ट.. लंडन शहरातील हाईड पार्क चांगलेच गजबजलेले होते. विविध प्रकारच्या इमारतींचे आणि बांधकामक्षेत्रातील तत्कालीन चमत्कारांचे मोठे प्रदर्शन तिथे भरले होते. अनेक प्रकारच्या बांधकामाचे लहान-मोठ्या आकारातील नमुने तिथे ठेवण्यात आलेले होते. चोखंदळ ब्रिटीश नागरीक प्रत्येक बांधकामाचं चिकीत्सकपणे निरीक्षण करत होते. मात्रं सर्वांची राहून राहून नजर जात होती ती मधोमध करण्यात आलेल्या एक मोठ्या बांधकामावर... १५२ फूट उंचीचा एक लोखंडी टॉवर! प्रदर्शनाला आलेले सर्वजण उत्सुकतेने त्या टॉवरचं निरीक्षण करत होते.

गव्हाची पोती

अविनाशकुलकर्णी ·

In reply to by खटपट्या

दिपक.कुवेत Sun, 09/07/2014 - 12:22
किती सोपा आहे कथेचा अर्थ.....थोडक्यात एकदम बल्क मधे गहु घेउन ठेवु नका. पोरकिडे होतात. जशी गरज पडेल तसे घेत चला :D

अनंत छंदी Sun, 09/07/2014 - 17:42
एक अगदी खरा किस्सा सांगतो. साधारण पंचवीसेक वर्षांपूर्वी घडलेला. कोकणातील एक तालुक्याचे गांव. तिथे एक प्रसिद्ध वकील होते.अशिलांची त्यांच्याकडे नेहमी गर्दी असे. त्याच तालुक्यातल्या एका गावात दोन भाऊ रहात असत, शेती करत. त्यातील एका भावाचे वृद्धापकाळाने निधन झाले, आणि त्याचा थोरला मुलगा त्या भावाच्या बाजूचा कर्तापुरुष म्हणून वावरू लागला. त्या तरण्या पोराला काकाचे विचार पटेनासे झाले, आणि मामला मिळकतीच्या वाटणीसाठी कोर्टाच्या दारात येऊन ठेपला. पुतण्याचे तरुणरक्त, त्याने त्या प्रसिद्ध वकिलांना भेटून आपले वकीलपत्र देऊनही टाकले. दोन दिवसाने काकाही तालुक्याच्या गावी येऊन ठेपले, त्या प्रसिद्ध वकिलांकडे गेले. तेव्हा त्या वकिलांनी त्यांना सांगितले की, "अरे, मी आधीच तुझ्या पुतण्याचे वकीलपत्र घेऊन बसलो आहे. मला तुझे वकीलपत्र नाही घेता येणार!" काका बिचारे हिरमुसले. विचारात पडले. बिचारा अशिक्षित माणूस आता काय करावे म्हणून गोंधळून गेला. "मग, आता काय करू?" त्यानी त्या वकीलांनाच विचारले. त्यावर ते वकील म्हणाले. "हे बघ, आपल्या गावात आत्ता एक नवीन वकील आला आहे, पोरगाच आहे पण हुशार आहे. मी त्याला चिठ्ठी देतो. तो तुझे वकीलपत्र घेईल. बाकी मी आहेच" काकांपुढे उपाय नव्हता. त्यांनी मान डोलावली. मग वकिलांनी एक चिठ्ठी लिहून काकांना दिली आणि त्या वकिलाकडे जाण्यास सांगितले. काका निरक्षर असले तरी हुषार होते. त्यांनी त्या वकिलांकडून बाहेर पडल्यावर रस्त्यात एका सुशिक्षित माणसाला गाठले. आणि त्याला म्हटले. "साहेब, जरा एव्हढी चिठ्ठी वाचून दाखवा हो." त्या माणसाने चिठ्ठी वाचली त्यात लिहीले होते. " एक गाय मी माझ्या गोठ्यात बांधली आहे, दुसरी तुझ्याकडे पाठवत आहे. आपण दोघे मिळून भरपूर दूध काढूया!" :) काका त्याच पावली गावात परतले. संध्याकाळी मांडवात बैठक बसली. पुतण्याच्या समोर त्याच्या वकिलाची चिठ्ठी ठेवण्यात आली. आणि कोकणात अघटित घडले. एक दावा कोर्टात गेलाच नाही. ते प्रसिद्ध वकील काही वर्षांपूर्वी वारले. दुसरे अजून हयात आहेत, त्यामुळे गावाचे नांव वगैरे देत नाही. उगाच अब्रूनुकसानीच्या खटल्याला तोंड कोणी द्यायचे? :)

In reply to by खटपट्या

दिपक.कुवेत Sun, 09/07/2014 - 12:22
किती सोपा आहे कथेचा अर्थ.....थोडक्यात एकदम बल्क मधे गहु घेउन ठेवु नका. पोरकिडे होतात. जशी गरज पडेल तसे घेत चला :D

अनंत छंदी Sun, 09/07/2014 - 17:42
एक अगदी खरा किस्सा सांगतो. साधारण पंचवीसेक वर्षांपूर्वी घडलेला. कोकणातील एक तालुक्याचे गांव. तिथे एक प्रसिद्ध वकील होते.अशिलांची त्यांच्याकडे नेहमी गर्दी असे. त्याच तालुक्यातल्या एका गावात दोन भाऊ रहात असत, शेती करत. त्यातील एका भावाचे वृद्धापकाळाने निधन झाले, आणि त्याचा थोरला मुलगा त्या भावाच्या बाजूचा कर्तापुरुष म्हणून वावरू लागला. त्या तरण्या पोराला काकाचे विचार पटेनासे झाले, आणि मामला मिळकतीच्या वाटणीसाठी कोर्टाच्या दारात येऊन ठेपला. पुतण्याचे तरुणरक्त, त्याने त्या प्रसिद्ध वकिलांना भेटून आपले वकीलपत्र देऊनही टाकले. दोन दिवसाने काकाही तालुक्याच्या गावी येऊन ठेपले, त्या प्रसिद्ध वकिलांकडे गेले. तेव्हा त्या वकिलांनी त्यांना सांगितले की, "अरे, मी आधीच तुझ्या पुतण्याचे वकीलपत्र घेऊन बसलो आहे. मला तुझे वकीलपत्र नाही घेता येणार!" काका बिचारे हिरमुसले. विचारात पडले. बिचारा अशिक्षित माणूस आता काय करावे म्हणून गोंधळून गेला. "मग, आता काय करू?" त्यानी त्या वकीलांनाच विचारले. त्यावर ते वकील म्हणाले. "हे बघ, आपल्या गावात आत्ता एक नवीन वकील आला आहे, पोरगाच आहे पण हुशार आहे. मी त्याला चिठ्ठी देतो. तो तुझे वकीलपत्र घेईल. बाकी मी आहेच" काकांपुढे उपाय नव्हता. त्यांनी मान डोलावली. मग वकिलांनी एक चिठ्ठी लिहून काकांना दिली आणि त्या वकिलाकडे जाण्यास सांगितले. काका निरक्षर असले तरी हुषार होते. त्यांनी त्या वकिलांकडून बाहेर पडल्यावर रस्त्यात एका सुशिक्षित माणसाला गाठले. आणि त्याला म्हटले. "साहेब, जरा एव्हढी चिठ्ठी वाचून दाखवा हो." त्या माणसाने चिठ्ठी वाचली त्यात लिहीले होते. " एक गाय मी माझ्या गोठ्यात बांधली आहे, दुसरी तुझ्याकडे पाठवत आहे. आपण दोघे मिळून भरपूर दूध काढूया!" :) काका त्याच पावली गावात परतले. संध्याकाळी मांडवात बैठक बसली. पुतण्याच्या समोर त्याच्या वकिलाची चिठ्ठी ठेवण्यात आली. आणि कोकणात अघटित घडले. एक दावा कोर्टात गेलाच नाही. ते प्रसिद्ध वकील काही वर्षांपूर्वी वारले. दुसरे अजून हयात आहेत, त्यामुळे गावाचे नांव वगैरे देत नाही. उगाच अब्रूनुकसानीच्या खटल्याला तोंड कोणी द्यायचे? :)
लेखनविषय:
एक वकील मित्र आहे त्याने सांगितलेला एक किस्सा एक न्यायाधीश महाराज असतात,,खादाड असतात पण फार चतुर.. त्यांचा एक विश्वासू किराणा दुकानदार होता मारवाडी समाजांतला. काम व्हावे म्हणून जी रक्कम ठरायची ति मारवाड्या कडे पोहोचती झाली की काम व्हायचे.. न्यायाधीश महाराज पण किराणा ध्यायच्या निमित्ताने दुकानात गेले की सांकेतिक भाषेत गप्पा चालायच्या.. नवीनं गहू आला की नाही दुकानात??? हो आला आहे ना ..

कविता समजुन घेतांना- भाग १

गुल-फिशानी ·

पैसा Sun, 09/07/2014 - 11:17
लेख खूप विचार करून लिहिला आहे हे जाणवले. तुमच्या आवडीच्या कवितांचे थोडक्यात रसग्रहण केले असते तर लेख अजून छान झाला असता.

पैसा Sun, 09/07/2014 - 11:17
लेख खूप विचार करून लिहिला आहे हे जाणवले. तुमच्या आवडीच्या कवितांचे थोडक्यात रसग्रहण केले असते तर लेख अजून छान झाला असता.
वाचनाचं वेड असल्याने आणि कविता हा प्रकार प्रचंड आवडता असल्याने अधाशासारखा मिळेल ती कविता वाचत सुटायचो. कधी फ़ार च सुंदर तर कधी फ़ार च टुकार कविता भेटायच्या. पण सुंदर ग्रेट कविता असा काही अनोखा आनंद देतात की ज्याची काही तुलनाच करु शकत नाही. याच नादातुन समीक्षा ही वाचु लागलो मग मात्र थोडा मुळ कविता वाचनाचा आनंद डीस्टर्ब झाला. विनाकारण एक नेणीवेच्या पातळीवर इव्हॅल्युएशन व्हायला सुरुवात झाली. मग कन्फ़्युज झालो मग थोडी चिडचीड ही होउ लागली. ती अशी की अरेच्च्या इतकी सुंदर कविता होती यावर विचार करण टाळुन नुसती फ़ीलींग लेव्हल वर च रेंगाळु दिली असती तर कीती छान झाल असत.

आदिकैलास,ओमपर्वतदर्शन यात्रा,पार्वती सरोवर परिक्रमा भाग-१०

खुशि ·
दहावा दिवस, अर्धी यात्रा संपन्न झाली. आता यात्रेच्या दुसर्‍या धेय्याकडे वाटचाल आज वीस कि.मि. चालुन एकदम गुंजी गाठायचे होते. मध्ये कालापानीमध्ये फक्त दुपारचे भोजन घ्यायचे होते. सकाळी दहा वाजता कालापानी मध्ये पोहोचलो. नबिढांग येथुन निघालो तरी सारखे मागे वळून बघत ॐ चे दर्शन घेत होतो, पाय निघतचे नव्हते. पण सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुते तुवा कधी फिरायचे हेच खरे, पुढे जाणेच होते. स्वयंपाक तयार होत होता म्हणून स्नाने उरकुन घेतली. भोजना नंतर निसर्गाचा पुनःप्रत्यय घेत तीन वाजता गुंजीला पोहोचलो. अकरावा आदिकैलासपतीच्या दर्शनासाठी प्रस्थानाचा दिवस.